diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0358.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0358.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0358.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,731 @@ +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/punishment-on-prohibition-of-alcohol-violation-cases-is-less-than-half-percent-zws-70-2235147/", "date_download": "2020-09-30T09:08:46Z", "digest": "sha1:3D4QVOXYCGPFRNBTASZG3CBCBRX6X25Q", "length": 13350, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Punishment on Prohibition of alcohol violation cases is less than half percent zws 70 | दारूबंदी उल्लंघन गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अर्ध्या टक्क्याहून कमी | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nदारूबंदी उल्लंघन गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अर्ध्या टक्क्याहून कमी\nदारूबंदी उल्लंघन गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अर्ध्या टक्क्याहून कमी\nराज्यात दारूबंदी कायदा १९४९ अन्वये दारूबंदी धोरणाची अंमलबजावणी केली जाते.\nनागपूर : राज्यात दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करताना नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्य़ाचा तपास करताना अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात असल्याने गुन्हे सिद्धतेचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून कमी आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या परिपत्रकातच ही बाब नमूद करण्यात आली आहे.\nराज्यात दारूबंदी कायदा १९४९ अन्वये दारूबंदी धोरणाची अंमलबजावणी केली जाते. या कायद्यात अंतर्भूत नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई केली जाते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून आरोपींच्या विरुद्ध गुन्हे नोंदवले जातात. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा जसा व्हायला हवा तसा होत नाही. यासंदर्भात उत्पदन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी अलीकडेच राज्यभराचा आढावा घेतला असता त्यांच्यापुढे विदारक चित्र पुढे आले. राज्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून कमी असून ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे आयुक्तांनी ३० जुलै २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.\nयामागची कारणेही त्यांनी यात दिली आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या गुन्ह्य़ातील तपासात त्रुटी व उणिवा असणे, गुन्हे नोंदवल्यानंतर बऱ्याच प्रकरणात पुढील तपास न होणे, किंवा दोषारोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक विलंब करणे, आरोपपत्र तयार करताना पुरेसा अभ्यास न करणे आदी बाबींचा समावेश आहे. ही बाब आयुक्तांनी गांभीर्याने घेतली असून विभागीय उपायुक्त आणि अधीक्षक याच्या अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांना दर आठवडय़ाला ��्यांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील सर्व अधीक्षक व विभागीय उपायुक्तांच्या अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांच्या सन २०१५ ते मार्च २०२० पर्यंतच्या गुन्हे तपासाची स्थिती सादर करण्यास सांगण्यात आली आहे. नागपूर विभागाचे गुन्हे सिद्धतेचे प्रमाण ४३ टक्के आहे हे येथे उल्लेखनीय.\nगुन्हा नोंदवल्यानंतर करावयाच्या तपासाची गुणात्मकता साधारण आहे. त्यामुळे राज्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण नगण्य (०.५ टक्के पेक्षा कमी) आहे. ते वाढवण्यासाठी वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहे.\n– के. उमाप. आयुक्त उत्पादन शुल्क\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 पेणच्या गणेशमुर्ती व्यवसायात कुशल कारागिरांची कमतरता\n2 गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानींमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा\n3 महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर, पुण्यात सर्वाधिक ४४ हजार २०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/afghan-actor-director-saba-sahar-shot-at-in-kabul/articleshow/77784329.cms", "date_download": "2020-09-30T09:29:44Z", "digest": "sha1:BKFWPVKOCCY7RGG3WCNWF3OWL4MKJVXS", "length": 14596, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअफगाणिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शिकेवर गोळीबार\nअफगाणिस्तानमधील अभिनेत्री, महिला दिग्दर्शक सबा सहर यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या गोळीबारात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.\nकाबूल: अफगाणिस्तानमधील पहिली महिला चित्रपट दिग्दर्शक (Afghanistan’s first female film director) सबा सहर (Saba Sahar) यांच्यावर काबूल येथील राहत्या घराजवळ चार अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्यामुळे खळबळ माजली आहे. या गोळीबाराची अद्याप कोणीही जबाबदारी स्विकारली नाही.\nसहर यांचे पती इमाल झाकी यांनी सांगितले की, सबा घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत गोळीबाराचा आवाज आला. त्यावेळी सबाने फोन करून आपल्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती दिली. तातडीने मी घटनास्थळी दाखल झालो. त्यावेळी सबा आणि तिचे अंगरक्षक जखमी अवस्थेत आढळले असल्याची माहिती त्यांनी दिली. सबावर तातडीने प्रथमोपचार करत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.\nपाहा: जगातील सर्वात महासंहारक बॉम्ब; रशियाकडून व्हिडिओ फूटेज प्रसिद्ध\nसबा यांच्यासोबत त्यांच्या कारमध्ये त्यांचे दोन अंगरक्षक, चालक आणि एक लहान मुल होते. अंगरक्षकही या अंदाधुंद गोळीबारात जखमी झाले. तर कारचा चालक लहान मुलाला घेऊन सुरक्षितस्थळी गेला. सहर साबांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या पतीने दिली.\nवाचा: बैरूत स्फोटाच्या मनावर जखमा; 'असे' झालेत परिणाम\nवाचा: आनंदवार्ता...आफ्रिकाही झाला पोलिओ मुक्त; आता 'या' दोन देशांमध्येच पोलिओचा आजार\nया हल्ल्याचा विविध मानवाधिकार संघटनांनी निषेध केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवाधिकार संघटनांचा समावेश आहे. असा गोळीबार होणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर, हा आपण केला नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. या हल्ल्यामागे त���लिबानचा हात असल्याची चर्चा होती.\nवाचा: पुलवामा: पाकिस्तानचा थयथयाट, भाजपवर केले 'हे' गंभीर आरोप\nसबा सहर या अफगाणिस्तानमधील प्रख्यात अभिनेत्री असून दिग्दर्शक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. न्याय, भ्रष्टाचार या विषयावर त्यांनी टीव्ही शो, चित्रपटातून सातत्याने मांडणी केली आहे. अफगाणिस्तानमधील महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n कंडोम धुवून पुन्हा विकणारे अटकेत; तीन लाख कं...\nCoronavirus vaccine करोना: अत्याधिक प्रभावी अॅण्टीबॉडीच...\nCoronavirus Vaccine करोना लशीसाठी ५ लाख शार्क माशांचा ब...\n अमेरिकेत नळाच्या पाण्यातून येतोय मेंदू कुरतड...\nपाहा: जगातील सर्वात महासंहारक बॉम्ब; रशियाकडून व्हिडिओ फूटेज प्रसिद्ध महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशबाबरी: होय, मीच अवशेष तोडले; फासावर लटकण्यासही तयार- वेदांती\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्तआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वायू गळती; अंतराळवीरांचे प्राण धोक्यात\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nसिनेन्यूजड्रग्जसाठी वापरण्यात आले रियाचे पैसे, जाणून घ्या काय सांगितलं कारण\nमुंबईमुंबई: सायन-पनवेल हायवेवर विचित्र अपघात, ३० वाहने एकमेकांवर आदळली\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nअहमदनगरभाजपन�� घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2020-09-30T10:48:31Z", "digest": "sha1:CNEA6CUP4F3OHBFPA7JEJ5KD2RVPJCAY", "length": 6340, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७०० चे - ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे\nवर्षे: ७२३ - ७२४ - ७२५ - ७२६ - ७२७ - ७२८ - ७२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nउमायद खिलाफतीच्या अब्दुल रहमान अल-घाफिकीने फ्रांसमधील आव्हियों, व्हॅलेन्स, व्हियें आणि ल्यों शहरे जिंकून त्याचा विनाश केला.\nइ.स.च्या ७२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/maharashtra-election-2019-mumbai-thane-ready-voting-attention-also-battles-palghar-raigad/", "date_download": "2020-09-30T09:23:24Z", "digest": "sha1:CZ2Q4E6QQRECAKDY5A4SYY3RV3ZJF66F", "length": 32736, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष - Marathi News | Maharashtra Election 2019: Mumbai, Thane ready for voting; Attention also to the battles in Palghar, Raigad | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष\nMaharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.\nMaharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष\nमुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील १८, पालघरमधील सहा, रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांतील तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे.\nमुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ३३३, ठाणे जिल्ह्यात २१३, पालघरमध्ये ५३, तर रायगडमध्ये ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी मतदान केंद्रांची उभारणी, त्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रे पोहोचविणे, आवश्यकतेनुसार सखी केंद्रे, दिव्यांगांसाठी- ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.\nमुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा प्रयत्न आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीतही मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा झाली. हे दोन्ही पक्ष विधानसभेत आपले खाते उघडतात का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे; तर समाजवादी पार्टी आणि एमआयएमने आपल्या जागा राखण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.\nकाही अपवाद वगळता मुंबईतील बहुतांश जागांवर युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. भायखळ्यात एमआयएम आणि अखिल भारतीय सेनेमुळे चौरंगी लढत आहे, तर माहीममध्ये शिवसेना आणि मनसेत प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. सत्ताधारी पक्षातील बंडखोरीमुळे वर्सोवा, वांद्रे पूर्व या मतदारसंघांमधील तिरंगी लढतीत विलक्षण चुरस आहे.\nठाणे, पालघर, रायगडमध्ये विविध ठिकाणी युतीतील धुसफूस सतत समोर येते आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि मीरा-भार्इंदरच्या लढती युतीतील बंडखोरीमुळे चर्चेत आहेत. कल्याण पश्चिमेत मनसे आव्हान राखते का, याकडेही लक्ष आहे. पालघर जिल्ह्यातही बोईसरमधील भाजपच्या बंडखोरीकडे लक्ष आहे. त्याचवेळी शिवसेना- बहुजन विकास ���घाडीतील राजकीय संघर्ष रस्त्यावर आल्याने नालासोपाऱ्यातील लढतही अटीतटीची बनली आहे. रायगडमधील उरणची लढत बंडखोरीमुळे आणि त्याला पक्षाच्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे उघड झाल्याने गाजली.\nमतदानकेंद्रात मोबाइल बंदी : मतदानकेंद्रात मोबाइल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रांवर मोबाइल आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. समजा आणला, तर मतदानावेळी तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांकडे तो जमा करावा लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.\nएसटीच्या १० हजार ५०० बस आरक्षित\nराज्यातील विविध विभागांतील निवडणुकीच्या कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. परिणामी राज्यभरातील विविध मार्गांवरील ५ हजार फेºया रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी महामंडळाने निवडणुकीच्या कामासाठी १० हजार ५०० एसटी बस दिल्याने शनिवारपासूनच एसटीच्या फेºया रद्द केल्या आहेत. त्यामुळे गावी जाणाºया व गावाहून येणाºया प्रवाशांना आरक्षण रद्द करावे लागले. या आरक्षणाच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMaharashtra Assembly Election 2019MumbaithaneRaigadpalgharVotingमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबईठाणेरायगडपालघरमतदान\nCoronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र\ncoronavirus : आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना हॉस्पितळात करण्याची मागणी\nVideo : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप\nलॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर\nCoronavirus : जेवायला नाही म्हणून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसामुळे वाचले प्राण\n राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nमाध्यमांना निवडक माहिती दे���्यामागे सीबीआयचा नेमका अजेंडा काय\nनवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : ��ाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cabinet-npr-budget", "date_download": "2020-09-30T08:51:23Z", "digest": "sha1:LVROCUYA2V2AJBWKIMEJHMSFLM4XVM5I", "length": 11382, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "येत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरूवात - द वायर मराठी", "raw_content": "\nयेत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरूवात\nनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनसीआरच्या विरोधात देशभर आक्रमक आंदोलन झाल्यानंतर मोदी सरकारने देशात अखेर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) केली जाईल अशी मंगळवारी घोषणा केली. एनपीआर अंतर्गत नागरिकांची सर्व माहिती गोळा केली जाईल. यात प्रत्येक व्यक्तीचे नाव, त्याच्या पालकांची जन्मतारीख व ठिकाण यांची नोंद घेतली जाईल. पण यासाठी कोणतेही कागदपत्र वा बायोमेट्रिक पुरावे देण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:ची जी माहिती देईल ती ग्राह्य धरली जाईल व त्यावरच विश्वास ठेवला जाईल. एनपीआर हे एनसीआर नसेल असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.\nराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे काम पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होईल व ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. या नोंदणीअंतर्गत प्रत्येक घरात सरकारने नेमून दिलेले कर्मचारी येतील व ते प्रत्येक नागरिकाची माहिती जमा करतील. या नोंदणीत तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार असून सरकारतर्फे मोबाइल अप आणण्यात येणार आहे. या एकूण मोहिमेसाठी ८,५०० कोटी रु. खर्च येणार आहे.\nएनपीआर म्हणजे नागरिकत्व नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.\nएनपीआरमध्ये व्यक्तीचं नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय याची माहिती असेल.\nपालकांचे जन्मठिकाण व जन्मतारीख, सोबत संबंधित व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण, कायम स्वरुपी पत्ता, पॅन क्रमांक, आधार कार्ड, मतदार कार्ड क्रमांक, वाहन चालक परवाना व मोबाइल क्रमांक यांचा समावेश असेल. २०१०च्या जनगणनेत या वरील बाबींची माहिती घेण्यात आलेली नव्हती.\nअमित शहांचे स्पष्टीकरण : मंत्रिमंडळात एनआरसीवर चर्चा नाही\nदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी एएनआयला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत एनआरसीवर अद्याप चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी पंतप्रधान नरे��द्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व संसदेत एनआरसीचा मुद्दा चर्चेस आला नसल्याचे विधान रामलीला मैदानात केले होते. त्यावरून शहा यांच्या भूमिकेला छेद देणारे विधान मोदींनी केले यावर गदारोळ उडाला होता. पण मंगळवारी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी मंत्रिमंडळात एनआरसीवर चर्चा झाली नाही हे मोदींचे विधान खरे असल्याचे सांगितले पण संसदेबाबत स्वत:च एनसीआरच्या मांडलेल्या विधानावर स्पष्टीकरण देण्याचे खुबीने टाळले. एनआरसीचा मुद्दा विरोधकांनी देशभर पसरवला, त्यात अप्रचार होता पण ईशान्य भारतात त्या प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया आल्या नाहीत असे ते म्हणाले. अमित शहा यांनी आसाममध्ये डिटेंशन सेंटर असल्याचेही मान्य केले पण कर्नाटक, महाराष्ट्रातील डिटेंशन सेंटरबाबत आपल्याला माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले.\nदेशात एनआरसीविरोधात ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या व निदर्शने झाली तो कमी करण्यात गृहमंत्रालयाचा संवाद कमी पडला असे शहा यांनी कबूल केले पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी सहानुभूती दाखवली नाही. पोलिसांना त्यांचे काम करावे लागते असे सांगत पोलिस कारवाईचे त्यांनी समर्थन केले.\nअमित शहा यांनी एनपीआरचा एनसीआरशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. एनपीआर हा कायद्याचा भाग आहे आणि ती दर १० वर्षांनी घेतली जाते, ती कायदेशीर प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. जनगणनेतून विकास कार्यक्रमांची आखणी केली जाते त्यासाठी प्रत्येक नागरिकाची माहिती सरकारकडे असणे आवश्यक आहे, असाही मुद्दा त्यांनी मांडला.\nभारताची अर्थव्यवस्था सुस्त : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी\nभारतीय मुसलमान त्यांचा नागरिकत्वाचा हक्क बजावत आहेत\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/405455", "date_download": "2020-09-30T10:39:55Z", "digest": "sha1:ON2EUDV2PX6FRLPZHKGUZJV6M6CDNBLI", "length": 2141, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:१७, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१५:०९, १४ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: myv:1705 ие)\n१३:१७, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1705)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:27:52Z", "digest": "sha1:XYK66XBE4HSAMZCHL7KTRVUEZMXUAFML", "length": 7460, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शार्लमेन - विकिपीडिया", "raw_content": "\nशार्लमेन (इंग्लिश: उच्चार /ˈʃɑrlɨmeɪn/; फ्रेंच: उच्चार [ʃaʀləˈmaɲ]; लॅटिन: Carolus Magnus, अर्थात ’महान चार्ल्स’; फ्रान्स व पवित्र रोमन साम्राज्याच्या राजांच्या नामावळीनुसार चार्ल्स पहिला) (७४२/७४७ - जानेवारी २८, ८१४) हा फ्रांक टोळ्यांचा राजा होता. ७६८ पासून मृत्यूपर्यंतच्या राजवटीत त्याने आपले राज्य विस्तारून फ्रांक साम्राज्यात रुपांतरित केले.\nशार्लमेनाचा जन्म जर्मनीतील आखन येथे झाला. त्याचे वडील 'छोटा पिपीन' तर त्याचे आजोबा 'चार्लस मार्टेल' हेदेखील महान योद्धे होते. पिपीनाने मरण्याआगोदर शार्लमेनाला त्याचा उत्तर भाग अर्धे राज्य म्हणून दिला व दक्षिण भाग त्याच्या भावाला म्हणजे कार्लोमनास दिला.\nशारलेमेनाने भावाच्या मृत्युनंतर त्याचे राज्य बळकावले व स्वतःस फ्रांकोनियाचा राजा म्हणून घोषित केले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ८१४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19346/", "date_download": "2020-09-30T10:40:07Z", "digest": "sha1:LGZLESA64NRNV4RMLPXYDV4YWA2W6T6T", "length": 16807, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नगरकर, पंडितराव – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनगरकर, पंडितराव : (२६ डिसेंबर १९१० – २८ जुलै १९७७). मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट. पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्���िणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते.\nहरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी ’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कलाविलास’च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.\nव्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28256/", "date_download": "2020-09-30T10:46:49Z", "digest": "sha1:JQ7GRQNI6257AYW6MNB6UKEF2IBOWTBX", "length": 20638, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भोसले, प्रतापसिंह – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वे��स एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभोसले, प्रतापसिंह: (१८ जानेवारी १७९३-४ ऑक्टोबर १८४७). महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९). ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकटे केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.\nएल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची ���ाजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.\nया लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली. शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.\nआप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).\n२. ठाकरे, केशव सीताराम, प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी, मुंबई, १९४८.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cinestaan.com/articles/2019/mar/26/19684/p---------p", "date_download": "2020-09-30T09:57:13Z", "digest": "sha1:SSLX3YKK7Q6W6B624XVHCWIKO7EQECVJ", "length": 5932, "nlines": 137, "source_domain": "www.cinestaan.com", "title": "निर्माते संदीप सिंह पीएम नरेंद्र मोदी चित्रपटासाठी प्रथमच गाणे गाणार", "raw_content": "\nनिर्माते संदीप सिंह पीएम नरेंद्र मोदी चित्रपटासाठी प्रथमच गाणे गाणार\nत्यांनी गायलेले 'नमो नमो' हे गाणे नरेंद्र मोदीं साठी एक ट्रिब्यूट असेल.\nनिर्माते संदीप सिंह यांनी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये स्वतः गाणे गाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गायलेले 'नमो नमो' हे गाणे मोदीं साठी एक ट्रिब्यूट असेल.\nपेरी जी यांनी गाण्याचे शब्द लिहले असून ते गाण्यात रॅप सुद्धा करणार आहेत.\nगाणे गाण्याच्या निर्णयाबाबत सिंह म्हणाले, \"हा चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून मी त्याला माझा एक वयक्तिक टच देण्याचा विचार केला. आपण सगळे ज्यांचा आदर करतो अशा व्यक्तीसाठी रॅप सॉंग गाणे या पेक्षा चांगली गोष्ट आणखी कोणती असू शकते आशा आहे की लोकांना पण हे गाणे आवडेल.\nपीएम नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याच्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ एप्रिल ला, रिलीज होणार होता, परंतु आता तो ५ एप्रिल ला रिलीज होणार आहे.\nचित्रपटाचे निर्माते ग्लोबल स्टुडिओज, टी-सिरीज आणि २ हिंदी वर्तमानपत्रांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता चालू असताना लोकसभा उमेदवाराचा प्रचार केल्यासंबंधी नोटीस पाठवल्या.\nगेल्या आठवड्यात दिग्गज गीतकार जावेद अख्तर आणि समीर अंजान यांनी चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये त्यांचे नाव पाहून नाराजी व्यक्त केली होती. नाराजीचे कारण होते की त्या दोघांनीही चित्रपटासाठी कोणतेही गाणे लिहलेले नाही.\nया बद्दल निर्माते संदीप सिंह यांनी स्पष्टीकरण दिले की दोघांनी लिहलेली जुनी गाणी चित्रपटात वापरल्यामुळे त्यांना क्रेडिट्स देण्यात आले आहे.\nविवेक आनंद ओबेरॉय चित्रपटात मोदींची भूमिका करणार आहेत. त्यासाठी ते आपल्याला वेगवेगळ्या वेशात दिसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/ceo", "date_download": "2020-09-30T09:04:49Z", "digest": "sha1:E45PXU65PYSKLECKCH2KR6OK7K7AGV2U", "length": 3825, "nlines": 116, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "CEO", "raw_content": "\nमुख्याध��कारी डोईफोडे यांनी स्विकारला पदभार\nशिर्डी संस्थानच्या सीईओपदी बगाटे\nमुख्याधिकार्‍यांचा मनमानी कारभाराबाबत नाराजी\nग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार झेडपी ‘सीईंओं’ना\nत्र्यंबकेश्वर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी संजय जाधव\nप्रत्येक ग्रामपंचायतींनी करोना संकटात आपला सहभाग वाढवावा- सीईओ बनसोड\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकपदी जि.प.चे सीईओ\nशिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना नोटीस\nअरुण डोंगरे यांनी स्विकारला साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार\nपंचायत समितीत विरोधी सदस्यांच्या हक्कावर गदा\n39 लाखांच्या वसुलीचे मुख्याधिकार्‍यांचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/05/maharashtra-launches-unlockdown-1-0-these-things-will-start-from-today/", "date_download": "2020-09-30T10:15:20Z", "digest": "sha1:XM2FJPX5W33WH6FK4ZLNQKPFXM7YFNMY", "length": 7790, "nlines": 47, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात; आजपासून या गोष्टी होणार सुरू - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात; आजपासून या गोष्टी होणार सुरू\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, अनलॉक 1, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, महाराष्ट्र सरकार, मिशन बिगीन अगेन / June 5, 2020 June 5, 2020\nमुंबई – आजपासून महाराष्ट्रात राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत असून आजपासून मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकाने सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींचे पालन देखील करावे लागणार आहे.\nआजपासून या गोष्टी होणार सुरू\nप्रवासासाठी मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत परवानगीची अट काढून घेण्यात आली असून नागरिकांना आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे विनापरवानगी प्रवास करता येईल.\nनागरिकांसाठी पहाटे पाच ते रात्री सात या वेळेत उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. नागरिक यावेळेत व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. पण व्यायामाचे कोणतेही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम यावेळी वापरता येणार नाही.\nपूर्ण दिवस दुकाने सम-विषम नियमाने सुरु ठेवण्याची परवानगी असून रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने एका दिवशी सुरु राहतील. नियमांचे पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसेच दुकान मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्त्वाचे असेल.\nकपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसणार आहे, कारण त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.\nवृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून परवानगी देण्यात आली आहे. पण यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.\nविद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/swn-direct/9mtvqhp9x0wd?cid=msft_web_chart", "date_download": "2020-09-30T08:45:56Z", "digest": "sha1:2SSQEQT6Q6M7QPDVMIODLEXOK7CZMZK6", "length": 11251, "nlines": 267, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा SWN Direct - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nकृपया हे ही पसंत करा\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेल���\nवय 3 व वरीलसाठी\nवय 3 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपले निवासस्थानाचे किंवा कार्यस्थानाचे नेटवर्क्स ऍक्सेस करा\nआपल्या डिव्हाइसच्या व्हॉइस ओव्हर IP (VoIP) सेवा वापरा\nआपल्या डिव्हाइसवरील सर्व फोन लाइन ऍक्सेस करा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपले निवासस्थानाचे किंवा कार्यस्थानाचे नेटवर्क्स ऍक्सेस करा\nआपल्या डिव्हाइसच्या व्हॉइस ओव्हर IP (VoIP) सेवा वापरा\nआपल्या डिव्हाइसवरील सर्व फोन लाइन ऍक्सेस करा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nहे उत्पादन आपल्या अंतर्गत हार्ड ड्राइव्हवर स्थापित केलेले असणे आवश्यक आहे.\nSWN Direct गोपनियता धोरण\nSWN Direct गोपनियता धोरण\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा या अनुप्रयोगाला Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nWindows 10 आवृत्ती 10586.0 किंवा उच्च\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nWindows 10 आवृत्ती 10586.0 किंवा उच्च\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\nरेट आणि पुनरावलोकन करण्यासाठी साइन इन करा.\nया उत्पादनास अद्याप कोणीही रेट केले नाही किंवा त्याचे पुनरावलोकन केले नाही.\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2007/05/", "date_download": "2020-09-30T09:46:15Z", "digest": "sha1:NLZNNHO4WB65IZRZX6LVPLNXFOH74Y6N", "length": 40749, "nlines": 170, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for May 2007", "raw_content": "\nया जगाची जेव्हा उत्पत्ती झाली,त्यानंतर काही वर्षातच प्राणी, वनस्पती जन्माला आले. देवाने प्रत्येक वनस्पती, प्राणी यांना ठराविक आकार, रूप, गंध, ��्ञान, जीवनपद्धती दिली,यामागे काहितरी कारण असले पाहिजे. या पृथ्वीवर सर्वांचा समतोल साधण्यासाठी काही जीवनप्रक्रिया आहेत. यालाच आपण \"अन्नसाखळी\" म्हणतो. म्हणजेच उंदरांना सापाने खाल्ले नाही तर जगात उंदीर जास्त होतील आणि माणसांना राहणे कठीण होईल, तसेच सापांना गरुडांचे भय नसेल तर सापांच्या संख्येचा विपरीत परिणाम होईल.\nजनावरांमध्ये शाकाहारी, मांसाहारी असे प्रकार असतात, आपण त्यांची संवय बदलू शकत नाही. माणसांची प्रवृत्ती सुद्धा शाकाहारी, मांसाहारी असते.हिंदू धर्मातील कांही देवतांना शाकाहारी, तर काही देवतांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात. म्हणजेच परंपरेने मांस भक्षणाची प्रथा होती.\nमांसाहारी हिंदू मांस भक्षण करतात ते शेळी, मेंढी, यासारखे प्राणी, मासे वगैरे...आता असा विचार येतो की, जर जगातील बहुसंख्य माणसांनी मांसाहार केला नसता तर आज या सर्व प्राण्यांची संख्या किती वाढली असती, त्यांना किती अन्न लागले असते. भारताचा विचार केल्यास अन्नाचा पुरवठा झाला असता कायहा समतोल राखण्यासाठीच तर आपण मांस भक्षण करतो म्हणून तर काही देवतांना मांसाचा नैवेद्य दाखवून मांस खातात. मग आपल्याला काही ठिकाणी असे का सांगितले जाते कि, मांसाहारी नको शाकाहारी व्हा.मांसाहार म्हणजे प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जलचरांचं(मासे,खेकडे वगैरे) मांस पोटात जाणे.\nजर आपण सूक्ष्म विचार केल्यास, श्वासोच्छवास करणे प्रत्येकाला जरूरी आहे आणि हवेत सूक्ष्म जंतू असतात, ते पोटात जात नाहीत काय पाण्याद्वारे जंतू जात नाहीत काय पाण्याद्वारे जंतू जात नाहीत काय मग मांसाहार करू नये हा प्रवाद कशासाठी\nप्राण्यांची हत्या करू नये हे ठीक आहे पण त्यांची संख्या मर्यादित ठेवावी हे तर खरे आहे ना\nम्हणूनच हिंदू धर्माची शिकवण, परंपरा योग्य आहे.या सर्व चालीरितींना आधार आहे. माणसांची प्रकृती आणि प्रकृती, निसर्गाचा समतोल याचा पूर्ण चिचार झालेला आहे,यात नवीन काहीही भर घालण्याची गरज नाही.\nहिंदू धर्मातील कोणाही संतांनी, महापुरूषांनी अथवा धर्मगुरूंनी मांस खाऊ नये असे सांगितले नाही कि कोणावर जबरदस्ती केली नाही. फक्त शुद्ध अंतःकरणाने पूजा अर्चा करावी असे सांगितले.\nया जगात फक्त एकच धर्म सनातन आहे तो म्हणजे हिंदू धर्म. याला फार पुरातन परंपरा आहे. हिंदू धर्माला चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यांची शिकवण आहे.या ग्रंथांनी मनुष्याने आयुष्यात कसे वागावे,मानवधर्म म्हणजे काय,त्याचे पालन कसे करावे याबद्धल सविस्तर सांगितले आहे. संपूर्ण आयुष्याचे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम अशा चार आश्रमात भाग पाडून,त्या त्या वेळेसची आदर्श जीवनपद्धती हिन्दू ऋषी मुनींनी, धर्म शास्त्रकारांनी, थोर मोठ्या संतांनी, जुन्या विचारवंतांनी लिहून ठेवली आहे,आणि ती इतकी परिपूर्ण आहे कि बाकी सर्व त्या समोर गौण आहे.\nफक्त ३००० वर्षांपर्यंत जरी विचार केला तरी भारतात हिन्दू धर्माला एक विचार,आचार,जीवनपद्धती होती. भारताला खूप मोठी संतपरंपरा आहे. भारतात गौतम बुद्ध,गुरुनानक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगरैंसारख्या थोर विभूती झाल्या. शिवाजीमहाराज, राणा प्रताप सारखे थोर लढवय्ये झाले. महात्मा गांधीं सारखे देशभक्त झाले.\nआता जर आपण नीट विचार केला तर असे लक्षात येईल की, या सर्वांचे पूर्वज कोण होते. हिंदूच ना त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद्धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद��धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता सर्वांनीच,होय ना पण त्यांना दुसरा धर्म स्थापावा असे वाटले नाही, याचे कारण कोणी सांगेल काय पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना मग त्यासाठी नवीन धर्माचे व्यासपीठ कशासाठी\nनवीन धर्म स्थापला कि,त्यांचे अनुयायी तयार होतात, त्यांना धर्माचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.आता जर नीट विचार केला तर असे लक्षात येते कि नवीन धर्मापेक्षा हिन्दू धर्माचाच प्रसार का केला गेला नाही\nजगातील सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते कि, सर्वांचे अंतिम ध्येय एकच परमेश्वर प्राप्ती आहे.\nयेशु ख्रिस्ताने ख्रिश्च्न धर्म स्थापन केला, पण त्यानंतर कोणाही संतांना नवीन धर्माची आवश्यकता भासली नाही. सर्वांनी त्या धर्माचाच प्रचार आणि प्रसार केला. त्या धर्माचीच तत्वे लोकांना पटवून दिली आणि तीही एवढ्या प्रभावीपणे कि, लोकांनी धर्म बदलला आणि त्या धर्मात प्रवेश केला.\nदरवर्षी महाराष्ट्रातील आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पंड्गरपूरला पालखी जाते, त्या पालखीसोबत लाखो वारकरी असतात, ते सर्व वारकरी संप्रदायाचे असतात, त्यांचा धर्म हिंदू आहे. या सोहोळ्यात दर वर्षी हजारो लोकांची भर पडते, का ते सर्व एकत्र येऊन वेगळा संप्रदाय स्��ापन करू शकत नाहीत काय नाही, तशी गरज भासत नाही कारण या धर्मातील तत्वे परिपूर्ण आहेत.\nआता असा एक विचार येतो कि मग आर्य लोक जे भारतात आले त्यांचा धर्म हिंदूच ना तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना त्यात असं काय नव्हतं कि, वेगळा धर्म स्थापून ते सांगण्याची गरज भासावी.\nआज भारतात हिंदू आहेत, शिख, बौद्ध, जैन, पारशी, मुस्लीम वगैरे अन्य धर्मीय आहेत. फार पूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. नंतर मोघलांनी भारतावर आक्रमण केले आणि इथल्या लोकांवर राज्य केले आणि इथेच स्थायिक झाले. नंतर इंग्रज आले ते सुद्धा इथेच राहिले, कित्येक हिंदू धर्मियांना त्यांनी धर्मांतर करायला लावले, असे ख्रिश्चन भारतात आहेत, त्यांचे चर्च आहेत तेथे ते लोक आहेत. म्हणजे इसवी सनापूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. म्हणजेच जसजशी धर्मांची संख्या वाढू लागली, तसतसे मूळ धर्मातील अनुयायी वेगळे होऊ लागले, धर्माचा अभिमान वाढू लागला. प्रत्येकजण आपलाच धर्म श्रेष्ठ म्हणू लागले. आपापसात तेढ वाढली. मग असे वाटते कि, जगात एकच धर्म असावा काय निदान भारतात तरी का नसावा निदान भारतात तरी का नसावा जगाच्या नकाशावर पाहिले असता भारत हा एकच असा देश आहे, कि जेथे धर्मांची संख्या जास्त आहे. इथे असेही काही लोक आहेत कि, ज्यांच्या पूर्वजांचा धर्म हिन्दू होता आणि ते आता दुसर्‍या धर्माचे आहेत.\nफार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक महापराक्रमी राजा होता.त्याचे राज्य फार मोठे होते.सर्व इतर राजे त्यांना घाबरून असत. राजाने राज्यात एक आचारसंहिता बनवली होती.कायदे बनवले होते. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. राज्यात अनेक छोटी छोटी राज्ये होती पण त्यांचा राजा एकच होता. एके दिवशी काय झाले, एका गावातील एका माणसाने सांगितले, या राजाचे कायदे चांगले नाहीत, नियम बदलणे आवश्यक आहे, असे लोकांना पटवून देऊन नवीन राज्य स्थापन केले, लोक अज्ञानी होते, त्यांना समजलेच नाही कि, याने त्याच राजाचे नियम, कायदे फक्त वेगळ्या भाषेत सांगितले आहेत, ते बिचारे त्याच्याच मागे जाऊ लागले. मग अशा प्रकारे अजून काही जणांनी अजून वेगळे समुदाय स्थापन केले.अशा प्रकारे मूळ राज्याचे अनेक भाग पडले आणि त्याच्यात भ���ंडणे होऊ लागली. जर नवीन काही निर्माण करण्यापेक्षा त्या मूळ राजाचेच राज्य वाढविले असते तर\nख्र्रिश्चन धर्माची स्थापना येशु ख्रिस्ताने केली,मुस्लीम धर्माची मोहम्मद पैगंबराने केली तशी हिंदू धर्माची स्थापना कोणी केली\nउत्तर अवघड आहे ना पण तितकेच खरे आहे, हा धर्म पूर्णपणे संपूर्ण आहे. या धर्माचा पाया, तत्वे, परमेश्वराची संकल्पना एवढी भक्कम आहे कि कोणीही या धर्मापासून वेगळा विचार करण्याची गरज नव्हती आणि नाही.\nवरील सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकेल काय यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही,फक्त इतिहास जाणून घेण्याचा हेतू आहे.तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास आम्ही दिलगीर आहोत.\nमित्रांनो आजच्या लेखाला आपण विमान प्रवास-२ म्हणू यात.\nकाल आपण थोडक्यात पाहिले. आज थोडे सविस्तर पाहू यात.\nसद्ध्या भारतातून खूपशी मुले नोकरीसाठी अमेरीका,ऑस्ट्रेलियात वगैरे जातात. आणि साहजिकच त्यांना वाटते कि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे यावे. पण त्यासाठी काय काय करावे लागते त्ते मात्र ठाऊक नसते. तर आता आपण तेच जाणून घेऊ यात. आता यात जर कोणाला कांही सुचवायचे असेल तर त्यांनी बिनधास्त सुचवावे.\nमागील वर्षी मी मिसेस बरोबर ऑस्ट्रेलियाला मुलीकडे तीन महिने राहून आलो. आणि आता अमेरिकेत मुलाकडे आलो आहे.\nपरदेशात जायचे म्हणले कि आनंद होतो पण पुढे काय काय अडचणी येतात त्या पाहू यात.(अजिबात घाबरू नये)\nभारतातून परदेशात जाऊन पुन्हा भारतात येइपर्यंत येणारे टप्पे\nपासपोर्ट-अर्ज भरणे-पोलीस चौकशी-टपालाने पासपोर्ट घरी येणे\nव्हिसा- अर्ज कोठे करावा-त्याची फी काय ती कोठे भरावी त्या त्या देशाच्या वकिलाती मध्ये मुलाखतीला जावे लागते. तेव्हा तेथे काय आक्षेपार्ह असते. कोणती कागदपत्रे लागतात.ती किती दिवस आधी ध्यावीत. तेथ्रे संभाव्य कोणकोणते प्रश्न विचारतात. त्यावेळेस काय उत्तरे द्यावीत. पुन्हा पासपोर्ट कुरीयरने येतो तेव्हा काय करावे. कधी कधी परत जातो त्यावेळेस काय करावे.\nहेल्थ इंश्युरंस(आरोग्य विमा) घ्यावा काय,त्याबद्धल माहिती.\nविमान तिकीट-चांगली एअर लाइंस कोणती,तिकीट कमी कसे शोधावे,वगैरे.\nपरदेशी जाताना प्रत्येक एअर लाइंसचे नियम वेगवेगळे असतात ते कसे पहावेत. त्याची काय काळजी घ्यावी.\nकिती बॅगा असाव्यात, सामान कसे भरावे,किती भरावे,वजन कसे करावे,हातातल्या बॅगेत काय सामान घ्यावे,लहान लहान गोष्टी अशा पहाव्यात.\nविमान तळावर जाण्यासठी किती वेळ आधी निघावे,किती वेळा आधी पोहोचावे.\nविमानतळावर-बॅगा चेक करणॆ,बॅगाचे वजन बघणे,त्या कार्गोमध्ये देणॆ,इमिग्रेशन फॉर्म भरणॆ,तो ऑफीसर विचारणारी संभाव्य प्रश्ने,कस्टम क्लिअर करणॆ,बोर्डिंग पास घेणे,विमानात बसतांना पुन्हा चेकिंग,विमानात बसल्यावर काय काळजी घ्यावी,विमानात कोणकोणते फायदे करून घ्यावेत हे माहित नसते,विमान बदलण्याचे असेल तर कोणती काळजी घ्यावी,दुसर्‍या एअर पोर्टवर गेट कसे बदलावे,नवीन विमान बदलताना काय करावे,विमानात डिक्लेरेशन फॉर्म देतात तो कस भरावा.\nपरदेशातील एअरपोर्टवर- इमिग्रेशन चेक करणे,सामान घेणे,सामान घेऊन कस्टम क्लिअर करणे, इथे जर बॅगा उघडायला लावल्या तर काय करावे,इथे भाषा येत नाही तेव्हा काय करावे,बाहेर कसे पडावे,समजा आपल्या माणसांची चुकामूक झाली तर काय करावे.\nपरत येतांना वरील सर्व प्रक्रियांमधून जावे लागते,फक्त त्रास होतो तो भारतातून कस्टम मधून जातांना. इथेही आपल्या माणसांची चुकामूक झाल्यास काय करावे.\nसोबतच्या माणसापासून दूर जाऊ नये\nसरकारी अधिकार्‍याशिवाय इतरांना पासपोर्ट दाखवू नये\nशक्यतो कोणालाही आपला पत्ता देऊ नये\nफक्त अधिकृत माणसाकडेच चौकशी करावी,त्यांना अडचण सांगावी\nअनोळखी सामानास अजिबात हात लाऊ नये.\nशक्यतो इंटरर्नॅशनल रोमिंगचे कार्ड घालून मोबाईल फोन जवळ ठेवावा.\nआपली कागदपत्रे कोणालाही दाखवू नयेत.\nविमानतळावर अधिकृत टॅक्सी बुक करता येते तेथूनच टॅक्सी ठरवावी.\nआज एवढे बस्‌,बाकी उद्या पासपोर्ट कसा काढावा याची माहिती घेउ यात.\nआपण मराठी माणसे त्यांना विमान प्रवास म्हणजे काय कौतुक. मी मागील वर्षी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो.पासपोर्ट झाला .\nव्हिसा झाला.विमान तिकीट आले. झाली तयारी बॅगा भरल्या. तेवढात एका नातेवाईकाचा फोन आला.अरे तुम्ही वजन चेक केले का विमानात जास्तीचे वजन सोडत नाहीत. जास्तीचे वजन फेकून देतात. झाले आले का टेंशन. भेटायला आलेल्या मंडळींनी सुद्धा तोच सूर ओढला. कोण किती कोण किती म्हणते. मग सिंगापूर एअर लाइंस ला फोन केला तर एका तिकीटावर फक्त २० किलोच मान्य होते. मग जास्तीचे सामान काढले. तरी टेंशन कायमच होते. पहिलाच प्रवास त्यामुळे आताच पुढील विचार सुरू झाले. विमनात कसे होईल,तिथे परक्या व���मान तळावर कसे होईल, भाषा य्रेत नाही वगैरे वगैरे.\nमुंबई विमान तळावरच त्रास सुरू झाला ट्रॉली घेण्यापासून ते पार इमिग्रेशन ते विमानात बसेपर्यंत. झाले या सर्वांतून पार पडल्यावर एकदाचे ४ तास उशीरा विमान निघाले.(उडाले). सिंगापूरला विमान बदलण्याचे होते. जसे सिंगापूर जवळ आले तसे त्या हवाईसुंदरीने सांगितले कि पुढचे विमान गेलेले आहे तेव्हा तुम्हाला पुढच्या विमानात बसवले जाईल. आम्हाला इथे दूसरी एस्‌.टी. पकडण्याची संवय तेव्हा कही कळेनाच. विमानात सगळे वातावरण अगदी गंभीर कोणी कोणाशी बोलत नाही.\nसिंगापूरला आल्यावर पुढील विमानाचा बोर्डिंग पास दिला आणि जेवणाचे कूपन दिले ते कुठल्या एअर पोर्ट वरच्या हॉटेलचे होते. ते हॉटेल काही सापडेना कारण पुढील विमानाचे बसण्याचे ठिकाण शोधायचे होते. ते सापडेना फोन करावा तर कोणी सुट्टे पैसे देत नाही आणि त्यांची भाषा येत नाही. अतिशय घाबरल्यासारखे झाले. कसे तरी दुसर्‍या विमानात येऊन बसलो आणि ऑस्ट्रेलिया विमानतळावर उतरलो. आता इथेही मोठा प्रश्न भाषेचा. पुण्यात कळले होते कि इथे बॅगा चेक करतात. आता आला का प्रॉब्लेम. इमिग्रेशन झाले. कस्टमला त्या बाईने विचारले आणि विमानात जो डिक्लेरेशनचा फॉर्म दिला होता तो मागीतला आणि बॅगा उघडायला सांगितल्या आणि तपासून लोणची ,चटण्या, वगैरे खाण्याचे पदार्थ सोडत नाही म्हणाल्या मग काय करावे विचारले तर फेकून द्या म्हणल्या.मग काय जड अंतःकरणाने फेकून दिल्या.\nआता महत्वाचा प्रश्न माझ्या सारखाच त्रास नवीन परदेशी येणार्‍या लोकांना होत असेल. पासपोर्ट पासून, व्हिसा, विमान तळावरच्या वेगवेगळ्या प्रक्रिया, विमानप्रवास, परदेशात विमानतळावर सामोरेजाणे,पुन्हा परतीचा प्रवास या सर्वांची माहिती असणे जरूरीचे आहे तेव्हा मि एकदा ऑस्ट्रेलिया वारी केली आणि आता अमेरिकेत आलो आहे तेव्हा मला आलेले अनुभव आणि पासपोर्ट काढण्यापासून परदेशात जाऊन पुन्हा भारतात परत येण्यासाठी काय काय करावे कोण कोणती काळ्जी घ्यावी ते लिहीणार आहे आता पुढील वेळी पासपोर्ट बद्धल माहिती करून घेऊ यात\nआता इतकेच पुरे आपल्याला काही अडचणी असल्यास जरूर कळवा.\nआपण सारे भारतीय एका विशिष्ट धाग्यात बांधलेले आहोत, ज्याचे एक नाव म्हणजे संस्कृती. आपल्या प्रत्येक रितीला एक नाव आहे आणि त्याला कारण आहे. जी रित आपल्या पुर्वजांनी सांभाळली, ती रित इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे पुसट झाली, आणि त्यात त्यांची कारणे मात्र हरवली.\nम्हणुनच एक प्रयत्न ....\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nभारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात ��ता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/france/", "date_download": "2020-09-30T10:24:07Z", "digest": "sha1:JJ2IK7NBK4PQOJY75UTEAQQ7JZOJE25X", "length": 15451, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "France - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nदेशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर\nकोल्हापूर : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्विकारला पदभार\nसोने आणि चांदीच्या दरात घसरण\nचर्चची ती सामुदायिक प्रार्थना फ्रान्ससाठी ठरली ‘कोरोना बॉम्ब’\nपॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. देशात इतक्या वेगाने कोरोनाची साथ कशी पसरली याचा शोध घेणे सुरू झाले आहे....\nघरगुती हिंसाचाराविरोधात फ्रान्समध्ये महिलांची निदर्शने\nफ्रान्समध्ये महिलांविरोधातील घरगुती हिंसाचाराच्या निषेधात महिलांनी शनिवारी पॅरिससह विविध शहरात मोर्चे काढले. या हिंसाचाराविरुद्ध फ्रान्स सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी महिलांनी केली आहे. पॅरिस...\nभारतीय वायुदलाचे पथक राफेलच्या फ्रांन्समधील कार्यालयाला जाणार\nनवी दिल्ली : ‘भारतीय राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम’च्या फ्रान्समधील कार्यालयात काही अज्ञातांनी घुसखोरी करून माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय वायुदलाचे...\nपाक पायलट्स को राफेल उड़ाने की ट्रेनिंग; खबर गलत : फ्रांस\nनई दिल्ली : फ्रांस में पाकिस्तानी पायलट्स को राफेल जेट उड़ाने की ट्रेनिंग दी गई है, यह यह समाचार गलत है ऐसा भारत स्थित...\nफ्रांस सरकार का मसूद अजहर पर वार\nफ्रांस : फ्रांस सरकार ने जैश-ए-मोहम्मद के सरगना मसूद अजहर की फ्रांस में मौजूद सभी संपत्तियों को जब्त करने का निर्णय लिया है\nपेट्रोल-डिझेल महागाईमुळे फ्रांस पेटले, आणिबाणीची शक्यता\nपॅरिस : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलवरील करवाढीच्या निषेधार्थ फ्रांसमधील जनता हिंसक आंदोलन करत असून सर्वत्र भयानक अशांतता आहे. तोडफोडीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात...\nफ्रांस में भारतीय सैनिकों की याद में राष्ट्रीय स्मारक \nनई दिल्ली : प्रथम विश्वयुद्ध में शहीद हुए भारत के हजारों जवानों के बलिदान को याद करने के लिए फ्रांस के विलर्स गुस्लैन में...\nवायुसेना उपप्रमुख ने फ्रांस में उड़ाया ‘राफेल’\nनई दिल्ली : भारतीय वायुसेना के उपप्रमुख एयर मार्शल रघुनाथ नांबियार ने बृहस्पतिवार को भारत के लिए बनाए गए पहले लड़ाकू विमान 'राफेल' उड़ाया\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’\nदेशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन...\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nहाथरस येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nहाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी पुढे यावे : सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/2-january-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-30T09:29:49Z", "digest": "sha1:OVYJMGWLW33HXQO5P65FU24GBZWI5IMK", "length": 14622, "nlines": 231, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "2 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (2 जानेवारी 2020)\nपुढच्या वर्षी चांद्रयान-3 मोहीम :\nभारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 योजनेची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली.\nगगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून, त्यांना लवकरच रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nतिसऱ्या चांद्रयान मोहिमेचे काम प्रगतिपथावर आहे. य��� मोहिमेत लँडर, रोव्हर, इंधन यंत्रणा अशा तीन घटकांचा समावेश असणार आहे. चांद्रयान 3 मोहीम पुढील वर्षी होईल.\nचांद्रयान 3 आणि गगनयान या दोन्ही मोहिमांचे काम सुरू आहे, असे शिवन यांनी सांगितले.\nचालू घडामोडी (1 जानेवारी 2020)\nगगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड :\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-3 आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे.\nगगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. बंगळुरुत के सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान 2020 पर्यंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.\nगगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. रशियामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.\nतर यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. 2019 मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,\n2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे.\nगगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचं प्रशिक्षण यावर्षींची सर्वात\nमोठी घडामोड असणार असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.\nमहेंद्रसिंह धोनी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, ट्वेन्टी-20 कर्णधार :\nभारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या लोकप्रिय क्रिकेट संकेतस्थळाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.\nविराट कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा मान मिळाला असून तिन्ही संघात स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.\n‘क्रिकइन्फो’च्या 23 सदस्यीय पॅनेलकडून या संघांची निवड करण्यात आली. 50 कसोटी आणि सहा वर्षांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष कसोटी संघासाठी काढण्यात आला. तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघांसाठी अनुक्रमे 75 आणि 100 ट्वेन्टी-20 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले.\nकोळ्याच्या नव्या प��रजातीचा शोध :\nअहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागला आहे.\nवन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी हा कोळी शोधला आहे. ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांच्या नावे म्हणजेच ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ नावाने हा कोळी ओळखला जाणार आहे. तसेच फ्लेग्रा या कुळातील हा कोळी आहे.\nगांधीनगर स्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या कोळ्याचा शोध लावण्यापूर्वी 10 कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.\nतर नव्या प्रजातीच्या कोळ्याची शरीररचना ही तामिळनाडू येथे आढळणाऱ्या ‘फ्लेग्रा प्रसन्ना’या प्रजातीच्या कोळ्याशी मिळतीजुळती आहे. परंतु दोन्ही प्रजातींमधील प्रजनन प्रक्रियेमध्ये वेगळेपण दिसून येते. प्रजापती यांचे हे स्वतंत्र संशोधन आहे.\nसन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.\n2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.\nमध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.\nराष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.\nसन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (3 जानेवारी 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/food/", "date_download": "2020-09-30T08:15:23Z", "digest": "sha1:FJ6GLYF3Q5OTJUEBCFWUN6CEGNZPI7GF", "length": 17526, "nlines": 217, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Food- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणा�� 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nजगभरातील 11 विचित्र पेय : नावं ऐकूनच तुम्ही व्हाल चकित\nकुठल्या पदार्थाचा वापर कुठल्या संस्कृतीत खायला करतील याचा नेम नाही आणि कशात काय मिसळून पितील याचाही नेम नाही. ही नुसती नावं तर ऐका.. कुठल्या देशात काय आहे फेमस\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nकोरोना महासाथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे; मग जरूर करा 5 फळांचं सेवन\nBreastfeeding करणाऱ्या महिलांनी 7 पदार्थ जरूर खावेत\nमधुमेह, कॅन्सर, हृदयरोग अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे सात्विक आहार\nमधुमेहींसाठी प्रभावी औषध आहे तमालपत्र; वाचा काय काय आहेत फायदे\nपेशींना सुरक्षा देतात अँटीऑक्सिडंट; म्हणून आहारात समाविष्ट करा 5 पदार्थ\nमधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर; चविष्टच नाही तर आरोग्यदायीही आहेत मोदक\nजास्त गोड खाल्ल्याने मधुमेह होतो काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं वाचा\nकोरोना काळात महत्त्वाचा कमी कर्बोदकयुक्त आहार; वाचा काय आहे फायदा\nधक्कादायक: गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा\nफक्त 5 पदार्थ; मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास करतील मदत\nपावसाळ्यात उन्हाची कमतरता; शरीराला व्हिटॅमिन डी पुरवण्याचे सोपे मार्ग\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर स��जय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shivsena/videos/", "date_download": "2020-09-30T09:32:05Z", "digest": "sha1:N2S4TEOFKT7ZHYMQZKP63MG2RTEKW2C3", "length": 18028, "nlines": 210, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shivsena- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा ���ान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहा��\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nVIDEO: उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शरद पवार नाराज, जळगावमध्ये व्यक्त केली खंत\nजळगाव, 16 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा तपास एन.आय.ए. कडे देण्यावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. एनआयएकडून तपास करणं हा केंद्राचा अधिकार असेल तरीही राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवं होतं, असं पवार म्हणाले आहेत. भाजप सरकार असताना भीमा कोरेगावचं प्रकरणं घडलं होतं. यामुळे त्यात गडबड असू शकते असा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.\nमहाराष्ट्र Feb 3, 2020\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\nमहाराष्ट्र Feb 3, 2020\n'Accidental Chief Minister' वर उद्धव ठाकरे काय म्हणाले\nमहाराष्ट्र Feb 3, 2020\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\n'एकच वादा अजितदादा', असं का म्हणतात 'हे' वाचून येईल तुम्हाला अंदाज\n'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत'\nपंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा\nVIDEO : मी प्रचंड व्यथित आणि दु:खी, पंकजा मुंडेंचा खुलासा\n'समंदर'चा शेर आणि सागर बंगल्याचा योगायोग काय आहे\nपंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, बुलेट ट्रेनबाबत होणार फेरविचार\nVIDEO: भाजपची साथ सोडून हाती घेणार 'धनुष्यबाण' काय आहे पंकजा मुंडेंच्या मनात\n पंकजा मुंडेंचे मामा म्हणाले...\nअंदाधूंद कारभार चालणार नाही, मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील UNCUT पत्रकार परिषद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प���रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/a-solar-eclipse-on-the-5th-of-december/articleshow/72212917.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-30T09:20:52Z", "digest": "sha1:CBUZJJ3QULN3NUDJNTRDKTIJEQ7LT4QA", "length": 15656, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेंबरला\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nआकाशात घडणाऱ्या घटनांमध्ये दुर्मिळ मानले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबरला दक्षिण भारतासह आखाती देश, तसेच आग्नेय आशियाई देशांमधून दिसणार आहे. चंद्राच्या मुख्य सावलीचा दक्षिण भारतावरून जाणारा मार्ग सोडता देशाच्या इतर सर्व राज्यांतून हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. सकाळी आठ ते अकरा या वेळेत दिसणाऱ्या या खगोलीय घटनेची कंकणाकृती अवस्था ग्रहणाच्या मुख्य पट्ट्यात जा��न पाहता यावी यासाठी आकाशप्रेमींनी तयारी सुरू केली आहे.\nभारतातील आकाशप्रेमींना देशातूनच सूर्यग्रहण पाहण्याची संधी सुमारे दहा वर्षांनी मिळणार आहे. या आधी २२ जुलै २००९ रोजी मध्य आणि उत्तर भारतातून खग्रास सूर्यग्रहण, तर १५ जानेवारी २०१० रोजी देशाच्या दक्षिण टोकावरून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. येत्या २६ डिसेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत अमावस्येच्या चंद्राचा सूर्यासमोरून प्रवास होणार असून, या वेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असल्यामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. ग्रहणाच्या मध्य अवस्थेत चंद्र पूर्णपणे सूर्यबिंबाच्या मध्यावर आला असताना चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची तेजस्वी कडी दिसून येईल.\nयेत्या कंकणाकृती ग्रहणादरम्यान चंद्राच्या सावलीच्या जमिनीवरील मार्गाची रुंदी १६४ किलोमीटर असून, हा मार्ग केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील काही भागांमधून जात आहे. ग्रहणाच्या या मुख्य पट्ट्यामध्येच कंकणाकृती अवस्था दिसून येईल. कंकणाकृती ग्रहणाची मध्यरेषा केरळमधील कन्नूर, तमिळनाडूमधील उटी, कोईम्बतूर, करैकुडी या शहरांच्या जवळून जात आहे. कंकणाकृती ग्रहणाच्या मार्गावर असणाऱ्या उटीमध्ये सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी कंकणाकृती अवस्थेचा मध्य पाहता येईल, तर ११ वाजून नऊ मिनिटांनी ग्रहण संपेल.\nकंकणाकृती ग्रहणाचा पट्टा वगळता देशाच्या इतर भागांमध्ये ग्रहणाची खंडग्रास अवस्था दिसेल. महाराष्ट्रातही सर्व भागांमध्ये खंडग्रास ग्रहण दिसणार असून, राज्याच्या विविध भागांमधून पाहताना चंद्राने सूर्याला सुमारे ६० ते ८० टक्के ग्रासलेले दिसून येईल. पुण्यात सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून, नऊ वाजून २३ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाचा मध्य पाहता येईल. या वेळी चंद्राने सूर्याला ७८ टक्के ग्रासलेले असेल. सकाळी दहा वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण संपेल.\nसहा महिन्यांनी पुन्हा ग्रहणाची पर्वणी\nभारतातील आकाशप्रेमींना दहा वर्षांपूर्वी सहा महिन्यांच्या अंतराने दोन सूर्यग्रहणे पाहण्याची संधी मिळाली होती. आता तशीच पर्वणी पुन्हा मिळणार आहे. २६ डिसेंबरच्या दक्षिण भारतातून दिसणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणानंतर २१ जून २०२० रोजी आणखी एक ��ंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येईल. २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही भागांतून पाहता येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nMaratha Reservation: अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर...\nAjit Pawar: कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट\nरोहित पवारांचं अजित दादांना भावनिक आवाहन महत्तवाचा लेख\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग���्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:19:21Z", "digest": "sha1:ITPUPAUEXO3CSDXMPH3LEGMZDKSVXRKV", "length": 5367, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दलित साहित्य संमेलनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदलित साहित्य संमेलनला जोडलेली पाने\n← दलित साहित्य संमेलन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दलित साहित्य संमेलन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजोतीराव गोविंदराव फुले ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तम कांबळे ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्य संमेलने ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन‌‌, पुरंदर ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा फुले साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nविद्रोही साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nआंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nआंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ ‎ (← दुवे | संपादन)\nपहिले संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nअण्णा भाऊ साठे ‎ (← दुवे | संपादन)\nवामनदादा कर्डक साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nनागपूर जिल्हा साहित्य संघाचे साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nमहाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist/copyviobyसंदेश हिवाळे ‎ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची ��� (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/husband-jailed-for-rape-wife-pressures-police-for-bail-attempts-suicide-by-throwing-diesel-in-front-of-station/", "date_download": "2020-09-30T09:17:51Z", "digest": "sha1:UDR7ZQCIJRDUGUODW4L5SOVLZL6LFXKG", "length": 16647, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "बलात्काराच्या आरोपाखाली पती जेलमध्ये, जामिनासाठी पत्नीचा पोलिसांवर दबाव, स्टेशनसमोरच डिझेल अंगावर टाकून आत्महत्येचा प्रयत्न | Husband jailed for rape, wife pressures police for bail, attempts suicide by throwing diesel in front of station | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nबलात्काराच्या आरोपाखाली पती जेलमध्ये, जामिनासाठी पत्नीचा पोलिसांवर दबाव, स्टेशनसमोरच डिझेल अंगावर टाकून आत्महत्येचा प्रयत्न\nबलात्काराच्या आरोपाखाली पती जेलमध्ये, जामिनासाठी पत्नीचा पोलिसांवर दबाव, स्टेशनसमोरच डिझेल अंगावर टाकून आत्महत्येचा प्रयत्न\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या पतीच्या जामिनासाठी पोलिसांवर दबाव आणत पत्नीनेच पोलीस ठाण्यात राडा घातल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तिने ठाण्यासमोर अंगावर डिझेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nयाप्रकरणी महिला शिपाई प्रमिला पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २९ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर डिझेल ओतून घेउन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेच्या पतीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला जामीन होण्यासाठी संबंधित महिलेने येरवडा पोलिसांकडे मागणी केली होती. तसेच जामीन व्हावा अश्या पध्दतीने अहवाल न्यायालयात द्यावा यासाठी तिने हा राडा घातला. त्यासाठी तिने सोबत आणलेले बाटलीतील डिझेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अधिक तपास सहायक निरीक्षक एस. बी. बनसोडे करीत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविमानानं प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी ‘या’ कंपनीनं सुरू केली WhatsApp चेक-इन सुविधा, जाणून घ्या\n‘आधी परिवार सांभाळा’, राष्ट्रवादीच्या मिशन ‘घरवापसी’वर भाजपचा पलटवार\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार,…\nशिरुर शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे…\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग…\n‘कोरोना’च्या संकटादरम्यानच भारतात पुन्हा वाढला…\nमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह…\nआधी सैनिकावर गोळी झाडली नंतर ‘कोरोना’च्या भीतीनं…\nViral : काय भारतातील कोरोना व्हायरस नष्ट झालाय का \n‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \nJio च्या ‘या’ लोकप्रिय प्लॅन्समध्ये मिळतोय दररोज…\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील,…\nकिशोरवयातील लठ्ठपणामुळे वाढतो ‘हार्ट फेल’ चा…\nक्षयरोग रुग्णांसाठी निर्मिती फाउंडेशनकडून प्रोटिन्सचे डबे\nजिममध्ये घाम गाळूनही कमी होत नाही वजन \nदुधामृत देऊन ‘तिने’ वाचवले अनेक नवजात जीव\nहृदयरोग आणि मुळव्याधावर घरगुती उपाय… ‘हे’…\nपाठीला मॉडेल्सप्रमाणं परफेक्ट ‘शेप’ देण्यासाठी…\nजेजुरी : कोथळे येथे सॅनिटरी पॅड व मास्कचे वाटप\nडोळ्यात संसर्ग होतो म्हणजे नेमकं काय होतं \nसहमती असतानाही डॉक्टरांना रुग्णाशी शरीरसंबंध ठेवण्यास बंदी :…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी वि��ेयकाला विरोध करत PM…\nराजकीय फायद्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी,…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात…\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13 लाखाच्या…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे फायदे \n होय, लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स ‘कव्हर’ \nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1945 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28484/", "date_download": "2020-09-30T10:34:53Z", "digest": "sha1:O3NU4H3AJJ4S2PXFPVYFT6HRKVAEFKMQ", "length": 15515, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मलहोत्रा, जनरल ओमप्रकाश – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्��ों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमलहोत्रा, जनरल ओमप्रकाश : ( ऑगस्ट १९२२− ). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. नोव्हेंबर १९४१ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखानाविभागात कमिशन. काही दिवस देवळालीच्या तोफखाना-विद्यालयात लष्करी शिक्षक. नोव्हेंबर १९५० ते १९५७ या काळात तोफखान्याच्या वेगवेगळ्या दलांचे मुख्याधिकारी (कमांडर) राहिले. त्यानंतर वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. जून १९६२ ते जुलै १९६५ या कालात भारतीय दूतावास मॉस्को (रशिया) येथे त्यांनी राजदूताचे सैनिकी सहायक म्हणून काम केले. ऑगस्ट १९६५ ते जानेवारी १९६६ दरम्यान तोफखाना ब्रिगेडचे प्रमुख असताना भारत-पाकिस्तान युद्धात संदेश पत्रिकेतील उल्लेखाचा मान प्राप्त झाला. त्यानंतर त्यांची पहाडी ब्रिगेडचे मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. नोव्हेंबर १९६७ साली त्यांना मेजर जनरलचा हुद्दा प्राप्त झाल्यावर दोन वर्षे त्यांनी पायदळ डिव्हिजनचे नेतृत्व केले. सप्टेंबर १९६९ मध्ये पूर्व आघाडीवर चीफ ऑफ स्टाफ म्हणून एका कोअर मुख्यालयात त्यांची नियुक्ती झाली. १९७२ मेपर्यंत हे कार्य केल्यावर त्यांना लेफ्टनंट जनरलचा हुद्दा मिळाला व त्यांची पंजाबमध्ये एका कोअरवर नेमणूक करण्यात आली.\nइ. स. १९७४ मध्ये दक्षिणी कमान पुणे येथे त्यांची कमान मुख्याधिपती (जनरल ऑफिसर कमाडिंग इन चीफ) म्हणून आणि पुढे जानेवारी १९७७ मध्ये भूसेनाध्यक्षाचे दुय्यम म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांना परमविशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले. १ जून १९७८ साली ते भूसेनाध्यक्ष ह्या उच्च हुद्यावर पोहोचले. ते अकरावे भूसेनाध्यक्ष होते. आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सेना व सैनिक यांच्याकरिता अविरत प्रयत्न केले. ३१ मे १९८१ रोजी ते निवृत्त झाले. सध्या (१९८३) ते भारताचे इंडोनेशियामधील राजदूत आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postमशरूवाला, किशोरलाल घनश्यामलाल\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-visually-impared-jayant-jayant-mankale-cracks-upsc-civil-service-exam-with-143-rank/", "date_download": "2020-09-30T09:34:38Z", "digest": "sha1:5P762KUHADKSYVM6Q34B7W5JSJ2HLTVI", "length": 17829, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "UPSC 2019 Result : जिद्दीला सलाम ! अंधत्वावर मात करत पुण्यातील जयंत मंकले देशात 143 वा | pune visually impared jayant jayant mankale cracks upsc civil service exam with 143 rank | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\n अंधत्वावर मात करत पुण्यातील जयंत मंकले देशात 143 वा\n अंधत्वावर मात करत पुण्यातील जयंत मंकले देशात 143 वा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यूपीएससी 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civiel Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले ही देशात पंधराव्या रँकवर आहे. तर अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे. परंतु यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते पुण्यातील जयंत मंकालेनं. पुण्यातील जयंत मंकाले याने अंध विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143 वा क्रमांक पटकावला आहे.\nयापूर्वी जयंत याने 2018 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळी त्याचा 937 वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्षे अथक परिश्रम घेऊन पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश आले. 2018 मध्ये यश न मिळाल्याने एक वर्ष जयंत नैराश्येतही होता, मात्र अभ्यास करून जिद्दीनं त्याने 143 वा क्रमांक पटकावला. जयंत याने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये पहिल्या श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत त्याला रेटिना पिग्मेन्टोसा हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी होत गेली.\nसुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते. मात्र, आयईएस मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसल्याने जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.2015 पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017 मध्ये मुलाखतीपर्यंत तो पोहचला. मात्र, त्याची निवड झाली नाही. अखेर यंदाच्यावर्षी जयंत 143 वा रँक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली. अंधत्वावर मात करून जयंत याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्या’, माजी मुख्यमंत्र्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप\n‘काकडी’ अन् ‘टोमॅटो’ एकत्र खाल्ल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान \n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\nशिरुर शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे…\nPune : माणिकबागेतील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत दीपक नागपुरे यांची अधिकाऱ्यांशी…\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nशेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\nमोबाईल, लॅपटॉपमुळे ’या’ 8 आरोग्य समस्यांचा धोका, अशी 8…\nसुमारे 1 अरब भारतीय होऊ शकतात ‘कोरोना’ व्हायरस…\nWhatsApp चे चॅट सुरक्षित तर कसे समोर येताहेत Drugs संबंधित…\nCoronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 59…\nVideo : इमरान खानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावर भारतानं…\nकान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही देखील वापरता ‘इयर…\nबाळंतपणानंतर त्वचेवरील सिझरच्या खूणा घालवण्यासाठी करा…\nपाठीच्या मणक्याची काळजी घेणे गरजेचे\nरात्री झोपताना खोकला येतो का \nमोबाईल, लॅपटॉपमुळे ’या’ 8 आरोग्य समस्यांचा धोका, अशी 8…\nवयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर वाढणाऱ्या वजनावर मिळवा…\nCoronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी काही काळ…\nगरोदरपणात सीझेरियन टाळण्यासाठी करा ‘या’ 4…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nकंग��ा आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\n‘हे’ 5 गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी करा योगासनं,…\n‘दोन वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर…\nBabri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय,…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून…\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो \nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण \nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण संपादन…\nPimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक…\nPune : जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला LCB कडून अटक\nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू 2 डॉक्टरांना 10 वर्षाची शिक्षा, भूल तज्ञाची निर्दोष मुक्तता,…\nअपचनामुळे आंबट ढेकर येतात का , ’हे’ 9 सोपे घरगुती उपाय करा, समस्या होईल दूर\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A5%A8/", "date_download": "2020-09-30T09:12:50Z", "digest": "sha1:WMXICYEKVXWXWJWYLZNB3CBEKILLTXR4", "length": 22881, "nlines": 70, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "चिदंबरम आणि भ्रष्टाचार_२२.८.२०१९ – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nभ्रष्टाचारी तोच असतो जो पकडला जातो. जो चोर असतो, भ्रष्टाचारी असतो पण कधीच पकडला जात नाही तो चारित्र्यवान ठरतो. हे सर्वश्रुत आहे कि ९५% व्यवस्था ही भ्रष्ट आहे. लाच दिल्याशिवाय कुठलेही काम होत नाह��. तरीही ५% लोकांमुळे हा देश टिकला आहे. आभाळ फाटले आहे तिथे कोण काय करणार असे आपण म्हणतो आणि भ्रष्टाचार स्विकारतो. सत्तेत असलेले राजकीय लोक म्हणतात की भ्रष्टाचार हा काही मुद्दा नाही. म्हणून कुठलचं सरकार भ्रष्टाचार विरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असतात त्यात व्यक्तिगत भ्रष्टाचार, सार्वजनिक भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीतील भ्रष्टाचार असे आपण समजू . आताच चिदंबरमचा भ्रष्टाचार समोर आला आहे. असे अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आले. पण आतापर्यंत कारवाई कुणावरही झाली नाही. मला कॉंग्रेसचा सचिव म्हणून सोनिया गांधीनी अध्यक्ष झाल्यावर १९९८ ला नेमले. त्यावेळी मी २ महत्वाच्या सूचना केल्या होत्या कि व्यवस्थेतील भ्रष्टाचारात अनेक नेते सामिल आहेत. त्यात अनेक लोक भांडवलदारांच्या पगारावर आहेत. त्यात चिदंबरम, प्रणव मुखर्जी आणि अनेकांची नावे मी दिली होती. त्यांना कॉंग्रेसची कुठलीच पदे देऊ नये अशी शिफारस केली होती. भांडवलदार, माफिया, भ्रष्ट राजकीय नेते आणि अधिकारी यांचे समांतर सरकार ह्या देशावर राज्य करत आहे, असा अहवाल मी त्यांना सादर केला होता. तरी कॉंग्रेस पक्षातील भ्रष्टाचार निपटून काढावा अशी विनंती केली होती. त्यांनी माझ्या अहवालाला शाबासकी दिली होती. सोनिया गांधींची सुरुवात जबरदस्तरित्या सुरू झाली. बहुतेक भ्रष्ट नेत्यांना पक्षात कुठलीही पदे दिली नव्हती. आताचे दिसणारे कॉंग्रेस नेते त्यात अहमद पटेल आणि मोतीलाल वोरा सोडले तर कुणीही नव्हतं. ही बाब मी ६ वर्षापूर्वी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यांना काढल्याशिवाय कॉंग्रेस पक्षाला कुठलेही भवितव्य नाही. पण त्याची दखल घेण्यात आली नाही व कॉंग्रेस २०१४ व २०१९ मध्ये काय हाल झाले ते सर्वांनाच माहिती आहे. चिदंबरम यांना अटक होणे हे साहजिकच आहे. पण अशा अटकेचे नाटक अनेकदा झाले. पण, शिक्षा कधीच होत नाही. पण राजकीय पक्ष एकमेकांना सांभाळून घेतात. जसे अजित पवार, खासदार तटकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याकडून गंभीर आरोप करण्यात आले पण ५ वर्षात काहीच कारवाई झाली नाही.\nत्यानंतर आणखी दोन महत्वाच्या सूचना सोनिया गांधींना केल्या होत्या. शरद पवार पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष तोडणार हे मी १ वर्ष अगोदर सोनिया गांधींना सांगितले होते. २००३ मध्ये वाजपेयी पंतप्���धान असताना मी सांगितले होते कि, भाजपचा पुढचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असणार. त्याला सोनिया गांधींनी फारसे महत्त्व दिले नव्हते. यालाच ‘इंटेलिजन्स’ म्हणतात. माहिती गोळा करणे, मग सर्व माहितीचा मेळ लावून त्यातून योग्य निष्कर्ष काढणे, हेच गुप्तहेर खात्याचे काम असते. मी सैन्याच्या गुप्तहेर खात्यात काम केले असल्यामुळे, पडद्या आड होणारे काळे धंदे माहीत आहेत. एकाच उद्योगपतीचे वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचे संबंध, त्यांची असलेली माफिया बरोबरचे भागीदारी व त्याचे राजकारणावर होणारे परिणाम, हीच आजची व्यवस्था आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर मी मोठा संघर्ष केला होता. १०० खासदारांची सही घेऊन मी एक निवेदन तयार केले होते की सर्व गुप्तहेर खात्यांना ह्या देशातील माफिया आणि दहशतवादयांचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध माहिती आहेत. संघटीत गुन्हेगाराकडे प्रचंड पैसा असतो. त्यांचा पैसा मोठ मोठ्या उद्योगपतींकडे गुंतवला जातो. हे उद्योगपती राजकीय नेत्यांना आणि अधिकार्‍यांना विकत घेतात व आपल्या दावणीला बांधण्यात सफल होतात. मोठ्या नेत्यांचे माफियाशी संबंध उद्योगपतींमुळे असतात. माफियांचे सबंध दहशतवादी गटांशी असतात. त्यांनाच ते अफु असो कि हत्यार असो याची तस्करी करायला लावतात. त्यात दहशतवादयांना पैसा, हत्यारे आणि माफियाची साथ मिळते. भारतात राहण्याचे ठिकाण मिळते. जसे १९९३ च्या कटात दाऊद टोळीचे लोक भाजप आणि कॉंग्रेसच्या खासदारांच्या घरात सापडले. संरक्षण मंत्र्याच्या विमानातून दाऊदचे शूटर दिल्लीहून मुंबईला आले आणि जे.जे. हॉस्पिटलमध्ये अरुण गवळीच्या टोळीच्या लोकांना यमसदनात पाठविले.\nअगदी अशाचप्रकारे १९९३ ची दंगल आणि बॉम्बस्फोट घडले. जानेवारी १९९२ ला मी हे सर्व लागेबांधे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना सांगितले. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. अनेक राजकीय नेत्यांना आणि माफिया टोळीना त्यांनी तुरुंगात घातले. मुंबईतील संघटित गुन्हेगारी नष्ट केली. अनेक नेत्यांचे माफियाबरोबर दुबईमध्ये बोलताना फोनवरील संवाद रेकॉर्ड केले. २८ ऑक्टोबर १९९२ ला मी प्रधानमंत्र्यांना लेखी माहिती दिली कि सुधाकर नाईक यांना काढण्यासाठी मुंबईत दंगल घडवण्याची योजना आखली जात आहे. त्यावेळेला अनेक मंत्र्यांना काढण्यात आले. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा आमदारांच्या बैठकीत सुधाकर नाईकांवर उश्या फेकून हल्ला झाला. हा इतिहास मी विसरलो नाही. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे कारण घेऊन मुंबईत दंगल घडविण्यात आली व सुधाकर नाईक यांना काढण्यात आले. माफिया विरुद्ध मोहीम संपली. बॉम्बस्फोट झाले. अनेक लोक मारले गेले. पुन्हा माफिया राज स्थापन झाले. या सर्व घटना नमूद करून मी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे एक आयोग स्थापन करायची मागणी केली. राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी आणि माफीयांच्या संबंधाबद्दल माहिती देणे व उपाय सुचविणे. हे या आयोगाचे काम होते. अशा आशयाचे निवेदन १०० खासदारांची सही घेऊन मी सादर केले. भारताला सर्वात मोठा धोका यापासून आहे, असे मी स्पष्ट म्हटले. त्यावर तत्कालीन गृह सचिव वोरा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गुप्तहेर खात्यांच्या प्रमुखांची समिती गठीत करण्यात आली. त्यांनी अहवालात स्पष्ट म्हटले कि, राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी आणि माफीयांचे समांतर सरकार ह्या देशावर राज्य करत आहे आणि सरकारला ह्यावर काहीच करायचे नाही. लोकसभेत हा अहवाल स्विकारण्यात आला व गाडण्यात आला. त्यानंतर सर्व प्रधानमंत्र्यांना मी हा अहवाल दिला आणि कारवाई करण्यास विनंती केली. पण आजपर्यंत कुणीही कारवाई केली नाही. ह्या देशातील सर्व काळ्या धंदयाना, गुन्हेगारीला आणि दहशतवादाला हीच व्यवस्था कारणीभूत आहे. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी काही फरक पडत नाही.\nHSBC बँक घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकार काय करत नाही म्हणून २०१३ साली SIT (विशेष चौकशी गट) नेमले. याचाच आधार घेऊन नेरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणूक काळात जाहीर केले की, परदेशातील काळा पैसा भारतात परत आणेन व त्यात पंधरा लाख रुपये प्रत्येकाला देता येतील. त्यानंतर जगातील पत्रकारांनी एकत्र येऊन पनामा पेपर्स व पॅराडाइस पेपर्स प्रकाशित केले. ज्यामुळे नवाज शरीफला राजीनामा द्यावा लागला व तो तुरुंगात गेला, अशाप्रकारे अनेक देशातील पंतप्रधान राष्ट्रपतींची नावे काळापैसा परदेशात गुंतवल्याबद्दल उघडकीस आली. भारतातील १३०० लोकांची नावे जाहीर झाली आहेत, पण एकावरही कारवाई झाली नाही. यात माफिया, राजकीय नेते, मोठे उद्योगपती, सिने जगतातील अनेक लोक सामील आहेत. मोदींना जर खरचं भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर या सर्वांची चौकशी करून तुरुंगात धाडले पाहिजे ह���ते व परदेशातील काळा पैसा खरचं भारतात आणू शकले असते. पण प्राप्त परिस्थितीत हे घडेल असे मला वाटत नाही. कारण कुठेतरी चिंदबरम, अजित पवार यांची नाव आणायची चौकशीच नाटक करायचं मग ५-६ वर्षाच्या न्यायालयीन चौकशीनंतर विसरून जायचे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’. काहीकाळ लोकांची करमणूक होते. पुन्हा येरे माझ्या मागल्या. व्यवस्था निरंतर याच गतीने माफिया, राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी आणि उद्योगपतींच्या समांतर सरकारचा अखत्यारीत देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. जर मोदी सरकारला खरोखर काही करायचे असेल तर वोरा समितीचा अहवाल बाहेर काढा व सर्व नराधमांना तुरुंगात टाका.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\nराजकारणाची ऐसी तैसी_२९.८.२०१९ →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/maharashtra", "date_download": "2020-09-30T10:16:00Z", "digest": "sha1:GNA2DGLDWC5CTRJ7O57KJIUJMB4IHO5S", "length": 5643, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "maharashtra", "raw_content": "\n१ ऑक्टोबरला रिक्षा चालकांचा संप\nसर्वांसाठी लोकलचा विचार ���रा\nनवरात्रीत गरबा, दांडियावर बंदी\nखडसे महिनाभरात भाजप सोडणार\nमराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी\nराज्यात आज बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक\nसहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ\nनववी ते बारावीसाठी दूरदर्शनवर कार्यक्रम\nराज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या संख्या जास्त\nगानकोकिळेच्या व्यक्तिमत्वाचे गौरवगीत ‘संगीत चित्रफिती’त\nएसटीच्या प्रवासी संख्येत वाढ\nआरोग्य साक्षर महाराष्ट्र घडवण्याचा मानस\nराज्यातील चार शास्त्रज्ञांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार\nराज्यात आतापर्यंत ‘इतके’ करोना रुग्ण\nपार्सल आरक्षणाची नवीन सुविधा\nसिगारेट-बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी\nसेना-भाजपात पुन्हा काही शिजतयं\nमहाराष्ट्रात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण\nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना करोनाची लागण\nराज्यात सिगारेट विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी; काय आहेत आरोग्य विभागाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/dont-give-other-people-permission-to-ruin-your-day-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:54:41Z", "digest": "sha1:TLA6CEQIV72OKRIYQIP3AGGAIARWVXNH", "length": 9791, "nlines": 75, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "आपला दिवस उधळण्याची इतर लोकांना परवानगी देऊ नका. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nआपला दिवस उधळण्याची इतर लोकांना परवानगी देऊ नका. - अनामिक\nजीवन अनमोल आहे. आपल्या आयुष्यातले लोक विशेष आहेत परंतु संबंध विकसित करण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःला कधीही विसरू नये. आपण आपल्या गरजा आणि तत्त्वांशी नेहमी संपर्क साधला पाहिजे.\nआयुष्यातील प्रत्येक दिवसाचा एक उद्देश असणे आवश्यक आहे आणि आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी आपण आपल्या नियंत्रणाखाली ठेवल्या पाहिजेत. आपल्या मार्गाने काय घडेल हे सांगणे नेहमीच शक्य नसते, परंतु आपण शक्य तितक्या चांगल्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nअल्पावधीत आणि दीर्घ मुदतीत आपले जीवन कसे पुढे जायचे आहे याबद्दल आपल्या मनात एक स्पष्ट योजना असावी. जसा आणि जेव्हा बदल आपण पहातो तेंव्हा आपण त्यास अनुकूल बनवून पुढे गेले पाहिजे. हे अर्थातच करणे सोपे होण्यापेक्षा सोपे आहे परंतु जीवनात आणि त्यातील बदलांचा सामना करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.\nपर���स्थितीशी जुळवून घेण्याच्या आणि पुढे जाण्याच्या प्रयत्नात आपण सर्वजण आपणावर अवलंबून असलेल्या लोकांचे एक मंडळ विकसित करतो. परंतु असेही काही वेळा असू शकतात जेव्हा काही लोक खूपच जास्त बनतात आणि कदाचित ते आपल्या स्वतःच्याच वर्तुळातले असतात.\nतर, त्यांच्यापासून इतर कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रारंभ करून ज्याने असे समजले आहे की त्यांच्यात हस्तक्षेप करण्याची शक्ती आहे, आपण अशा सर्व लोकांना टाळले पाहिजे. कधीकधी, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आपण स्वत: वर इतके प्रेम करतो की आपण स्वतःवर नियंत्रण गमावतो. आम्ही त्यांना स्वेच्छेने आमच्यावर मात केली.\nयातूनच संयम बाळगण्याची गरज आहे आणि आपण सावध असले पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात कोणालाही कधीही वरचा हात देऊ नये जेणेकरुन ते आपल्यासाठी एक दिवस उध्वस्त करु शकतील. जर आपण या मार्गाने जगण्यास सक्षम असाल तर आपल्या आयुष्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.\nसुंदर गुड मॉर्निंग कोट्स\nडोन्ट बी सेड कोट्स\nआपल्या आयुष्यातील लोकांबद्दलचे उद्धरण\nआजच्या कोट्ससाठी विचार केला\nजेव्हा आपण आपल्या समस्या देवाच्या हाती ठेवतो तेव्हा तो आपल्या अंतःकरणास शांतता देतो. - अनामिक\nजेव्हा आपण आपल्या समस्या परमेश्वराच्या हातात ठेवतो तेव्हा तो शांतता प्रस्थापित करतो…\nबंद दरवाजे, आडमार्ग आणि अडथळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ते आपल्यासाठी नसलेले मार्ग आणि ठिकाणांपासून आपले रक्षण करतात. - अनामिक\nकाहीवेळा, कदाचित आपल्याला कमी वाटण्यास सुरुवात होईल, कारण आपल्याकडून काही विशिष्ट गोष्टींकडून जास्त अपेक्षा बाळगल्या जातील. हे…\nकृतज्ञता व्यक्त करा आणि सकारात्मक विचार ठेवा. - अनामिक\nकृतज्ञता व्यक्त करा आणि सकारात्मक विचार ठेवा. - अनामित संबंधित कोट्स:\nतुमच्या भावनांपेक्षा नेहमी दयाळू राहा. - अनामिक\nआपल्या सभोवतालच्या लोकांशी दयाळूपणे वागणे महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे बहुतेक लोक…\nइतरांवर कधीही अवलंबून राहू नका. - अनामिक\nआयुष्यात आपण एकटेच होतो आणि एकटे जातो. आयुष्य जसजसे पुढे जाते तसे आपण बरेच संबंध बनवितो. त्यापैकी बर्‍याच…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/life-is-better-with-true-friends-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:22:30Z", "digest": "sha1:SPPLCZGKPVCVJFQCNJC5ZWA7C26FLKPH", "length": 10975, "nlines": 80, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "ख true्या मित्रांसह आयुष्य चांगले आहे. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nख true्या मित्रांसह आयुष्य चांगले आहे. - अनामिक\nख true्या मित्रांसह आयुष्य चांगले आहे, आणि ते खरं आहे आपल्या आजूबाजूला बरीच माणसे असली तरी ख there्या अर्थाने आमची कदर करणा .्या लोकांची संख्या फारच कमी आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येकजण आपण जसा आहे तसे आपल्याला मान्य करणार नाही\nआयुष्य चांगले असते जेव्हा आपल्या जवळपासचे आपले खरे मित्र असतात, जे सर्व प्रकारच्या अडचणीत तुमच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतात आणि आयुष्यात आपल्याला येणा the्या अडथळ्यांनाही न जुमानता ते प्रत्यक्षात ते करतात.\nजीवनाचा रस्ता गुळगुळीत होत नाही, तो चढउतारांनी भरलेला असतो, परंतु जेव्हा आपल्या शेजारी काही चांगले लोक असतात तेव्हा आपल्याला असे वाटते की गोष्टी आपल्या नावे घेत आहेत.\nआपल्या ख friends्या मित्रांकडे कधीही दुर्लक्ष करु नका आणि ते नेहमीच आपल्याबरोबर असतात याची खात्री करा कारण जेव्हा आपण दुर्बल असाल तेव्हा ते आपल्याला सामर्थ्य देतील. जेव्हा आपल्या स्वतःवर आत्मविश्वास नसतो तेव्हा खरे मित्र आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात.\nआम्ही पुन्हा उर्जे आणि सकारात्मकतेसह प्रोत्साहित केली ती कारणे आहेत. आयुष्य नक्कीच चांगले आहे, आणि जर नसेल, तर आपल्या बाजूला अशी महान माणसे असतील तेव्हा आपण बरे होऊ.\nजेव्हा आपण सभोवतालच्या मित्रांभोवती असता तेव्हा आपल्याला माहित असते की दिवसाच्या शेवटी त्यांच्या पाठीशी असेल. जे खरे मित्र आपणास आर्थिक मदत करतात असे नसतात, परंतु वादळातील सर्वात कठीण वादळाने जेव्हा आपणास वारे वाहिले तरी तेच आपल्या पाठीशी उभे असतात.\nते असे लोक आहेत जे आपण कोण आहात यावर आपल्यावर प्रेम करतात आणि दररोज अधिक चांगले करण्यास प्रवृत्त करतात. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुध्द जाईल तरीही ते आपल्यावर विश्वास ठेवतात.\nहे लोक असे फेलो आहेत ज्यांच्यासाठी आपण कशाचीही काळजी न घेता आपण जवळजवळ काहीही आणि सर्व काही करू शकता. जेव्हा आपल्याकडे असे आश्चर्यकारक लोक असतात तेव्हा आयुष्य चांगले असते.\nआपणास ठाऊक आहे की जेव्हा आपण आन��दी असाल आणि आपल्या यशाच्या शीर्षस्थानी असाल तरच हे लोक तुमच्या पाठीशी उभे होते, परंतु जेव्हा आपण संकटाला सामोरे जात असता तेव्हा ते आपले समर्थन करतील.\nआयुष्य अधिक चांगले होते जेव्हा आपल्याला हे माहित असते की तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सुंदर आत्मा आहेत.\nहार्ड टाईम्सने रिअल फ्रेंड्सचे कोट्स उघड केले\nआपल्याला हसवण्यासाठी आणि अधिक चांगले बनवण्यासाठी कोट्स\nजे सहज येते ते अधिक काळ टिकत नाही आणि जे जास्त काळ टिकते ते सोपं नाही. - अनामिक\nजे सहज येते ते अधिक काळ टिकत नाही आणि जे जास्त काळ टिकते ते सोपं नाही. - अनामित संबंधित कोट्स:\nमाझ्या चुका माझ्याकडे सांगा, इतरांना नव्हे, कारण माझ्या चुका माझ्याकडून सुधारल्या जात आहेत, इतरांनी नव्हे. - अनामिक\nमाझ्या चुका माझ्याकडे सांगा, इतरांना नव्हे, कारण माझ्या चुका माझ्याकडून सुधारल्या जात आहेत, नाही…\nलोकप्रिय मेंढरापेक्षा एकाकीपणाचे सिंह असणे चांगले. - अनामिक\nहे प्रामुख्याने एक रूपक आहे याचा अर्थ असा की आपण एकाकी सिंह होऊ शकता, परंतु ते अगदी ठीक आहे.…\nज्याने आपले कौतुक केले नाही आणि त्याचे मूल्य नाही अशा एखाद्याचे आयुष्य खूपच कमी आहे. - अनामिक\nज्याने आपले कौतुक केले नाही आणि त्याचे मूल्य नाही अशा एखाद्याचे आयुष्य खूपच कमी आहे. -…\nडोळे बंद करुन तुमची स्वप्ने पहा, तुमचे डोळे तुमच्या डोळ्यांसह जगा. - अनामिक\nस्वप्न पाहणे आपल्या जीवनातील एक आवश्यक भाग आहे. जर कोणी स्वप्न पाहत नसेल तर त्या व्यक्तीकडे…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmannabad-Police-PI-Suspended.html", "date_download": "2020-09-30T09:49:00Z", "digest": "sha1:7PUINPY2BCLO6ZYH42MMFEMZR6UKRT7A", "length": 7421, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबादचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / उस्मानाबादचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित\nउस्मानाबादचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित\nउस्मानाबाद - तुळजापूर आणि उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली केल्यानंतर गेले वर्षभर मेडिकल रजेवर असणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांना विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली ( और���गाबाद परिक्षेत्र ) यांनी निलंबित केले आहे.\nएस.आर.ठोंबरे आणि सुरेश चाटे अशी या पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. १ नोहेंबर २०१९ रोजी एस.आर.ठोंबरे यांची तुळजापूर येथून आणि सुरेश चाटे यांची उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती, त्यानंतर हे दोघे मुख्यालयात रुजू होऊन लगेच वैद्यकीय रजेवर गेले होते. दोन वर्षाच्या आत बदली केली म्हणून उभयतांनी मॅट मध्ये धाव घेतली असताना, त्यांच्या निलंबनाचा आदेश निघाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.\nकोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता रजेवर जाणे, कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात कामावर हजर न होणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजपत्रित अश्या जबाबदार पदावर असताना, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्यामुळे आपणस निलंबित करण्यात येत आहे, निलंबन काळात उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात दैनंदिन हजेरी लावावी, असे एस.आर.ठोंबरे आणि सुरेश चाटे यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2011/01/", "date_download": "2020-09-30T10:22:13Z", "digest": "sha1:UMQ7JXJKPPNP5IFNMUQFTSTIGW4BAB3V", "length": 12618, "nlines": 44, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: जानेवारी 2011", "raw_content": "हे ते आणि सगळे\nशुक्रवार, २१ जानेवारी, २०११\nपरवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - \"तुझे काय चाललेय इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय.\" त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय.\" त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता एवढ कौतुक असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा\nदीडशे वर्षे गोर्‍या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. \"अतिथी देवो भव\" ची आपली संस्कृती विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. \"अतिथी देवो भव\" ची आपली संस्कृती आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म���हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे\nमग आपण त्यांच्यासाठी काय करावे पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.\nपण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची ���र्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्‍याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ११:५४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/yes-sharad-pawar-is-janta-raja-jitendra-awhad-msr-87-2060018/", "date_download": "2020-09-30T10:52:14Z", "digest": "sha1:FNZKMTMFL76DREUPKV7PULB2ZKKGVXEZ", "length": 13595, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yes, Sharad Pawar is Janta Raja : Jitendra Awhad msr 87| होय! शरद पवार जाणते राजेच : जितेंद्र आव्हाड | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\n शरद पवार जाणते राजेच : जितेंद्र आव्हाड\n शरद पवार जाणते राजेच : जितेंद्र आव्हाड\nअनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत, असं देखील म्हणाले.\nशरद पवार हे जाणते राजेच आहेत असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर शरद ���वारांना जाणते राजे अशी उपाधी का दिली जाते याचंही स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. शिवाय, जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसेच अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाईनमध्ये आलेले आहेत, असा टोला देखील त्यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे.\n“होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीमधील प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका सांगा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांच उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काहीजण सांगतात की त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. अगोदर महिलांना ३० टक्के आरक्षण नंतर महिलांना ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठास आंबेडकरांच नामकरण करणं, कोकण रेल्वे, जेएनपीटी असे अनेक प्रकल्प आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या ६० वर्षांच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. होय म्हणूनच ते जाणते राजे आहेत.” असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.\nआणखी वाचा – ‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला होता. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.\nलोकसत्त�� आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 “वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे होता मान”; उदयनराजेंचा शिवसेनेला सवाल\n2 ५० मिनिटांच्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंची तुफान फटकेबाजी, नेमकं काय म्हणाले \n3 मा. गो. वैद्यांकडून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विभाजनाचा सल्ला\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.blogspot.com/2013/04/", "date_download": "2020-09-30T09:12:32Z", "digest": "sha1:4BNBN7V7AV7DJKOGPFXO5OPMX73PYSOG", "length": 70842, "nlines": 443, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: April 2013", "raw_content": "\nराजा एकदाच हुकुम करतो, शहाणा माणूस एकदाच काय ते बोलतो व कन्यादानही एकदाच करता येते.\nखालील पाच प्रकारच्या व्यक्ती वडीलांसारख्या मानल्या जातात.\nअन्न देणारा - या त्या पाच व्यक्ती होत.\nसंसारात माताही पाच प्रकारच्या असतात.\nस्वतःची आई - या पाच माता मनुष्याला सदा सर्वकाळ पूजनीय आहेत.\nलक्ष्मी चंचल आहे. आयुष्य, गरदार सर्व काही चंचल आहे. या चंचल जगात फक्त काही अचल असेल तर तो धर्म. धर्माचे आचरण ही सर्वात टिकाऊ संपत्ती आहे.\nआपल्या हाताने गुंफलेली माळ, आपल्या हातांनी उगाळलेले चंदन, आपण लिहिलेली माहिती, हि इंद्रलोकांतील सुखापेक्षाही अधिक शोभिवंत होते.\nरोजच्या व्यवहारात आपण काळात नकळत खूप चुका करतो. त्यामुळे अप्पाल्याला दैनंदिन जीवनात खूप त्रास होतो.\nपक्ष्यांत कावळा अधम समजला जातो; पशुंत कुत्रा हीन समाजाला जातो; परंतु दुस-याची निंदा करणारा मनुष्य सर्वांत हीन समजला जातो. असा मनुष्य जिवंतपणीच सर्वनाश करतो.\nकाश्याचे भांडे राखेने, तांब्याचे भांडे चिंचेने, वाहत्या पाण्याने नदी पवित्र होते. त्यानंतरच या सर्वांचा उपयोग करावा.\nप्रवासाचे वेगळेच महत्व आहे. प्रवास करणा-याचे ज्ञान वाढते. ही सारी दुनिया म्हणजे एक विद्यापीठ मानले गेले आहे; म्हणून माणसाने सतत प्रवास केला पाहिजे.\nया चार गोष्टी विसरू नयेत.\nसमुद्राला पावसाचे महत्व नसते.\nपोट भरलेल्याला भोजनाची इच्छा नसते.\nश्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे.\nसूर्याचा उजेड असताना दिवा लावणे व्यर्थ आहे.\nआयुष्यात जी सुख-दु:खे मिळायची ती दैवाधीन असतात म्हणून माणसाने कोणत्याही स्थितीत समाधानी असावे.\nकोणत्याही धार्मिक प्रसंगी अगर दु:खदप्रसंगी आपल्या मनात एक प्रकारचे वैराग्य येते, हे वैराग्य ज्याला कायम टिकविता आले त्याला संसारात नेहमी समाधान लाभते.\nफुलात सुवास, तिळांत तेल, लाकडात आग, दुधात तूप, ऊसात गुळ, त्याप्रमाणे माणसाच्या मनात विचार असतात.\nविषात अमृत मिळाले तर तेही घावे, घाणीत पडलेले सोनेही घ्यायला हरकत नाही.\nहलक्या माणसांकडून शिकत येण्यासारखे असेल, तर तेही शिकून घ्यवे.\nआपल्या मनातील खाजगी गोष्ट चारचौघांना सांगू नये, स्वत:च्याच मनात ती ठेवावी व योग्य वेळ येताच ती प्रकट करावी.\nश्रेष्ठतम कालगणना का प्रतीक भारतीय नववर्ष\nभारत का दुर्भाग्य है कि एक जनवरी आते ही नववर्ष की शुभकामनाओं का तांता लग जाता है किन्तु अपने नव संवत्सर पर गर्व करने में हमें संकोच लगता है जबकि भारतीय कालगणना का विश्व में मुकाबला नहीं हैं जबकि भारतीय कालगणना का विश्व में मुकाबला नहीं हैं क्योंकि यह कालगणना ग्रह नक्षत्रों की गति पर आधारित है क्योंकि यह कालगणना ग्रह नक्षत्रों की गति पर आधारित है यहां प्रत्येक मास में पूर्णिमा को जो नक्षत्र होता है, उसी नाम पर भारतीय महीनों का नाम रखा गया है यहां प्रत्येक मास में पूर्णिमा को जो नक्षत्र होता है, उसी नाम पर भारतीय महीनों का नाम रखा गया है चित्रा नक्षत्र के आधार पर चैत्र, विशाखा नक्षत्र के आधार पर वैशाख, ज्येष्ठा नक्षत्र के आधार पर ज्ये���्ठ, उत्तराषाढ़ा नक्षत्र के आधार पर आषाढ़, श्रवण नक्षत्र के आधार पर श्रावण, उत्तराभाद्रपद नक्षत्र के आधार पर भाद्रपद, अश्विनी नक्षत्र के आधार पर आश्विन, कृतिका नक्षत्र के आधार पर कार्तिक, मृगशिरा नक्षत्र के आधार पर मार्गशीर्ष, पुण्य नक्षत्र के आधार पर पौष, मघा नक्षत्र के आधार पर माघ, उत्तर-फाल्गुनी नक्षत्र के आधार पर फाल्गुन मास निर्धारित है चित्रा नक्षत्र के आधार पर चैत्र, विशाखा नक्षत्र के आधार पर वैशाख, ज्येष्ठा नक्षत्र के आधार पर ज्येष्ठ, उत्तराषाढ़ा नक्षत्र के आधार पर आषाढ़, श्रवण नक्षत्र के आधार पर श्रावण, उत्तराभाद्रपद नक्षत्र के आधार पर भाद्रपद, अश्विनी नक्षत्र के आधार पर आश्विन, कृतिका नक्षत्र के आधार पर कार्तिक, मृगशिरा नक्षत्र के आधार पर मार्गशीर्ष, पुण्य नक्षत्र के आधार पर पौष, मघा नक्षत्र के आधार पर माघ, उत्तर-फाल्गुनी नक्षत्र के आधार पर फाल्गुन मास निर्धारित है चन्द्रग्रहण, सूर्यग्रहण की वर्षों पूर्व की कालगणना भारतीय पंचांग में है चन्द्रग्रहण, सूर्यग्रहण की वर्षों पूर्व की कालगणना भारतीय पंचांग में है फिर भी विक्रमी संवत् पर गर्व करने में संकोच क्यों फिर भी विक्रमी संवत् पर गर्व करने में संकोच क्यों कुछ दिन पूर्व शताब्दी का सबसे बड़ा सूर्यग्रहण हुआ कुछ दिन पूर्व शताब्दी का सबसे बड़ा सूर्यग्रहण हुआ भारतीय ज्योतिष के विद्वानों ने बहुत पहले से बताना प्रारंभ कर दिया कि अमुक दिन, अमुक समय सूर्यग्रहण होगा भारतीय ज्योतिष के विद्वानों ने बहुत पहले से बताना प्रारंभ कर दिया कि अमुक दिन, अमुक समय सूर्यग्रहण होगा किन्तु यूरोपीय विद्वानों ने अविश्वास का वातावरण बनाना प्रारंभ कर दिया किन्तु यूरोपीय विद्वानों ने अविश्वास का वातावरण बनाना प्रारंभ कर दिया भारी शोध के बाद नासा ने पता किया कि भारतीय ज्योतिष में जो कहा गया है, वही ठीक है भारी शोध के बाद नासा ने पता किया कि भारतीय ज्योतिष में जो कहा गया है, वही ठीक है किन्तु आगे ही गणनायें ठीक होंगी इसकी कोई गारंटी नहीं है, याने फिर से एक अविश्वास की रेखा\nअपनी कालगणना का हम सतत स्मरण करते हैं किन्तु हमें ध्यान नहीं रहता है जब हम किसी नये व्यक्ति से मिलते हैं तो उसे अपना परिचय देते हैं कि अमुक देश, प्रदेश, या गांव के निवासी हैं, अमुक पिता की संतान है जब हम किसी नये व्यक्ति से मिलते हैं तो उसे अपना परिचय देते हैं कि अमुक देश, प्रदेश, या गांव के निवासी हैं, अमुक पिता की संतान है इसी प्रकार जब हम किसी शुभ कार्य का संपन्न करन के लिए किसी देव शक्ति का आवाहन करते हैं तो उसे संकल्प करते समय अपना परिचय बताते हैं इसी प्रकार जब हम किसी शुभ कार्य का संपन्न करन के लिए किसी देव शक्ति का आवाहन करते हैं तो उसे संकल्प करते समय अपना परिचय बताते हैं संकल्प के समय पुरोहितगण एक मंत्र बोलते हैं, जिस पर हम विशेष ध्यान नहीं देते किन्तु उस संकल्प मंत्र में जो कहा गया है उसमें हमारी कालगणना भी है संकल्प के समय पुरोहितगण एक मंत्र बोलते हैं, जिस पर हम विशेष ध्यान नहीं देते किन्तु उस संकल्प मंत्र में जो कहा गया है उसमें हमारी कालगणना भी है मंत्रोच्चार कुछ इस प्रकार से है- ऊं अस्य श्री विष्णु राज्ञया प्रवर्त्य मानस ब्राह्मणों द्वितीय परार्द्धे, श्वेत वाराह कल्ये, वैवस्वत मनवन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलि प्रथम चरणे, जम्बू द्वीपे भरतखण्डे अमुक नाम, अमुक गोत्र आदि... पूजनं/आवहनम् करिष्यामउहे मंत्रोच्चार कुछ इस प्रकार से है- ऊं अस्य श्री विष्णु राज्ञया प्रवर्त्य मानस ब्राह्मणों द्वितीय परार्द्धे, श्वेत वाराह कल्ये, वैवस्वत मनवन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलि प्रथम चरणे, जम्बू द्वीपे भरतखण्डे अमुक नाम, अमुक गोत्र आदि... पूजनं/आवहनम् करिष्यामउहे मंत्र में स्पष्ट है कि हय ब्रहमा जी आयु के दो परार्द्धों में से यह द्वितीय परार्द्ध है मंत्र में स्पष्ट है कि हय ब्रहमा जी आयु के दो परार्द्धों में से यह द्वितीय परार्द्ध है इस समय श्वेत वाराह कल्प चल रहा है इस समय श्वेत वाराह कल्प चल रहा है कल्प को ब्रहमा जी आयु का एक दिन माना गया है किन्तु यह कालगणना की इकाई भी है कल्प को ब्रहमा जी आयु का एक दिन माना गया है किन्तु यह कालगणना की इकाई भी है एक कल्प में 14 मनवन्तर, 1 मनवन्तर में 71 चतुर्युग तथा एक चतुर्युग में 43 लाख 20 हजार वर्ष होते हैं जिसका 1/10 भाग कलियुग, 2/10 भाग द्वापर, 3/10 भाग त्रेता तथा 4/10 भाग सतयुग होता है एक कल्प में 14 मनवन्तर, 1 मनवन्तर में 71 चतुर्युग तथा एक चतुर्युग में 43 लाख 20 हजार वर्ष होते हैं जिसका 1/10 भाग कलियुग, 2/10 भाग द्वापर, 3/10 भाग त्रेता तथा 4/10 भाग सतयुग होता है इस समय सातवें वैवस्वत नामक मनवंतर का अट्ठाईसवां कलियुग है इस समय सातवें वैवस्वत नामक मनवंतर का अट्ठाईसवां कलिय��ग है हमें स्मरण होगा कि महाभारत का युद्ध समाप्त होने के 36 वर्षों बाद भगवान श्रीकृष्ण ने महाप्रयाण किया हमें स्मरण होगा कि महाभारत का युद्ध समाप्त होने के 36 वर्षों बाद भगवान श्रीकृष्ण ने महाप्रयाण किया यह घटना ईस्वी सन प्रारंभ होने से 3102 वर्ष पहले की है यह घटना ईस्वी सन प्रारंभ होने से 3102 वर्ष पहले की है मान्यता है कि श्रीकृष्ण भगवान के दिवंगत होते ही कलियुग प्रारंभ हो गया अर्थात ईस्वी सन् 2013 में कलियुग को प्रारंभ हुये 5115 वर्ष हो गये मान्यता है कि श्रीकृष्ण भगवान के दिवंगत होते ही कलियुग प्रारंभ हो गया अर्थात ईस्वी सन् 2013 में कलियुग को प्रारंभ हुये 5115 वर्ष हो गये जिसे युगाब्द या कलि संवत कहते हैं जिसे युगाब्द या कलि संवत कहते हैं बृह्म पुराण में भी लिखा गया है कि यही वह दिन है जब बृह्मा जी ने सृष्टि की रचना की है\n'चैत्र मासे जगद्बृह्मा ससर्ज पृथमेतऽहनि, शुक्ल पक्षे समग्रन्तु तदा सूर्योदये गति\nइसी दिन सम्राट विक्रमादित्य ने श्रेष्ठ राज्य की स्थापना की इसी कारण विक्रम संवत भी चैत्र शुक्ल प्रतिपदा को ही प्रारंभ होता है इसी कारण विक्रम संवत भी चैत्र शुक्ल प्रतिपदा को ही प्रारंभ होता है चैत्र शुक्ल प्रतिपदा जिस वार को होती है वही संवत् का राजा होता है तथा जिस वार को सूर्य मेष राशि में प्रवेश करता है वह संवत् का मंत्री होता है चैत्र शुक्ल प्रतिपदा जिस वार को होती है वही संवत् का राजा होता है तथा जिस वार को सूर्य मेष राशि में प्रवेश करता है वह संवत् का मंत्री होता है सूर्य की अन्य संक्रांतियों द्वारा वर्ष की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक स्थितियों का निर्धारण होता है सूर्य की अन्य संक्रांतियों द्वारा वर्ष की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक स्थितियों का निर्धारण होता है क्या अन्य किसी कालगणना में इतनी सूक्ष्म व्याख्या है क्या अन्य किसी कालगणना में इतनी सूक्ष्म व्याख्या है उत्तरी भारत में तो होली के बाद संवत सुनने की परम्परा को पुण्यदायी माना गया है उत्तरी भारत में तो होली के बाद संवत सुनने की परम्परा को पुण्यदायी माना गया है पुरोहित गण संवत सुनने से गंगा के स्नान के समान फल मिलने की बात कहते है पुरोहित गण संवत सुनने से गंगा के स्नान के समान फल मिलने की बात कहते है यही संवत भारतीय समाज के पर्व, त्योहारों, वैवाहिक संस्कारों समेत समस्त संस्कारों की रीढ़ है\nसारी श्रेष्ठताओं के बाद भी विक्रमी संवत भारत का राष्ट्रीय पंचांग नहीं बन सकता यह स्वाभाविक कौतूहल का विषय है सन् 1996 तक तो हम संसद में आम बजट भी अंग्रेजों के समयानुसार शाम को 5 बजे प्रस्तुत करते थे सन् 1996 तक तो हम संसद में आम बजट भी अंग्रेजों के समयानुसार शाम को 5 बजे प्रस्तुत करते थे जबकि 5 बजे संसद व अन्य सरकारी कार्यालय बंद होने का समय निर्धारित किया गया है जबकि 5 बजे संसद व अन्य सरकारी कार्यालय बंद होने का समय निर्धारित किया गया है लेकिन ऐसा हमने अंग्रेजों को खुश करने के लिए किसी जमाने में किया था लेकिन ऐसा हमने अंग्रेजों को खुश करने के लिए किसी जमाने में किया था क्योंकि जब भारत में शाम का 5 बजता है तो इंग्लैंड में दिन का साढ़े ग्यारह बजता है क्योंकि जब भारत में शाम का 5 बजता है तो इंग्लैंड में दिन का साढ़े ग्यारह बजता है हम इंग्लैंड की घड़ी से बजट पेश करते थे, इतना ही नहीं ऐतिहासिक शब्दावली में ईसा से पूर्व (बीसी) तथा ईसा के बाद (एडी) शब्दों का प्रयोग करने लगे हम इंग्लैंड की घड़ी से बजट पेश करते थे, इतना ही नहीं ऐतिहासिक शब्दावली में ईसा से पूर्व (बीसी) तथा ईसा के बाद (एडी) शब्दों का प्रयोग करने लगे अर्थात हमारी समय गणना का आधार ईसा मसीह हो गये, इसे हम आजादी के सातवें दशक में भी बदल नहीं पाए क्योंकि आज़ाद हिंदुस्तान का पहाल गवर्नर जनरल माउंटबेटन को बनाया गया अर्थात हमारी समय गणना का आधार ईसा मसीह हो गये, इसे हम आजादी के सातवें दशक में भी बदल नहीं पाए क्योंकि आज़ाद हिंदुस्तान का पहाल गवर्नर जनरल माउंटबेटन को बनाया गया उन्होंने हमारी ओर से भारत के प्रथम राष्ट्राध्यक्ष के रूप में किंग जार्ज के प्रति वफादारी की शपथ ली, इसी कारण 14/15 अगस्त की मध्यरात्रि को अंसख्य शहीदों के बलिदानों को धूल धूसरित का ब्रिटिश झण्डा सलामी देकर सम्मानपूर्वक उतारा गया उन्होंने हमारी ओर से भारत के प्रथम राष्ट्राध्यक्ष के रूप में किंग जार्ज के प्रति वफादारी की शपथ ली, इसी कारण 14/15 अगस्त की मध्यरात्रि को अंसख्य शहीदों के बलिदानों को धूल धूसरित का ब्रिटिश झण्डा सलामी देकर सम्मानपूर्वक उतारा गया अंग्रेजियत में रचे बसे पंडित नेहरू के हाथ में देश की बागडोर तो आ गयी किन्तु इंडियावादी दृष्टि से भारत को मुक्ति नहीं मिल सकी\nउसी का परिणाम था कि जब 1952 में प्रो0 मेघनाद शाहा की अध्यक्षता में पंचांग ��ुधार समिति बनी तो उसने भी भारतीयता को आगे बढ़ने से रोक दिया भले ही प्रो0 साहा ने पंचाग का निर्धारण करते समय कहा था कि वर्ष का आरम्भ किसी खगोलीय घटना से होना चाहिए भले ही प्रो0 साहा ने पंचाग का निर्धारण करते समय कहा था कि वर्ष का आरम्भ किसी खगोलीय घटना से होना चाहिए उन्होंने ग्रेगेरियन कैलेण्डर के विभिन्न महीनों में दिनों की संख्या में असंगतता पर सवाल भी उठाये थे किन्तु जन पंचाग सुधार समिति की रिपोर्ट देश के सामने आयी तो पता चला कि वैज्ञानिक दृष्टिकोण से उपयुक्त मानकर शक संवत् को राष्ट्रीय पंचाग तथा ग्रेगेरियन कैलेण्डर को अन्तरराष्ट्रीय कैलेण्डर के रूप में मान्यता दे दी गयी उन्होंने ग्रेगेरियन कैलेण्डर के विभिन्न महीनों में दिनों की संख्या में असंगतता पर सवाल भी उठाये थे किन्तु जन पंचाग सुधार समिति की रिपोर्ट देश के सामने आयी तो पता चला कि वैज्ञानिक दृष्टिकोण से उपयुक्त मानकर शक संवत् को राष्ट्रीय पंचाग तथा ग्रेगेरियन कैलेण्डर को अन्तरराष्ट्रीय कैलेण्डर के रूप में मान्यता दे दी गयी वस्तुतः समिति का यह कुकृत्य भी इण्डियावादी दृष्टिकोण को ही प्रकट करता है वस्तुतः समिति का यह कुकृत्य भी इण्डियावादी दृष्टिकोण को ही प्रकट करता है शंक संवत् ग्रेगेरियन कैलेण्डर से 79 वर्ष छोटा है तथा विक्रम संवत 57 वर्ष बड़ा है शंक संवत् ग्रेगेरियन कैलेण्डर से 79 वर्ष छोटा है तथा विक्रम संवत 57 वर्ष बड़ा है ऐसी स्थिति में यदि विक्रम संवत को समिति राष्ट्रीय पंचाग मानती तो अंग्रेजों के नाराज होने का खतरा था\nवैसे भी शक संवत् नितांत अवैज्ञानिक है जिसका प्रथम दिन ही तय करने के लिये ग्रेगेरियन कैलेण्डर का सहारा लिया गया शक संवत् में वर्ष का आंरभ 22 मार्च से होता है शक संवत् में वर्ष का आंरभ 22 मार्च से होता है वर्ष में कुल 365 दिन है जबकि लीप वर्ष में 366 दिन होते हैं वर्ष में कुल 365 दिन है जबकि लीप वर्ष में 366 दिन होते हैं यही व्यवस्था ग्रेगेरियन कैलेण्डर में भी है यही व्यवस्था ग्रेगेरियन कैलेण्डर में भी है इस शक संवत् में चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण एवं भाद्रपद याने प्रारंभ के 6 महीने 3+31 दिनों के तथ आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ एवं फाल्गुन याने बाद के 6 महीने 30-30 दिनों तय कर दिये गये इस शक संवत् में चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण एवं भाद्रपद याने प्रारंभ के 6 महीने 3+31 दिनों के तथ आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ एवं फाल्गुन याने बाद के 6 महीने 30-30 दिनों तय कर दिये गये लीप वर्ष में वर्ष का आरंभ 21 मार्च से ही माना जायेगा लीप वर्ष में वर्ष का आरंभ 21 मार्च से ही माना जायेगा यही चैत्र का प्रथम दिन भी होगा यही चैत्र का प्रथम दिन भी होगा कहने का तात्पर्य यह है कि जैसा मन में आ जाये वैसा ही लिख दिया जाय भले ही लिखने का कोई आधार हो या न हो कहने का तात्पर्य यह है कि जैसा मन में आ जाये वैसा ही लिख दिया जाय भले ही लिखने का कोई आधार हो या न हो लीप वर्ष के अलावा चैत्र भी 30 दिन का है लीप वर्ष के अलावा चैत्र भी 30 दिन का है लगभग यही स्थिति ग्रेगेरियन कैलेण्डर की भी है लगभग यही स्थिति ग्रेगेरियन कैलेण्डर की भी है उसका भी वैज्ञानिकता से दूर दराज का कोई रिश्ता नहीं है उसका भी वैज्ञानिकता से दूर दराज का कोई रिश्ता नहीं है इन दोनों पंचागों में 365 दिन 6 घंटे का हिसाब तो है किन्तु 9 मिनट 11 सेकेंड का कोई हिसाब नहीं जबकि पृथ्वी अपनी धुरी पर इतने ही समय में सूर्य का एक चक्कर लगाती है\nग्रेगेरियन कैलेण्डर का मुख्य आधार रोमन का कैलेण्डर है जो ईसा से 753 साल पहले चला था उसमें 10 माह तथा 304 दिन थे उसी के आधार पर सितम्बर 7वां, अक्टूबर आठवां, नवम्बर नवां तथा दिसम्बर 10वां महीना था उसी के आधार पर सितम्बर 7वां, अक्टूबर आठवां, नवम्बर नवां तथा दिसम्बर 10वां महीना था 53 साल बाद वहां के शासक नूमा पाम्पी सियस ने जनवरी और फरवरी जोड़कर 12 महीने तथा 355 दिनों का रोमन वर्ष बना दिया तथा अत्यंत हास्यापद तरीके से सितंबर 9वां, अक्टूबर 10वां, नवम्बर 11वां तथा दिसम्बर 12वां महीना हो गया तो आज तक चल रहा है 53 साल बाद वहां के शासक नूमा पाम्पी सियस ने जनवरी और फरवरी जोड़कर 12 महीने तथा 355 दिनों का रोमन वर्ष बना दिया तथा अत्यंत हास्यापद तरीके से सितंबर 9वां, अक्टूबर 10वां, नवम्बर 11वां तथा दिसम्बर 12वां महीना हो गया तो आज तक चल रहा है ईसा के जन्म से 46 साल पहले जूलियस सीजर ने रोमन वर्ष 365 दिनों का कर दिया ईसा के जन्म से 46 साल पहले जूलियस सीजर ने रोमन वर्ष 365 दिनों का कर दिया 1582 ई. में पोप ग्रेगरी ने आदेश करके 4 अक्टूबर को 14 अक्टूबर कर दिया 1582 ई. में पोप ग्रेगरी ने आदेश करके 4 अक्टूबर को 14 अक्टूबर कर दिया मासों में दिनों का निर्धारण भी मनमाने तरीके से बिना क्रमबद्धता को ध्यान रखे हुये कर दिया गया मासों में दिनों का निर्धा���ण भी मनमाने तरीके से बिना क्रमबद्धता को ध्यान रखे हुये कर दिया गया किंतु इन सबसे अधिक दुर्भाग्यपूर्ण यह है कि इन्ही पंचागों को हमने सर्वश्रेष्ठ मानकर स्वीकार कर लिया किंतु इन सबसे अधिक दुर्भाग्यपूर्ण यह है कि इन्ही पंचागों को हमने सर्वश्रेष्ठ मानकर स्वीकार कर लिया इसी प्रकार इस्लामिक कालगणना भी असंगतता से भरपूर है इसी प्रकार इस्लामिक कालगणना भी असंगतता से भरपूर है पता ही नहीं कि रमजान का महीना कौनसा होगा, कब होगा\nकोंबड्यापासून योग्य वेळी जागे होऊन आरवणे, चोर आल्याची सूचना देणे, मित्र व शत्रू यांची पारख हे चार गुण,\nकावळयापासून धूर्तता, एक नजरेने सर्वत्र पाहणे, भेसूर ओरडणे, कोणी आल्याची सूचना देणे,\nकुत्र्यापासून स्वामिभक्ती, घराची राखण, शत्रू आल्याची सूचना, संकट आल्यावर धावून जाणे, चावणे,\nगाढवापासून ओझे उचलणे, मार खाऊनही कुरकुर न करणे, या गोष्टी शिकव्यात.\nजो तो आपल्या इच्छेनुसार यातील गुण घेतो.\nप्रत्येक जीव म्हणजे मायाच आहे. तो प्रत्येक माणसाला परमात्म्याशी संबंध ठेवायला लावतो.\nगर्विष्ठ माणसाला व मुर्खाला त्यांच्या म्हणण्यास मन देऊन, विद्वानांना खरे बोलून आपलेसे करून घेत येते.\nजो शब्दाशब्दाला रागावतो, वाईट बोलतो, दरिद्री असतो, बरोबरींच्याशीही भांडण करतो असा माणूस म्हणजे नरकातून परत आलेला माणूसच होय.\nआपली कन्या नेहमी आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या कुळात द्यावि.\nमित्राला धार्मिक कार्यात मदत करावी.\nअध्यात्मवादी कॅलेंडर चित्रकार पी. सरदार Spiritual Calender painter P. Sardar\nहिंदू धर्मात ब्रह्मा , विष्णू , आदी देवता धर्म , अर्थ , काम यांचे दाता साक्षात मोक्ष देणारे एकमात्र ज्ञानस्वरूपी , अविनाशी ज्ञानगम्य व उद्वैत महादेव शंकर आहेत. सृष्टीच्या निर्मितीत निर्गुण परमात्मा सगुण महादेव बनून अवतीर्ण झाले आहेत. सर्व देवतांचे लय महादेवातच आहे. देवांचे देव महादेव शंकर आहेत. म्हणूनच आपण महाशिवरात्री उपासना पूजा अर्चा करतो , पण या भगवान महादेव शंकराची विविध रूपांतील शेकडो चित्रे ज्यांच्या हातातून घडली. त्यांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या शिवप्रतिमांची लाखो कॅलेंडर्स छापली गेली. घराघरात मंदिरात त्याची विधिवत पूजा अर्चा आजही आपण करत आहोत ते कोल्हापूरचे चित्रकार ' पी. सरदार ' कॅलेंडर चित्रांचा सरदार म्हणून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व जाती धर्मांची देव देवतांची कॅलेंडर्स तयार करून कला जगतात आपल्या कोल्हापूरच्या चित्रकाराने कीर्ती मिळवून दिली.\nचित्रकार पी. सरदार हे मुस्लिम समाजात जन्मले. सरदार महम्मद पटेल असे त्यांचे नाव. ६ ऑगस्ट १९३८ साली हातकणंगले येथे जन्मले. प्रथम काही काळ मुंबई येथे व नंतर परत आपल्या मातृभूमी कोल्हापुरात राहून कॅलेंडर आर्स्टिस्ट म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. चेन्नई , कोलकाता , दिल्ली , मुंबई , शिवकाशी येथील कॅलेंडर प्रेस कंपन्यांचे व्यापारी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी कोल्हापूर येथे येऊन त्यांच्याकडून कॅलेंडर चित्रे बनवून घेत आणि त्यांच्या लाखो प्रती मुद्रांकित करून घराघरात , मंदिरात , दुकानात , कारखान्यात त्या पोहोचल्या जात. पी. सरदार यांनी सा‍ऱ्या जाती धर्माची देवदेवतांची चित्रे तयार केली. ' सबका मालिक एक ' हे त्यांच्या चित्रातून पुढे आले. त्यांची बहुतेक चित्रे हिंदू धर्माच्या देवदेवतांची आहेत. रामायण , महाभारताचा त्यांनी बारकाव्याने अभ्यास केला. आणखी एक गुण त्यांच्या अंगी होता तो आध्या‌त्मिकतेचा. जनमानसातील अध्यात्म्याचा त्यांनी अभ्यास करून लोकांच्या भावना , निष्ठा यावरून त्यांनी देवदेवतांची चित्रे तयार करताना देवांचा देव महादेव शंकर यांची शेकडो चित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारली. भगवान शंकराच्या चरित्र्यावरून त्यांची विविध रूपांतील , विविध अवतारांतील चित्रे त्यांनी घडवली. शंकर पार्वती , गणपती , नंदी अशी अनेक रूपके त्यांच्या शिवचरित्र चित्रात दिसून येतात. शिवशंकराचे अस्सल दर्शन त्यांनी आपल्या चित्रात दाखवले म्हणून आजही त्यांची शिवचित्रांचे आपण पूजन करत आहोत. त्यांच्या या चित्रांना अध्यात्माचा चिरंतर भावनांचा गंध आजही दरवळत आहे. १५ मे १९९४ रोजी ते पैगंबरवासी झाले. पण त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दारा सरदार हे चित्रनिर्मितीचे काम अखंडपणे करत आहे. त्यांच्याही हातून अशी सर्वधर्मीय चित्रे तयार होत आहेत. प्रतिभानगरात त्यांचा स्टुडिओ आहे.\nकोल्हापूरच्या कलानगरीतील पी. सरदार हे चित्रकार कलाजगतात कॅलेंडर चित्राचे सरदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रंगलेपणाचे माध्यम निवडले ते अपारदर्शक जलरंग (ओपेक पोस्टर कलर). हे अत्यंत अवघड असे तंत्र आहे. या तंत्राने चित्र काढणारे चित्रकार मोजकेच या जगात होऊन गेले. त्य���तील हे एक अपारदर्शी जलरंगावर प्रभुत्व असणारे ; अभ्यासपूरक रेखांकन , रेखीव व सुबक रंगाच्या कोमल रंगछटांचा वापर करून भावस्पर्शी आध्यात्मिक चित्रनिर्मिती करणा‍ऱ्या या कलावंतास अभिवादन\nसमन्वयक , कोल्हापूर आर्ट फौंडेशन\nमृदू स्वभावाची ‘आयर्न लेडी\nब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि एरवी खमक्या वाटणाऱ्या , सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .\n' मॅगी इज नो मोअर ...' लंडनस्थित पत्रकार महिलेनं फोनवर ही बातमी फोडली आणि तिच्या अवसानालाच रडू फुटलं . खरं तर ब्रिटिश पत्रकार तसे खमक्या स्वभावाचे . पण ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .\nमार्गारेट थॅचर उर्फ मॅगी यांना पहिल्यांदा अगदी जवळून पाहिलं , तेव्हा त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्याला सात वर्षे लोटली होती . आता त्या ब्रिटिश संसदेच्या सदस्य नव्हत्या . एक दिवस बिग बेन घड्याळाखालच्या ऐतिहासिक ब्रिटिश पार्लमेंट इमारतीच्या मुख्य दरवाज्याच्या पायऱ्या चढत असताना एक वयस्कर महिला लगबगीने बाहेर पडताना दिसली . ज्या वेगानं ती पायऱ्या उतरली , त्याच झपाटयाने ती कार पार्किंगच्या दिशेने गेली . काही मिनिटांतच एक छोटी गाडी संसदगृहाच्या आवाराच्या बाहेर पडली . गाडी ती महिलाच चालवत होती . सोबतीला कुणीच नाही . आणि एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला , ती महिला म्हणजे साक्षात मार्गारेट थॅचर होत्या . सोबत मागे - पुढे धावणारे बंदुकधारी सुरक्षारक्षक नाहीत , पुढे मोठ्ठयानं टाहो फोडणारी पायलट व्हॅन नाही ... फार काय , ड्रायव्हर आणि सेक्रेटरीही नाही . ब्रिटनवर विक्रमी ११ वर्षे राज्य करणारी ही ' आयर्न लेडी ' असं साधंसुधं जीवन जगत होती . ते पाहिलं आणि भारतातील लोकशाहीचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अवती - भव���ीची सुरक्षा व्यवस्था ओघानेच आठवली .\nदोनच दिवस गेले आणि मॅगी पुन्हा दिसल्या . आता त्या पार्लमेंटच्या कॉफी शॉपमध्ये गरम कॉफीचे घुटके घेत काहीसं वाचत बसल्या होत्या ... अगदी एकट्याच भेटावं का त्यांना ... हा प्रश्न मनात रेंगाळत असतानाच त्या उठल्या . आपला कप काऊंटरवर ठेवला आणि हातातली पर्स सावरत निघाल्या . पाय आपसूक त्यांच्या दिशेने वळले आणि त्यांची वाट अडली . चेहऱ्यावर त्यांचं ते ओळखीचं स्मितहास्य होतंच . ' तू आशियातला आहेस ' त्यांनी अचानक विचारलं . मी भारतातून आलेला पत्रकार आहे , ही ओळख पटताच म्हणाल्या , ' तुला रस असेल , तर आपण पुन्हा भेटू या . मला भारतातील काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत .' मी हो म्हटलं आणि त्या तशाच लगबगीनं निघाल्या . आता यांना कुठे भेटायचं ' त्यांनी अचानक विचारलं . मी भारतातून आलेला पत्रकार आहे , ही ओळख पटताच म्हणाल्या , ' तुला रस असेल , तर आपण पुन्हा भेटू या . मला भारतातील काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत .' मी हो म्हटलं आणि त्या तशाच लगबगीनं निघाल्या . आता यांना कुठे भेटायचं , हे भलं मोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतंच . इतक्यात त्याच वळल्या . खुणेनंच मला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या , ' तू जर रोज इथं येत असशील , तर उद्या दुपारी दोन वाजता इथेच ये . आपण १५ मिनिटं बोलू ... पण छापण्यासाठी नाही . जस्ट वन ऑन वन , हे भलं मोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतंच . इतक्यात त्याच वळल्या . खुणेनंच मला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या , ' तू जर रोज इथं येत असशील , तर उद्या दुपारी दोन वाजता इथेच ये . आपण १५ मिनिटं बोलू ... पण छापण्यासाठी नाही . जस्ट वन ऑन वन '... वाक्य संपलं आणि त्या तशाच गेल्यासुद्धा .\nदुसऱ्या दिवशी त्याच टेबलवर त्याच खुर्चीत त्या बसलेल्या होत्या . स्वागताचे प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांनी पर्समधून एक नोंदवही काढली . त्यात त्यांच्या काही शंका आणि प्रश्न यांची टिपणे होती . मॅगीची शिस्त अशी बिनतोड होती .\nबोलायला सुरुवात होण्यापूर्वी त्या म्हणाल्या , ' आजच्या कॉफीचं बिल मी भरणार आहे .' मला या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नाही . पुढे लंडनच्या शिरस्त्यांची ओळख झाल्यावर कळलं की , ही बिलं ज्याची त्यानं भरायची असतात आणि कुणाला दुसऱ्याचं बिल द्यायचं असेलच , तर त्याची आगाऊ सूचना द्यायची असते . माझ्यासारख्या भारतीय पत्रकाराला ही बाब चमत्कारिकच वाटली .\nमॅगीला भारताबाबत अनेक शंका व प्रश्न होते . भारतात तेव्हा राजकीय अस्थैर्य होते . अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ दिवसांचं सरकार पडलं होतं . नंतर एच . डी . देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांची सरकारं देशाने अनुभवली होती . या साऱ्या अस्थैर्याचा देशाच्या व्यवस्थेवर काय परिणाम होतो , ते मॅगीना जाणायचं होतं . त्यांनी शेकडो प्रश्न विचारले . माझी उत्तरं टिपून घेतली . पुनःपुन्हा शंका विचारल्या . हे करताना बैठकीची विहित वेळ संपली . वही बंद करत त्या म्हणाल्या , ' मला आणखी किती तरी वेळ बसायला आवडलं असतं . पण वेळ नाही .' ' तुम्हाला दुसरी अपॉईटमेंट आहे का ', माझा भाबडा प्रश्न . ' तसं नाही . पण तुझ्याकडे मी इतकाच वेळ मागितला होता . आपण पुन्हा भेटू '. दोन कप कॉफीचं बिल देऊन त्या उठल्या . देशाच्या माजी पंतप्रधानाला कॉफीचे संसदगृहातच पैसे मोजावे लागतात , हेही भारतीय मनाला न झेपणारं होतं .\nनंतर त्या वारंवार भेटत राहिल्या . ब्रिटिश संसदगृहातील ऐतिहासिक लायब्ररी त्यांच्याचमुळे पाहता आली . स्वतःचा ' गेस्ट ' म्हणून त्या तिथे घेऊन गेल्या आणि अनेक दुर्मिळ ग्रंथ त्यांनी दाखवले . शेक्सपियरपासून सर विस्टन चर्चिल यांच्या युद्धकथांपर्यंतची अनेक पुस्तकं आपल्या हातात घेऊन न्याहाळता आली . नंतर त्यांनी स्वाक्षरी केलेले ' १० डाऊनिंग स्ट्रीट ' हे राजकीय आत्मचरित्राचं पुस्तकही दिलं . १९७७मध्ये ( कै ) ना . ग . गोरे भारताचे उच्चायुक्त म्हणून लंडनला गेले . त्यावेळी मॅगी पंतप्रधान नव्हत्या . पण ब्रिटिश राजकारणात त्यांचा दबदबा होता . नानासाहेबांचा आणि त्यांचा चांगला स्नेह जमला होता . मी महाराष्ट्र्रातला आहे आणि नानासाहेबांना ओळखतो , हे समजल्यावर त्यांना विशेष आनंद झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं .\nस्वतःच्या आयुष्याबद्दल मॅगी फारच थोडं बोलत . एकदा त्यांना खोदून विचारलं की लोक तुम्हाला आयर्न लेडी म्हणतात , तुम्हाला काय वाटतं पुस्तकातून डोकं वर काढून मंद स्मित करत त्या म्हणाल्या , ' मला परिस्थितीनं तसं बनवलं . १९७९ साली मी सूत्रं हाती घेतली तेव्हा परिस्थितीच अशी होती की , लोकेच्छेच्या विरोधी जाऊन काही निर्णय घ्यावे लागले आणि एकदा निर्णय घेतला की , त्याला चिकटून राहायचं असं कुठल्याही महिलेप्रमाणं मलाही वाटलं , तशीच मी वागले आणि मीडियानं मला आयर्न लेडी बनवलं . प्रत्यक्षात मी आई आहे , आजी आहे ...' हे महिला जगताचं वैश्विक सत्यच त्या वदल्या .\nजगातल्या अनेक देशांत त्या फिरल्या , पण त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना भारतातच सापडल्या . म्हणाल्या , ' ताजमहालसारखी आपली स्मृती जपली जाणार असेल तर कोणाही महिलेला मुमताजमहल व्हायला आवडेलच .' कधी पंतप्रधान होऊ असं वाटलं होतं का , या प्रश्नावर त्यांनी एक आठवण सांगितली , ' भारतात मी आले असता एक गुरू मला भेटले . तेव्हा तेथे आणीबाणी जारी होती . ते गुरु मला म्हणाले की , तू तुझ्या देशाची पंतप्रधान होशील ... अजून चार वर्षांनी , आणि तो कालावधी सात , नऊ किंवा ११ वर्षांचा असेल . आणि मी ११ वर्षं पंतप्रधान राहिले . हा योगायोग होता की द्रष्टेपणा हे ठाऊक नाही .'\nमॅगीचं वाचन अफाट होतं . दादाभाई नवरोजी आणि रवींद्रनाथ टागोरांपासून मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांपर्यंत अनेक भारतीय लेखक , विचारवंत , राजकीय नेते यांच्या विचारांचं वाचन त्यांनी केलं होतं . ' निवृत्तीच्या आयुष्यात तुम्ही वेळ कसा घालवता '... ' अतिशय आनंदात ', त्या चटकन म्हणाल्या . ' इतक्या वर्षांच्या सार्वजनिक जीवनात स्वतःचं आयुष्य वाटयाला कधी आलंच नाही . ते आता उपभोगते . इतकी पुस्तकं वाचायची राहिली आहेत , ती वाचून पुरी होईपर्यंत जगावं , इतकीच आता इच्छा आहे '... त्या असं म्हणाल्या आणि त्यांनी गाडी चालू केली . टेम्सच्या किनाऱ्यावरून गाडी वळेपर्यंत मी पाहातच राहिलो .\nया गोष्टीला आता १४ वर्षं झाली . मॅगी गेल्या . त्यांची वाचायची पुस्तकं वाचून झाली असतील का \nआपली पत्नी, आपल्याला रोज मिळणारे भोजन आणि आपल्याला मिळणारा पैसा यातच माणसाने संतोष मानावा. पण विद्या शिकण्यात, जपतप करण्यात व दानधर्म करण्यात कधीही अल्पसंतुष्ट राहू नये.\nवेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांना कोणी हात लावत नाही, म्हणून अतिनम्र स्वभावही चांगला नाही.\nज्या ठिकाणी उपजीविकेचे काहीही साधन नसते, भाऊ व आप्त नसतात, शिक्षण मिळण्याचे साधन नसते, त्या ठिकाणी माणसाने राहू नये. त्याला सुख लाभणार नाही.\nवेळ मिळाला म्हणजे चांगले वाचन करावे.\nजमेल तेव्हा ध्यानधारणा करावी.\nकमीत कमी एक चांगला श्लोक तरी रोज वाचावा.\nज्या माणसाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कशाचेही काहीना काही फळ मिळाले नाही तर त्याचे मनुष्य योनीत जन्म घेतल्याचे सार्थक झाले नाही असे समजावे, मनुष्याला जन्माला येऊनही धर्म, अर्थ, काम, मोक्ष ��ा चार पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी त्याने जर काहीही केले नाही तर त्याचा जन्म व्यर्थ होय.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nअध्यात्मवादी कॅलेंडर चित्रकार पी. सरदार Spiritual ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T10:56:28Z", "digest": "sha1:3FPC7YWPYW73TLRABTHHLSQB5LEAPPGC", "length": 14277, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदनलाल धिंग्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर १८, इ.स. १८८३\nअमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत\nऑगस्ट १७, इ.स. १९०९\nपेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड\nमदनलाल धिंग्रा (१८ सप्टेंबर १८८३ – १७ ऑगस्ट १९०९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.\n३ कर्झन वायलीचा खून\nमदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.\nमदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.[ संदर्भ हवा ]\nते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या[१]; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता.[२] या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’ च्या उद्‌घोषात फाशी गेले.\nफाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे \"आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे.\"[३]\nमदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे. [ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८८३ मधील जन्म\nइ.स. १९०९ मधील मृत्यू\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Minister-Chhagan-Bhujbals-demand-to-Railway-Minister-Piyush-Goyal-to-stop-Kisan-Railway-at-Lasalgaon.html", "date_download": "2020-09-30T08:07:20Z", "digest": "sha1:D22TMZZY3GMCWQXQFG635EWMB3O7SV65", "length": 8532, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "किसान रेल्वेला लासलगांवला थांबा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी", "raw_content": "\nकिसान रेल्वेला लासलगांवला थांबा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी\nस्थैर्य, मुंबई, दि.8: केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या किसान रेल्वेला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगांव रेल्वे स्थानकात मात्र थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्यात यावा, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.\nयाबाबत मंत्री श्री. भुजबळ यांनी रेल्वे मंत्री श्री.गोयल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने देवळाली ते दानापूर पर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. या माध्यमातून नाशवंत भाजीपाला व नाशिक जिल्ह्यातील फळांची उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा किसान रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.\nसुरुवातीला ही किसान रेल्वे आठवड्यातून एकदा चालू होती परंतु लोकप्रियता आणि जास्त मागणीमुळे ती आता आठवड्यातून तीनदा धावते. परंतु या किसान रेल्वेला लासलगांव, जि. नाशिक येथे थांबा दिला नाही. लासलगांव येथे आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. नाशिक जिल्हा व लगतच्या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल लासलगांव मार्केट यार्ड येथे विपणन व साठवणीसाठी आणतात. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्याची नितांत आवश्यकता असून लवकरात लवकर किसान रेल्वेला लासलगांव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी मंत्री श्री. भुजबळ यांनी रेल्वे मंत्री श्री. गोयल यांच्याकडे केलेली आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जा��िरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/western-maharastra/maharashtra-assembly-election-2019-ncp-vs-ncp-in-solapur-district-mhsp-412117.html", "date_download": "2020-09-30T09:57:56Z", "digest": "sha1:TLNUL7OAU662AGIWYK4FFBWUHA3XETCP", "length": 21605, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या मतदार संघात राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ, अजित पवारांवर आली ही वेळ! | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nया मतदार संघात राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ, अजित पवारांवर आली ही वेळ\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nHathras Gang Rape: महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nआधी होते 200 रुपये दर,आता मोजावे लागताय 1500, हिंदू स्मशानभूमीत प्रकार\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\nया मतदार संघात राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ, अजित पवारांवर आली ही वेळ\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीवर वेळीच इलाज करता न आल्याने राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nपंढरपूर,7 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीवर वेळीच इलाज करता न आल्याने राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीला मतदान करू नका, असं सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे.\nमाळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचार सभेसाठी सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वेळापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, त्यांना मतदान करू नका. त्यांच्या अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना मतदान करा, असे खुद्द अजित पवार यांनी सांगितले आहे. अशीच परिस्थिती सांगोल्यात झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शेकापला सोडली. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे इथेही राष्ट्रवादीऐवजी शेकापला मतदान करा, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना आणि तो मागे घेण्यापर्यंत राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नसल्याने आता राष्ट्रवादी नेतृत्वावरच राष्ट्रवादीला मतदान करू नका, असे सांगण्याची वेळ आली आहे.\nपंढरपूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.\nपंढरपुरात आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी ���ुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.\nVIDEO : महादेव जानकरांची खदखद बाहेर, भाजपबद्दल म्हणाले...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/heavy-rains-bring-life-to-a-standstill-in-hyderabad/videoshow/60919724.cms", "date_download": "2020-09-30T10:20:54Z", "digest": "sha1:UNHO4AIK5FH2J42BD6PBCAPKERTWCTHS", "length": 9418, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहैदराबाद येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे\nया बातम्यांबद��दल अधिक वाचा:\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nन्यूजCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nक्रीडाहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nन्यूजलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nन्यूजभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nपोटपूजाखमंग बटाटा रस्सा भाजी\nन्यूजगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nमनोरंजन'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nन्यूजकृषी विधेयक���विरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T08:57:51Z", "digest": "sha1:O4KHHJVENGJPCM24TUS5G4RUIYF4LVPH", "length": 4199, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेट्टीतोडी शमशुद्दीन - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म २२ मार्च, इ.स. १९७०\nचेट्टीतोडी शमशुद्दीन (२२ मार्च, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१५ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T10:51:15Z", "digest": "sha1:GTXHVBK376ZKQBBRFE6C3UVEEW4KVZFY", "length": 6197, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेर्मान एमिल फिशर - विकिपीडिया", "raw_content": "\nहेर्मान एमिल लुइ फिशर\nपूर्ण नाव हेर्मान एमिल फिशर\nजन्म ९ ऑक्टोबर, इ.स. १८५२\nमृत्यू १५ जुलै, इ.स. १९१९\nपुरस्कार रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nहेर्मान एमिल लुइ फिशर (९ ऑक्टोबर, इ.स. १८५२ - १५ जुलै, इ.स. १९१९) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता.\nयाला १९०२चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर व���स्तार विनंत्या पाहा.\nनोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील हेर्मान एमिल फिशरचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १८५२ मधील जन्म\nइ.स. १९१९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२० रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/px/96/", "date_download": "2020-09-30T08:23:35Z", "digest": "sha1:YEETKAA6SHJ7XLUNPZPKTCZRYA7P4RCI", "length": 25136, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "उभयान्वयी अव्यय ३@ubhayānvayī avyaya 3 - मराठी / पोर्तुगीज BR", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ ���\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज BR उभयान्वयी अव्यय ३\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार Qu---- v-- t--------\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार Qu---- t---- v-- t--------\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\n« 95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज BR (1-100)\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला.\nआज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप ��ध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.king-pcb.com/mr/pcb-assembly/pcb-turnkey/", "date_download": "2020-09-30T09:35:15Z", "digest": "sha1:BRDKTENGY6YPFOAHJ73DII6KQAJGYRQ5", "length": 8118, "nlines": 203, "source_domain": "www.king-pcb.com", "title": "", "raw_content": "पीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला - KingSong पीसीबीचे तंत्रज्ञान लिमिटेड\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nFPC / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे\nमानव विकास / उच्च घनता पीसीबी\nसिंगल आणि डबल लेअर पीसीबी\nSMT आणि पीसीबी विधानसभा\nसोल्डरींग साठी लेझर Stencil\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला विधानसभा\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला विधानसभा सेवा, आम्ही अंतिम पूर्ण PCBA उत्पादन आपले डिझाइन करा. आपण पीसीबीने उत्पादन कारखाना शोधण्यासाठी करण्याची गरज नाही, अनेक विविध पुरवठादार भाग शोधार्थ, आणि नंतर पीसीबीने विधानसभा कारखाना सर्व भाग एकत्र करा. येथे आम्ही आमच्या पीसीबी मोठ्या प्रमाणावर दिलेला विधानसभा सेवा आहे की एक स्टॉप आपण स���्व समर्थन करणार नाही. आम्ही आपल्या पीसीबीचे भाग पाटील एकत्र निर्मिती केली जाईल, सर्व भाग तयार नंतर पीसीबीचे विधानसभा सुरू राहील, तो आपण वेळ आणि खर्च जतन करा. सर्व प्रक्रिया संपूर्ण, आम्ही उत्तम गुणवत्ता आश्वासन दिले संघ गुणवत्ता PCBA प्रत्येक भाग खात्री आहे. मोठ्या प्रमाणावर दिलेला पीसीबीचे विधानसभा सेवा पीसीबी मोठ्या प्रमाणावर दिलेला सेवा एकत्र वेळ आणि costGet मूल्य प्रभावी, कार्यक्षम साधन जतन करू इच्छिता की लहान कंपन्या किंवा कोणालाही चांगला पर्याय आहे, आपण आम्हाला ईमेल नाही sales@king-pcb.com कोट आपल्या Gerber आणि BOM आहे.\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबीचे किंवा PCBA उत्पादन अवतरण मिळवा\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nहेवी पुरेसे नाही, आत्मविश्वासाचा\nपीसीबीचे पीक सीझन मध्ये आपले स्वागत आहे\nऑनलाइन ग्राहक सेवा प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/maharashtra-election-2019-rain-caused-mud-polling-booth-while-some-machines-failed/", "date_download": "2020-09-30T08:02:55Z", "digest": "sha1:BT72AS2PQKUDORK3JFBXKVKU753BGTP2", "length": 26188, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड - Marathi News | Maharashtra Election 2019: Rain caused mud at the polling booth, while some of the machines failed | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद न��काल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\nपावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड\nMaharashtra Election 2019: कुर्ला विधानसभेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला होता.\nपावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड\nमुंबई : कुर्ला विधानसभेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला होता. मतदान करण्यासाठी जाताना मतदारांची गैरसोय झाली. मतदारांनी चिखलात उभे राहूनच रांगा लावल्या होत्या.\nचिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने मतदार जपून पाऊल टाकत होते. तर काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होता. त्यामुळे १७ मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणच्या मशीन तत्काळ बदलण्यात आल्या असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.\nएकीकडे मुंबईकर मतदानाकडे पाठ फिरवत असताना अपघातग्रस्त आणि दिव्यांगांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा दुपारपर्यंत कमी प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर मतदार वाढले.\nअपघातानंतरही बजावला मतदानाचा हक्क\nदिलीप सोडा यांचा गुरुवारी अपघात झाला होता. त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले होते. त्यामुळे बाहेर फिरू नये, असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु तरीही त्यांनी मुलांसोबत दुचाकीवर येऊन मतदानाचा हक्क बजावला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMaharashtra Assembly Election 2019RainVotingमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019पाऊसमतदान\nयवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील खेडमध्ये घरावर झाड कोसळले\n रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत\nदेशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसात झाली घट; भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांचा अभ्यास\nअवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; परभणी जिल्ह्यात गहू, ज्वारीचे अतोनात नुकसान\nवर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हळद काळी पडली तर केळांचे मोठे नुकसान\nवादळी पावसाचा जिल्ह्यातील अनेकांना फटका\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nमाध्यमांना निवडक माहिती देण्यामागे सीबीआयचा नेमका अजेंडा काय\nनवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत\nपद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ : खडसे\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nचांगले आणि वाईट विचार जीवनात ��से परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nकर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nHathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nBabri Demolition Case : निकालापूर्वी वेदांती म्हणाले - \"हो मीच तोडवला ढाचा, फाशी झाली तरी तयार\"\nहाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/onion-prices-fall-lasalgaon/", "date_download": "2020-09-30T08:52:13Z", "digest": "sha1:EO52FJGWBM5HUBWEMGBHRAM4WRLDEARR", "length": 26285, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लासलगाव येथे कांदा दरात घसरण - Marathi News | Onion prices fall at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोन��� माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्�� केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\nलासलगाव येथे कांदा दरात घसरण\nलासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली असूनही सोमवारी सकाळी दरात ४५० रुपयांची घसरण झाली. व्यापाऱ्यांकडील कांदा साठ्यावर मर्यादा असल्याने त्यांनी सावध खरेदी केल्याने भावात घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nलासलगाव येथे कांदा दरात घसरण\nलासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली असूनही सोमवारी सकाळी दरात ४५० रुपयांची घसरण झाली. व्यापाऱ्यांकडील कांदा साठ्यावर मर्यादा असल्याने त्यांनी सावध खरेदी केल्याने भावात घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nसकाळी २३० वाहनांमधून कांदा आवक झाली. दर किमान १२०० ते कमाल ३०१३ व सरासरी २६०० रुपये होते. दररोज घसरण होत शुक्रवारी ३९०० रुपये क्विंटल कांदा किमान १२०० ते कमाल ३४५२ व सरासरी ३००० रुपये दराने विक्री झाला. साधारण आठवडाभरात चारशे दर घसरले. त्यामुळे अजून दर कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी व रविवारी (दि. १२ व १३) साप्ताहिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद होते. आता दिवाळीला खर्चाची गरज म्हणून येत्या आठवड्यात आवक वाढेल, असे दिसते. त्यात कमी दर जाहीर झाले तर दिवाळी कशी करणार कांदा उत्पादकांना याची चिंता भेडसावत आहे. दिवाळीनंतरच कांदा निर्यातबंदी उठवण्याचा फेरविचार सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कांदा दराची पातळी वाढण्याची शक्यता दुरावली आहे.\nकांदा आवक केवळ ४१० वाहनांची झाली असून, बाजारभाव प्रतिक्विंटल किमान १२०१ ते\nकमाल ३८२५, तर सरासरी ३४०० रुपये होते.\nonionAPMCकांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समिती\nसेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री\nकांद्याची उपलब्धता आॅनलाइन कळणार\nगोणीतून कांदा लिलावास पिंपळगावी शेतकऱ्यांचा प्रतिसाद\nकांदा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम\nनाशिक बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद\nएपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद\nशेतक-यांचा विरोध डावलून अखेर टीपी स्कीमला मंजुरी\nपोलीस कोविड सेंटरमधून ११ रूग्ण परतले घरी\nकोविड सलग्न मेडिकल्स स्टोअर्स मध्ये अडीच हजार रेम्डिसीविर\nभगूरला आढळला शामिलिन लिझर जातीचा सरडा\nजिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने\nशेतक-यांच्या आक्षेपांसाठी लवाद नियुक्त करणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : त���सगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ayodhya/all/page-9/", "date_download": "2020-09-30T08:55:19Z", "digest": "sha1:FSLX4BE7AVVCULKJVUMHBRJJTLRMSONY", "length": 16805, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ayodhya- News18 Lokmat Official Website Page-9", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प���रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nराम मंदिरासाठीचा मोदी सरकारचा मास्टर प्लॅन तुम्हाला माहीत आहे का\nराम मंदिर मुद्यावर भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.\nकेंद्राची सुप्रीम कोर्टात याचिका; 'मंदिर बांधण्यासाठी राम जन्मभूमी न्यासाला जागा द्या'\n....तर 24 तासात राम मंदिराचा प्रश्न सोडवणार - योगी आदित्यनाथ\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nअयोध्या प्रकरणात नवं खंडपीठ स्थापन करणार, पुढील सुनावणी 29 जानेवारीला\nराम मंदिर : सुनावणी केवळ 60 सेकंदात संपली, अंतिम तारखेची पहिली सुनावणी 10 जानेवारीला\nमहाराष्ट्र Dec 20, 2018\nअयोध्येनंतर उद्धव ठाकरेंचं 'चलो पंढरपूर'\n'टेम्पल रन'ला पसंती पण अयोध्येला मात्र 'राम राम'\n'विषयाचा खेळ न करता लवकरात लवकर राम मंदिर बांधलंच पाहिजे'\nअयोध्येत पोहचला बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा फॅन\nअयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'\n'मंदिर हा अच्छे दिन सारखाच जुमला' उद्धव ठाकरेंनी मांडलेले 15 ठळक मुद्दे\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sadabhaus-counter-agitation-support-deregulation-law-336527", "date_download": "2020-09-30T09:09:32Z", "digest": "sha1:6K4ICBYDOMLWMQ4L3CVLK3ZY3ACDHWYC", "length": 16657, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "'शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती'च्या समर्थनार्थ सदाभाऊंचे प्रतिआंदोलन | eSakal", "raw_content": "\n'शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती'च्या समर्थनार्थ सदाभाऊंचे प्रतिआंदोलन\nशेतकरी हिताच्या नियमनमुक्ती कायद्याला समर्थन देणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.\nसांगली : शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती कायद्याला समर्थन देणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर रस्ता येथे विष्णूअण्णा पाटील फळमार्केटसमोर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली प्रतिआंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने बाजार समित्यांची मक्तेदारी संपवण्याचा दूरगामी आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. एक देश एक बाजार ही सुटसुटीत संकल्पना राबवून शेतकऱ्यांचा श्वास मोकळा केला असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nते म्हणाले, \"\"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील शेतीमालाला खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वटहुकूम काढला आहे. गेली कित्येक वर्षे शेतीमाल समितीमध्येच विकला पाहिजे हा काळा कायदा शेतकऱ्यांच्या छाताडावर बसला आहे. पण केंद्राने बाजार समित्यांची मक्तेदारी संपवण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतल आहे. धान्य, कडधान्य, तेलबिया आणि कांदा व बटाटा पिके अत्यावश्‍यक कायद्यातून वगळली. आदरणीय शरद जोशी यांनी सांगितलेल्या शेतकरी स्वातंत्र्याची पहाट उगवत आहे. शेतकऱ्यांच्या खळ्यावर आणि मळ्यावर व्यापारी जाणार आहेत. समोरासमोर सौदे होणार आहेत. बंदिस्त मार्केट कमिटीतील लपवाछपवी चालणार नाही. जाचक मार्केट सेस संपुष्टात येणार आहे. घामाचे दाम डोळयांसमोर ठरवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.''\nते म्हणाले, \"\"केंद्र सरकारच्या निर्णयाने निर्यातीला चालना मिळून शेतीमालाच्या प्रक्रिया उद्योगातही वाढ होणार आहे. शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होत असताना काही मतलबी संघटनाना हाताशी धरून वर्षानुवर्षे बाजार समितीत राजकीय अड्डा केलेल्या राजकीय पक्षांनी या विरोधात बंदचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे अजगरासारखी मिठी मारुन बसलेल्या बाजार समितीतील धेंडांनी शेतकऱ्यांसाठी काय केले शेतकऱ्यांच्या घामावर पोसलेल्या या लोकांनी शेतकऱ्यांच्या गळ्यात मात्र फास घातला आहे.\nरयत क्रांती संघटना शेतकऱ्यांचे हे शोषण सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या दारात आलेल्या या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध, धिक्कार आणि विरोध करीत आहोत.''\nबजरंग भोसले, विनायक जाधव, दिलीपराव माणगावे, प्रकाश कोळी, पांडुरंग बसुगडे, आकाश राणे, अल्ताफ मुल्ला, सर्फराज डाके, सोनू उबाळे, अमित काळे, दादा मेंगाणे, अक्षय सपाटे, संग्राम भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील ११५५ आश्रमशाळेच्या शिक्षकांना मिळणार वेतन\nशनिमांडळ (जि.नंदुरबार) : राज्यातील ११५५ आश्रमशाळा शिक्षकांना नियुक्तीपासून कायम करण्याच्या आदेशानुसार थकित वेतन देण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास...\nआरटीओ कार्यालयच अनधिकृत इमारतीमध्ये, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर स्थलांतरणाचे आश्वासन\nअकोला : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अनधिकृत इमारतीमध्ये असल्याने ते अधिकृत असलेल्या इमारतीत स्थानांतरित करण्यात यावे,...\nकामगार विरोधी विधेयके मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलने छेडू : डॉ. गोवर्धन सुंचू\nसोलापूर : वास्तविक पाहता सर्व क्षेत्रातील कामगारांच्या अधिकारांवर केंद्र शासन गदा आणण्याची यंत्रणा राबवीत आहे असेच दिसून येत आहे. अशामुळे कामगार...\n\"बचत गट, बॅंका व फायनान्सचे कर्ज माफ करा' : मनसेच्या मोर्चातील हजारो महिलांची पंढरपूर तहसीलवर धडक\nपंढरपूर (सोलापूर) : महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी मनेसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो...\nशेतकरी संघटनांचे आंदोलन राजकीय, भाजप खासदार भागवत कराडांचा दावा\nऔरंगाबाद : कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय भावनेतून विधेयकाच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत...\nआरोग्य विभागाचा माळशिरसमधील जनतेच्या जिवाशी खेळ : आमदार राम सातपुते; धरणे आंदोलनाचा दिला इशारा\nनातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभाग माळशिरस तालुक्‍यातील जनतेच्या जिवाशी खेळत आहे. आरोग्य विभागाने माळशिरस तालुक्‍याला मागणीनुसार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/business/videolist/48871436.cms?curpg=2", "date_download": "2020-09-30T09:56:48Z", "digest": "sha1:W3NDWERFAG3G62M2V56VDR5Q6DW7T5QL", "length": 7164, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राश��भविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nन्यूजCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nक्रीडाहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nन्यूजलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nन्यूजभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nपोटपूजाखमंग बटाटा रस्सा भाजी\nन्यूजगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nमनोरंजन'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nन्यूजएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/Osmanabad-corona-News-update.html?showComment=1590066260817", "date_download": "2020-09-30T08:05:26Z", "digest": "sha1:32X3LJNNEQ7MKWQLSYZJBRVGNAHXRIWL", "length": 8035, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यातील आजतागायत 941 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यातील आजतागायत 941 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी\nउस्मानाबाद जिल्ह्यातील आजतागायत 941 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी\n807 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह, 31 व्यक्तीचे अहवाल रिजेक्ट\nउस्मानाबाद- जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 941 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 218, लोहारा 68, कळंब 166, वाशी 11, भूम 36, परंडा 66 व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी 807 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 31 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 88 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.\nआज दि.20 मे 2020 पर्यंत एकुण 16 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हयात आढळुन आले. त्यापैकी 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे उमरगा तालुक्यातील 3 व परंडा तालुक्यातील 1 रुग्���ांना रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 12 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैद्यकिय महाविद्यालयात सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे . तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4 व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे 1 असे एकुण 12 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे, अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.व्ही. गलांडे यांनी दिली आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2009/12/", "date_download": "2020-09-30T09:58:58Z", "digest": "sha1:X3DL4ITSCG7VXCN3ZY3QADKBZNRNMAKT", "length": 6330, "nlines": 61, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: डिसेंबर 2009", "raw_content": "हे ते आणि सगळे\nरविवार, २७ डिसेंबर, २००९\nश्री आणि गौरीचे किस्से - भाग ४\nपण तिच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता.\n\" बाबांनी त्याला विचारले.\n\"काही नाही. It was nothing actually.\" एक हात मानेवर घासत खाली बघत तो म्हणाला. बाबा तरी उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पहात राहिले.\n\"मी चेष्टेत मुलींनी ऑफिसमधे काम न करता नुसते हसले तरी चालते असे म्हणालो, त्याचा तिला राग आलाय.\" एकदाचं त्याने बोलून टाकलं.\n\"त्याच्यात एव्हढे चिडण्यासारखे काय आहे\" बाबा आईकडे बघत म्हणाले.\n\"बाबा ताईला याच्यात भरपूर चिढण्यासारखे आहे. ती पक्की फ़ेमिनिस्ट आहे माहीत नाही का\n\"काय जिजू संसाराची चांगली सुरुवात केलीय तुम्ही.\" परत त्याच्या पाठीवर थाप मारत बबलू म्हणाला. हा मेहूणा सारखा पाठीवर थापा काय मारतोय त्याला कळेना.\n\"तु गप्प बस रे.\" आई बबलूवर ओरडली.\n\"ठिक आहे. होईल ती उद्यापर्यंत नीट.\" खुर्चीवरून उठत बाबा म्हणाले.\n\"चला आता. बराच उशीर झालाय.\" हे वाक्य त्यांच्या बायकोला उद्देशून होतं.\nसांगावे की नाही या विचारात श्री घोटाळला. सांगून त्यांना हार्ट अटॅक तर येणार नाही ना\n\"गोष्ट याच्याही पुढे गेलीय.\" हळूच तो म्हणाला.\n\" पून्हा बसत बाबा म्हणाले.\n\"ती घटस्फोट हवाय म्हणतेय.\" श्रीने बाँम्ब टाकला. म्हणजे त्याला तरी तसं वाटले. तो सावधपणे त्या दोघांकडे बघू लागला.\n\" शांतपणे बाबा म्हणाले.\nत्यांची प्रतिक्रिया ऐकून त्याला काय बोलावे ते कळेना. संसार सुरु व्हायच्या आधी त्यांची मुलगी घटस्फोट मागतेय याचं त्यांना काहीच वाटू नये त्याला आश्चर्य वाटले. बबलू हसायला लागला.\n\"देउन टाक मग.\" बाबा जराही विचलीत न होता म्हणाले. हार्ट अटॅक यायची पाळी आता त्याची होती. आपल्या बायकोसारखं तिचं सगळं कुटुंबच विचित्र दिसतंय आवाक होउन तो बाबांकडे पहायला लागला.\n\"असा बघू नकोस माझ्याकडे.\" हसत त्याच्या हातावर थोपटत ते म्हणाले. \"खरचं सांगतोय मी.\"\n\"उद्याच घटस्फोट घ्यायला जाउया म्हणून सांग तिला, मग बघ काय होतेय ते\" हसत ते म्हणाले.\nओऽऽ आत्ता कुठे त्याला कळले\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ११:१३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nश्री आणि गौरीचे किस��से - भाग ४\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/1088/44640", "date_download": "2020-09-30T10:48:03Z", "digest": "sha1:NC552326VTLBGEOHMB7O22Y3G6YQ5AZ2", "length": 4877, "nlines": 69, "source_domain": "bhutkatha.com", "title": "माफिया. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nइटली च्या सिलीयन माफिया समोर जगातील मोठ्या मोठ्या माफिया संघटना नतमस्तक होतात. कारण सिलीयान माफिया अशा लहान मोठ्या गुन्हेगारांच्या संरक्षणाची जबाबदारी घेते. ही संघटना अपराधांचे मोठमोठे सौदे करण्यात मध्यस्थी करण्यात पटाईत आहेत. हत्यारांचा पुरवठा करण्यात या संघटनेचा हात कोणीही धरू शकणार नाही. सर्वांत जास्त विध्वंसक हत्यार ही संघटना कोणत्याही देशात पोचवू शकते. या संघटनेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यातील बहुतेक सदस्य एकमेकाला ओळखत नाहीत. एकमेकांच्या समोर आले तरी ते आपल्या साथीदाराला ओळखत नाहीत. केवळ सांकेतिक शब्द किंवा परवलीचा शब्द देऊनच ते एकमेकाना ओळखू शकतात. हेच कारण आहे की पोलिसांनी या संघटनेच्या कोणत्याही सदस्याला अटक केली तरी ते संघटनेच्या इतर सदस्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. या संघटनेचे अधिकारी अतिशय हुशार आहेत. ते संघटनेत नवीन सदस्यांना घेताना सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींचा पडताळा कसून घेतात, आणि त्यानंतर त्या सदस्याच्या अपराधांचे रेकॉर्ड पाहूनच आपल्या संघटनेत सामील करून घेतात.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nजगातील सर्वांत धोकादायक १० माफिया गैंग, ज्यांच्या नावानेही थरथर कापते जग....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/madhya-pradesh-lok-sabha-election-2019/", "date_download": "2020-09-30T09:55:39Z", "digest": "sha1:BOKTQ5ZOM4J3XSTYVYLJ46LVZZQDP46I", "length": 17642, "nlines": 214, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Madhya Pradesh Lok Sabha Election 2019- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीन��ोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विक���ा जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nलोकसभा निकाल 2019 : या अभिनेत्रीने ज्यांचा केला प्रचार, त्या साऱ्यांचा झाला पराभव\nस्टार प्रचारकांच्या सहाय्याने सभांना गर्दी जमवली पण मतं मिळवण्यात त्यांना यश आलं नाही.\nlok sabha election result 2019: भोपाळमधून प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर, ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर\nVIDEO: ...अन् रिक्षाचं पुढचं चाक उचललं, चालकाची तारांबळ\nEXIT POLL : काँग्रेसच्या राज्यात राहुलला धक्का, मोदी लाटमुळे पुन्हा 'कमळ'\n'या' गावातील लोकांना माहितच नाही कोण आहेत मोदी आणि राहुल गांधी\nVIDEO साध्वींवर संतापले मोदी; नथुरामबद्दलच्या वक्तव्यावर दिली पहिली प्रतिक्रिया\nभाजपच्या जागांविषयी भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक निलंबित\nEXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...\nVIDEO: भर सभेत शेतकऱ्याने काँग्रेस नेत्याला विचारला जाब, सगळ्यांनाच फुटला घाम\nकाँग्रेस उमेदवारासाठी राहुल गांधी झाले व्हिडिओग्राफर, पाहा धमाल VIDEO\nVIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक\nभोपाळचा गड साध्वी प्रज्ञा राखणार कसा सुरू आहे प्रचार थेट भोपाळमधून ग्राऊंड रिपोर्ट\n'भाजपला मिळणार 300 जागा'; ज्योतिष प्राध्यापकाची काँग्रेस सरकारकडून उचलबांगडी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-cluster-nashik-maharashtra-13581", "date_download": "2020-09-30T09:49:08Z", "digest": "sha1:N2OZZ45V4P25USYJFJ2AEGFSQQYJLMXE", "length": 16161, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Onion cluster in Nashik, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला होणार कांदा क्लस्टर\nनाशिकला होणार कांदा क्लस्टर\nरविवार, 11 नोव्हेंबर 2018\nनाशिकच्या कांद्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे. देशाच्या निर्यातीमध्ये नाशिकच्या कांद्याचा सर्वाधिक वाटा आहे. नाशिकमध्ये कांद्याचे क्लस्टर होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. यामुळे मागणी वाढल्यास व्हरायटीही येऊ शकेल. हे क्लस्टर नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेटच आहे.\n- नानासाहेब पा���ील, संचालक, नाफेड\nनाशिक : कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.\nकांदा, बटाटा आणि टोमॅटो या तिन्ही पिकांचे दर नेहमीच कमी-अधिक होत असल्याने त्याचा परिणाम ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांवर होतो. त्यामुळेच हा विषय राष्ट्रीय राजकारणाच्‍याही अलीकडे महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच बाब ओळखून केंद्रीय कृषी प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ''ऑपरेशन ग्रीन'' योजना हाती घेतली आहे. त्याद्वारे चांगल्या दर्जाच्या पिकांची लागवड, उत्पादन, उत्तम साखळी, साठवणुकीसाठी चांगले पर्याय आणि देशभरातील दरांवर नियंत्रण हे सारे करणे शक्य होणार आहे.\nकांद्यासाठी नाशिक, कर्नाटकच्या गदग आणि धारवाड, गुजरातच्या भावनगर आणि बिहारच्या नालंदा येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. क्लस्टरसाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सहकारी संस्था, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी संघटना यापैकी कुणीही या क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच या पिकांवर आधारित उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nसात राज्यांत टोमॅटोसाठी क्लस्टर\nटोमॅटोसाठी चित्तूर आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश), कोलार आणि छिक्कबल्लापूर (कर्नाटक), मयूरभंज आणि किओन्झर (ओरिसा) आणि साबरकांथा (गुजरात) येथे तसेच बटाट्यासाठी आग्रा, फिरोझाबाद, हथरस, अलिगढ, फारुखाबाद, कन्नौज (उत्तर प्रदेश), हुगळी आणि पूर्व वर्धमान (पश्चिम बंगाल), नालंदा (बिहार) येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहे.\nदिवाळी नासा नाशिक टोमॅटो यंत्र पुढाकार राजकारण मंत्रालय कर्नाटक गुजरात बिहार पूर आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nसाखर कामगारांचा संपाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ��ढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/14/news-1409201905/", "date_download": "2020-09-30T10:05:04Z", "digest": "sha1:6YC76VHWDTLO3KS32IOUTNONC3K5NXCL", "length": 11129, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nHome/Maharashtra/पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट\nपाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट\nभोपाळ : चांगल्या पावसासाठी दुष्काळग्रस्त भागात बेडकांचा विवाह लावल्याचे तुम्ही ऐकले, पाहिले असेलच; परंतु अतिवृष्टीमुळे हवालदिल झाल्याने बेडकांचा कायदेशीर घटस्फोट करण्यात आल्याची विचित्र घटना बहुधा प्रथमच घडली आहे.\nमध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेडकांचा विवाह करण्यात आला होता. इंद्रपुरी परिसरातील तुरंत महादेव मंदिरात ओम शिवशक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मातीच्या बेडकाची जोडी तयार करून त्यांचे लग्न लावले होते. मात्र, सध्या राज्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, आता पाऊस थांबावा म्हणून बेडकाच्या या जोडीचा घटस्फोट घडविण्यात आला आहे.\nओम शिवशक्ती मंडळाचे पदाधिकारी सुरेश अग्रवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्या��� चांगला पाऊस पडावा म्हणून वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी जुलै महिन्यात मातीच्या बेडकाची जोडी बनवून त्यांचा विवाह करण्यात आला होता. बेडकाच्या या विवाहाने वरुणदेवता प्रसन्न झाले आणि राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला.\nआता लोक या अतिवृष्टीने त्रासले आहेत. काही लोकांनी ही अतिवृष्टी थांबविण्यासाठी बेडकांचा घटस्फोट घडविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार धार्मिक अनुष्ठान आणि मंत्रोच्चारासह बुधवारी तुरंत महादेव मंदिरात बेडकाच्या या जोडीचा घटस्फोट पार पाडण्यात आला.\nघटस्फोटानंतर या बेडकांचे पाण्यात विसर्जन करण्यात आले आहे. पाऊस पडावा म्हणून देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बेडकाच्या विवाहासह अनेक उपाय केले जातात. मात्र, पाऊस थांबावा म्हणून बेडकाचा घटस्फोट करण्याची ही पहिलीच घटना असावी.\nमध्य प्रदेशात यंदाच्या हंगामात ३१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. भोपाळमध्ये तर सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात १५ जूनपासून आतापर्यंत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/75-corona-positive-returned-home-newase-news/", "date_download": "2020-09-30T10:03:48Z", "digest": "sha1:VMM2HG6F6CR5LFPZQEBF6TVICQGVJZ3K", "length": 9879, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nHome/Ahmednagar News/७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी\n७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी\nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरात रोज दहा ते बारा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.\nशुक्रवारी सायंकाळी तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित ३२४ पैकी २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\n८९ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. तालुक्याच्या तुलनेत नेवासे शहरात रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.\nप्राप्त झालेल्या आहवालात खेडले काजळी येथील ६८ वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.\nकोरोनाबाधित झालेल्या रुग्ण नेवासे १२, सलाबतपूर २, निंभारी १, सोनई १, खेडले काजळी १, उस्थळ दुमाला १ येथील आहेत. नेवासे तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरी रहा,सुरक्षित रहा, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/", "date_download": "2020-09-30T08:00:46Z", "digest": "sha1:OQVGDHGQ7NGRIHG7M3R6TUXUC42IG7VT", "length": 6466, "nlines": 144, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live", "raw_content": "\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सर्वच आरोपी निर्दोष\nव्यापारी बँकेचे संचालक शामशेठ चाफळकर यांचे निधन\n‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ : कोरोनाची साखळी तुटण्यास होतेय मदत\nपिंपळगाव बसवंत येथील शाहिरावर भाजीपाला विक्रीची वेळ\nजिल्ह्यात २ लाख ४७ हजार सॅनिटरी नॅपकीन मोफत वाटणार\nकारचा अपघात; उद्योगपती तपनभाई पटेल ठार\n‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई\nदेवळा तालुक्यात जनता कर्फ्यू\nप्रियंका गांधी, स्वरा भास्कर यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याची केली मागणी\nआमदार अनिल भोसलेंच्या चार गाड्या जप्त\nड्रग्ज प्रकरणी मुळाशी जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता\nभाजपची उतर नगर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर\nश्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्षपदी बबन मुठे ; मारूती बिंगले शहराध्यक्ष\nखडसे महिनाभरात भाजप सोडण��र\nSurgical Strike 2016 - जेव्हा भारतीय लष्कराच्या स्पेशल कमांडोजने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले\nअमेरिकेची ही शस्त्रास्त्र आहेत सर्वात घातक\nपावसानेे मुंबई ठप्प : सोशल मीडियावर मनपा ट्रोल\nशनिवारचा देशदूत संवाद कट्टा : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्वास्थ्यवर्धक खाद्यप्रणाली\nधुळे : देशदूत संवाद कट्टा : राष्ट्रीय सेवा योजना ५१ वर्षातील योगदान\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात वयस्कर व्यक्तींची घ्यावयाची काळजी\nधुळे : देशदूत संवाद कट्टा : रस्त्यावर दूध फेकून प्रश्न सुटेल काय\nजळगाव : देशदूत संवाद कट्टा : रानकवी पद्‌मश्री ना.धों.महानोर यांची शब्दकळा\nसार्वमत संवाद कट्टा : मुबलक पाणी, शेतीचे भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2010/02/", "date_download": "2020-09-30T10:11:05Z", "digest": "sha1:6SF3BQIF5J4DFBMAAOUJDLL6IABY7TAV", "length": 24606, "nlines": 80, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: February 2010", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो\nमंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.\nबैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद ���ेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात अरे हा काय पोरखेळ आहे का अरे हा काय पोरखेळ आहे का राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात\nहरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं\nजिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..\nबादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या\nभावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं\n‘जो या राज्यात जन्मला तोच या राज्याचा, बाकी सर्व उपरे’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी\nबादशहा म्हणाला, ‘मला फार काळजी वाटते आहे, राजधानीतलं वातावरण गढुळलं आहे, मनामनात अदृश्य भिंती उभ्या राहत आहेत.’\nबिरबल म्हणाला, ‘खाविंदांनी निश्चिंत असावं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे\nबादशहाला बिरबलाचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. ‘अरे, जो या राज्यात जन्मला तोच इथला, अशी अतिरेकी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे, आणि तू म्हणतोस मी निश्चिंत असावं\nबिरबल हसला आणि म्हणाला, ‘खाविंद, भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं. त्याचा डोस सतत वाढवत राहावा लागतो. आणि एक वेळ अशी येते की, डोस कितीही वाढवला तरी त्याची किक बसत नाही. म्हणूनच म्हटलं, डोस वाढवला जातोय म्हणजे अगदी योग्य दिशेनं चाललं आहे राजकारण\nबिरबलाचा हा तर्क ऐकून बादशहा गोंधळला. जरा अविश्वासानंच म्हणाला, ‘पण खरंच असं होईलकिक बसणार नाही,अशी वेळ येईलकिक बसणार नाही,अशी वेळ येईल बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड बदलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड ���दलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता’ अर्थात बिरबलाने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं\nकाही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते\nदिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा कुठं आहे तुझी ती महागाई कुठं आहे तुझी ती महागाई कुठं आहे मंदी’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्���ासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या\nएनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी\nगेले काही दिवस राज्यात मोठाच गदारोळ सुरू झाला होता. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर एक चर्चा सुरू होती. अमूक चित्रपटातील दृश्यांवर एका नेत्याने कात्री चालवणे भाग पाडले. मग त्या चित्रपटाचे खास खेळ रोज वेगवेगळ्या नेत्यांसाठी होऊ लागले. कधी त्या नेत्याचा एखाद्या संवादावर आक्षेप असे तर कधी त्या नेत्याचे भक्त दुखावत. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपटात बदल करत असल्याची घोषणा केली जात असे. नेते आणि त्यांचे भक्त सदैव तोडफोडीची भाषा करत प्रसंगी तोडफोड करीतही होते.\nमग एका चित्रपटाच्या शिर्षकावर कोणाची तरी खप्पामर्जी झाली. पुन्हा धमकावण्याची भाषा, ‘अमूक करू, तमूक करू’ची भाषा. निर्मात्याची धावाधाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची हाती पेन धरून किंवा माईक धरून धावपळ.हे सगळं पाहून बादशहा जाम वैतागला. ‘चित्रपटात काय दाखवणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी एक समिती आहे ना नेमलेली, मग हे सगळं कशासाठी’ असं बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच��� अवस्था, नेत्यांची उद्दाम भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नव्यानं होत असलेली चर्चा यामुळं बादशहा सतत त्याच गोष्टींचा विचार करत होता.\nअखेर बादशहानं बिरबलाला विचारलं, ‘यावर आपण काही तरी करावं, या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, असं तुला नाही का वाटतं\nबिरबल म्हणाला, ‘खाविंद, आज घडीला जेवढय़ा चित्रपटांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे त्यातील दहा चित्रपटांची नावं काढूया.’ तशी काढण्यात आली. मग बिरबल म्हणाला, ‘आता आपले गुप्तहेर या दहा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या घरी पाठवा आणि अहवाल मागवा.’ बादशहाने बिरबलाची ती सूचनाही अंमलात आणण्याचे फर्मान सोडले. अहवाल आल्यावर बिरबलाने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला विचारले, ‘आपला निष्कर्ष सांगा.’ बादशहाला कुर्निसात करून गुप्तहेर प्रमुख म्हणाला, ‘जहांपनाह, हे सर्वच्या सर्व दहा निर्माते रोज देवाला प्रार्थना करीत आहेत, देवा, आमच्या चित्रपटाबद्दलही काही तरी वाद होऊ देत\nबादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल म्हणाला, ‘एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी, हे आजचं घोषवाक्य आहे खाविंद. अशी प्रसिद्धी झाली की लोक चित्रपटाला हमखास गर्दी करतात. त्यामुळं हे प्रकार अनेकदा संगनमतानं होतात. कधी कधी ते खरेही असतात.’\nबादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘अल्लाह, हे असे आहे तर मग लोकशिक्षणाची खरी गरज आहे.’\nबिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, लोकशिक्षण हे आयुर्वेदासारखं आहे, एक तर त्याचा प्रभाव जाणवायला काळ जावा लागतो आणि दुसरं म्हणजे, त्याची मात्रा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी द्यावी लागते\nआयुर्वेदाची उपमा बादशहाला बेफाम आवडली. तो हसत हसत बिरबलाला म्हणाला, ‘चल, काढा घेऊ या\nज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्य...\nभावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं\nकाही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्य...\nएनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/1214/47300", "date_download": "2020-09-30T09:50:38Z", "digest": "sha1:MQMCOZZHJHQE4SR6OYTBDSX3EWA7SQQP", "length": 5408, "nlines": 102, "source_domain": "bhutkatha.com", "title": "भुते आणि अयुर्वेद. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nअशी भूतबाधा होऊ नये याकरिता व्रणाचे रोगी, सूतिका व इतर रोगी असलेल्या रुग्णालयात रक्षोघ्न (राक्षसनाशक) धूप (धुरी) न चुकता सकाळ–सायंकाळ द्यावा अशी शास्त्रकारांची आज्ञा आहे. घरातही तशी धुरी व देवापुढे धूप, उदबत्ती लावण्याची रूढ पद्धती आहे. व्रणाला, बाळंतिणीच्या जननावयवाला, तान्ह्या मुलाच्या सर्वांगाला धुरी देण्याचा आदेश आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nBooks related to भुते आणि अयुर्वेद\nअनिल उदावंत यांचे लेख\nश्री अनिल उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक सावेडी, अहमदनगर संपर्क : ९७६६६६८२९५\nसंत नरहरी सोनार रचीत गीते\nशिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education\nRTE कायदा हा हिंदू विरोधी असून त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे.\nसुंदर जीवन जगण्यासाठी,आपली नाती आपणच जपायला हवी\nसहज सुचलं म्हणून लिहिलं... बाकी काही नाही... वाचा आणि आनंद घ्या\nसेना महाराज रचीत गीते\nविक्रम आणि शशिकला यांच्यावर आधारित संगीत नाटक.\nमुलगी होणं सोपं नाही\nएका मुलाचा व आई तले सुंदर नाते वर्णन केले आहे.\nया लेखात मी आपणास जगातील पहिल्या लढाऊ पाणबुडीच्या इतिहासाबाबत सांगणार आहे...\nदबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/ias-success-story-of-kuldeep-dwivedi-who-cracked-upsc-exam-in-first-attempt-up-mhkk-453421.html", "date_download": "2020-09-30T08:10:41Z", "digest": "sha1:MOC4LIJATHLQSFOOKBOL5EKBL3ELTUGU", "length": 20439, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वडील करायचे सिक्युरिटी गार्डची नोकरी, पहिल्याचं प्रयत्नात UPSC मध्ये मुलानं मिळवलं अव्वल यश ias-success-story-of-kuldeep-dwivedi-who-cracked-upsc-exam-in-first-attempt-mhkk | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्या��्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक���षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nFather's Day 2020 : वडील करायचे सिक्युरिटी गार्डची नोकरी, पहिल्याचं प्रयत्नात UPSC मध्ये मुलानं मिळवलं अव्वल यश\nपायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nFather's Day 2020 : वडील करायचे सिक्युरिटी गार्डची नोकरी, पहिल्याचं प्रयत्नात UPSC मध्ये मुलानं मिळवलं अव्वल यश\nलखनऊ, 21 जून : डोळ्यात फक्त UPSC परीक्षा देण्याचं स्वप्न आणि आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत 242 वा क्रमांक मिळवणाऱ्या कुलदीप द्विवेदी यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी काय आहे हे जाणून घेणार आहोत. लखनऊ इथे साधारण कुटुंबात कुलदीप यांचा जन्म झाला. वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. कुलदीप यांना चार भाऊ-बहिण होते. कमवणारा एक आणि खाणारे ज्यादा अशा स्थितीत पोटभर जेवण मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता.त्यांचे वडील सूर्यकांत द्विवेदी लखनऊ विद्यापीठात सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. त्यावेळी कुलदीपच्या वडिलांना अकराशे रुपये पगार मिळत असे. मुलं मोठी होत होती तसा शिक्षणाचा खर्चही वाढत होता.\nमुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून कुलदीप यांचे वडील आपलं काम सांभांळून शेतीची कामं कऱण्यासाठी जायचे. मुलांसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कुलदीप द्विवाडी यांनी 2009 रोजी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली. 2011 रोजी ते पदव्युत्तर झाले आणि त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली होती. अलाहाबादमध्ये राहून त्यांनी UPSCची तयारी सुरू केली. यावेळी त्याच्याकडे मोबाइल नव्हता. ते पीसीओद्वारे त्यांच्या कुटुंबीयांना खुशाली कळवायचे. त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया न जाता अभ्यासात जायचा.\nआपलं लक्ष्य कायम UPSC एवढंच ठेवल्यामुळे ते अभ्यासात गुंग असायचे. 2015 रोजी त्यांनी पहिल्यांदा UPSCची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 242 वा क्रमांक मिळवला. 2016 रोजी नागपुरात त्यांचं ट्रेनिगं सुरू झालं त्यांचं पहिलं पोस्टिंग काश्मीरमध्ये इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून करण्यात आलं.\nहे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS\nहे वाचा-UPSC Prelims Exam 2020 : 31 मे ला होणारी प्रीलिम कॅन्सल, नवी तारीख कधी\nहे वाचा-वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुला���ा जागीच मृत्यू\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/mary-kom-womens-world-boxing-championship-starting-today-zws-70-1984636/", "date_download": "2020-09-30T08:53:51Z", "digest": "sha1:7RZHTWAPCX5XYZSFI66M3L2TZD3SN67T", "length": 12823, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mary Kom Womens World Boxing Championship starting today zws 70 | मेरी कोमवर भारताची भिस्त | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nमेरी कोमवर भारताची भिस्त\nमेरी कोमवर भारताची भिस्त\nमहिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा थरार आजपासून\nमहिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा थरार आजपासून\nसहा वेळा जगज्जेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिच्या अनुभवाचा पुन्हा एकदा कस लागणार असून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पदकाची भिस्त तिच्यावरच असणार आहे. मेरी कोमसह अनेक युवा बॉक्सर आपले नशीब अजमावणार आहेत.\nमणिपूरची ३६ वर्षीय मेरी कोम ही फक्त देशासाठीच नव्हे तर जागतिक बॉक्सिंगचेही प्रेरणास्थान बनली आहे. सहा वेळा जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर आता रशियाच्या भूमीतही नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी ती सज्ज झाली आहे. मेरी कोमची सहकारी आणि माजी विजेती एल. सरिता देवी (६० किलो) हिने निवड चाचणी स्पर्धेत गेल्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिमरनजित कौरला हरवल्यामुळे तिच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.\nजागतिक स्पर्धेत यंदा भारताच्या पाच बॉक्सर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. इंडिया खुल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नीरज (५७ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) जगातील अव्वल खेळाडूंशी दोन हात करण्यासाठी उत्सुक आहेत. ७५ किलो गटात, माजी आशियाई विजेती साविती बूरा हिच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष असेल.\n४८ किलो वजनी गटात मेरी कोमऐवजी यावेळी मंजू राणी लढत असल्यामुळे तिच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मंजूने अलीकडे दमदार कामगिरी करत आपली छाप पाडली होती. जागतिक स्पर्धेत भारताने २००६मध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर करत मेरी कोम आणि सरिताच्या सुवर्णासह आठ पदकांची कमाई केली होती.\nभारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. गेल्या वेळी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली होती. आता युवा खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर भारताचे भवितव्य अवलंबून राहील. इटलीमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगला सराव केला आहे.\n– मोहम्मद अली कमार, राष्ट्रीय प्रशिक्षक\nभारतीय महिला बॉक्सिंग संघ : मंजू राणी (४८ किलो), एम. सी. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो), नीरज (५७ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), मंजू बोम्बोरिया (६४ किलो), लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), साविती बूरा (७५ किलो), नंदिनी (८१ किलो), कविता चहल (८१ किलोवरील)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नाटय़मय घडामोडीनंतर अविनाश साबळे अंतिम फेरीसाठी पात्र\n2 मुंबई क्रिकेट संघटना निवडणूक : ‘एमसीए’च्या निवडणुकीसाठी ४४ जण रिंगणात\n3 “केवळ आकडेच नकोत, योगदान महत्त्वाचं”; सचिनचा रोहितला सूचक सल्ला\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/krida-mahotsav-2019/", "date_download": "2020-09-30T09:04:05Z", "digest": "sha1:BFWJQIDLOO7BKVAZ3IHSNL7WK4TKDC2A", "length": 2769, "nlines": 66, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "Krida Mahotsav 2019 – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nमकरसंक्रांतीच्या यशस्वी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी घेऊन येत आहे या वर्षीचा क्रीडामहोत्सव. हा क्रीडामहोत्सव 2 मार्च 2019 रोजी Schaumburg येथील ‘Play N Thrive’ (http://www.playnthrive.com/) या क्रीडासंकुलात संपन्न होणार आहे.\nया वर्षी क्रीडामहोत्सवात पुढील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.\nटेबल टेनिस (15 वर्षांखालील बच्चे कंपनीसाठी)\nथ्रोबॉल (18 वर्षांवरील स्त्रियांसाठी)\nमंडळाच्या संकेत स्थळावरती 5 फेब्रुवारीपासून नावनोंदणी सुरु होणार आहे. तर मंडळी 2 मार्च 2019 ला संपन्न होणाऱ्या या क्रीडामहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:50:39Z", "digest": "sha1:UELKQAIB4OBJ2TG6Y7Y3CRRHEGR6JSMK", "length": 8005, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१३ फ्रेंच ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nदिनांक: मे २६ - जून ९\nबॉब ब्रायन / माइक ब्रायन\nयेकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना\nल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक चेर्माक\n< २०१२ २०१४ >\n२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n२०१३ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २६ मे ते ९ जून, इ.स. २०१३ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\nरफायेल नदाल ने दाविद फेरर ला 6–3, 6–2, 6–3 असे हरवले.\nही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ८वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा आठ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.\nसेरेना विल्यम्स ने मारिया शारापोव्हा ला 6–4, 6–4 असे हरवले. सेरेना विल्यम्सचे हे दुसरे फ्रेंच ओपन व १६वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे.\nबॉब ब्रायन / माइक ब्रायन नी मायकेल लोद्रा / निकोलास महुत ना 6–4, 4–6, 7–6(4) असे हरवले.\nयेकातेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना नी सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची ना 7-5, 6-2 असे हरवले.\nल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक चेर्माक नी क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टर ना 1–6, 6–4, [10–6] असे हरवले.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nइ.स. २०१३ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31677/", "date_download": "2020-09-30T08:17:34Z", "digest": "sha1:NRFN2PEWOGFSKP5JO6XQCPV5OUZRWHQJ", "length": 18829, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लंगडी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलंगडी : एक क्रीडाप्रकार, विशिष्ट मैदानात काही खेळाडूंनी धावत फिरणे व एकाने आपल्या एका पायावर तोल सावरत, दुसरा पाय मागे उचलून, पळणाऱ्याचा पाठलाग करून त्याला स्पर्श करणे तर पळणाऱ्याने हुलकावण्या देत आपण बाद होणार नाही असा सतत प्रयत्न करणे, हे या खेळाचे स्थूल स्वरूप होय. थोडक्यात, लंगडी घालत शिवाशिवी खेळणे असा हा साधा खेळ असून तो मूलभूत मानवी हालचालींवर व बालकाच्या विकासाच्या टप्प्यांवर आधारित असल्याने, जगात बहुतेक सर्वत्र खेळला जातो. खेळ म्हणजे मानवी संस्कृ���ीचा उत्तम आविष्कार, हे तत्त्व या खेळातून प्रत्ययास येते. एऱ्हवी एका पायाने लंगडत जाणारा माणूस दोन पायांनी धावणाऱ्या माणसाला पकडणे शक्य नाही. पण या खेळात लंगडी घालणाऱ्याने पाच-सहा खेळाडूंना पकडल्याचे दृश्य दिसते.\nसाधारणपणे सहा-सात ते तेरा-चौदा या वयोगटातील मुलामुलींना हा खेळ योग्य आहे. या खेळाचे छोटेसे मैदान, कमीत कमी व साधे-सोपे नियम यांमुळे हा खेळ छोट्या मुलामुलींमध्ये विशेष आवडीचा ठरला आहे. आजकाल हा खेळ लहान मुलांसाठी प्राथमिक शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेत घेतलेला आहे. त्याचे क्रीडांगण म्हणजे चारही बाजू समान असलेला एक चौरस असतो. त्याची सर्वसाधारण मापे अशी : ९ वर्षांखालील मुलांसाठी ९.१५ मी. चौरस ११ वर्षांखालील मुलांसाठी १०.६७ मी. चौरस व १३ वर्षांखालील मुलांसाठी १२.१९ मी. चौरस. क्रीडांगणाच्या एका बाजूजवळील कोपऱ्यावर प्रवेशाची खूण असते. या खेळाच्या सामन्यात एक लंगडी घालणारा व एक पळणारा असे दोन संघ असतात. प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात. एकदा लंगडी व एकदा पळती असे प्रत्येक संघास दोन डाव मिळतात. एकूण २० मिनिटांचा खेळ होतो आणि पहिली १० मिनिटे झाली, की ४ मिनिटे विश्रांती असते. या खेळाचे साधारण नियम असे : लंगडी घालणाऱ्याने आपल्या शरीराचा कोणताही भाग जमिनीस लागू देऊ नये. एकाच पायावर लंगडीसाठी तोल सांभाळून रहावे. लंगडी घालणाऱ्याने धावणाऱ्यास स्पर्श केला, की तो बाद होतो. धावणारा धावताधावता क्रीडांगणाबाहेर गेला, की बाद होतो. लंगडी घालणारा मात्र क्रीडांगणाबाहेर जाऊ शकतो. लंगडी घालणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्याला पायाने बाद करू नये.\nधावण्याच्या क्रमामध्ये क्रीडांगणामध्ये एकेका वेळी तीन खेळाडू प्रवेश करतात. लंगडी घालणाऱ्या संघाचा लंगडी घालणारा पहिला खेळाडू बाहेर गेल्यावर दुसरा लंगडी घालणारा मैदानात प्रवेश करतो. कोणत्या क्रमाने लंगडी घालणार तसेच कोणत्या क्रमाने पळतीला जाणार, हे प्रत्येक संघाने गुणलेखकास प्रथमच सांगावे लागते. गुणदानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे, लंगडी घालणाऱ्याने बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूबद्दल त्या संघास एक गुण मिळतो. पळतीच्या संघाचे सर्व नऊ खेळाडू बाद झाले, तरी लोण होत नाही. त्याचे कबड्डी वा इतर खेळांसारखे दोन गुण होत नाहीत. ज्या संघाने धावणाऱ्या संघाचे २० मिनिटांच्या सामन्यात जास्तीत जास्त खेळाडू बाद केले, तो संघ विजयी होतो. दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी झाली, तर ५/५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात येतो. त्यानंतरही बरोबरी झाल्यास संपूर्ण सामना परत खेळावा लागतो. लहान मुलांच्या प्राथमिक हालचाली, तोल, वेळ, चपळपणा, दमदारपणा वाढविण्यासाठी हा खेळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळा’ने लंगडी, लगोऱ्या, विटीदांडू या खेळांचे नियम ही पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. (१९५८).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postलघुउद्योग विकास संघटना\nस्यूली – प्य्रूदॉम ( रने फ्रांस्वा आर्मां )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n—खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/11/blog-post_23.html", "date_download": "2020-09-30T09:18:12Z", "digest": "sha1:UD7L2FDJPOYXWY7P4MRQTHNV6TMNFIRB", "length": 15607, "nlines": 192, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: कोसला", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२\nखरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी आकाश गुप्ते कडे होतो तेथून सौरभ बोंगाळे कडे आणि नंतर विशुभाऊ कडे आलो. सुरुवातीला मला थोडे फार उदाहरणार्थ चाळल्या नंतर विशुभाऊ मला सिंगापूरला घेऊन निघाला पण वजन जास्त झाल्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. दिवाळीत एकदाचा मी सिंगापूरला पोहचलो. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्या सारखे एवढेच.\nइथे आल्यावर सुरुवातीला दोन दिवस विशुभाऊने मला कपाटातच ठेवले. नंतर उदाहरणार्थ त्याच्या बरोबर ऑफिसला, चहाला, जेवायला आणि सगळी कडेच जायला लागलो. तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले. सुरुवातीला विशुभाऊला असे वाटत होतं कि मी सायको वगैरे आहे. पण नंतर त्याला उत्साह वगैरे यायला लागला. एकदा आम्ही ऑफिस मध्ये रंगात आलो असताना अचानक भले मोठे काम आले. त्याने उदाहरणार्थ सर्वर वरच्या एक दोन लायब्ररी फाईल बदलल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सांगुन सिस्टीम ऍडमीनला कामाला लावले. मला कळले हा इचल्या पेक्षा चाप्टर आहे. पण मनू गेली तेव्हा हा ऑफिस मध्ये सुध्दा रडला. मला म्हणाला नंतर तू अजंठाला गेलास ते बरे. पण बदललास.\nऑफिसमध्ये येता जाता बस मध्येतर आम्ही धिंगाणा घालायाचोच पण रात्री जेवताना तर धमाल. सिंहगडची गोष्ट सांगताना तो इतका रंगला कि माझ्या ऐवजी तोच घसरून पडला बसल्या बसल्या. त्या हॉटेल मधल्या मलय बाईने माझ्या कडे पाहून विचारले 'व्हीच भाषा' तर पठ्ठ्याने लगेच सांगितले 'मराठी भाषा'. ह्याने आपल्या भाषेचा चांगलाच प्रचार केलेला आहे.\nतर मी बापाचा पैसा खर्चावून परीक्षा वगैरे नीट कधीच दिल्या नाहीत आणि म्हणूनच तुम्हा लोकांच्या म्हणजे 'शंभरातल्या नव्व्याण्णव' जणांच्या हृदयात बसू शकलो. आता इथे वगैरे सांगणे एवढेच. पुढे तुम्हीच वाचा. मी निघतो आहे. विशुभाऊ कडे उद्या पासून शाळेतला जोशी पुन्हा येतो आहे.\nतर मी वर्ष च्या वर्ष फुकट घालवून कमावले काहीच नाही. तेव्हा गमावली हि भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबर.\nलेखक : Vishubhau वेळ: शुक्रवार, नोव्हेंबर २३, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nManasi K शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:१८:०० म.उ. IST\nVishubhau शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:२५:०० म.उ. IST\nनको नको .... तो एकच पांडुरंग सांगविकर .... एक आदर्श \nआनंद पत्रे शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:२२:०० म.उ. IST\n>> तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले\nशंभर टक्का सत्य :P\nVishubhau शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:२५:०० म.उ. IST\nसिद्धार्थ शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:३९:०० म.उ. IST\n>> तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले\nआपण युनियन काढायला हवी विशूभाऊ...\nVishubhau शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ६:४३:०० म.उ. IST\n खरंच . . . आपल्या सारखे भरपुर मिळतील. . . निदान ११ मिळाले तरी युनियन स्थापन करता येते \nSuhas Diwakar Zele शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी २:५८:०० म.पू. IST\nयुनियनमध्ये सदस्य हवेत का विशुभाऊ... युनियनची मिटिंग वेताळ टेकडीवर करू :) :)\nVishubhau शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी ७:११:०० म.पू. IST\nनक्की सुझे . . . संध्याकाळी दिवे लागणिला \nअनामित शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ८:१८:०० म.उ. IST\nVishubhau शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी ७:१२:०० म.पू. IST\naativas शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी ३:३३:०० म.उ. IST\nसाक्षात पांडुरंगने बोलणं म्हणजे थोरच :-)\nVishubhau शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी ३:३६:०० म.उ. IST\nभानस रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२ रोजी ११:२७:०० म.पू. IST\n कोणकोणाला फॉलो करतय... :D\nVishubhau रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२ रोजी ११:४३:०० म.पू. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nimitta-ruta-bawadekar-marathi-article-1663", "date_download": "2020-09-30T08:41:32Z", "digest": "sha1:SJVQFTOKWQTWIFC5VO4IETSIGMO7SFQF", "length": 14012, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nimitta Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nअलबत्या गलबत्या आणि मुले\nअलबत्या गलबत्या आणि मुले\nगुरुवार, 7 जून 2018\nकोण म्हणतं, मुलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात\nकोण म्हणतं, मुलं फक्त व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स खेळत असतात\nकोण म्हणतं, मुलं काही वाचत नाहीत\nआपण सगळेच हे सतत म्हणत असतो. पण मुलांनी असं वागू नये म्हणून आपण त्यांना काही पर्याय देतो का याचा विचार आपण क्वचितच करतो. पर्याय द्यायचा नाही आणि मुलांच्या नावानं ओरडत सुटायचं, हे योग्य नाही. त्यांच्या तारुण्यसुलभ एनर्जीचा आपण विचारच करत नाही.\nझी टीव्हीची निर्मिती असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’चा प्रयोग पाहताना हे सगळं मनात आलं. रत्नाकर मतकरी यांनी काही वर्षांपूर्वी हे बालनाट्य लिहिलं. अलबत्या गलबत्या, दोन मांजरं, एक उंदीर, तीन कुत्री, राजा, राजकन्या, प्रधान असा सगळा काल्पनिक मामला असलेलं हे नाटक अधिक गाजलं ते त्यातील मिश्‍कील चेटकिणीमुळं त्यावेळी ही भूमिका दिलीप प्रभावळकर करत असत, आताच्या प्रयोगात वैभव मांगले ही भूमिका करतात.\nनाट्यगृहात प्रवेश करत असतानाच प्रचंड ऊर्जा जाणवत होती. आतापर्यंत अनेक नाटकं बघितली, पण अशी जाणीव कधी झाली नव्हती. जागेवर बसल्यावर शांतता, मधेच थोडी कुजबूज, हसण्याचे थोडेसे आवाज.. अशा वातावरणाची आपल्या प्रत्येकालाच सवय आहे. पण त्या दिवशी आजूबाजूला प्रचंड गोंधळ होता, धावपळ होती, आरडाओरडा होता.. त्याच वातावरणात नाटक सुरू झालं. गाणं-बिणं होऊन संवादांना सुरुवात झाली. पण फक्त रंगमंचावरील कलाकार संवाद म्हणत नव्हते, तर त्यांच्या प्रत्येक संवादाला नाट्यगृहातून प्रतिसंवाद येत होता. प्रचंड हशा, टाळ्या येत होत्या. उदा. अलबत्याला एक उंदीर त्रास देऊन पळत असतो. अलबत्या म्हणतो, ‘अरे कुठं गेला हा’ नाटकात प्रचंड रमलेला एक बालआवाज उत्स्फूर्तपणे आला, ‘अरे मागं गेलाय मागं.. बघ ना...’ असं इंटरॅक्‍शन संपूर्ण नाटक होईपर्यंत सुरू होतं. नाट्यगृहात प्रवेश करताना जाणवलेल्या एनर्जीचं रहस्य आता समजत होतं. बालनाट्य असल्यानं आलेल्या बालप्रेक्षकांचा तो उत्साह, ती एनर्जी नकळत मोठ्यांतही आली होती. त्यामुळं नाटकाबरोबरच हे इंटरॅक्‍शनही छान वाटत होतं. पहिला अंक तर प्रचंड उत्साहात पार पडला. अलबत्या, उंदीर, मांजरं यांनी मजा आणली, पण खरी धमाल चेटकिणीनं केली. तिची मिश्‍कील एंट्रीच बालक-पालकांना लुभावून गेली.. नंतर तिनं केलेले चमत्कृतीपूर्ण प्रयोग, म्हटलेले मजेशीर मंत्र, तिचा वावर सगळंच धमाल होतं. जंगलाचा सेट, त्यावेळची प्रकाशयोजना सगळंच दाद देण्यासारखं होतं. तुलनेनं दुसरा अंक थोडा लांबल्यासारखा झाला. कारण तोपर्यंत चेटकिणीचे बहुतेक चमत्कृतीपूर्ण काम झाले होते. गाणी थोडी कमी केली असती तर हा भागही बेताचा झाला असता. पण एकुणात नाटकानं बालप्रेक्षक आणि त्यांच्या पालकांचा छान ताबा घेतला होता.\nचिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकानं काही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित केल्या. पूर्वी अशी नाटकं, चित्रपट, सभा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रमाण अधिक होतं. समाजाची चांगल्या गोष्टींची भू��� या गोष्टी पूर्ण करत असत. पण जागतिकीकरणामुळं सगळंच बदललं. जगण्याचा रेटा वाढला. माणूस धावू लागला. अनेक गोष्टी लुप्त झाल्या. गावोगावी चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम त्यापैकीच होत त्याची जागा इतर गोष्टींनी घेतली. आधुनिक तंत्रज्ञानानं आघाडी घेतली. व्हिडिओ, टीव्ही, मोबाईलनं आक्रमण केलं. साहजिकच तरुण पिढी तिकडं आकृष्ट झाली. खेळायची मैदानंही लुप्त होऊ लागली. पूर्वी बालसाहित्यही निर्माण होत असे. चांगली चांगली पुस्तकं मुलांना वाचण्यासाठी होती. कालांतरानं तीही कमी झाली. मुलांनी करायचं काय\nविभक्त कुटुंबपद्धती आली. आईवडील\nदोघंही नोकरी करत होते. मुलांकडं लक्ष द्यायला, त्यांनी काय बघावं, काय वाचावं; एवढंच काय कसं वागावं हे सांगायलाच कोणी घरात\nनव्हतं. अशा वातावरणात ही मुलं कृत्रिमपणाकडं ओढली गेली तर त्यांना कसा दोष देता\nमात्र, असं असलं तरी मुलांची ही भूक अजूनही कायम असल्याचं ‘अलबत्या’ नाटकानं सिद्ध केलं आहे. मुलं वाचत नाहीत, त्यांचे वाचनाचे-आवडीचे विषय बदलले आहेत.. असं आपणच मोठे लोक म्हणू लागलो. पण ‘अलबत्या’चा प्रयोग पाहताना जाणवलं.. मुलं ही मुलंच आहेत. अस्तित्वात नसलेली बोलणारी मांजरं, खोड्या काढणारा उंदीर, राजाराणी, चेटकीण आजही मुलांना आवडतात. त्यांना या स्वप्नरंजनात रमायलाही आवडतं. फक्त त्यांना अडकून ठेवणारी चांगल्या दर्जाची करमणूक आपण त्यांना द्यायला हवी. ती जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडतो आणि मुलं हे करत नाहीत, ते करत नाहीत.. अशा तक्रारी करत बसतो.. आणि मुलंच का दोन घटका करमणूक मोठ्या माणसांनाही हवीच असते.. फक्त करमणुकीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते.. असे वेगवेगळे प्रयोग होत राहायला हवेत..\nमोबाईल व्हिडिओ नाटक रंगमंच चित्रपट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/6991", "date_download": "2020-09-30T09:57:26Z", "digest": "sha1:JA5US23P6WSFVKPFKU5TBOJT44NS2QRY", "length": 35661, "nlines": 492, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nमुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन\nसद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का तर माझ्या मते नाही. मुलांवर माहितीचे डोंगर ओतायला किंवा त्यांना आयते तथाकथित संस्कार पाजायला सगळे सज्ज आहेत पण मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यासाठी चित्र, कला, कथा, कविता, गाणी, गोष्टी, खेळ यांद्वारे त्यांच्यासाठी किती निर्मिती होते\nआता यावर नुसते लेख लिहून किंवा फेसबुक पोस्ट टाकून काही होणार नाहीये हे पुरं जाणून आहे - तुम्हीही जाणून आहात. याच विचारांतून या (२०१८च्या) बालदिनाला लहान मुलांसाठी केलेले लेखन प्रकाशित करणार्‍या एक वेबसाइटची घोषणा केली आहे. डोमेन-नेम बुक केलं आहे (www.atakmatak.com) आणि तांत्रिक काम लगोलग चालू झालं आहे. शक्य तितक्या लवकर ही साइट सुरू करण्याचा मानस आहे.\nशालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी वाचायला/बघायला देण्यासारखे लेखन/दृक्-श्राव्य फिती/खेळ वगैरे बाबी या साईटवर प्रकाशित करायची इच्छा आहे. साइटची कल्पना थोडक्यात सांगायची, तर समकालीन, उदारमतवादी, लिंगाधारित साचे न मानणारं, नवं ताजं, मुलांना आपलं वाटेल असं काही मराठीतून मुलांना मिळावं - मिळात रहावं यासाठी ही साइट असेल.\nएकीकडे तांत्रिक काम करताना, इथे दर्जेदार बीजलेखनाचे आवाहन करत आहे. या दृष्टीने तुमची मदत हवी आहे. त्यासाठी काही सूचना:\n१. ही वेबसाइट वेगवेगळ्या वयोगटांच्या मुलांसाठी साहित्य प्रकाशित करेल. मुलांबद्दलचे किंवा बालसंगोपन/विकास/पालकत्व वगैरे विषय या साइटच्या कक्षेबाहेर असतील.\n२. सदर लेखन/दृकश्राव्य ध्वनिफिती / चित्रफिती (क्लिप्स) monitor.atamatak@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात.\n३. शब्दसंख्येची/ आराखड्याची (फॉर्मॅटची)/माध्यमाची मर्यादा नाही. एखाद्या शालेय वयोगटाच्या मुलांना आवडेल/समजेल अशा भाषेत काहीही चालेल.\n४. पाठवाल त्या लेखनावर संपादकीय संस्कार होतील ह्याची नोंद घ्यावी.\n५. मुलांची साइईट म्हटली, की चित्रांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. तुम्हाला चित्रकलेत गती आणि लेखनानुरूप चित्र काढण्यात रस असल्यास तुमचं स्वागत आहे.\nपाठवलेले प्रत्येक लेखन साइटवर येईलच असे नाही. मात्र लेखन पाठवल्याच्या १५ दिवसांत ते स्वीकारले आहे, की नाही ते कळवू.\nया लेखनासाठी/चित्रांसाठी आर्थिक मोबदला ताबडतोब देणे शक्य नाही, पण पुढेमागे व्याप्ती वाढल्यास त्याचाही विचार करता येईल. मग, करताय ना मदत\nसध्या लगेच लेखन पाठवू शकत नसाल, तरी दोन प्रकारे मदत करू शकता:\n१. आमच्या फेसबुक पेजला लाइक करा व त्या पेजचा फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे प्रसार करा.\n२. साईटचं बोधचिन्ह (लोगो) अजूनही ठरवलेला नाही. तुमच्या डोक्यात एखादा लोगो/कल्पना असेल तर कच्चं रेखाटन, वा त्याचं छायाचित्र वरील इमेल पत्त्यावर धाडा.\nयाबद्दल अधिक बोलायचे असेल तर मला व्यनिमधून संपर्क करू शकता.\nसदर आवाहन प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल ऐसी प्रशासनाचे आभार.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nतुमचे संस्थळ सचित्र करण्यास मदत करू शकेन. मराठी हस्ताक्षर, सुवाच्य कसे लिहावे इ.वर सचित्र लिखाणही जमेल. पण बालसाहित्य अगदीच हद्दीपलिकडची बाब. असो. तुमच्या कार्यास अनेक शुभेच्छा.\nआर्थिक मोबदल्याची अपेक्षा (सध्यातरी :P) नाही.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nअनेक आभार. संस्थळ सचित्र\nअनेक आभार. संस्थळ सचित्र करण्यापासून लेखनापर्यंत सगळ्याच मदतीचे स्वागत आहे आणि आवश्यकताही आहे. लवकरच संपर्क साधतो.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअरे मस्तच उपक्रम. हृषिकेशा तू आधी बोललेलास तसे करत आहेस ह्याचा आनंद आहे.\nबरंच म्हणजे बरंच काही करु शकेन पण आर्थिक मोबदल्याशिवाय सध्या काहीच करणे जमणार याचे सध्या प्रचंड दु:ख आहे. फक्त शुभेच्छा सध���या देतोय. येत्या काळात काही चांगले घडले माझ्या व्यवसायाच्या बाबतीत तर अवश्य करेन अटकमटकसाठी काम. शुअर.\n येत्या काळात तुझ्या व्यवसायाला भरभराट येऊन आम्हाला वेळ देउ शकावास (आणि त्याचबरोबर आम्हीही कामाचा योग्य आर्थिक मोबदला देण्याइतके काही घडो ) अशी सदिच्छा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअतिशय स्तुत्य उपक्रम आहे.\nअतिशय स्तुत्य उपक्रम आहे. शुभेच्छा.\nहोय. या साईटवर लेखन/ डिजिटल\nहोय. या साईटवर लेखन/ डिजिटल साहित्य केवळ मराठीतून असेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nऋषिकेशपंत , आपण नेहमी काही\nऋषिकेशपंत , आपण नेहमी काही तरी नवीन विधायक करायचा प्रयत्न करत असता . अभिनंदन आणि तुमच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा \nऋषिकेशपंत , आपण नेहमी काही तरी नवीन विधायक करायचा प्रयत्न करत असता . अभिनंदन आणि तुमच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा \nखूप चांगला उपक्रम आहे.\nखूप चांगला उपक्रम आहे.\nटाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग \nदेवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥\nआताची मराठी माध्यमातील शिकणारी मुलं केव्हा इंटरनेटकडे धाव घेतात आणि कोणत्या गोष्टींबद्दल उत्सुकता असते \nमाझ्या मर्यादित शहरी सर्कलमधील मुलांची मराठीतून ललित करमणूक (कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी) उपलब्ध नसण्याची मोठी तक्रार आहे. विशेषत: किशोरवयीन मुलांची. त्यात लिंगभेद नसलेले किंवा हल्लीच्या मुलींच्या नजरेतून लिहिलेले किंवा समकालीन नैतिकतेचे भान असणारे बालसाहित्य मराठीत कोणत्याही वयोगटासाठी दिसलेले नाही.\nजे बरे म्हणावे असे ललित साहित्य आहे (आवाहनात म्हटलेली बेटं) ती सुद्धा मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातील शहरी ममव मुलांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली निर्मिती आहे. बाकी बहुतांश मुलांसाठी काही लोक जमेल तितकं काम करताहेत पण व्यावसायिक निर्मिती शुन्यवत आहे.\nअवांतर/समांतर: भागवत अंकातील अमृतवल्ली यांचा इदं न मम हा लेख यासंदर्भात खूप बोलका ठरावा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nखूप चांगला उपक्रम __/\\__\nखूप चांगला उपक्रम __/\\__\nमी लिहीलेल्या काही कथा मेल करेन. मानधनाची अपेक्शा आत्ता तरी नाहीये\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमी ईशान पुणेकर .\n(हे माझे टोपण नाव आहे .\nबालसाहित्य मी या नावाने लिहितो. )\nलहान मुलांसाठी गेली खूप वर्षे लेखन करतोय .\nमला अटक मटक साठी लेखन करायला नक्की आवडेल ..\nमी नवीन लेखन तर करीनच पण\nजे अगोदर प्रकशित झाले आहे ते ही देण्याची इच्छा आहे .\nतुम्ही दिलेल्या ई-मेल आयडी वर मेल जात नाही . कृपया कळावे\nकाही दिवस वैयक्तिक कारणाने\nकाही दिवस वैयक्तिक कारणाने इथे डोकावले नव्हते. इमेल चालू आहे, बघायला वेळ झाला नव्हता. आता बघतो.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअटकमटक.कॉम सुरू झाली आहे\nइथे घोषित करण्यास आनंद होतोय की १ जानेवारी रोजी अटकमटक.कॉम ही साईट सुरू झाली आहे. ठराविक वेळेच्या अंतराने इथे धागे प्रकाशित होत रहातील. आपल्या घरांतील मुलांना यातील लेखन जरूर वाचायला द्यावे व प्रतिक्रिया कळावाव्यात ही विनंती.\nत्याचबरोबर परिचित, नातेवाईक यांच्याद्वारे या साईटबद्दल प्रसारास हातभार लावावा असे आवाहन करतो.\nसाईट प्रकाशित झाली असली तरी वरील लेखन/चित्र आदीबद्दलचे आवाहन लागू आहे किंबहूना अधिक महत्त्वाचे झाले आहे. याची नोंद घ्यावी\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nछान आहे साइट. पक्ष्यांची माहिती देणारी मालिका सर्वांसाठीच ज्ञानात भर घालणारी असणार असं वाटतं. माहिती ऐकवलीय हे विशेष.\nपुस्तकविश्व सकेतस्थळावरती मी लहान मुलांसाठी 'हॉर्स्शू क्रॅब्ज & शोअर्बर्डस' या पुस्तकाची ओळख करुन दिली होती परंतु पुस्तकविश्व बंद पडल्याने, तो लेख आता मिळत नाही.\nअटकमटक.कॉम तर्फे घेऊन येतोय हा पहिला कार्यक्रम. आपल्यापैकी अनेकांना मुलांसाठी काही लिहावं असं वाटत असतं. काही कल्पना असतात, काहींनी थोडं लिहूनही पाहिलं असतं. मात्र सुरुवातीला अनेकांना थोड्या मार्गदर्शनाची गरज भासते.\nयाचसाठी घेऊन येतोय एक अनोखी बालकथा लेखन कार्यशाळा 'मुलांसाठी लिहितांना'. ही कार्यशाळा प्रसिद्ध बालकथा लेखक 'फारुक एस. काझी' घेणार आहेत.\nही संधी दवडू नका. जागा मर्यादित आहेत. या लिंकवरील जाहिरातीत दिल्यानुसार संपर्क करून आपली जागा आजच नक्की करा.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतुम्ही टाइप करायला लागलात की Type method असं लिहिलेली पेटी एका कोपऱ्यात दिसू लागेल. त्यात इनस्क्रिप्ट, बोलनागरी आणि गमभन असे तीन मराठी कीबोर्ड उपलब्ध आहेत. टंकलेखन साहाय्य इथे मिळेल.\nआभार. आमच्याशी तुम्ही monitor\nआभार. आमच्याशी तुम्ही monitor.atakmatak@gmail.com या पत्त्यावर इमेल संपर्क करू शकता\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबाकी सर्व ठीकच, परंतु...\n...नाही म्हणजे, असालही; त्याबद्दल प्रत्यवाय नाही - उलटपक्षी, तसे असल्यास आदर तथा कौतुकच आहे, परंतु... हे असे स्वतःच स्वतःबद्द���च लिहायचे\nकाही नाही, गंमत वाटली, इतकेच.\nहं, हे ठीक आहे. यात केवळ statement of intent आहे. उत्तम.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/trump-aani-tya-choughi", "date_download": "2020-09-30T09:50:05Z", "digest": "sha1:OIMZIIABMNMREAZB4WATYT2CTI7B2D6Q", "length": 29710, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ट्रम्प आणि ‘चौघीजणी' - द वायर मराठी", "raw_content": "\nअलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ, रशिदा तलैब, अयाना प्रेसली आणि इलहान ओमर या ट्रम्प यांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या लोकप्रतिनिधींमधील समान दुवा म्हणजे त्यापैकी कोणीही ‘गोऱ्या’ नाहीत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये या सगळ्या निवडून आल्या आहेत. यातील प्रत्येकीने आपल्या जागेवरून निवडून येताना इतिहास घडवलेला आहे.\nगेल्या १०-१२ दिवसांपासून सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांवर वर्चस्व गाजवत आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी काँग्रेसमधील (संसद) चार महिला सदस्य यांच्यातील तुंबळ वाक् युद्ध. ट्विटरवरून आणि सार्वजनिक कार्यक्रमातून ट्रम्प या चौघींवर खरमरीत टीका करत आहे, त्या ज्यूविरोधी आणि अल-काईदा पाठिंबा देणाऱ्या आहेत असे आरोप करत आहेत, त्यांचे अमेरिकेवर प्रेम नाही व म्हणून त्या देश सोडून जाऊ शकतात असे इशारे देत आहेत. यावर या चौघीजणी आणि उदारमतवादी तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते उत्तरेही देत आहेत. ट्रम्प यांच्या विधानांची पाठराखणही काही रिपब्लिकन नेते हिरीरीने करत आहे. एकंदरीत कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला शोभणार नाही अशी मल्लिनाथी सोशल मीडियावरून चालली आहे, हे तर ट्रम्प यांचे ट्विट्स व त्यावर येणाऱ्या कमेंट्सवर नजर फिरवल्यावर लगेच स्पष्ट होते.\nअर्थात तो मुद्दा नंतरचा झाला. मुळात ट्रम्प या चार लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र सोडण्यामागील कारणे व त्या चौघींची पार्श्वभूमी हे प्रथम व अधिक विचार करण्याजोगे मुद्दे आहेत.\nमुळात अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ, रशिदा तलैब, अयाना प्रेसली आणि इलहान ओमर या ट्रम्प यांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या लोकप्रतिनिधींमधील समान दुवा म्हणजे त्यापैकी कोणीही ‘गोऱ्या’ नाहीत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये या सगळ्या निवडून आल्या आहेत. यातील प्रत्येकीने आपल्या जागेवरून निवडून येताना इतिहास घडवलेला आहे. यातील इलहान ओमर वगळता अन्य तिघींचा जन्म व पालनपोषण अमेरिकेत झाले आहे. या सगळ्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत (यातील अयाना प्रेसली या वयाने सर्वांत मोठ्या म्हणजे ४५ वर्षांच्या आहेत) आणि अत्यंत उदार विचारसरणीच्या आहेत. ट्रम्प यांच्या इमिग्रेशनविषयक धोरणांचा या सगळ्या सदस्य कायमच समाचार घेत आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या गर्भपातासंदर्भातील धोरणांवर यातील काही सदस्यांनी टीका केली आहे.\nस्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्याशी या सगळ्या सदस्यांचे गेल्या काही आठवड्यांत वारंवार खटके उडत आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकी काँग्रेसने बॉर्डर बिलाला मंजुरी दिल्याबद्दल या चारही सदस्यांनी टीकेची झोड उठवली. या विधेयकामुळे ट्रम्प प्रशासनाला दक्षिणेकडील सीमाभागात ४.५९ अब्ज डॉलर्स खर्च करण्याची परवानगी मिळाली आहे. हा कायदा म्हणजे स्थलांतरित मुलांना वाटेल तसे वागवण्यासाठी व्हाइट हाउसला मिळणारे कोलीत ठरेल असा आरोप या सदस्यांनी केला.\nबॉर्डर बिलासाठी मत देणे म्हणजे मुलांना पिंजऱ्यात कोंडण्यासाठी तसेच स्थलांतरित समुदायांना दहशतीखाली ठेवण्यासाठी मत देणे आहे, अशी टीका मिनेसोटाच्या प्रतिनिधी इलहान ओमर यांनी केली.\nजर या सिनेट बिलाकडे एक पर्याय म्हणून बघितले जाणार असेल, तर याचा अर्थ आपला मूलभूत मानवी हक्कांवर विश्वास नाही, असे मत मिशिगनच्या प्रतिनिधी रशिदा त्लैब यांनी व्यक्त केले. अन्य दोघींनीही या विधेयकाचा खरपूस समाचार घेतला.\nयावर स्पीकर पेलोसी यांनीही या चार सदस्यांच्या टीकेला फारसा अर्थ नाही. त्यांच्या मागे फारसे कोणी नाही. आम्हाला ट्विटरवर लढाया करायच्या नाहीत, तर समस्यांवर तोडगा काढायचा आहे व यासाठी हे विधेयक आहे, अशी भूमिका घेतली.\nयावरही या चार सदस्यांनी टीका केली. या टीका आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये ट्रम्प यांनी १५ जुलै रोजी ट्विटरवरून या चार सदस्यांना लक्ष्य केले. काही सदस्य आपल्यावर व अमेरिकेवर विखारी टीका करत असून, त्यांनी अमेरिका सोडून जावे. स्पीकर पेलोसी त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय आनंदाने करतील अशा आशयाचे ट्विट ट्रम्प यांनी या सदस्यांच्या नावांचा थेट उल्लेख न करता केला होता.\nत्यात पुन्हा या डेमोक्रॅट सदस्य मूळ ज्या देशांतील आहेत, तेथील सरकारे पूर्णपणे अनागोंदी असलेली, अत्यंत वाईट, प्रचंड भ्रष्ट आणि अयोग्य पद्धतीने चालवली जात आहेत आणि हे सदस्य आम्हाला, जगातील सर्वांत महान व शक्तिशाली राष्ट्राला, सरकार कसे चालवावे हे शिकवत आहेत, अशी टिप्पणीही ट्रम्प यांनी केली होती.\nट्रम्प यांच्या या ट्विटवर अनेक स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. इंग्लंडच्या तेव्हाच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी तर ��्रम्प यांचे विधान स्वीकारण्याजोगे नाही, अशी टीका केलीच पण ज्या स्पीकर पेलोसींची पाठराखण म्हणून ट्रम्प यांनी हे ट्विट केले होते, त्यांनीही ट्रम्प यांच्या ट्विटवर खरमरीत टीका केली. या सदस्यांना आपल्या देशात परत जा, असे सांगून ट्रम्प देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सदस्यांना परत पाठवून त्यांना अमेरिका ‘गोऱ्यांचे राष्ट्र’ करायचे आहे का मात्र, आमचे वैविध्य ही आमची शक्ती आहे, अशी भूमिका पेलोसी यांनी घेतली आहे.\nज्या सदस्यांना ट्रम्प यांनी लक्ष्य केले होते, त्यांनी तर अशा टिप्पणीबद्दल ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग बसवण्याची मागणी केली. या ट्विटनंतर लगेचच ट्रम्प यांनी आपल्याला यातून कोणतीही वांशिक टिप्पणी करायची नव्हती, असा पवित्रा घेतला आणि या सदस्यच ‘रेसिस्ट’ आहेत असा कांगावा केला. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात इलहान ओमर यांच्यावर ट्रम्प यांनी टीका केली. यावेळी उपस्थित जनता ‘सेंड हर बॅक’ अशा घोषणा देत होती. आपण या घोषणेशी सहमत नाही, असे सांगत ट्रम्प यांनी हात झटकले, मात्र, त्या घोषणा देणाऱ्यांचा सच्चे राष्ट्रवादी या शब्दांत गौरव करून त्यांनी आपला दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट केली.\nमुळात एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखाने त्याच्या प्रशासकीय धोरणांवर टीका करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देशाबाहेर जा असे सांगणे कमालीचे बेजबाबदार आहे. अर्थात ट्रम्प यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन होण्याची ही पहिली वेळ नाही.\nअमेरिकी काँग्रेसमध्ये ‘स्क्वाड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्व सदस्यांची पार्श्वभूमी बघितली तर ट्रम्प यांच्या विधानांकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे, हे पटेल.\nइलहान ओमर गेल्या नोव्हेंबरमध्ये मिनेसोटातून हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्हवर निवडून आल्या आहेत. मूळच्या सोमालियन असून, तेथील यादवीत १९९७ साली, त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. २००० मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले. ३७ वर्षीय ओमर या अमेरिकेतील पहिल्या सोमाली-अमेरिकी लेजिस्लेटर (लोकप्रतिनिधी) आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकी काँग्रेसवर प्रथमच निवडून जाणाऱ्या दोन मुस्लिम स्त्रियांपैकी त्या एक आहेत. संसदेत गेल्या १८१ वर्षांपासून, डोके झाकण्यावर असलेली बंदी उठवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि य��त यश मिळवत स्वत: हिजाब घालून सदस्यत्वाची शपथ घेतली.\n‘मुस्लिम आता या देशात दुसऱ्या वर्गातील नागरिकाचा दर्जा सहन करून थकले आहेत आणि त्यांच्या धर्मातील काही व्यक्तींनी काही चुकीचे केले म्हणून आम्हाला आमचे नागरी हक्क सोडावे लागले आहेत’, असे इलहान एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यांनी अल-कैदाची प्रशंसा केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. मात्र, इलहान यांनी तो आरोप फेटाळून लावला आहे.\nअलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कोर्टेझ (यांचा उल्लेख सहसा एओसी असा केला जातो) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये पक्षाच्या न्यूयॉर्क डिस्ट्रिक्टमधील प्राथमिक निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते जो क्रोली यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षात वादळ निर्माण केले होते.\nस्थलांतर, दारिद्र्य किंवा वंशभेद अशा कोणत्याही मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच थेट भूमिका घेतलेली आहे. पर्यावरणविषयक धोरणांबाबत त्या कायमच आग्रही राहिल्या आहेत. ट्विटरवर त्यांचे ५० लाख फॉलोअर्स आहेत. ग्रीन न्यू डील रिझोल्युशनच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत. ओकॅशिओ-कार्टेझ यांनी ट्रम्प यांच्यावर ते ‘रेसिस्ट’ आहेत अशी टीका कायम उघडपणे केली आहे.\nरशिदा त्लैब यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात मिशिगनमध्ये मिळवलेला विजयही अनेक अंगांनी ऐतिहासिक होता. काँग्रेसचे सदस्यत्व मिळवणाऱ्या त्या पहिल्या पॅलेस्टिनी-अमेरिकी स्त्री आहेत. त्यांचा जन्म मिशिगनमधील डेट्रॉइटमध्ये झाला असून, त्यांचे आईवडील पॅलेस्टिनी स्थलांतरित आहेत. त्यांची आजी आजही वेस्ट बँकमध्ये वास्तव्य करत आहे.\n१४ भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या असलेल्या त्लैब त्यांच्या कुटुंबातील शाळा-कॉलेज पूर्ण करणाऱ्या पहिल्याच. अमेरिकी संसदेवर निवडून येणाऱ्या पहिल्या दोन मुस्लिम स्त्रियांपैकी त्या एक आहेत. (दुसऱ्या इलहान ओमर).\nनिवडून आल्यापासून त्या ट्रम्प यांच्यावर टीका करण्यास डगमगलेल्या नाहीत. मी सत्य बोलण्यास कचरणार नाही, असे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.\n४५ वर्षांच्या अयाना प्रेसली याही मॅसॅच्युसेट्समधून अमेरिकी काँग्रेसवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकी-अमेरिकी स्त्री आहेत. २००९ साली त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. बोस्टन सिटी कौन्सिलवरील जागा जिंकून त्या सिटी कौन्सिलच्या १०० वर्षाच्या इतिहासातील पहिल्���ा कृष्णवर्णीय (कलर्ड) स्त्री सदस्य ठरल्या. प्रेसली यांनीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच १० वेळा निवडून आलेले मायकल कॅप्युआनो यांचा पराभव करून ओकॅशिओ-कोर्टेझ यांच्याप्रमाणेच डेमोक्रॅटिक पक्षात वादळ निर्माण केले होते.\nकाँग्रेसवर निवडून आल्यापासून त्या गर्भपाताच्या हक्काचे समर्थन करत आहेत. स्वत: लैंगिक छळाच्या अनुभवातून गेलेल्या प्रेसली यांनी अशा प्रकारांना बळी पडलेल्यांसाठी अधिक चांगल्या संरक्षणाची मागणी केली आहे. आपण ट्रम्प यांना ‘अध्यक्ष’ मानूच शकत नाही. ते केवळ व्हाइट हाउसचे ‘ऑक्युपंट’ आहेत अशी टीका प्रेसली यांनी केली आहे.\nएकंदर या सर्व सदस्यांची पार्श्वभूमी हा या वादातील कळीचा मुद्दा आहे. आपण रेसिस्ट नाही असा दावा ट्रम्प यांनी कितीही केला, तरी त्यांचे वर्तन या दाव्याला सुसंगत नाही हे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. ट्रम्प यांना अमेरिकी संसद पुन्हा एकदा पूर्णपणे ‘व्हाइट’ झालेली हवी आहे आणि म्हणून ते आम्हाला लक्ष्य करत आहेत, असा आरोप इलहान ओमर, रशिदा त्लैब, अलेक्झांड्रिया ओकॅशिओ-कार्टेझ आणि अयाना प्रेसली या सगळ्यांनी केला आहे. आपण अमेरिकेच्या नागरिक आहोत. तसेच या देशावर अन्य नागरिकांइतकेच प्रेम आपणही करतो. मात्र, ट्रम्प यांच्या वर्णभेदी दृष्टिकोनामुळे ते आम्हाला लक्ष्य करत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात अधिकृत पाऊल उचलत प्रतिनिधीगृहाने (हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) अध्यक्षांची या चार सदस्यांविरोधातील टिप्पणी वर्णभेदाची तसेच भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करणारा ठराव मांडला. मात्र, १७व्या शतकातील एका नियमाचा दाखला देत रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.\nया सर्व गोंधळात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नॉर्थ कॅरोलिना प्रांतात घेतलेल्या प्रचार रॅलीमध्ये इलहान ओमर यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवत ‘लव्ह इट ऑर लव्ह इट’ असा इशारा अमेरिकेबाबत त्यांना दिला. या लोकप्रतिनिधींना ‘अमेरिकेवर प्रेम करण्याची’ ‘तंबी’ देण्यापूर्वी त्यातील प्रत्येक जण अमेरिकेच्या सुमारे साडेसहा लाख लोकांचे प्रतिनिधित्व करते हे ट्रम्प यांनी लक्षात घेतले पाहिजे. तरुण वयात अत्यंत धडाडीने या सर्व स्त्रियांनी हे स्थान मिळवले आहे. त्यांचे मूळ देश, तथाकथित वर्ण, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहेत. कारण, अमेरिकेतील जनतेमध्ये आज या सर्व देशांचे, वर्णांचे, धर्मांचे लोक आहेत. एकंदर आक्रमक राष्ट्रवादाची समस्या आता सर्वत्र हातपाय पसरू लागली आहे आणि या आक्रमक राष्ट्रवादाला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जाणे आवश्यक झाले आहे.\nआमार कोलकाता – भाग ५ : बंगालमधले नवजागरण\nसंगणकाचे भाऊबंद – १\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1078489", "date_download": "2020-09-30T10:35:18Z", "digest": "sha1:CRD3MCW7NJ66SWIGMZTUFDUZPRUPP7ZI", "length": 2408, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सुवर्णमंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सुवर्णमंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५३, १३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n४८ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n०५:०३, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०९:५३, १३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T09:26:41Z", "digest": "sha1:SEOJWMHIKHEW3BTZ6LQM3B7I3GNW6F4X", "length": 4141, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी\nयेथे का��� जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ फेब्रुवारी ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ फेब्रुवारी ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/attempts-to-break-the-air-forces-paris-office/", "date_download": "2020-09-30T10:26:05Z", "digest": "sha1:LNPEWEQZ3PQ43R2FLRSQC7232YZJU5IP", "length": 6223, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हवाई दलाचे पॅरिसमधील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nहवाई दलाचे पॅरिसमधील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली – ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या निर्मिती प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भारतीय हवाई दलाने पॅरिसमध्ये उघडलेले कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याची धक्कादायक माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. पॅरिसच्या उपनगरामधील या कार्यालयातून “राफेल’ प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचे कामकाज चालते.\nया कार्यालयात काही अज्ञात व्यक्‍तींनी घुसखोरी करून मोडतोड केली आहे. उपनगरी पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे हेरगिरी वाटावी, असाच आहे. या प्रकारामध्ये राफेलशी संबंधित कार्यलयातील महत्वाची गोपनीय कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न होता का, याची प्राथमिक तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तरी कोणत्याही हार्डवेअरची किंवा महत्वाच्या दस्ताऐवजांची चोरी झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. स्थानिक पोलिसांकडून या प्रकाराचा तपास सुरू अहे, असे सूत्रांनी सांगितले.\nया प्रकाराबाबत भारतीय हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.\nभारत सरकार आणि फ्रान्स यांच्य्मध्ये सप्टेंबर 2016 म्ध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीबाबत 58 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पहिले राफेल विमान पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात उपलब्ध होणे अपेक्षित आहे.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nरिया चक्रवर्तीचाही बायोपिक करण्यास निर्माते उत्सुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1034776", "date_download": "2020-09-30T10:37:49Z", "digest": "sha1:Z627BDXDENKCNFJ4AILTZZIIX722BPGS", "length": 2134, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२०, ९ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: lez:Велс\n०२:०६, २४ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lez:Уэльс)\n११:२०, ९ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: lez:Велс)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1035667", "date_download": "2020-09-30T10:31:49Z", "digest": "sha1:AD2D5F7YCI7EFBNSE6H67JOMAGFHRLKM", "length": 2371, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:४७, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n६९ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०१:२५, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nJYBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gn:Erityrea)\n१३:४७, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n|इतर_प्रमुख_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]]\n|राष���ट्रीय_चलन = [[इरिट्रियन नाक्फा|नाक्फा]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1068238", "date_download": "2020-09-30T10:27:32Z", "digest": "sha1:VDNMFSIHVNSFP6TJBMVI2BMM36H76HGN", "length": 2311, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॅकी श्रॉफ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॅकी श्रॉफ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:००, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n४५ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ta:ஜாக்கி செராப்\n१४:५२, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: si:ජැකී ශ්‍රෝෆ්)\n०४:००, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ta:ஜாக்கி செராப்)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T10:31:14Z", "digest": "sha1:QAXY7BRL6URUQDYWENZOICUWBJFTLK73", "length": 69094, "nlines": 128, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "प्रशासननामा/प्रिय सर - विकिस्रोत", "raw_content": "\nप्रशासननामा/आपत्ती व्यवस्थापन नेतृत्वाची कसोटी→\nपु. ल. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने भारावून गेलेल्या अवस्थेत म्हटलं होतं की, 'मी विशाखा नक्षत्रावर जन्मलो आहे. तसंच मला म्हणावंसं वाटतं की मी 'राजा' नक्षत्रावर जन्माला आलो. तुमच्या हाताखाली प्रोबेशन अधिकारी म्हणून आलो आणि खऱ्या अर्थाने द्विज झालो. ट्वाईस बॉर्न. गुरू शिक्षण देतो, तेव्हापासून विद्यार्थ्याचा नवा जन्म सुरू होतो. माझ्यातला जो प्रशासक आहे, त्याचा जन्म तुमच्या सहवासात आल्यापासून झाला आहे यात शंकाच नाही.\nबँक सोडून महसूल खात्यात अधिकारी म्हणून थेट आपल्या जिल्ह्यात प्रोबेशनसाठी आलो. कलेक्टर कचेरीतला पहिला दिवस आजही स्मरणात आहे. तो दुसरा शनिवार होता. शासकीय सुटीचा दिवस. बँकेत काम करणारा मी, सुटीची कल्पना मला नव्हती. एका लॉजवर सामान टाकून, फ्रेश होऊन दहा वाजता ऑफीसला गेलो तर तिथं सारा शुकशुकाट. एक शिपाई, कलेक्टरांचा स्टेनो. चिटणीस नामक एका अधिकाऱ्यानं माझं स्वागत केलं. 'सर, सकाळी बस स्टॅडवर क��ेक्टर साहेबांच्या सूचनेप्रमाणे जीप पाठवली होती. पण आपणास आम्हाला ट्रेसआऊट करता आलं नाही. तुम्ही कुठं उतरलात विश्रामगृहात आपल्या नावानं सूट रिझर्व करून ठेवला आहे आम्ही.' मी आ वासून त्याच्याकडे पहात राहिलो. सर, मी हे विसरून गेलो होतो की, आज रुजू होत असल्याबद्दलची मी तुमच्या नावानं तार केली होती. तुम्ही किती आत्मीयतेने माझी व्यवस्था केली होती विश्रामगृहात आपल्या नावानं सूट रिझर्व करून ठेवला आहे आम्ही.' मी आ वासून त्याच्याकडे पहात राहिलो. सर, मी हे विसरून गेलो होतो की, आज रुजू होत असल्याबद्दलची मी तुमच्या नावानं तार केली होती. तुम्ही किती आत्मीयतेने माझी व्यवस्था केली होती सुट्टी असूनही तुम्ही कार्यालयात काम असल्यामुळे आला होता. माझी तुमची भेट झाली आणि का कोण जाणे, मला एकदम निश्चिंत वाटलं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात असं काही रसायन आहे की, समोरचा माणूस आश्वस्त होतो. समोरच्याला ‘अॅट इझ' करीत संपर्क साधण्याची तुमची अनोखी शैली नंतर अधिक तपशिलाने जाणवत गेली. पण पहिल्या भेटीत एवढा मला दिलासा जरूर मिळाला की, बँकेची आरामशीर नोकरी सोडून प्रशासनाच्या धकाधकीत येण्याचा आपला निर्णय चुकला नाही. अँड आय डीपली फेल्ट देंट, आय अॅम इन सेफ हँडस् हू कॅन मोल्ड मी इन राईट डायरेक्शन\nत्यानंतर पुढील आठवड्यात तुम्ही बोलावलेली व माझी पहिलीच असलेली महसूल अधिका-यांची बैठक मला आठवते. जवळपास शंभर विषय कार्यक्रमपत्रिकेवर होते. दोन दिवस ती मीटिंग सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालली होती. ती मीटिंग माझ्यासाठी सर, एक ग्रेट अशी ‘लर्निंग प्रोसेस' होती. हीच काय, पण तुमच्या कलेक्टरशिपच्या काळातली प्रत्येक बैठक मला काही ना काही शिकवून गेली. सर, मी तोंडदेखली तारीफ करणार नाही, पण खरंच, बैठक कशी घ्यावी याचा वस्तुपाठ म्हणून तुमच्या बैठकीकडे मी अंगुलीनिर्देश करीन. तुम्ही खरंच हाडाचे शिक्षक आहात. तुमची बैठक ही केवळ कामाचा आढावा घेणारी व काम कमी झालं, शासकीय उद्दिष्टांची पूर्ती झाली नाही म्हणून अधिका-यांना केवळ झापाझापी करणारी नसते, तर प्रत्येक विषयाचं महत्त्व समजावून सांगणं, तिचं स्वरूप लक्षात येऊन कामाचं नियोजन करणं आणि अंमलबजावणी कशी, किती टप्प्यात व किती वेळात करावी, सारं तुम्ही प्रभावीपणे सांगता. त्यामुळे कुणाही अधिकाऱ्याच्या मनात काही शंका उरत नाही आणि त्यामुळ��� सर्वांचं काम उंचावलं जातं\nसर, त्या बैठकीचा एक विषय होता. सातबाराचे पुनर्लेखन. जमिनीच्या मालकीचा आणि पीकपाण्याची नोंदी असणारा हा महत्त्वाचा अभिलेख शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा. एक सातबारा नोंदवहीं साधारणपणे दहा वर्ष चालते. त्यानंतर जागा संपल्यामुळे नव्याने सातबारा लिहून अंमलात आणावा लागतो. त्यावेळी तलाठी प्रचंड घोटाळे करतात, काही नोंदी उडवतात. त्यामुळे अपील प्रकरणे उद्भवतात. हे सारे संभाव्य धोके तुम्ही बैठकीत पोटतिडकीने मांडले होते.\n‘सातबाराचे पुनर्लेखन करताना एकही चूक होणार नाही याची काळजी तहसीलदारांनी घेतली पाहिजे. गावात खऱ्या अर्थानं ग्रामसभासदृश सभा बोलावून गावक-यांसमक्ष जाहीर वाचन करा आणि लोकांना जुना व नवा सातबारा द्या. सर्व तलाठ्यांना लेखी सूचना द्या, पुनर्लेखनानंतर याबाबत ज्या गावाचं चुकीच्या नोंदी बाबतचे अपील दाखल होईल, त्या तलाठ्याला तत्काळ निलंबीत करण्यात येईल.'\nसर, आपण या विषयावर अर्धा तास चर्चा केली. तुम्ही यातले से संभाव्य धोके व शेतक-यांचे होणारे हाल याबाबत जे बोललात त्याचा ठसा मनावर कायम आहे. तुमच्या बैठका दोन-दोन दिवस चालत, पण त्या कधीच बोअर होत नसत. नंतर चार महिन्यांसाठी तहसीलदार म्हणून, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एका दुष्काळी भागात रुजू झालो. दोन दिवसातच जाणवलं की मला तहसील कार्यालयातील प्रत्येक विषय ठाऊक आहे. नेमकं काय करायचं हे ठाऊक आहे. कर्मचारी व अनेक नागरिकांनी निरोपाच्या भाषणात माझा गौरव केला. रावसाहेबांनी आल्या-आल्या सखोल जाणकारीनं एकेका प्रश्नाला ज्या तडफेनं हात घातला व तो सोडवला, त्याचं कौतुक करावसं वाटतं' सर, हे खरं तर तुमचं श्रेय होतं.\nप्रोबेशन कालावधी म्हणजे पेड़ हॉलिडे असं मानलं जातं. पण माझ्यासाठी तो ‘राजा नामक प्रशासन विद्यापीठात शिकण्याचा कालखंड होता.' माझे प्रशासकीय कामाचे धडे या काळात चालू होते तुम्ही त्या काळात मला एवढे भरभरून देत होतात की, माझी फाटकी झोळी ते ग्रहण करायला कधी कधी अपुरी पडायची. तुमच्या परीसस्पर्शानं माझं सोनं झालं. बँकेत ओव्हरटाईमही न करणारा आणि निरुद्देश कवचातलं सुरक्षित जिणं जगणारा चंद्रकांतला पाहता पाहता तुम्ही बदलून टाकलं होतं. तुमच्यातल्या ज्ञानप्रखरतेनं माझी ज्ञान घेण्याची लालसाही उफाळून आली होती. विंदा करंदीकरांच्या कवितेची एक ओळ आठवते. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.' सर, तुम्ही केवळ मला एकट्यालाच भरभरून देत नव्हतात, तर तुमच्याजवळ असलेलं साऱ्यांपुढे मुक्तपणे उधळत होतात. त्यांच्यातलाच मी एक. मी तो जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून, हे नक्की.\nसर, आज पंधरा वर्षांनी हे पत्र लिहायला घेतलं. दीड वर्षाच्या तुमच्या सहवासातला तो कालखंड पुन्हा एकदा जिवंत झाला. काय लिहू नि काय नको असं मला होत आहे.\nतुमच्या सहवासातला प्रशिक्षण कालावधी गुरुकुल आश्रमासारखा ठरला. आज महसूल अधिकाऱ्यांबद्दल व एकूणच सरकारी अधिकाऱ्यांबद्दल जो तुच्छ उपहासाची भाव समाजमनावर आहे, मीही कदाचित त्यातलाच एक झालो असतो. पण मला तुम्ही योग्य वेळी, योग्य वळणावर भेटलात. प्रशासनातही सामाजिक बांधिलकी जपता येते, याचा गुरुमंत्र दिलात. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही अचूक नियोजनाचा ध्यासच घेता येतो असं नाही, तर तो जपता येतो, हे तुमच्या कामातून शिकलो. त्याचे धडे मी आजही गिरवत आहे.\nमहात्मा गांधींबद्दल बर्नाड शॉ जे म्हणाला ते तुम्हालाही लागू पडतं. य आर टू ग्रेट टु बिलीव्ह... एक आठवण राज्यपालांच्या दौऱ्याची आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुखापुढे सनदी अधिकाऱ्याने कसे पेश यावे याचे ते लोभस दर्शन होते प्रत्येक कार्यक्रम नेटका, वक्तशीर आणि नियोजनबद्ध. रात्री भोजनोत्तर राज्यपालांना निरोप दिल्यानंतर तुम्ही अकरा वाजता ऑफिसला गेलात. मला 'बरोबर या' म्हणालात. खरं तर तीन दिवस सतत राज्यपालांसोबत आपण होता व या तीन दिवसात कार्यालयात जाता आले नाही म्हणून राज्यपालांचे प्रयाण होताच तुम्ही रात्रभर कार्यालयात बसून साचलेल्या फायलींचा ढिगारा उपसला. मी अनिमिष नेत्राने पाहात होतो. त्या थकल्या देहाची, चुरचुरणाच्या नेत्रांची रात्र आजही लक्षात आहे.\nतुमची कार्यतत्परता सतत जाणवायची. सायंकाळी घरी परतताना 'आज मला वाटतं की, पगाराएवढं काम नक्कीच केलंय.' असे तुमचे उद्गार कैक वेळा ऐकले आहेत, ते हृदयावर अमिट असे कोरलेले आहेत. तुम्हाला मध्यंतरी नागिणीचा दुर्धर आजार झाला. कमरेवर दोन्ही बाजूने लालसर पट्टे उठले. अंगात शर्ट घालणेही शक्य नव्हते. घरी लुंगी लावून वावरत होतात. हसतमुखानं, वेदना सोशीत घरातून कामकाज पाहात होतात. फोनवर प्रत्यक्ष भेटीसारखं बोलून लोकांची काम करीत होतात. तशी कार्यसिद्धी दुर्मीळच. त���ा आजही माझा प्रयत्न असतो. एक गमतीची बाब सांगतो. नंतर मलाही भूमला असताना नागीण झाली. कुठेतरी मी तुमच्याशी जुडलो गेलो होतो. मीही तुमचं अनुकरण करीत घरातून कामकाज बघितलं.\nतुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे रूपच पालटून टाकलं होतं. ते लोकाभिमुख व पारदर्शी केलं. त्यासाठी जनतेच्या नित्य कामाबाबत तहसील कार्यालय माहितीफलक लावून जनतेची कामे जलदगतीने करण्याचा प्रयत्न केला. आज नगरचा कार्यालयीन कामकाजाची लखिना पॅटर्न म्हणून ओळखला जातो, तो प्रथम तुम्ही सुरू केला. त्यांनीही तुमचं ऋण व प्रेरणा मान्य केली आहे. पण मला खंत वाटते की, पद्मश्रीसारखा सन्मान लखिनांना मिळाला. खरं तर त्यावर तुमचा प्रथम अधिकार होता. तुमची प्रसिद्धीपराङ्मुखता आणि अकिंचन साधुवृत्ती स्वप्रसिद्धीचा डिंडिम करण्याआड आली. आणि त्याचे श्रेय इतरांना मिळालं त्याची, तुमचा शिष्य म्हणून आजही मला मनस्वी खंत वाटते.\nभेटणारा प्रत्येक माणूस म्हणजे तुम्हाला एक प्रश्न, एक दुःख वाट आणि तो प्रश्न सुटला पाहिजे, ते दुःख मिटलं पाहिजे, अशी आपली भाव असे.\nप्रश्नाचं, त्या दु:खाचं मूळ जाणून त्याचा या व्यक्तीप्रमाणे इतरांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर त्याचा निपटारा करायची मोहीम तुम्ही हाती घ्यायचा. कितीतरी कळीच्या मुद्द्यांना तुम्ही हात घातलात. साधी दरवर्षीची सातबारावर पीकपाहाणी नोंदीची बाब. तलाठी चावडीवर बसून, चार लोकांना विचारून प्रत्येक कास्तकरानं काय पिकं घेतली याची नोंद करतात, त्यांना तुम्ही हनुमान पाहणी म्हणायचात. त्यावर्षी तुम्ही जाहीर केलंत की, अधिकाऱ्यानी स्वतः एकेका गावाची जातीनं क्षेत्र नं क्षेत्र हिंडून पाहणी करून पीक नोंदी कराव्यात. तुम्ही स्वत:ला त्यातून वगळलं नाही हे विशेष. एका वृद्ध तहसीलदारासह मी सोळाशे सर्व्हे नंबर असलेल्या गावाची पीक पाहणी केली, तेव्हा तेच काय, मीही थकून गेलो होतो. पण तो अनुभव ‘आय ओपनर' होता.\nतहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी दौ-याच्या वेळी दरमहा खेडेगावात काही मुक्काम करावेत असा नियम आहे. पण रेस्ट हाऊस व जीप-गाड्यांच्या जमान्यात कोणी खेडेगावी मुक्काम करीत नाही. पण तुम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे प्रशासन लोकांच्याजवळ सफलतेनं गेलं. काही आडवळणी गावांना, मी सायकलवर गेलो, त्यामागे आपली प्रेरणा होती. एका गावी रात्रभर मी चक्क दारूड्यांच्या संगतीत चावडीत झोपलो होतो, छे जागा होतो; तर दुस-या एका गावी मारुतीच्या मंदिरासमोरील कट्टयावर पोलीस पाटलानं दिलेल्या नवारीच्या बाजेवर झोपलो होतो. आजही ते सारं फार दूरचं वाटतं, इतका काळ बदलला आहे. खरं सांगू, आज मीही असे मुक्काम करीत नाही.\nसर, आपला सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर गुणग्राहकतेचा हाताखालच्या अधिका-यांचं, कर्मचा-यांचं आपण मनापासून कौतुक करायचा. होय हाताखालच्या अधिका-यांचं, कर्मचा-यांचं आपण मनापासून कौतुक करायचा. होय या गुणांची वरिष्ठांमध्ये किती कमतरता आहे हे मी बघितलं आहे. याबाबत सर्वात मोठे दोषी अर्थात आय.ए.एस. वाले आहेत. तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद आहात, म्हणून सिद्ध होणारं हे आजच्या काळातलं सत्य आहे. ते जर प्रशासकीय टीमचे कॅप्टन असतील तर यशाचं जरूर श्रेय घ्यावं, पण त्याचवेळी अपयशाचीही जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवावं ही अपेक्षा या आय.ए.एस. नामक केडरनं कधीच पुरी केली नाही. कायम श्रेय, यश व प्रसिद्धी याचा झोत केवळ आपल्यावरच पडावा याबाबत ते दक्ष असतात. पण सर, आपण मात्र 'तो राजंहस एक' या जातकुळीचे. त्यांच्यापासून अलग या गुणांची वरिष्ठांमध्ये किती कमतरता आहे हे मी बघितलं आहे. याबाबत सर्वात मोठे दोषी अर्थात आय.ए.एस. वाले आहेत. तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद आहात, म्हणून सिद्ध होणारं हे आजच्या काळातलं सत्य आहे. ते जर प्रशासकीय टीमचे कॅप्टन असतील तर यशाचं जरूर श्रेय घ्यावं, पण त्याचवेळी अपयशाचीही जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवावं ही अपेक्षा या आय.ए.एस. नामक केडरनं कधीच पुरी केली नाही. कायम श्रेय, यश व प्रसिद्धी याचा झोत केवळ आपल्यावरच पडावा याबाबत ते दक्ष असतात. पण सर, आपण मात्र 'तो राजंहस एक' या जातकुळीचे. त्यांच्यापासून अलग म्हणूनच आपण एक यशस्वी आदर्श प्रशासक ठरलात, पण प्रसिद्ध नाही. अर्थात त्याची तुम्हांला कधी खंत नव्हती. कारण तुम्ही खरे निष्काम कर्मयोगी,\nप्रशिक्षण कालावधीत दोन महिने मंडल अधिकारी म्हणून फेरफार नोंदी व फेरफार अपिलांचा निपटारा मोहीम हाती घेऊन मी गावोगाव मुक्काम करून महसुली कामे हातावेगळी केली, त्याचं आपण किती कौतुक केलेत सर्व मंडल अधिका-यांची तुम्ही बैठक बोलावलीत. दिवसभर स्वतः उपस्थित राहिलात. मंडल अधिका-यांच्या कामाचे स्वरूप व अंमलबजावणीवर मी दिवसभर बोललो. ते तुम्ही स्टेनोग्राफरला सांगून शब्दशः लिहून घेतले. त्या आधारे मंडल अधिका-यांसाठी मार्गदर्शिका' माझ्याकडून लिहून घेतली आणि स्वतःच्या विवेचक प्रस्तावनेसह प्रकाशित करून सर्वांना पाठवली. घरी आपल्या पत्नीला आवर्जून सांगितले, 'तू म्हणत असतेस ना, मी दिवसभर अखंड न थकता बैठकांमधून बोलत असतो. आज माझ्या चंद्रकांतनं माझ्यावर ताण केली आहे. किती छान लेक्चर दिलं सर्व मंडल अधिका-यांची तुम्ही बैठक बोलावलीत. दिवसभर स्वतः उपस्थित राहिलात. मंडल अधिका-यांच्या कामाचे स्वरूप व अंमलबजावणीवर मी दिवसभर बोललो. ते तुम्ही स्टेनोग्राफरला सांगून शब्दशः लिहून घेतले. त्या आधारे मंडल अधिका-यांसाठी मार्गदर्शिका' माझ्याकडून लिहून घेतली आणि स्वतःच्या विवेचक प्रस्तावनेसह प्रकाशित करून सर्वांना पाठवली. घरी आपल्या पत्नीला आवर्जून सांगितले, 'तू म्हणत असतेस ना, मी दिवसभर अखंड न थकता बैठकांमधून बोलत असतो. आज माझ्या चंद्रकांतनं माझ्यावर ताण केली आहे. किती छान लेक्चर दिलं' असं कौतुक माझ्या वाट्यास पुन्हा आलं नाही.\nसर, आपला ध्येयवाद मला मोह घालतो. प्रशासकीय अधिका-यांत मोजक अपवाद वगळले तर तो इतिहासजमा झाला आहे, असं मला खेदानं म्हणावल वाटतं ध्येयवाद कृतीत आणण्यासाठी लागणारी व्यावहारिकताही तुमच्याजव होती. नेमकं नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत तुम्ही या सम हो होतात. प्रशासनात काम करताना केवळ 'मी प्रयत्न करीन, फळाची आशा धरणार नाही' हा गीताप्रणीत अनासक्त कर्मयोग चालत नाही. कारण विकास कामात लक्ष्यं ठरवावी लागतात आणि प्रयत्नपूर्वक गाठावी पण लागतात: आपण या अर्थाने आसक्त कर्मयोगी होतात. विकास कामाचे लक्ष्यरूपी फळे मिळण्याची आशा धरणारे, पण ही फळं आम नागरिकासाठी होती. म्हण दुस-या अर्थानं अनासक्तही. ही छानशी गुंतागुंत म्हणजे तुमचं वेगळं, लोभस दुर्मीळसं व्यक्तिमत्त्व. सर, हे लिहिताना मी यत्किंचितही अतिशयोक्ती करा नाही. बिलीव्ह मी\nअण्णा हजारे यांना आपल्याबद्दल माहीत आहे की नाही, याची मला कल्पना नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईत त्यांच्यासारखाच आपल्या क्षेत्रात शांतपणे, कोणतीही पोझ न घेता लढणारा एक खंदा लढवय्या म्हणजे तुम्ही आहात सर तुम्ही किती नि:स्वार्थी आहात हे मी अनुभवलं आहे. कलेक्टर दौ-यात रेस्ट हाऊस टाळून कुठे चहा-फराळ आपण करीत होता. जेव्हा बिल द्यायला पुढे सरसावलो तेव्हा तुम्ही मला, 'मी सिनियर आहे. बिल देणार' असे म्हणून ते आपण सहजतेनं दिलंत, हे कुणाला सांगितले तर वाटेल तुम्ही किती नि:स्वार्थी आहात हे मी अनुभवलं आहे. कलेक्टर दौ-यात रेस्ट हाऊस टाळून कुठे चहा-फराळ आपण करीत होता. जेव्हा बिल द्यायला पुढे सरसावलो तेव्हा तुम्ही मला, 'मी सिनियर आहे. बिल देणार' असे म्हणून ते आपण सहजतेनं दिलंत, हे कुणाला सांगितले तर वाटेल दौ-यामध्ये आपल्या बंदोबस्तात कुणाला एक पैची तोशीश लागू याची दक्षता घेणारा अधिकारी तुमच्या रूपात दिसला. आपल्या कार्यक्षेत्रात कुठे व कसा भ्रष्टाचार होतो हे जाणून ती सारी छिद्रे लिंपण्याची आप प्रशासनशैली अजोड होती. तुमच्या बदलीनंतर शहरात जाहीर नागरी निरोप समारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निरोप देताना निवासी उपजिल्हाधिकारी गहिवरले होते, तेव्हा तुम्ही अवघ्या दोन मिनिटात शांतपणे सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानून निरोप घेतला. भावभिजल्या प्रदीर्घ भाषणाची आमची अपेक्षा. पण तुम्ही कमळाप्रमाणे पाण्यापासून अलिप्त रहाणाऱ्या जातीचे. आम्हीच तुमच्यामध्ये नको तेवढे गुंतलो होतो.\nआजही तुमच्यासोबत तेव्हा काम करणारे तेवढेच गुंतलेले आहोत. माझी खात्री आहे. पण तरीही तुमच्या तटस्थतेचे अनुकरण करीत आहोत. पण आज परिस्थितीच एवढी विपरीत आहे की, तुमच्या ध्येयमार्गाप्रमाणे चालताना दमछाक होते. प्रसंगी तत्त्वाला मुरड घालावी लागते. डोळ्यासमोर कातडे ओढत, काही गोष्टी समजल्याच नाहीत असे दर्शवावे लागते. आपण पण हताश, उदास, निराश तर झालो नाहीत ना अशी कधी शंका येते. छे असा विचार मनात आलाच कसा असा विचार मनात आलाच कसा म्हणून मी स्वत:वरच रागावतो. माझ्या हातून हे पत्र कधीच पोस्ट होणार नाही. कारण तुमच्यावर लिहिण्याच्या बहाण्याने माझी मलाच शोधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न आहे. तुमच्या परिपूर्णतेच्या ध्यासात तो बसणार नाही, याची मला कल्पना आहे. म्हणून ते मी माझ्याजवळच ठेवणार आहे. आणि दरवर्षी शिक्षक दिनी ते वाचून तुम्हाला माझे प्रशासनातले आदर्श गुरू म्हणून वंदन करीत भावांजली वाहणार आहे.\nगर्दीचं मानसशास्त्र आणि प्रशासन\nपश्चिम महाराष्ट्रात शिंगणापूरची यात्रा ही एक महत्त्वाची व भाविकांची प्रचंड गर्दी होणारी यात्रा. चंद्रकांतची तेथे प्रशिक्षण कालावधीमध्ये चार महिन्यासाठी, अनुभवासाठी, तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली.\nमहसूल खात्याच्या शिरस्त्याप्रमाणे चंद्रकांतनं पोलीस, परिवहन व आरोग्य आदी विभागांची बैठक घेऊन यात्रेची तयारी केली. ग्रामपंचायतीशी चर्चा करून मंदिर परिसर व गावात यात्रेकरूंच्या दर्शनाची व्यवस्था केली.\nचंद्रकांतला त्याचे सर्व अधिकारी पुन्हा पुन्हा आश्वस्त करत होते की, ‘सर, शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा आहे, कावड घेऊन येणा-या यात्रेकरूंचा क्रम, शिरस्ता ठरलेला आहे, त्याची एक परंपरा व संकेत निर्माण झाले आहेत. त्यानुसार यात्रेकरू शांतपणे व शिस्तीत दर्शन घेतात व कावडीचं पाणी महादेवावर घालून यात्रेची भक्तिपूर्ण वातावरणात सांगता होते. आपण काळजी करू नका. सारे व्यवस्थित होईल.'\nउपअधीक्षक दर्जाचे पोलिस अधिकारी पण चंद्रकांतला अशाच पद्धतीने आश्वस्त करत होते. पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. यात्रा पूर्णपणे शांततेत पार पडेल.'\nयात्रेची सुरुवात भक्तिपूर्ण वातावरणात झाली. चंद्रकांत तेथील तलाठ्यास घेऊन गावात फिरून यात्रेची व्यवस्था पाहात होता. बसेसची पार्किंगची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय नीट झाली आहे का याचा त्यानं जातीनं पाहणी करून घेतली. मग तो वर मंदिराच्या परिसरात आला. यात्रेकरू शांततेमध्ये दर्शन घेत होते. मुंगी घाटातून अनेक कावडी येत होत्या. परंपरा व संकेताप्रमाणे त्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात होता.\nतासाभराच्या पाहणी दौ-यानंतर चंद्रकांत आश्वस्त झाला. यात्रा नीटपण पार पडेल अशी आता त्याला खात्री वाटत होती. नवी नियुक्ती, कोणताही पूर्वानुभव नाही, त्यामुळे तो गेले काही दिवस अधिक सावध होता. पण पूर्ण तयारी झाल्यामुळे मनोमन खात्री पण होती. त्याचं आता फळ मिळताना दिसत होता. तलाठी त्याला म्हणाला, 'सर, मुंगी घाटातून अत्यंत अरुंद मार्गावरून कावड घेऊन यात्रेकरून येताना जे दृश्य दिसतं, ते फार पाहण्यासारखं आहे. ते पाहायला जायचं का\nएखाद्या छोट्या पण प्रचंड कुतूहल असलेल्या बालकाप्रमाणे यात्रेमधील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक दृश्य चंद्रकांत पाहात होता व यात्रेमधला जिवंतपणा व रोमांचकता टिपत होता. त्यामुळे मुंगी घाटातून येणारे कावडधारी यात्रेकरून पाहायला तोही उत्सुक होता.\nतो व तलाठी घाटमाथ्यावरील दरीच्या टोकाजवळ गेले व खोल दरीकडे पाहताना चंद्रकांत अचंबित झाला. दूरवर पसरलेली खोल दरी व प��यवाटेवरून कावड घेऊन येणारे यात्रेकरू मुंगीसारखे दिसत होते. किती असीम श्रद्धा, जी यात्रेकरूंना खडतर पायी प्रवासाला प्रवृत्त करते व नामघोषात शारीरिक कष्टाचा विसर पडू शकतो. चंद्रकांत तसा नास्तिक, पण एक महसूल अधिकारी म्हणून यात्रा व्यवस्थापन करणे ही त्याची जबाबदारी होती. ती निभावताना व यात्रेचा अनुभव घेताना त्याला वाटलं की, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या सीमारेषा किती पुसट आहेत श्रद्धेचं एक आंतरिक बळ असतं, पण त्याचा समाजधारणेसाठी किती उपयोग होतो हा खरा प्रश्न आहे.\nत्याचवेळी एक पोलीस कर्मचारी पळत आला, घाबऱ्या स्वरात तलाठ्याचा कानाला लागत काही बोलू लागला. काही विपरीत तर घडलं नाही ना अशी शंका चंद्रकांतच्या मनाला स्पर्शून गेली. तो गंभीर चेह-यानं त्या दोघांची देहबोली पाहात होता.\nकाही क्षणांनी तलाठी त्याच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला, 'सर, आपण मंदिराच्या प्रवेशद्वारी तातडीनं गेलं पाहिजे. पोलीस व यात्रेकरूंमध्ये काहीतरी बाचाबाची झालेली दिसतेय. यात्रेकरू खवळलेले आहेत असं हा पोलीस म्हणतोय.'\nचंद्रकांत जलदगतीनं काही क्षणातच मंदिर परिसरात पोहोचला. मंदिराचं प्रवेशद्वार बंद झालं होतं. यात्रेकरूंची रांग खोळंबली होती. त्यांच्यात प्रचंड चलबिचल व अस्वस्थता दिसत होती. क्षणभर थांबून चंद्रकांतनं सर्वत्र भिरभिरती नजर टाकली व वातावरणाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक पोलीस अधिकारी आला व म्हणाला, 'सर, मी सब इन्स्पेक्टर खान. वातावरण तप्त आहे.'\nचंद्रकांतनं त्याच्याशी व इतर कर्मचा-यांशी बोलून माहिती घेतली व लक्षात आलं की, इन्स्पेक्टर खाननी कावडधारी यात्रेकरूंना प्राधान्यानं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांग सोडून प्रवेश दिला जातो, त्याची माहिती नसल्यामुळे पोलिसीपद्धतीने हडेलहप्पी करीत कावडधारकांना अडवलं व रांग सोडून आत प्रवेश दिला नाही, त्यामुळे यात्रेकरू चिडले. त्यातील काहींनी सोबत आणलेले हातातले नारळ पोलीसांवर फेकून मारायला सुरुवात केली. परंतु त्यांच्या काही प्रमुख नेत्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केलं. या गडबडीमुळे मंदिराच्या पुजा-यांनी मंदिरामध्ये गडबड होऊ नये म्हणून व मंदिर सुरक्षेसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर्स पर्यंत लागेली भक्तांची लांबलचक रांग पुढे सरकेनाशी झाली होती. खाली रांगेतील शेवटच्या लोकांना काय झालं हे कळत नव्हतं, त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता. 'मि.खान. तुम्हाला खालचे कर्मचारी सांगत होते तरी परंपरेनुसार कावडधारकांना रांग थांबवून प्रवेश देणं आवश्यक होतं, पण तुम्ही ते रोखलं. हे ठीक नाही केलं.'\n‘पण सर, आता वातावरण तप्त झालं आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली आहे; आपण तालुका मॅजिस्ट्रेट आहात. आम्हाला गरज पडला तर लाठीचार्ज व गोळीबारची परवानगी द्यावी.\nचंद्रकांत एकदम ओरडला, ‘स्टॉप मि.खान डोंट अटर अ सिंगल वर्ड . आय विल हँडल द सिच्युएशन.'\nत्याच्या मनातं विद्युत वेगानं विचार येत होते. खाननी गोळीबारची परवानगी मागितली. ती नक्कीच काही यात्रेकरूंनी ऐकली असणार. त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्वाभाविकपणे भीतीची असणार. एकाकडून दुस-याकडे ही बातमी हां हां म्हणता पसरणार आणि गर्दीचं मानसशास्त्र असं असतं, की लोक अशावेळी सैरभैर होतात व पळापळी-चेंगराचेंगरी सुरू व्हायला वेळ लागत नाही. इथ पण असं होऊ शकतं. ते थांवबलं पाहिजे. त्याक्षणी काहीतरी परिणामारक कृती केली पाहिजे.\nआणि चंद्रकांतनं एक खेळी केली. तो मोठ्याने ओरडला. 'इन्स्पेक्टरसाहेब, हे यात्रेकरू आहेत, लुटारू व दरोडेखोर नाहीत. ते नेहमीच शांततेत व शिस्तीत यात्रा पार पाडतात. मला तुमच्या पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. तुम्ही इथून निघून जा. मी एकटा इथे पुरे आहे. हे शंभू महादेवाचे भक्त आहेत, त्यांना मी विनंती करीन, ते शांतपणे दर्शन घेतील. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा.\nआपला अपमान झाला या भावनेने चिडून खान पाय आपटीत निघून गेला\nचंद्रकांतला अपेक्षित परिणाम दिसून आला. वातावरण हळूहळू शांत होत गेलं, “होय, आम्ही यात्रेकरूच आहोत. गुंड, लुटारू नाहीत. आम्हाला परंपरेनुसार शिस्तबद्ध दर्शन घेता येतं. त्यासाठी कशाला हवा पोलीस बंदोबस्त\nयात्रेकरूंच्या या बदलत्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेऊन वातावरण पूर्णत: सुरळीत करावं म्हणून चंद्रकांतनं आणखी एक खेळी खेळली.\nमंदिराच्या बंद प्रवेशद्वारी हातात माईक घेऊन तो म्हणाला, “शांत व्हा. यात्रेकरूंनो, शांत व्हा. कावडधाऱ्या बाबांचा पोलिसांनी अपमान केल्याबद्दल मी, तुमचा तहसीलदार, क्षमा मागतो. माझा तुमच्या भाविकतेवर विश्वास आहे. तुम्हाला फक्त दर्शन हवं आहे. ते दहा मिनिटात सुरू होईल. मी तुमच्या भरवशावर मुद्दाम पोलिसांचा मं��िरावरील बंदोबस्त काढून घेतला आहे. तुम्ही रांगेत शांतपणे दर्शन घ्या.\"\nमंदिराच्या पुजा-यांना, एक सेकंदाला एक या किमान गतीनं यात्रेकरूंना दर्शन घेता यावे याचे नियोजन समजावून सांगून त्याने मंदिराचे दार उघडले.\nत्यानंतरचे दोन तास त्या मंदिराच्या प्रवेशद्वारी माईकवर चंद्रकांत कीर्तनप्रवचनाच्या शैलीत बोलत होता आणि त्यांच्या श्रद्धेला, परंपरेला जागवत होता. यात्रेकरू शांत व शिस्तबद्ध राहून दर्शन घेत होते. ....\nचंद्रकांत तिथं उभा होता. एकटा, नि:शस्त्र वातावरणानं जर विपरीत वळण घेतलं असतं तर त्याची खैर नव्हती. त्याच्यापुढे साता-याहून निघालेले पोलीस अधीक्षक व त्यांची पोलीस पार्टी येईपर्यंत दुसरा पर्याय नव्हता. त्याचं यात्रेकरूंच्या मानसिकतेचं आकलन अचूक ठरलं होतं. त्यांच्यासमोर ढालीसारखं उभं राहणं परिणामकारक ठरलं होतं.\nपोलीस अधीक्षकांसोबत त्यांचे प्रशासनातले पहिले गुरू जिल्हाधिकारी व्ही. पी. राजा आले होते. त्यांनी बंदोबस्त लावला आणि चंद्रकांतनं सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढील सारी यात्रा सुरळितपणे पार पडली.\nएका आठवड्यानंतर महसूल आणि पोलिस अधिका-यांच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी चंद्रकांतला हा “ऑन-द-स्पॉट' अनुभव कथन करायला लावला. अधिका-यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. समारोप करताना कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचे अनुभवसिद्ध विचार मांडले.\n\"धार्मिक यात्रा-सणांच्या बंदोबस्ताची ड्युटी करताना त्याबाबतची परंपरा व धार्मिक रीतिरिवाजांची पूर्ण माहिती आवश्यक आहे. या प्रकरणात खान यांना मंदिराच्या बंदोबस्ताला ठेवणं ही प्रशासनाची चूक होती. ते मुस्लीम आहेत म्हणून हिंदू धर्मीयांच्या यात्रेच्या बंदोबस्ताला त्यांना ठेवू नये, असं मला म्हणायचं नाही. त्यांना यात्रेचे ज्ञान नव्हतं आणि त्यांनी करून घ्यायचा प्रयत्न केला नाही म्हणून. बाब अगदी साधी होती. कावडधारी महत्त्व त्यांनी जाणून घेतलं असतं तर त्यांच्याशी हुज्जत घातली नसती आणि हा प्रसंग उद्भवला नसता\n“दुसरी बाब, मॉब सायकॉलॉजीची कल्पना अभ्यासानं वा अनुभवाने येते. कलावंत प्रवृत्तीच्या अधिका-यांना ती मूलत:च असते. चंद्रकांतनं गर्दीच मानसशास्त्र ओळखलं. मॉब कंट्रोल करण्यासाठी गोळीबाराची परवानगी मागणं म्हणजे गर्दीत घबराट माजवणं होय.' आणि असा प्रकार पोलिसांनी तर कधीच करू नये हे जाणून, सर्वांसमक्ष चंद्रकांतनं पोलिसांना शिव्या घातल्या आणि जनेतला आश्वस्त केलं की गोळीबार मुळीच होणार नाही. प्रशासकाला तडकाफडकी निर्णय घ्यावा लागतो.\n“या घटनेतला तिसरा पैलू म्हणजे जनतेला सामोरे जाणे. प्रक्षोभक प्रतिक्रियेचा संभव असूनही जनतेमध्ये जाणे, मिसळणे आणि त्यांच्या चांगुलपणाला आवाहन करणं हे फार महत्त्वाचं आहे.\n“आम्ही तेथे पोहोचेपर्यंत दोन तास प्रवेशद्वारी थांबून चंद्रकांतनं चक्क कीर्तनवजा भाषण करीत वेळ मारून नेली. या ठिकाणी त्याचं धर्मभान आणि मॉब सायकॉलॉजीची जाण यांचा उपयोग झाला.\nही प्रशासनासाठी एक नमुनेदार केसस्टडी ठरू शकते. या तीन सूत्राचा विचार करावा, असा प्रसंग आला तर शांत चित्तानं पण धैर्यपूर्वक सामार जावं.\"\nवाचकहो, जिल्हाधिका-यांनी या प्रसंगाच्या निमित्ताने जे विवेचन केले ते कायदा व सुव्यवस्था प्रशासनाचे सार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रसंग हा अधिका-यांच्या मॉब सायकॉलॉजीच्या परीक्षेचा क्षण असतो. त्यात अपयश आलं आणि परिणामी दंगल उसळली तर ती त्यांच्या कमतरतेची निदर्शक असते.\nगर्दीचं मानसशास्त्र जाणण्यासाठी मानवी मनाची आणि सामाजिक वर्तनाचा जाण असणं हे आवश्यक आहे.\nगर्दीच्या मानसशास्त्राचे एकाच वेळी दोन परस्पर विरोधी पैलू असतात.\nगर्दीतील माणसे एकाच वेळी हिंसक बनू शकतात किंवा भयभीत- पलायन करण्याच्या मन:स्थितीत असतात. यात्रेच्या प्रसंगात हे दोन्ही पैलू दिसून आले खानने कावडधाऱ्यांशी पोलिसी खाक्यानं हुज्जत घालताच भाविक यात्रेकरून संतप्त होत, हातातले नारळ फेकून लाठीधाऱ्या पोलिसांना जखमी करायचे हिंसक प्रयत्न केला. गोळीबारासारखी पोलीस कारवाईची भाषा ऐकताच ही जनता भयभीत होऊन पलायनाच्या मन:स्थितीत आली होती. अर्थात, तो भाग चंद्रकांतनं टाळला ही बाब निराळी पण गोवारी हत्याकांड ही समुदाया भीतीनं पळापळ आणि चेंगराचेंगरीतून झालेली दुर्घटना आहे. ते पोलीस अधिका-यांचे मॉब सायकॉलॉजीच्या गलथान हाताळणीचं अपयश म्हटलं पाहिजे.\nगर्दी आणि अफवा यांचे अतूट नातं असतं. कावळा उडाला तर म्हैस उडाली अशा विपर्यस्त अतिरंजित, पद्धतीनं अफवा पसरत असतात. शिंगणापूरबाबत चंद्रकांत इनसायडरला म्हणाला, “जस्ट इमॅजिन खाननं मला गोळीबार करावा लागेल असे फक्त म्हटलं होतं. अजून रीतसर परवानगी तालुका दंडाधिकारी म्हणून मागितली नव्हती आणि ती मी त्यानंतर गरज भासली तर दिली असती वा नाकारली असती, पण केवळ त्या उद्गारानं अफवा पसरल्या गेल्या असत्या, त्याचा क्रम असा राहिला असता. एक - पोलिसांनी गोळीबाराची परवानगी मागितली. दोन - रावसाहेबांनी ती दिली, तीन - पोलिसांनी पब्लिकला घेरलं आणि प्रथम हवेत व मग नेम धरून गोळीबार सुरू केला. चार - काही माणसं जखमी तर काही मृत, इ.इ.\"\nपहिली अफवा कानावर पडते, ती हातोहात दुसरीकडे पोचवताना त्यात स्वत:च्या अनुभवाची आणि कल्पनेची भर घालून दिली जाते. मूळ 'कावळा उडाला' असेल तर शेवटचा माणूस 'म्हैस उडाली' असं छातीठोकपणे सांगतो. \"मी प्रत्यक्ष म्हैस उडताना पाहिली आहे.\" असे ठामपणे विधान करायला तो कचरत नाही. त्यामुळे अफवा सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू होताच वरिष्ठ अधिका-यांनी जनतेला विश्वासात घेऊन तिचं आधीच निराकरण करणं श्रेयस्कर \nएकटा माणूस हा वैयक्तिकरित्या चांगला किंवा वाईट असू शकतो. पण समूहात तो नेहमीच अधिक चांगला असतो. समूहमनाचं हे सामुदायिक शहाणपण; तसंच, श्रद्धा, चांगुलपणा जाणून आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना चुचकारण्यासाठी, शांत करण्यासाठी त्या बाबींचा कौशल्यानं उपयोग केला पाहिजे.\nचंद्रकांतनं शिंगणापूरला आलेल्या यात्रेकरूंची श्रद्धा व यात्रा निर्विघ्न पार पडावी ही भावना ओळखून 'तुम्ही भाविक यात्रेकरू आहात, कुणी गुंड, लुटारू नाही. दर्शनासाठी पोलिस बंदोबस्त नसला तरी तुम्ही रांग लावून शांतपणे दर्शन चऊ शकता' असे म्हणत त्यांच्या नाडीवर नेमके बोट ठेवून त्यांना आश्वस्त कल. आणि त्यांच्यात मिसळत संवाद करीत त्यांना शांत केलं\nसमूहमनाचा स्वाभाविक चांगुलपणा, शांततावादी वृत्ती आणि समंजसपणा ही खरे तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वरदान ठरणारी बाब आहे. तिचं महत्व व सामर्थ्य जाणण्यात अधिकारी कमी पडतात म्हणून तणाव-दंगली हातात, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे.\nकायदा व सुव्यवस्था सुरळीत राखायची असेल तर अधिका-यांनी जनताभिमुख असणं आणि त्यांच्याबद्दल जनतेत विश्वास असणे हेही महत्त्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिंसक, बेकाबू झालेल्या जमावापासून पोलीस इन्स्पेक्टरला एस.एम.जोशींनी मिठी मारून वाचवलं. हा प्रसंग अनेक वाचकांना माहीत असेल. इथे हे लक्षात घ्यावं लागेल, की एस.एम.जोशी हे सर्वांना आदरस्थानी वाटणारे सत्त्वशील असे लोकनेते होते. ते मध्ये पडल्यानंतर हिंसक जमाव शांत झाला. त्यापूर्वी नौखालीमध्ये पूर्ण सैन्य जे करू शकले नाही ते महात्मा गांधींनी (माउंटबॅटनच्या शब्दात ‘वन मॅन आर्मी'नं) दाखवलं आणि हिंदु-मुस्लीम दंगलींना काबूत आणून शांतता प्रस्थापित केली. दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनताभिमुख वृत्तीनं आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे; तरच अशी तणावांच्या प्रसंगी जनता त्यांना प्रतिसाद देऊ शकते.\nएकूणच, गर्दीचं मानसशास्त्र ही अभ्यासानं आणि अनुभवानं आत्मसात करण्याची गोष्ट आहे. त्याची ‘बॉटमलाईन' ही अर्थातच, माणसाचं मन पुस्तकासारखं वाचण्याची कला अंगी बाणवणं ही आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathimarginal-rise-temperature-maharashtra-24966?page=2", "date_download": "2020-09-30T08:59:20Z", "digest": "sha1:OTH3LIFY66W5KOU5HC7H6ZK5EJRQKTDH", "length": 15730, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,marginal rise in temperature, Maharashtra | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकिमान तापमानात किंचित वाढ\nकिमान तापमानात किंचित वाढ\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अनेक भागात दाट धुके आणि दव पडत आहे. मुख्यत: निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी राज्याचा किमान तापमानात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. विदर्भातील वर्धा येथे राज्यातील नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अनेक भागात दाट धुके आणि दव पडत आहे. मुख्यत: निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी राज्याचा किमान तापमानात किंचित वाढ झा��्याचे दिसून आले. विदर्भातील वर्धा येथे राज्यातील नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nतापमानात चढ-उतार सुरू असून, कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. १३) उत्तर प्रदेशातील बरेली येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हे वगळता सर्वच ठिकाणी तापमान २० अंशांपेक्षा खाली आले आहे.\nबुधवारी (ता. १३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.४ (३), नगर १६.० (१), जळगाव १९.२(४), कोल्हापूर २०.६(३), महाबळेश्वर १६.१(१), मालेगाव १८.६ (४), नाशिक १७.८ (४), सांगली २१.० (३), सातारा १७.९ (२), सोलापूर २०.० (२), अलिबाग २३.५ (२), डहाणू २४.२ (३), सांताक्रूझ २३.८ (२), रत्नागिरी २२.७ (१), औरंगाबाद १५.७ (१), परभणी १६.५ (०), नांदेड १७.५ (१), उस्मानाबाद १७.० (१), अकोला १७.५ (०), अमरावती १७.४ (-१), बुलडाणा १७.८ (१), चंद्रपूर १८.८ (१), गोंदिया १६.० (-१), नागपूर १६.५ (०), वर्धा १४.५ (-२), यवतमाळ १७.० (०).\nपुणे थंडी धुके सकाळ विदर्भ हवामान उत्तर प्रदेश कोकण महाराष्ट्र नगर जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड उस्मानाबाद अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nऊस तोडणी काम��ारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nकृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...\nमहिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...\nराज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...\nएक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...\nसूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...\nकृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...\nशेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...\nसोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...\nकेळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...\nअडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...\nकृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...\nसेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/fund", "date_download": "2020-09-30T09:47:51Z", "digest": "sha1:4KJ4VNWVONAJ32K7DACL3RQ3GGNRLV6U", "length": 5564, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "fund", "raw_content": "\nग्रामपंचायतींच्या सौर ऊर्जेसाठी 30 लाख रुपयांचा निधी - फटांगरे\nआ. काळेंनी आणलेला निधी पालिकेकडेच\nजिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना 25 कोटी 62 लाखांचा निधी\nकाष्टी, श्रीगोंदा, आढळगाव ते जामखेड रस्त्यासाठी 217 कोटींचा निधी\nजिल्हा परिषदेस निधी प्राप्त\nकोव्हिड सेंटर उभारणीसाठी मनपाला दहा कोटींचा निधी द्या\nकरोनाने आवळल्या जिल्हा परिषदेच्या आर्थिक नाड्या\nविविध रस्त्यांसाठी 20 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध - आ. विखे\nआदिवासी गावांच्या विकासासाठी 160 कोटी रुपयांचा निधी वितरीत\nपळविलेल्या निधीसाठी झेडपी पालकमंत्र्यांकडे मागणार दाद\nनिळवंडे प्रकल्पसाठी यावर्षीचा निधीबाबत जलसंपदा विभाग अनभिज्ञ\nनगर जिल्ह्यासाठी 85 कोटी\nदलित वस्ती सुधार योजनेचा निधी पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला \nजळगाव : जिल्हा परिषदेच्या विकास निधीला करोनाचा फटका\nपालकमंत्र्यांचे पवारांना झुकते माप\nमार्चपूर्वी वितरित झालेल्या निधीतून बांधकामासह अन्य कामांना मंजूरी\nनगर जिल्ह्यात करोना निवारणार्थ 2 कोटी 30 लाखांचा निधी\nकरोना रोखण्यासाठी आमदार निधी\nशेतकरी सन्मान योजनेतील 120 कोटींचा निधी प्राप्त\nसप्तश्रृंगी माता निवासीनी देवी ट्रस्ट कडुन २१ लाखांची मदत जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-thane/2019/kalyan", "date_download": "2020-09-30T09:44:03Z", "digest": "sha1:E4WZYQPE6PWUU36YSTXZWQLQDXKBP22K", "length": 12467, "nlines": 178, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Kalyan 2019 - 20 | रेडि रेकनर ठाणे २०१९ - २०", "raw_content": "\nमूल्य दर २०१९ - २०\nकल्याण २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आ��्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक ��र्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://amara.org/en/videos/vKJqKVtk9Zti/mr/2795686/?tab=activity", "date_download": "2020-09-30T09:56:37Z", "digest": "sha1:CFW4DFRLEY65LI2YDJNJJUGL3UIWZLXA", "length": 4674, "nlines": 109, "source_domain": "amara.org", "title": "Marathi - Hour of Code - Mark Zuckerburg teaches Repeat Loops | Amara", "raw_content": "\nअवर ऑफ कोड - मार्क झुकरबर्ग शिकवतो आहे रिपीट लूप्स\nकॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते,\nआपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा\nकरावी लागली तर खूप कंटाळा येतो.\nपण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा\nअगदी कोट्यावधी वेळा करू शकतो,\nतेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या\nउदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला\nईमेल पाठवून happy birthday म्हणायचं\nमला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर\nपण कोडच्या फक्त काही ओळी लिहून,\nमी एका सिस्टी��द्वारे फेसबुकवरच्या\nसगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या\nहेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच\nआणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते.\nया उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला\nहलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण\n\"repeat\" ब्लॉक वापरू शकतो.\nम्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर\nकॉम्प्युटरला \"move forward\" कमांड\nपाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत\nप्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता.\nकिंवा तुम्ही कॉम्प्युटरला \"move forward\"\nते 5 वेळा \"repeat\" करायला सांगू शकता,\nम्हणजे तीच गोष्ट घडेल.\nत्यामुळं हे करण्यासाठी \"move forward\"\nआणि ती \"repeat\" ब्लॉकमध्ये ठेवा.\nमग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं\nपुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा\nपुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा.\nआता अजून एक गोष्ट म्हणजे\nतुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स \"repeat\"\nया उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि\nडावीकडे वळायला सांगत आहात,\nआणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे.\nमस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)\nअवर ऑफ कोड - मार्क झुकरबर्ग शिकवतो आहे रिपीट लूप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/brand-ambassador-history-ambassador-car-1422002/", "date_download": "2020-09-30T10:56:04Z", "digest": "sha1:ALJ34NNARB3VW6H7XHO35I4AQHT4OC33", "length": 17200, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "brand ambassador history ambassador car | ब्रॅण्डनामा : अ‍ॅम्बेसेडर | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nभारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सी. के. बिर्ला ग्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली.\nकाही ब्रॅण्ड त्यांच्या नावाचा असा करिश्मा दाखवतात की त्यांच्या मूळ नावाचा अर्थ काही असो, आपण ते नाव ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर ते उत्पादनच उभं राहातं. अ‍ॅम्बेसेडर म्हणजे सदिच्छादूत हा अर्थ पूसट करून अ‍ॅम्बेसेडर म्हणजे कार हे समीकरण जुळवणारा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर भारतीय मनाच्या खूपच जवळचा आहे. या अ‍ॅम्बेसेडरची कहाणी जितकी जिव्हाळ्याची तितकीच हुरहुर लावणारी. कारण हा ब्रॅण्ड आता आपल्या आठवणींतच उरलाय. या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरची कहाणी एखाद्या संस्थानिकाच्या कहाणी सारखीच..खूप वैभवानंतर गतस्मृतीत गेलेली.\nभारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सी. के. बिर्ला ���्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली. ऑक्सफर्डमधल्या मॉरिस मोटर लिमिटेडने बनवलेल्या मॉरिस ऑक्सफर्ड सिरिज थ्री या मॉडेलने त्याकाळात सर्वाचीच मनं जिंकली होती. या मॉडेलवर आधारित कार भारतात हिदुस्थान मोटर्सने निर्माण करायचे ठरवले आणि अवतरली ही अ‍ॅम्बेसेडर कार. हिची नाळ इंग्लंडच्या कार मॉडेलशी जुळली असली तरी भारतात हिचे उत्पादन करताना अस्सल भारतीय मानसिकतेचा विचार निश्चितच झाला होता. भारतात यशस्वीपणे निर्माण झालेला हा पहिला कार ब्रॅण्ड.\nकार म्हणजे चैन किंबहुना श्रीमंती समजली जाण्याच्या काळात ही भलीमोठी कार रस्त्यावर उतरली असेल तेव्हा तिच्याकडे किती कौतुकाने पाहिलं गेलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या ताफ्यातल्या शुभ्र पांढऱ्या किंवा काळ्याभोर अ‍ॅम्बेसेडरने जी राजमान्यता, जे यश मिळवले ते क्वचितच कुठल्याही दुसऱ्या कार ब्रॅण्डला मिळालं असेल. अ‍ॅम्बेसेडर बाळगणं हा स्टेटस सिम्बॉल बनला. लाल दिव्यासह ऐसपैस धावणाऱ्या अ‍ॅम्बेसेडरची शान इतकी वाढली की, १९८४ मध्ये वर्षांला २४००० कार्सचं उत्पादन कंपनी करत होती. हा आकडा त्या काळाच्या तुलनेत विलक्षण होता.\nब्रिटिश मूळ असलं तरी अ‍ॅम्बेसेडर ही निश्चितच पूर्णपणे भारतीय वळणाची होती. भारतीय रस्त्यांची नस व मानसिकता तिला उत्तम कळली होती. दणकट शरीर, जबरदस्त इंजिन, विश्वासार्ह सुरक्षा यामुळे ही भारतीयांची शान बनली. King of the Indian road हे या कारचं केलेलं वर्णन अचूक आहे. अ‍ॅम्बेसेडर हे भलंमोठं नाव प्रेमाने ‘अ‍ॅम्बी’ झालं. एक काळ होता, चित्रपट असो वा वास्तवातील राजकारणी नेत्याचं आगमन अ‍ॅम्बेसेडरशिवाय अशक्य होतं. आपल्याकडे ‘गजान्तलक्ष्मी’ ही संकल्पना दारात हत्ती झुलावा इतकी संपत्ती असणाऱ्या धनिकासाठी वापरली जाते. त्याप्रमाणेच दारात अ‍ॅम्बेसेडर उभी असणं सन्मानचिन्ह ठरलं.\nहिंद मोटर्सने गुजराथमधला त्यांचा कारखाना या कारसाठी खास पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथे हलवला. आजही उत्तरपाराजवळच्या एका रेल्वे स्टेशनचं नाव ‘हिंद मोटर्स’ असं आहे. अ‍ॅम्बेसेडर कारचं भारतीय मनातलं स्थानच यातून अधोरेखित होतं. आपण ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असा शब्दप्रयोग करतो; पण अ‍ॅम्बेसेडर हे नावच एक ब्रॅण्ड असल्याने कदाचित त्यांना विशिष्ट लोगोची गरज पडली नाही. मात्र सर्वाधिक काळासाठी सातत्याने वापरली गेलेली नेमप्लेट याकरता अ‍ॅम्बेसेडरचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्या काळात रॅली व रेसिंग, दोन्हीकरता ही कार वापरली जायची हे कळल्यावर गंमत वाटते.\nएकीकडे अ‍ॅम्बेसेडरचा हा श्रीमंती थाट तर दुसरीकडे काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या रूपातून सर्वसामान्यांच्या मनामनात केलेलं घर ही या ब्रॅण्डची दुसरी ओळख. टॅक्सी पकडताना केवळ मागून अ‍ॅम्बेसेडर टॅक्सी येतेय याकरता समोरची रिकामी टॅक्सी तुम्हीही सोडून दिली असेल तर ही We all are in love with Amby till eternity.\nकाळ बदलला. लोकांच्या गरजा बदलल्या. छोटय़ा सुटसुटीत कार्ससाठी मागणी वाढली व मग मागणी अभावी २०१४ पासून अ‍ॅम्बेसेडर कारचं उत्पादन बंद झालं. एका दिमाखदार पर्वाचा शेवट झाला. आजही नेटवर कुठेकुठे अ‍ॅम्बेसेडरचं उत्पादन सुरू होण्याची शक्यता किंवा अमुक यांनी अ‍ॅम्बेसेडरचे हक्क विकत घेतले. अशा बातम्या वाचताना मनाला दिलासा मिळतो. हे प्रत्यक्षात येईल वा नाही कल्पना नाही, पण आजही अ‍ॅम्बेसेडर कार नुसतं म्हटलं तरी तो फुगीर, भक्कम, शाही थाट कारच्या रूपात डोळ्यासमोर तरळतो.. तिचे चाहते मग तिच्यासोबतच्या प्रवासाच्या आठवणी गुणगुणत राहतात..\nएक दूरसे आती है, पास आके पलटती है\nएक राह अकेलीसी, रूकती है ना चलती है\nये सोचके बैठी हूं, एक राह तो वो होगी\nतुमतक जो पहूंचती है, इस मोडसे जाती है\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n2 खाबूगिरी : ‘मनी’च्या मनींच्या गुजगोष्टी\n3 कॅलरी मीटर : घर का खाना आणि डाएट फूड\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post.html", "date_download": "2020-09-30T08:36:27Z", "digest": "sha1:7OD2XMABCMX5JXXIHQPAAV36QZQ3VLYO", "length": 9088, "nlines": 132, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: आजी आणि नातवंड", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nसोमवार, ३ सप्टेंबर, २०१२\nजगातल्या प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळेच समीकरण असते , त्यातल्या त्यात जर ते आजी आणि नातवंडांचे असेल तर 'नातवंडांची काळजी आणि त्यांच्या आईला टोमणे'\nमाझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला मुळात १० मुलं असल्याने नातवंडाची काही कमी नव्हती .... तरी मी म्हणजे मुलाचा मुलगा किंवा वंशाचा दिवा किंवा माझ्या १४ बहिणींच्या भाषेत 'दिवट्या' म्हणजे एक मोठे प्रस्थ होते .... संपूर्ण घराण्यात लाडावलेला एक आळशी आणि खादाड पोरगा म्हणजे 'मी' .... असे असून सुद्धा माझी आजी मला पाहिल्यावर , आईला बोलायची 'बिचाऱ्याची गालफट्ं बसली आहेत' ,'बरगड्या निघाल्या आहेत' , 'पोराला काही खायला देतेस कि नाही ' वगैरे वगैरे ..... आणि ह्याने जास्तच लाडात येऊन मी केविलवाणा चेहरा करायचो आणि आई स्वस्थ पण वेगळाच भाव.......\nत्या दिवशी माझ्या मुलीला पाहून आई बोलली 'किती बारीक झाली आहे \" .... लगेच आमच्या कन्येने केविलवाणा चेहरा केला आणि बायकोच्या चेहऱ्यावर आईचा पूर्वीचा भाव दिसला.... आणि मी गालातल्या गालात हासलो ....\nलेखक : Vishubhau वेळ: सोमवार, सप्टेंबर ०३, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसौरभ शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२ रोजी ११:४४:०० म.उ. IST\nजावे त्यांच्या देशा/वंशा... तेव्हा कळे...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-based-17-year-old-swimmer-sampanna-ramesh-shelarhas-set-a-world-record-to-double-cross-the-bangla-channel/articleshow/63765807.cms", "date_download": "2020-09-30T08:26:38Z", "digest": "sha1:ENIA5QJFWDMVYYFXYZQSM7ECCI7D7LXO", "length": 11897, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंपन्न शेलारने केली बांगला खाडी पार\nपुण्याच्या संपन्न शेलार या अवघ्या १७ वर्षांच्या जलतरणपटूने बांगला खाडीचे अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार केले आहे. बांग्लादेश समुद्रातील सेंट मार्टिन्स आयलँड ते टेकनॅफ जेट्टी आणि पुन्हा सेंट मार्टिन्स आयलँड हे तब्बल ३२.२ किलोमीटरचे सागरी अंतर ९ तास १० मिनिटांमध्ये त्याने पार केल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुण्याच्या संपन्न शेलार या अवघ्या १७ वर्षांच्या जलतरणपटूने बांगला खाडीचे अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार केले आहे. बांग्लादेश समुद्रातील सेंट मार्टिन्स आयलँड ते टेकनॅफ जेट्टी आणि पुन्हा सेंट मार्टिन्स आयलँड हे तब्बल ३२.२ किलोमीटरचे सागरी अंतर ९ तास १० मिनिटांमध्ये त्याने पार केल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया प्रसंगी प्रशिक्षक संपन्न शेलार, हर्षद इनामदार, रमेश शेलार, शारदा शेलार आदी उपस्थित होते. बांगलादेशातील एव्हरेस्ट अकादमीने या मोहिमेचे आयोजन केले होते. वाऱ्याची अनुकूलता, पाण्याखालील वातावरण असे विविध अडथळे पार करत आणि नारळपाणी, केळी, चॉकलेट या आहाराच्या जोरावर संपन्नने पार केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nआई रागावल्याने मुलीची आत्महत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nब्युटीक���सांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/dash-by-truck-to-four-ticket-checker-in-dehu-road-178968/", "date_download": "2020-09-30T10:00:07Z", "digest": "sha1:BZDCYKQLTZC4W4GSSRF5DGEKSQ52MVLD", "length": 10215, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nचार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले\nचार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले\nभरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर\nभरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.\nविठ्ठल कृष्णा माळी आणि नंदकुमार किसन राजपूत (रा. थेरगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर किसन चपटे (वय ४५) आणि गंगाराम साळुंखे (वय ५१, रा. पिंपळे गुरव) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड फाटा येथे हे चौघे जण तिकिटाची तपासणी करत होते. एका पीएमपी बसमधील तिकिटे तपासून रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये माळी आणि राजपूत यांचा मृत्यू झाला असून चपटे यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी य��थे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाई रस्त्यावर (फोटो)\n2 दाभोलकर हत्या : … या क्रमांकावर संशयितांबद्दल माहिती द्या\n3 दाभोलकर हत्या: घटनास्थळावर काढलेले फोटो\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/30/harish-salve-unelected-people-think-they-can-impose-will-through-courts/", "date_download": "2020-09-30T07:59:50Z", "digest": "sha1:RJJXXMZCNRV4YSRQSMDRQUY45FB2AEWJ", "length": 5904, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "निवडून न दिलेले लोक न्यायालयामार्फत सरकारवर स्वतःची इच्छा थोपवतात – हरीश साळवे - Majha Paper", "raw_content": "\nनिवडून न दिलेले लोक न्यायालयामार्फत सरकारवर स्वतःची इच्छा थोपवतात – हरीश साळवे\nमुख्य, देश / By आकाश उभे / न्यायालय, हरीश साळवे / May 30, 2020 May 30, 2020\nअनेक लोक जे निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीत अशांना वाटते की ते न्यायालयाच्या मार्फत स्वतःची इच्छा सरकारवर थोपवू शकतात, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी मांडले आहे. एखादी व्यक्ती निर्णय अथवा न्यायाधीशावर देखील टीका करू शकते, मात्र त्यामागे एखादा उद्देश आहे असे समजणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. साळवे ”Insulting the Judiciary from Social Media Diatribes” या विषयावर वेबिनारमध्ये बोलत होते.\nसाळवे म्हणाले की, एखादा निर्णय राजकीय पक्षाच्या बाजूने दिला आहे, अथवा न्यायाधीश एखाद्या पक्षाच्या समर्थनात काम करत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालय काही डर्टबोर्ड नाही. तुम्ही निर्णयावर टीका करत म्हणू शकता की न्यायाधीशाने रुढीवादी बाजू घेतली आहे. काही लोकांना न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास, ते न्यायाधीशाने या कारणामुळे असे नाही केले असे म्हणतात. काहीजण स्थलांतरिताचा मुद्दा ज्या प्रमाणे हाताळला त्यावरून न्यायालयाल ‘एफ’ ग्रेड द्यावा असे म्हणत आहेत. मी असे अनेक लेख वाचले. हे चुकीचे आहे.\nते म्हणाले की, अनेक लोक असे आहेत जे निर्वाचित नाहीत. त्यांना वाटते की ते न्यायालयाच्या माध्यमातून सरकारवर आपली इच्छा थोपवू शकतात. स्थलांतरितांच्या मुद्यावरून न्यायालयावर टीका केली जाऊ शकते. मात्र न्यायालय सरकारला घाबरले, असे म्हणणे चुकीचे आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/31/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-30T09:10:35Z", "digest": "sha1:ERD6GQXHIPEI5RQV6XW2Y4RIOGPSQFNZ", "length": 6755, "nlines": 46, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बहिणीसाठी अक्षयकुमारने बुक केले होते का अख्खे विमान? - Majha Paper", "raw_content": "\nबहिणीसाठी अक्षयकुमारने बुक केले होते का अख्खे विमान\nमनोरंजन, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अक्षय कुमार, अलका भाटिया, करोना, फ्लाईट बुकिंग, बहिण / May 31, 2020 June 1, 2020\nफोटो साभार नवभारत टाईम्स\nदेशातील करोना लढाईविरोधात पैशांच्या स्वरुपात मोठे योगदान दिलेल्या बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याने बहिणीसाठीही हात मोकळा केला अशी बातमी होती.पण हि बातमी खोटी आहे .अक्षयने लॉकडाऊन मुळे मुंबईत अडकून पडलेल्या बहिणीला तिच्या घरी सुखरूप जाता यावे म्हणून अख्खी फ्लाईट बुक केली. अक्षयने बहिण अलका, तिची दोन म��ले आणि मेड अश्या चौघांसाठी लाखो रुपये मोजून मुंबई दिल्ली फ्लाईट बुक केली आणि विशेष म्हणजे सोशल मिडियावर या कृतीसाठी त्याच्यावर टीका केली गेली.\nकरोनामुळे देशात गेले अडीच महिने लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे अनेक नागरिक स्वतःच्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. अक्षयने त्याच्या बहिणीला आणि मुलांना करोना संसर्गाचा धोका होऊ नये आणि सुखरूप घरी परतता यावे यासाठी अख्खी फ्लाईट बुक केली मात्र कोविड १९ साठी लागू असलेले सोशल डीस्टन्सिंग, प्रोटोकॉल, सुरक्षा उपायांचे काटेखोर पालन त्यासाठी केले गेले. अलका भाटिया याना प्रवासात कोणत्याही विशेष सुविधा दिल्या गेल्या नाहीत असेही स्पष्ट केले गेले आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका उद्योगपतीनेही त्याच्या कुटुंबातील चार जणांसाठी दिल्ली भोपाळ अख्खी फाईट बुक केली होती.\nया पूर्ण घटनेवर खुद्द अक्षय कुमारने ट्विट करून स्पष्टीकरण देत हि बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर असा कोणताही प्रकार झालेला नाही. काही लोक मुद्दाम अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. अशी खोटी बातमी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/index.php", "date_download": "2020-09-30T08:16:59Z", "digest": "sha1:D3PYZSF6WBVQYB6Y6BOHE2GOHW63Y5KB", "length": 71244, "nlines": 633, "source_domain": "www.kolaj.in", "title": "Kolaj:होम", "raw_content": "\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्��ांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच \nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nनेटफ्लिक्सवरची 'द सोशल डायलेमा' ही फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही, अशांसाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. सोशल मीडिया प्रत्येक युजरचं वर्तन जाहिरातदारांना विकत असतो.\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदबल्या पिचलेल्या आदिवासींसाठी लोकशाही आणि सत्याग्रहाच्या मार्गावर चालणारी एक सशक्त संस्था म्हणून विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना ओळखली जाते. १ लाख सदस्य नोंदणी पूर्ण करून नुकतीच ही शेतमजुरांची युनियन महाराष्ट्रातली सर्वात जास्त नोंदणी असणारी कामगार संघटना ठरलीय. माणसाला उभं करणाऱ्या एका संघटनेची ही गोष्ट.\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय.\nऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलां��्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nकोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nशंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला\nफक्त मराठा समाजच सरंजामदार कसा\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nमराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत.\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nबिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शे���ी विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही.\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय.\nब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी काय सांगितलं\nबरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत\nखरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे\nलग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक\nकोरोनाच्या R० नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nशंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला\nकोविड टो म्हणजे काय हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का\nआपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nजलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nचीनच्या झ���नुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात घेण्यात आलाय. त्याचसोबत हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात येणार आहे. स्थगितीचा निर्णय कळल्यानंतर मराठा मोर्चाने पुन्हा एकदा उसळी घेतलीय. पण या स्थगितीचा अर्थ मराठा आरक्षण रद्द होणार असाही होत नाही आणि मराठा आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेचं उल्लंघन केलं जाणार असाही होत नाही. त्यामुळेच कोर्टाचं नेमकं म्हणणं काय हे नीट समजून घ्यायला हवं.\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांत��ा चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nलोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्‍या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल\nप्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.\nमनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nसुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं\nभेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\n६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं\n६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nकोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमाजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रका��� सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nचीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.\nआपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले.\nनाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद.\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nरेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा\nगणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया\nगणपती अथर्वशीर्ष २ : पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया\nगणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच\nदगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट\nमुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला\nआपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्य��' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय.\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवाचन वेळ : ५ मिनिटं\nन्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nआयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.\nकोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nराज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.\nशाश्वत ऊर्जेचा माणूस : वि. रा. जोगळेकर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचं द्वंद जोगळेकर यांच्य�� मनात फिरत होतं. त्यांनी कोयनेला १९६७ च्या शेवटाला झालेला भूकंप आणि तिथलं उद्‌ध्वस्त जीवन डोळ्यादेखत पाहिलेलं होतं. शेवटी गवर्नमेंटची गाडी, बंगल्याची, मोठ्या पदावरची नोकरी त्यांनी सोडली. गोबरगॅस आणि बायोगॅस यंत्र उभारणीचं काम सुरू केलं. त्यातून ऊर्जा क्षेत्रातली नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली.\nऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nसध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख मुद्दामून देत आहोत.\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nकोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nशंभुराजेंच्या बदनामीचा दो��शे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला\nफक्त मराठा समाजच सरंजामदार कसा\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी काय सांगितलं\nबरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत\nखरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे\nलग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक\nकोरोनाच्या R० नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nशंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला\nकोविड टो म्हणजे काय हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का\nआपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nप्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत\nम��ोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nसुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं\nभेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\n६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं\n६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nआपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात\nनाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nरेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा\nगणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया\nगणपती अथर्वशीर्ष २ : पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया\nगणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच\nदगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट\nमुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला\nआपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nकोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला\nशाश्वत ऊर्जेचा माणूस : वि. रा. जोगळेकर\nऑनलाईन क्लासपासून मुलांचे डोळे वाचवा\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\nकेशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2020-09-30T09:40:01Z", "digest": "sha1:3UUWOVAS3QKWY4DYJA33DX7QGYPM557D", "length": 5575, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिदेल रामोस - विकिपीडिया", "raw_content": "\n३० जून १९९२ – ३० जून १९९८\n१८ मार्च, १९२८ (1928-03-18) (वय: ९२)\nफिदेल व्ही. रामोस (फिलिपिनो: Fidel Valdez Ramos; जन्म: १८ मार्च १९२८) हा फिलिपिन्स देशाचा १२वा राष्ट्राध्यक्ष होता. १९९२ ते १९९८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या रामोसला फिलिपिन्सची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे श्रेय दिले जाते. त्याच्या कारकिर्दीत फिलिपिन्समध्ये राजकीय स्थैर्य व जलद आर्थिक प्रगती झाली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९२८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०२० रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26425/", "date_download": "2020-09-30T09:33:49Z", "digest": "sha1:ZR4QOYA744K4QILAADS3D67GXNWGHCCO", "length": 13459, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ॲमेरिलो – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखं��� : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nॲमेरिलो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्यातील व्यापर, उद्योगधंदे व दळणवळण यांचे मोठे केंद्र. लोकसंख्या १,२७,०१०(१९७०). ओक्लाहोमा शहराच्या पश्चिमेस ३९२ किमी. अंतरावर हे आहे.अमेरिकेतील वन्य गुरांच्या शिकारीचे हे स्थान लोकांनी गव्हाचे कोठार बनविले. अन्नधान्य-उत्पादन व दुग्धव्यवसाय हे येथील मूळचे उद्योग. येथील परिसरात तेल व नैसर्गिक वायू सापडल्याने हे औद्योगिक केंद्र बनले. मांस व खाद्यपदार्थ डबाबंद करणे, धान्य दळणे, तेलशुद्धीकरण, जस्ताच्या भट्ट्या, कृत्रिम रबर-उत्पादन, कृषि-अवजारे तयार करणे, यंत्रे, लोखंड- व पोलाद-निर्मिती, निरनिराळे क्रीडासाहित्य तयार करणे इ. अनेक उद्योग येथे आहेत. येथून खनिज तेल व नैसर्गिक वायू इतर राज्यांत नळांतून पाठविण्यात येतात. शहराजवळच हेलियम वायुनिर्मितीचा मोठा कारखाना, अणुसंशोधन केंद्र व हवाईतळ आहे. १८८७ मध्ये सुरू करण्यात आलेले पॅलो ड्यूरो कॅन्यन उद्यान परकी प्रवाशांचे आकर्षण आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/vata", "date_download": "2020-09-30T08:21:57Z", "digest": "sha1:FUSA736OQHQ3CWB6XUKT3A3NGJYQTS3F", "length": 16973, "nlines": 153, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Vata", "raw_content": "\nमला माझा वाटा हवा आहे दादा..घर विकण्याचा किंवा तारण ठेवण्याचा निर्णय तू घेऊच कसा शकतो..ते काही नाही यात माझाही वाटा आहे आणि तो मला मिळायलाच पाहीचे अस म्हणून राधा निघून गेली तिथुन...\nरोहित च्या डोळ्यात पाणीच जमा झाला . आज त्याची लाडकी बहीण त्याच्यावर चिडून निघून गेली होती...रुपाली त्याची बायको कोपऱ्यात उभं राहून सर्व ऐकत होती..तिला खुप राग आला होता तिच्या नणंद बाईचा.. रोहितला अस दुखावलेले तिला आवडलं नव्हतं... कारण रोहितला राधा म्हणजे त्याचा जीव की प्राण ... तिचा जीवच अडकल्या सारखं झाला आणि तिला जुने दिवस आठवले...\nरोहित आणि राधा .. दोघा भावंडांचा एकमेकांवर खूप जीव.. दोघांचे वडील ती लहान असताना वारले.. तेव्हा रोहित हा १० वर्षांचा तर राधा ३ वर्षाची होती.. त्यानंतर आईनेच सांभाळत होती त्यांना पण तीही पाच सहा वर्षात वारली.. जेमतेम फक्त छप्पर होत डोक्यावर राधा ही अशी लहान .. आई गेल्यानंतर रडून रडून घर डोक्यावर घेतले होत तीन.. पण तिच्या दादाने समजवून सांगितलं तशी शहाणी झाली ती...स्वतःच शिक्षण त्याने पुढे रात्र शाळेत घेतलं आणि दिवसा कमवायला लागला .. आपल्या लहान बहिणीच शिक्षण ही त्यांनेच केलं तिला डॉक्टर बनवलं .. यथावकाश तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर तीच लग्न ही लावलं .. लग्न मानपान सगळं व्यवस्थित केलं... सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या..तिच्याशी लग्न करतानाही त्याने आधी सांगितलं होतं की राधा ही त्याची कायम प्राथमिकता राहणार..... आणि तिला ते मान्य होत पण आज त्यांच्या राधाच हे एक नवीनच रूप त्यांनी पाहिल होत.. इतकी स्वार्थी कशी असू शकते ती..\nती भानावर आली तेव्हा रोहित घरात नव्हता.. तिला आता काळजी वाटायला लागली.. लॉकडाऊन मध्ये रोहितची नोकरी गेली... आईवडिलांचा रहात घर यात बहिणीचा वाटा आहे म्हणून आम्ही स्वतःच घर बुक केलं होतं ... त्याचे हप्ते ही नियमित जात होते पण अचानक आलेल्या या कोरोना संकटामुळे होत्याच नव्हतं झालं होतं...काही महिन्याचे हप्ते थकले होते म्हणून आईवडीलचे घर तारण ठेवून त्यावर कर्ज काढून उरलेले हप्ते भरून घर ताब्यात घेण्याचा मानस होता त्याचा.. शेवटचे तीन वर्षाचे हप्ते एकदम भरून ... पण राधाला एवढा राग येईल असं वाटलं ही नव्हतं त्याला.. शिवाय तो सांगणारच होता तिला पण तिला कस कळलं कुणाकडून काय माहीत.. ती आली तशी वाऱ्यासारखी निघूनही गेली...\nथोड्यावेळाने रोहित परत आला... उदास वाटत होता..\nरूपालीच्या मनातला संताप असा उसळून वर आला.. त्याची अवस्था बघून .. पण तिने स्वतःला शांत केलं ..कारण ही वेळ रागवण्याची नव्हती हे तिला कळत होतं..\nमी खरच चुक केली ना... सगळं विश्वासात घेऊन तिला सांगायला हवं होतं ना.. म्हणूनच दुखावली ती. रोहित हताशपणे म्हणाला...\nपण तिने तुला समजून घ्यायला हवे होत.. मला आज राधाच वागणं पटलं नाही... मुलगी समजून तिला वाढवलं तु आणि आज किती विचित्र वागली ती..\nमुलगी आहे ना म्हणून दुखावली ती...आणि शेवटी लाडकी बहीण आहे.. मी बोलणं करून आलो आहे तिच्या संमतीशिवाय काही होणार नाही.. पैश्याची दुसरी व्यवस्था करेन मी...\nरूपालीला पटलं नाही पण हा रोहितचा स्वभाव आणि राधावरचा जीव बघता नाईलाजाने तीही तयार झाली...\nदोन दिवसांनी गणपती साठी राधा घरी यायची होती. तेव्हा रोहित तिच्याशी बोलणार होता...\nदोन दिवसांनी राधा घरी आली जस काही झालंच नाही... गणेशमूर्तीची स्थापना झाली... आरती झाली आणि जेवणानंतर रोहितने राधाला बोलवलं..\nराधा बाळा हे आईबाबांच्या आपल्या घराचे पेपर आहेत..मी अर्धा वाटा तुझ्या नावावर केला आहे.. ते बघून घे...\nराधाने पेपर हातात घेतले आणि फाडून टाकले..\nरोहित आणि रुपाली दोघेही तिच्याकडे बघत राहिले...\nराधाच्या डोळ्यात पाणी आले तिचा नवरा रोहन ही तिथेच होता...\nमला वाटा हवा आहे दादा पण तू समजून घेण्यात गल्लत केली... ,मला वाटा हवा आहे या घराच्या सुख दुःखात... माझे सगळी दुःख माझे प्रॉब्लेम्स तुझे असतात तस तुझे प्रॉब्लेम्स तुझा त्रास माझा का नाही.. तुझी नोकरी गेली तेही तू मला सांगितल नाहीत.. इतकी कशी परकी झाले मी तुला... अस म्हणून हमसून हमसून रडायलाच लागली..\nते बघून रोहितचा जीव कासावीस झाला ... त्याने तिला जवळ घेऊन थोपटून शांत केलं...\nघरातलं वातावरणच पूर्ण बदलून गेले...\nरुपालीनेही याची अपेक्षा केली नव्हती.. तिच्याही डोळयांत पाणी आलं होतं... आणि राधाला समजून न घेतल्याची खंत ही...\nआपल्या घरात मला सुखाचा वाटा नेहमीच मिळाला.. पण जेव्हा जबाबदारी ची वेळ आली तेव्हा नेहमी डावलले गेलं... सगळ्या जबाबदाऱ्या घायच्या दादाने पण मला मात्र कुठलंही ओझं घेऊ दिल नाही.. आईनंतर सगळे दादानेच केलं.. माझे सगळे लाड हट्ट.. सर्व पुरवले आजही काही दुखल की मी माझा त्रास व्यक्त करते त्याच्याजवळ .. मग तो का त्याची जखम दाखवत नाही का लपवून ठेवतो\nम्हणून मला राग आला होता.. दादा तू इतकं केलं आहेस माझ्यासाठी की हे घर जरी मी तुला दिल तरी तुझी कायम देणे करिण राहील मी.. कारण तुझ्या मायेच प्रेमाचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही..\nम्हणून आज मी निर्णय घेतला आहे.. हे घर तुझ्या नावावर राहील... कारण ते माझं हक्कच माहेर आ��े.. ते मला तसच जपायचं आहे.. राहिला प्रश्न घरांच्या हप्त्याचा\nतिने एक लिफाफा काढून रोहितच्या हातात दिला.. त्यात तेवढ्याच रकमेचा चेक होता जेवढी रोहित ची गरज होती...\nरोहित तीला नकार देणार तेवढ्यात राधाने त्याला दटावल..\n\" नाही हा दादा मी तुला आधीच सांगितलं आहे मला माझा वाटा हवा आहे.. आणि तो तू मला द्यायलाच हवा.. तुझ्या दुःखांमध्ये तुझ्या सोबत उभी राहण्यासाठी जसा तू कायम माझ्यासोबत राहिला...तुझा वाटा तू घेतलास आता वेळ माझी आहे\"\nआणि तुझा नवीन व्यवसाय सुरू कर त्या नवीन घरात म्हणजे त्यासाठी लागणारी जागा भाड्याने शोधायला नको...\nबहिणाबाईंनी सगळे ठरवलेलं दिसत आहे.. रोहित राधाला चिडवत म्हणाला....\nमग काय घरात ही तिचीच हुकूमत असते.. आणि इथेही हक्क मागते आहे.. तिचा वाटा घेतल्याशिवाय नाही जायची ती.. रोहन ने ही त्याचीच रि ओढली\nआपल्या या लहान पण समंजस बहिणीकडे बघून रोहितला खुप अभिमान वाटला.. खरतर आपल्या लाडक्या बहिणीला गमावण्याची भीती वाटत होती त्याला ती खोटी ठरली...त्यांच्यातली प्रेम आपुलकी माया जिंकली होती...\nरुपाली ही त्यावर खुदकन हसली होती.. सगळं दुरावा निघून गेला तिच्या मनातून ...\nराधालाही खूप आनंद झाला कारण आज तिला उशिराने का होईना तिचा अनोखा वाटा मिळाला होता..\n(साहित्य चोरी हा गुन्हा आहे...सदर कथेच्या प्रकाशनाचे , वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत..कथा लेखिकेच्या नावसहित share करण्यास हरकत नाही..)\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nतिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)\nमेघ दाटले - भाग 8\nचाफा बोलेना भाग ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2010/05/blog-post.html", "date_download": "2020-09-30T09:05:14Z", "digest": "sha1:FM2MKBN37PWZFOC6EESCEIGWQEXURBEY", "length": 8585, "nlines": 127, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: टुगेदर", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nबुधवार, १२ मे, २०१०\nमाणूस आणि त्याचे मन , हा वर्षानु वर्षे न सुटलेला गुंता व तेच मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे. ह्याच मनाचा एक भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकता. झिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदर' म्हणजे हाच विषय.\nह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणी, त्यांचे हळुवार संबंध व त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहे. हे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा व स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहे. विनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभव, हे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.\nमी पाहिलेले 'टुगेदर' नाटक हे प्रायोगिक नाटक होते, पण हे नक्कीच 'व्हाईट लिली' किंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.\nलेखक : Vishubhau वेळ: बुधवार, मे १२, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nसागर गुरुवार, १३ मे, २०१० रोजी १:१९:०० म.पू. IST\nVishubhau गुरुवार, १३ मे, २०१० रोजी १०:०९:०० म.उ. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post_27.html", "date_download": "2020-09-30T09:08:47Z", "digest": "sha1:V5RPOXYGMB5CTB3EEEZLMTSBVMLOBDEA", "length": 12598, "nlines": 169, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: चोरा चोरी", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nगुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२\nकोण कोणाचे काय चोरेल हे अजिबात सांगता येत नाही .... सुरुवातीला 'बोक्या सातबंडे' प्रकरणाने मराठी ब्लॉगर्स समूहाला (हो म्हणजे काय हा साहित्यिक समूहा पेक्षा मोठा आहे) हादरवून टाकले होते .... नंतर नंतर ह्या घटना इतक्या वारंवार होऊ लागल्या कि 'आपले साहित्य चोरणे' म्हणजे 'वाह्ह व्वा हा साहित्यिक समूहा पेक्षा मोठा आहे) हादरवून टाकले होते .... नंतर नंतर ह्या घटना इतक्या वारंवार होऊ लागल्या कि 'आपले साहित्य चोरणे' म्हणजे 'वाह्ह व्वा ' सारखी एक पोहोच पावतीच झाली.... माझ्या कविता किंवा लिखाण हे चोरण्या सारखे असेल हे आमच्या तिर्थरुपांना पण कधी वाटले नाही (आणि अजूनही वाटत नाही ' सारखी एक पोहोच पावतीच झाली.... माझ्या कविता किंवा लिखाण हे चोरण्या सारखे असेल हे आमच्या तिर्थरुपांना पण कधी वाटले नाही (आणि अजूनही वाटत नाही )असो .... तरी कधी कोणी पांचट आवडीच्या आणि अकलेच्या माणसाने हे कृत्य केलेच कि आम्ही ओरडून ओरडून सांगतो 'आमचे साहित्य चोरले' म्हणजे 'वाचा वाचा मी किती उत्कृष्ट लिहितो)असो .... तरी कधी कोणी पांचट आवडीच्या आणि अकलेच्या माणसाने हे कृत्य केलेच कि आम्ही ओरडून ओरडून सांगतो 'आमचे साहित्य चोरले' म्हणजे 'वाचा वाचा मी किती उत्कृष्ट लिहितो' हे सांगणे असते.... मग आमच्यातले जेष्ठ श्रेष्ट लोकं सांगतात 'अरे शब्द चोरेल ' हे सांगणे असते.... मग आमच्यातले जेष्ठ श्रेष्ट लोकं सांगतात 'अरे शब्द चोरेल प्रतिभा थोडीच चोरू शकेल प्रतिभा थोडीच चोरू शकेल' (हो च्याला ते चोरू शकले असते तर कसला भाऊ नी कसला फळा)....\nपण आज जेव्हा एकाने मला टोमणा मारला 'काय हो पंताची 'कंसातली' स्टाइल चोरता का' तेव्हा पहिल्यांदा जिव्हाग्री लागले ' तेव्हा पहिल्यांदा जिव्हाग्री लागले ..... खरे आहे मी पंतांची स्टाइल उचलली , कारण मित्रांची गोष्ट हि उचलायची असते, ती चोरी नसते ....\nमाझ्या ब्लॉगिंग ची सुरुवात मुळात पंतांचे उवाच वाचता वाचता झाली .... पुढे 'मराठी भुंगा' डोक्यात घुमायला लागल्यावर 'काय वाटेल ते' लिहायला आणि 'वटवट' करायला लागलो.... इथे तिथे 'भटकंती' करता करता 'मोगरा फुलाला' पाहू लागलो .... 'मनाचे बांधकाम' पहिले 'बाबाच्या भिंतीवर' उड्या मारल्या.... 'पाटी माझी पटेल का' बोलणार्यांची पाटी पाहिला लागलो .... आणि बर्याच गोष्टी करताना 'मन उधाण वाऱ्याचे' करून सुचेल ते जमेल ते लिहायला लागलो ....\nआता कोणा कोणाचे काय उचलले किंवा चोरले ते सांगणे कठीण ...... हां पण प्रयत्न करून सुद्धा कोणाची प्रतिभा मात्र चोरू शकलो नाही .....\nता.क. : जे काय लिहिले आहे, ते मुळात सगळ्यांना कळणार नाही .... त्या बद्दल क्षमस्व\nलेखक : Vishubhau वेळ: गुरुवार, सप्टेंबर २७, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nहेरंब गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२ रोजी ७:२२:०० म.उ. IST\nज्यांना कळायला हवं त्यांना कळलं की झालं ओ फळावाले ;)\nVishubhau गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२ रोजी ७:२४:०० म.उ. IST\nGouri शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२ रोजी ९:४७:०० म.पू. IST\nVishubhau मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२ रोजी ५:१२:०० म.पू. IST\nअमोल केळकर शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२ रोजी १०:३८:०० म.पू. IST\nवाचतोय . चालू दे\nVishubhau मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२ रोजी ५:१२:०० म.पू. IST\nMaithili सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२ रोजी ४:२७:०० म.उ. IST\nVishubhau मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२ रोजी ५:१३:०० म.पू. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/category/tv-news", "date_download": "2020-09-30T08:49:57Z", "digest": "sha1:EFGIE2ZVF5DNCLCNK2N3XMF47J5UHOQF", "length": 5045, "nlines": 50, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "टीवी न्यूज़ | Tellychakkar", "raw_content": "\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता Tellychakkar Team - August 27,2019\n‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थातच अनिश गोरेगावकरने बाजी मारत ‘एक टप्पा आऊट’चं विजेत\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा Tellychakkar Team - August 19,2019\nमागील पर्वातील स्‍पर्धकांच्‍या उपस्थितीसह घरातील उत्‍साह वाढला आहे. घरामध्‍ये स्‍पर्धकांवर सतत नजर ठेवली जात आहे. याचा अर्थ असा की, त्‍यांना २४/७ दक्ष राहण्‍याची गरज आ\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक Tellychakkar Team - August 19,2019\nबालपण हा प्रत्‍येकाच्‍या जीवनातील सर्वात संस्‍मरणीय काळ असतो. संस्‍मरणीय आठवणी नेहमीच व्‍यतित केलेल्‍या जुन्‍या काळामध्‍ये घेऊन जातात. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nमुंबई : गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना महापुराने वेठीस धरले... महापुरामुळे तेथे हाहाकार उडाला, जनजीवन देखील विस्\nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा Tellychakkar Team - August 19,2019\nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने भूमिकेसाठी वजन वाढवलं आ\nSubscribe to टीवी न्यूज़\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्र\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\nझी युवा वर येतंय 'एक घर मंतरलेलं'\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2011/09/blog-post_3236.html", "date_download": "2020-09-30T08:33:54Z", "digest": "sha1:Y6XYMQ7DAPEO3OPLMI4LQIV73OHVA6E5", "length": 49383, "nlines": 86, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: लोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू..", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू..\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू.. ......... अतुल कुलकर्णी\n\"सिग्नल तोडून जाणं, लेन तोडून मध्ये घुसणं, सिनेमाचं तिकीट काळ्या बाजारात घेणं, रांगेत उभं राहणं टाळण्यासाठी क्लृप्त्या करणं, ओळख काढून आपलं काम इतरांच्या आधी करून घेणं किंवा करून देणं, स्वत:चं काम (duty) करणं टाळणं, आपलं वय, हुद्दा, नातं, लिंग, जात, धर्म, आíथक परिस्थिती, शिक्षण, हुशारी आणि अशा इतर गोष्टींचा समजून उमजून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या किंवा ‘आपल्यांच्या’ छोटय़ामोठय़ा स्वार्थासाठी उपयोग करून घेणं, आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू वापरून पर्यावरणावरचा दबाव वाढवणं अशा हजारो गोष्टींचा अंतर्भाव ‘भ्रष्ट आचरणाच्या’ यादीत केला तर खूप जणांना ती अतिशयोक्ती वाटेल. पण काही काळ थांबून याचा विचार करावा, अशी माझी विनंती आहे. हे असे ‘भ्रष्टाचार’ शिष्टसंमत होत जातात आणि सरतेशेवटी पशांच्या देवाणघेवाणीच्या अंतिम रूपाला पोहोचतात.\"\nहा लेख जेव्हा केव्हा किंवा जेव्हा, जेव्हा वाचला जाईल तेव्हा ‘जन लोकपाल’ विधेयकाची, त्याच्या आंदोलनाची परिस्थिती वेगवेगळी असेल. म्हणजे आत्ताचं आंदोलन तर संपलं आहे; परंतु विधेयक संमत झालेलं नाही. ते कालांतरानं झालेलं असेल किंवा ‘जन लोकपाल’ नसलेलं पण टीम अण्णांना मंजूर असलेलं असं एखादं विधेयक संमत झालं असेल किंवा सरकारचं विधेयक मंजूर झालेलं असेल किंवा या सगळ्याला काही र्वष उलटून गेली असतील आणि त्या कायद्याच्या ‘अंमलबजावणी’ विषयी चर्चा चालू असतील किंवा कुठलाच समाधानकारक मार्ग न सापडल्यामुळे ‘आंदोलन’ एका कुठल्या तरी वेगळ्याच वळणावर असेल..\nकिंवा या सगळ्यापेक्षा काही तरी वेगळीच परिस्थिती असेल. काहीही असलं तरी हे आंदोलन आणि म्हणून लोकपालाचा हा मुद्दा या गोष्टींचा भारताच्या निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी सतत उल्लेख होत राहील, घडणाऱ्या कुठल्याही सामाजिक घटनेचा ऊहापोह करताना त्याचा दाखला दिला जाईल. थोडक्यात, एप्रिल ते ऑगस्ट २०११ च्या काळात भारतात घडलेल्या ‘इतिहासा’पासून भारताच्या भविष्याची ��हजासहजी सुटका नाही आणि म्हणूनच नेमकं काय घडलं आणि त्याचे काय परिणाम झालेत किंवा होणार आहेत याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे..\nएका सामाजिक/ राजकीय विषयावर, ‘दखल घ्यावी’ इतकी लोकं उत्स्फूर्तपणे (हे महत्त्वाचं) रस्त्यावर तरी उतरली किंवा वेगवेगळ्या मार्गानं पाठिंबा तरी देती झाली ही नक्कीच एक विशेष घटना होती. यापकी काही न केलेल्या मंडळींनी निदान त्यावर चर्चा केल्या, ऐकल्या किंवा T.V. वर पाहिल्या.SMSs, Mails लिहिले, वाचले, forward केले. ‘कुणाला काहीही पडलेलं नाही’, ‘तरुणांना, मध्यमवर्गाला आपल्या पलीकडे काहीच दिसत नाही, सामाजिक- राजकीय विषयांबद्दल त्यांना स्वारस्य नाही’ अशा सार्वत्रिक समजुतींना एक धक्का बसला.\nदुसरीकडे या सगळ्या उत्साही वातावरणात क्षीण आवाजात का होईना, पण आंदोलनाचा मार्ग आणि परिणामांविषयी शंकाही व्यक्त झाल्या, विरोध झाला, चर्चा घडल्या.\nमाझा या विषयावर आतापावेतो झालेला विचार हा ‘अंतिम विचार’ आणि तेच अंतिम मत असं अजिबात नाही. तसं नसतं आणि तसं नसावंही. ‘आज’ माझ्या मनात काय विचार, काय मतं आहेत ती मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे..\nअण्णा, त्यांचे सहकारी, हे आंदोलन, त्याला मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा, त्याची कारणं या बाबींबद्दलच्या उत्तमतेबद्दल पुष्कळ ऊहापोह झाला आहे. त्यातल्या काही मुद्दय़ांशी मी सहमतही आहे; परंतु या सगळ्याची एक ‘दुसरी बाजू’ मला सतत दिसत राहिली हेदेखील सत्य आहे. उत्तमतेबद्दल पुन:पुन्हा लिहिण्यात या क्षणी काहीच हंशील नाही. माझा या लेखाचा उद्देश ‘दुसरी बाजू’ तपासून पाहणे हा आहे. त्यामुळे या आंदोलनाची उत्तमता, त्याची सकारात्मक बाजू ‘गृहीत’ धरूनच मी लिहितो आहे याची कृपया नोंद घ्यावी.\nत्याचप्रमाणे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की, लोकपाल आंदोलनाच्या या संपूर्ण प्रक्रियेमधून भारताच्या भविष्यासाठी काही तरी चांगलं निष्पन्न व्हावं अशीच तीव्र इच्छा आहे आणि त्या तळमळीमधूनच हे लिहिलं गेलं आहे. या आंदोलनाचा सकारात्मक प्रवास होऊन त्याचा भविष्यावर चांगला आणि दूरगामी परिणाम व्हावा अशा इच्छेपोटीच त्यातल्या खटकलेल्या गोष्टींची चर्चा व्हावी असं वाटतं आहे आणि म्हणूनच हा लेख म्हणजे आंदोलनाची सध्याची स्थिती, पद्धती आणि विचारधारेबद्दल खुपत असलेली एक ‘दुखरी’ बाजू आहे..\nचच्रेतून काही घ्यावेसे वाटणारे मुद्दे निघाले तर उत्तमच, अन्यथा जे जसं चालू आहे ते तर चालू राहणारच आहे. लोकप्रियतेमुळे आणि आंदोलनकर्त्यांच्या 'well intended' उद्देशांमुळे हे सगळं ज्या मार्गानं चालू आहे त्याला कसलाच धोका नाही. थोडक्यात हा लेखदेखील एक 'well intended' असाच आहे.\nअण्णांच्या उद्देशाविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. त्यांच्या कृतिशीलतेबद्दल, तरुणांना लाजवेल अशा उत्साहाबद्दल अत्यंत आदरच आहे. माझ्या शंका आणि भीती ही आंदोलनाच्या नेतृत्वाच्या वक्तव्याविषयी, नेतृत्वगुणाविषयी, मार्गाविषयी आहे. मला आक्षेपार्ह वाटलेले आणि आपल्या देशाच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम करणारे जे मुद्दे वाटतात ते असे..\n‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’\nआंदोलनातलं सगळ्यात धोकादायक वाक्य आणि पसरवलेला विचार. ‘ते आणि आम्ही’. राजकारणी, सरकारी व्यवस्थेत काम करणारा नोकर वर्ग विरुद्ध ‘सामान्य जनता’ असं एक प्रकारचं ‘शत्रुत्व' आधीपासूनच मनात बाळगून असलेल्या भारतीयांच्या मनात आंदोलनाच्या या विचारधारेनं या शत्रुत्वाला दृढ करून एका ‘युद्धात’ त्याचं रूपांतर केलं. खोलात न जाता, आजूबाजूला न पाहता, आत्मपरीक्षण न करता दुसऱ्या कुणाच्या तरी माथी संपूर्ण दोष मारून समस्या मुळापासून कधीच उखडली जात नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. हे सुलभीकरण झालं. समस्येच्या मुळाशी न जाण्यामुळे आणि आपली जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी टाकून देण्याच्या मनोवृत्तीमुळे हे गेली अनेक र्वष घडतं आहे. त्याच विचारला खतपाणी घातलं जाण्यामागे, ‘या’ सुलभीकरणा’मागे तर या आंदोलनाची लोकप्रियता दडलेली नाही ना, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. (गेल्या काही वर्षांतील अनेक कोटींचे घोळ वगरे इतर सर्वमान्य आणि लिहूनबोलून झालेल्या कारणांचा इथे उल्लेख करत नाही. त्यातील काही मलाही मान्य आहेतच.) राजकारणी आणि सरकारी नोकर ही मंगळावरून आलेली लोकं नव्हेत. ती तुमच्याआमच्यासारखी भारतात जन्मलेली आणि इथल्याच ‘मानसिकते’वर पोसलेली आणि वाढलेली मंडळी आहेत.\nजेव्हा एक माणूस ‘‘इतना तो करना ही पडता है,’’ असं म्हणत सुखासाठी ‘न कराव्यात’ अशा गोष्टींना आपल्या रोजच्या आयुष्याचा स्वीकारार्ह भाग करत असतो, तेव्हा आणखी कोणी तरी त्या स्वीकारार्ह बाबीच्या दोन पावलं पुढ जाण्याचं धारिष्टय़ करत असतो. समाजधारणा आणि समाजमान्यता ही अशी बनत आणि बदलत जात असते. ही सर्व समाजाला लागू होणारी प्रक्रिया आहे. फक्त कुठल्या तरी एकाच घटकाला नव्हे. ही प्रवृत्ती फक्त सरकारी यंत्रणांमध्येच दिसते अशी भाबडी समजूत करून घेण्यात अर्थ नाही. कुठल्याही खासगी क्षेत्रातदेखील; किंबहुना खोलात जाऊन विचार केला तर प्रत्येक व्यक्तीत या प्रवृत्तीचं लक्षण दिसू शकेल. (भ्रष्टाचाराची व्यापक व्याख्या हे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. त्याकडे पुढे येईनच.) मग प्रश्न उरतो तो केवळ इतकाच की, भ्रष्टाचार करण्याची कुणाची ‘किती’ क्षमता आहे, कुणाकडे किती अधिकार आहे इतकाच. प्रवृत्ती मात्र तीच.\nया मुद्दय़ाची दुसरी बाजू. राजकारणी असे का आहेत याचा आपण कधी विचार करणार आहोत गेल्या अनेक पिढय़ा ‘राजकारण वाईट’ हेच आम्हाला शिकवलं गेलं. ‘‘तुझं भलं बघ,’’ असा पसाकेंद्रित, व्यवासायाधिष्ठित, एकांगी विकास घडवला गेला. राजकारणात योग्य माणसांचा सहभाग दूरच; तो प्रत्येकाकडून अपेक्षितही नाही, पण राजकारणात रस घेणंही अनावश्यक मानलं गेलं. राजकारणात रस नसण्याला एक प्रतिष्ठा दिली गेली. परिणामस्वरूप आमची राजकीय अप्रगल्भता आणि उदासीनता शिगेला पोहोचू पाहात आहे. अशा ‘पोकळीत’ बहुतांशी अयोग्य माणसांनी स्वत:ला घुसवलं असेल तर तो दोष काय सर्वस्वी त्या अयोग्य माणसांचाच गेल्या अनेक पिढय़ा ‘राजकारण वाईट’ हेच आम्हाला शिकवलं गेलं. ‘‘तुझं भलं बघ,’’ असा पसाकेंद्रित, व्यवासायाधिष्ठित, एकांगी विकास घडवला गेला. राजकारणात योग्य माणसांचा सहभाग दूरच; तो प्रत्येकाकडून अपेक्षितही नाही, पण राजकारणात रस घेणंही अनावश्यक मानलं गेलं. राजकारणात रस नसण्याला एक प्रतिष्ठा दिली गेली. परिणामस्वरूप आमची राजकीय अप्रगल्भता आणि उदासीनता शिगेला पोहोचू पाहात आहे. अशा ‘पोकळीत’ बहुतांशी अयोग्य माणसांनी स्वत:ला घुसवलं असेल तर तो दोष काय सर्वस्वी त्या अयोग्य माणसांचाच मतदेखील न द्यायला जाणाऱ्या सामान्य माणसाची काहीच जबाबदारी नाही मतदेखील न द्यायला जाणाऱ्या सामान्य माणसाची काहीच जबाबदारी नाही राजकारण्यांना शिव्या देऊन आम्ही आमची जबाबदारी संपली असं मानू शकू का राजकारण्यांना शिव्या देऊन आम्ही आमची जबाबदारी संपली असं मानू शकू का बरं, देश आहे म्हणजे सरकार हवंच. मग राजकारणी नकोत तर तो चालवायचा कुणी बरं, देश आहे म्हणजे सरकार हवंच. मग राजकारण�� नकोत तर तो चालवायचा कुणी ‘‘चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवं,’’ असं म्हणणं असेल तर मग म्हणजे नेमकं कुणी यायचं ‘‘चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवं,’’ असं म्हणणं असेल तर मग म्हणजे नेमकं कुणी यायचं ‘चांगुलपणाची’ व्याख्या काय आणि ‘चांगुलपणा’ हा एकच गुण देश सोडाच, पण एखादी छोटी कंपनी चालवायला तरी पुरेसा असतो काय त्याला इतर अनेक गुण लागतात.\nराजकारण्यांविषयी आणखी घृणा निर्माण करून काय साधणार पर्याय द्यायला नकोत का पर्याय द्यायला नकोत का चांगल्या राजकारणाला ‘एक सक्षम कायदा’ कारणीभूत ठरेल असं मानणं हा भाबडेपणा नाही का चांगल्या राजकारणाला ‘एक सक्षम कायदा’ कारणीभूत ठरेल असं मानणं हा भाबडेपणा नाही का आणि नागरिकांची तशी समजूत करून देणं हा त्याहून मोठा भाबडेपणा नाही का\n‘स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ असं म्हणताना नेमकं काय म्हणायचं आहे स्वातंत्र्याच्या लढाईची मागणी ही ‘‘ब्रिटिशांनो, तुम्ही जा, आमचा देश आम्ही सांभाळू’’ ही होती. एका अर्थी सरळ होती, कारण ज्याला विरोध होता तो बाहेरचा होता. त्याला ‘चले जाव’ म्हणणं सोपं होतं. ‘आम्ही राज्य करू’ हा ठोस पर्याय होता. गुलामगिरी ही परकीयांची होती. आता स्वातंत्र्याच्या लढाईची मागणी ही ‘‘ब्रिटिशांनो, तुम्ही जा, आमचा देश आम्ही सांभाळू’’ ही होती. एका अर्थी सरळ होती, कारण ज्याला विरोध होता तो बाहेरचा होता. त्याला ‘चले जाव’ म्हणणं सोपं होतं. ‘आम्ही राज्य करू’ हा ठोस पर्याय होता. गुलामगिरी ही परकीयांची होती. आता स्वातंत्र्य कुणापासून आपणच निवडून दिलेल्या (तेही ४०-४५% लोकांनीच) आणि आपणच आपल्या उदासीनतेमुळे असं असण्याला कारणीभूत असलेल्या सरकारपासून आणि ‘स्वातंत्र्य’ मिळालं की पर्याय काय आणि ‘स्वातंत्र्य’ मिळालं की पर्याय काय आता गुलामगिरी ही प्रत्येकाच्या मनात, आचरणात असलेल्या भ्रष्टाचाराची आहे. त्यापासून सुटका ही एका सरकारला ‘टाग्रेट’ करून होईल आता गुलामगिरी ही प्रत्येकाच्या मनात, आचरणात असलेल्या भ्रष्टाचाराची आहे. त्यापासून सुटका ही एका सरकारला ‘टाग्रेट’ करून होईल स्वातंत्र्याच्या लढाईशी आंदोलनाच्या नेतृत्वानं केलेली ही तुलना राजकारण्यांविषयीआणि पर्यायानं राजकारणाविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण करेल आणि तेही ठोस पर्याय न देता, तर ते भविष्यात प्रचंड धोकादायक ठरू शकेल. १९७७ साली जयप्रकाशांनी आणीबाणीविरुद्धच्या लढय़ाची परिणती म्हणून जनता सरकारचा ‘राजकीय’ पर्याय समोर ठेवला होता हे इथे नमूद करावंसं वाटतं आणि म्हणूनच ‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’ हे वाक्य हा सगळा विचार करून म्हटलं गेलं आहे का, अशी शंका येते आणि तसं नसेल तर परिणामांची जबाबदारी नेतृत्व भविष्यात घेणार का स्वातंत्र्याच्या लढाईशी आंदोलनाच्या नेतृत्वानं केलेली ही तुलना राजकारण्यांविषयीआणि पर्यायानं राजकारणाविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण करेल आणि तेही ठोस पर्याय न देता, तर ते भविष्यात प्रचंड धोकादायक ठरू शकेल. १९७७ साली जयप्रकाशांनी आणीबाणीविरुद्धच्या लढय़ाची परिणती म्हणून जनता सरकारचा ‘राजकीय’ पर्याय समोर ठेवला होता हे इथे नमूद करावंसं वाटतं आणि म्हणूनच ‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’ हे वाक्य हा सगळा विचार करून म्हटलं गेलं आहे का, अशी शंका येते आणि तसं नसेल तर परिणामांची जबाबदारी नेतृत्व भविष्यात घेणार का जे काही वर्षांनी अण्णांशिवाय असेल जे काही वर्षांनी अण्णांशिवाय असेल\nपशाची देवाणघेवाण हेच केवळ भ्रष्टाचाराचं रूप नव्हे. ते त्याचं अंतिम स्वरूप आहे. सिग्नल तोडून जाणं, लेन तोडून मध्ये घुसणं, सिनेमाचं तिकीट काळ्या बाजारात घेणं, रांगेत उभं राहणं टाळण्यासाठी क्लृप्त्या करणं, ओळख काढून आपलं काम इतरांच्या आधी करून घेणं किंवा करून देणं, स्वत:चं काम (duty) करणं टाळणं, आपलं वय, हुद्दा, नातं, लिंग, जात, धर्म, आíथक परिस्थिती, शिक्षण, हुशारी आणि अशा इतर गोष्टींचा समजून उमजून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या किंवा ‘आपल्यांच्या’ छोटय़ामोठय़ा स्वार्थासाठी उपयोग करून घेणं, आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू वापरून पर्यावरणावरचा दबाव वाढवणं अशा हजारो गोष्टींचा अंतर्भाव ‘भ्रष्ट आचरणाच्या’ यादीत केला तर खूप जणांना ती अतिशयोक्ती वाटेल. पण काही काळ थांबून याचा विचार करावा, अशी माझी विनंती आहे. हे असे ‘भ्रष्टाचार’ शिष्टसंमत होत जातात आणि सरतेशेवटी पशांच्या देवाणघेवाणीच्या अंतिम रूपाला पोहोचतात.\nयाच टप्प्यावर ज्यांचं नाव गेले काही दिवस सतत घेतलं जातंय, त्यांचं स्मरण करणं सयुक्तिक ठरेल. महात्मा गांधी. गांधी त्यांच्या प्रत्येक संकल्पनेची खूप व्यापक व्याख्या करायचे. उदा. अहिंसा. ‘‘गरिबी ही सगळ्यात मोठी हिंसा आहे,’’ असं ते म्हणायचे. म्हणजेच गरिबी हटवणं ही अहिंसा झाली. ही फक्त एक व्याख्या झाली. अशाच पद्धतीनं सत्य, सत्याग्रह असे विविध शब्द/ संकल्पना त्यांनी ज्या ज्या वेळी वापरल्या, त्या त्या वेळी त्यांच्या अगदी आवर्जून व्यापक व्याख्या केल्या आणि त्या नुसत्याच केल्या नाहीत तर विविध मार्गामधून त्या ते सतत लोकांपर्यंत पोहोचवत राहिले. सामान्य माणसाला त्याचं दैनंदिन आयुष्य जगताना त्या व्याख्यांचा विचार करून जगायला भाग पाडण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला, प्रबोधन केलं. ‘‘तुम्हाला व्हावा असा वाटणारा बदल आधी तुम्ही स्वत:त करा’’ ( be the change you want.) असं ते म्हणायचे.\nभ्रष्टाचाराची अशी व्यापक व्याख्या करणं आंदोलनाच्या अंतिम यशासाठी अत्यावश्यक होतं/ आहे असं मला वाटतं. गेल्या काही महिन्यांत खूप सुलभीकरण झालं. मग ते समस्येचं असो, त्याच्या उपायांचं असो, की व्याख्यांचं असो. हो किंवा नाही यामध्येही खूप शक्यता असतात आणि समस्येची आणि पर्यायानं आयुष्याची ही complexity, ही गुंतागुंत समजावून घेणं आणि समजावून सांगणं आवश्यक असतं. आंदोलन लोकप्रिय होईल तसतशी तर ती महत्त्वाची जबाबदारी होऊन बसते. कुठल्याही नेतृत्वाला आंदोलनाची शक्ती आणि व्यापकता यांच्यामधला बदल, वाढ पारखून तसा बदल स्वत:त आणि आपल्या कार्यपद्धतीत करणं गरजेचं असतं. खास करून असं आंदोलन आणि नेतृत्व ज्याची 'organic growth' झालेली नाही आणि जे केवळ काही दिवसांमध्ये आणि एखाद्याच मुद्दय़ावर प्रचंड मोठं झालं आहे.\nसुलभीकरणाचा आणि टोकाच्या भूमिकेचा परिणाम समर्थकांमध्ये झिरपल्याचं मला फार जवळून जाणवलं. ज्या क्षणी मी आंदोलनाचा ‘बिनशर्त आणि संपूर्ण’ समर्थक नाही हे जाहीर झालं, त्या क्षणापासून माझ्यावर अत्यंत वाईट भाषेत लिहिलेल्या mails चा मारा सुरू झाला (अपवाद अर्थातच होते.) जो समर्थक नाही तो विरोधक, तो भ्रष्टाचारी, तो कॉंग्रेसचा चमचा, तो देशद्रोही, असं चित्र उभं केलं गेलं. हा अनुभव सार्वत्रिक होता. समोरच्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायचं ठरवलं तर सुलभीकरणाला फाटा द्यावा लागतो. आपलं मत किंचित बाजूला ठेवून मनात थोडी जागा करून घ्यावी लागते. यात थोडय़ा ‘ठरावाची’, थोड्या middle groundl ची आवश्यकता असते. आंदोलनानं जे spiritl निर्माण केलं, त्यात ‘दुसऱ्याचं ऐकून घेणं’ या प्रक्रियेचा काही प्रमाणात का होईना विसर पडला नाही ना, अश��� भीती मनात आल्यावाचून राहिली नाही आणि खरं तर या middle groundl चं अस्तित्व आणि आवश्यकता ठसावी आणि त्यातून आंदोलनाच्या मूळ उद्देशाला मदतच व्हावी, हा या लेखाच्या लिखाणामागचा एक महत्त्वाचा हेतू आहे.\nप्रत्यक्ष कार्यक्रम: तात्कालिक आणि दीर्घकालीन -\nकुठलंही आंदोलन तात्कालिक न राहता त्याचा एक ‘इव्हेंट’ न होता, त्याचं रूपांतर मुळातून आणि कायमस्वरूपी बदल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ‘प्रोसेस’मध्ये तेव्हाच होतं, जेव्हा ते आंदोलन जनसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनतं. फक्त काही दिवस नव्हे, तर दीर्घकाळ. धरणं, मोर्चा, उपोषण वगरे अतिशय महत्त्वाचे; परंतु छोटय़ा काळाचे कार्यक्रम संपल्यानंतरही केवळ लोकांच्या ‘स्पिरिट’वर अवलंबून न राहता आंदोलनाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल तर जनतेला काही ठोस, प्रत्यक्ष कार्यक्रम देणं आवश्यक असतं, दीर्घकालीन आणि तात्कालिकही. मिठाचा सत्याग्रह आणि दांडीयात्रा, परदेशी कपडय़ांची होळी हे तात्कालिक कार्यक्रम होते, तर सूतकताई हा दीर्घकालीन कार्यक्रम होता. ते एक व्रत होतं. ती स्वातंत्र्याची एक व्याख्या होती. आंदोलनाला दैनंदिन आयुष्याशी जोडण्याच्या बरोबरीनंच स्वातंत्र्य हे एक ‘तत्त्वज्ञान’ करण्याचा तो प्रयत्न होता. (मी स्वत: अनेक महिने सूत कातलं आहे. त्याच्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि तात्त्विक परिणामांचा अंदाज सूत प्रत्यक्ष कातल्याशिवाय येणार नाही हे स्वानुभवाने सांगतो.)\nअशा कार्यक्रमांचा अभाव ही ‘जन लोकपाल’ आंदोलनाविषयीची आणखी एक दुखरी बाजू.\nभ्रष्टाचाराच्या व्याख्येवर विचार झाला असता तर कार्यक्रम त्यातून आपसूक आले असते. उदा. २५० रुपयांचा तिरंगा ५०० रुपयाला विकू नका आणि विकत घेऊ नका. झेंडे न घेता आंदोलनात सहभागी झालात तरी चालेल. तेच टोपीच्याही बाबतीत किंवा मेणबत्त्यांच्या. जो सिग्नल तोडेल किंवा स्वत:ची चूक झाली असताना लाच देऊन सुटू पाहील त्यानं कृपया या आंदोलनात सहभागी होऊ नये वगरे, वगरे. असे कार्यक्रम दिले गेले तर व्याख्या रुजतील, आंदोलन आयुष्याचा भाग बनून राहील, ते जगण्याचं तत्त्वज्ञान बनेल आणि तर आणि तरच अंतिम परिणाम करणारं ठरेल.\nजाता जाता एक मुद्दा. असे कार्यक्रम देत असताना, तत्त्वज्ञान मांडत असताना काही वेळेला चुकाही होतात. त्या जाहीरपणे मान्य करणं हेदेखील उत्तम नेत्याचं लक्षण अ���तं. गांधी म्हणत की, माझ्या दोन वाक्यांत फरक आढळला तर वाक्याची तारीख बघा. जे नंतरच्या तारखेचं असेल ते माझं मत माना. माणूस बदलत असतो, प्रगल्भ होत असतो, परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळे त्याची मतं काही प्रमाणात बदलण्याची शक्यता असते. एका ‘नेत्या’नं हे कबूल करणं जसं धाडसाचं तसंच कधी जनता चुकली तर ‘तुम्ही चुकताहात’ असं सांगणं हे आणखी धर्याचं. मंडेला यांनी हे धर्य दाखवलं. १९२२ साली जमावानं पोलीस चौकीसकट पोलिसांना जिवंत जाळल्यावर आपण अजून अिहसक मार्गानं आंदोलन करण्याएवढे परिपक्व झालेलो नाही, असं सांगून भरात आलेलं आंदोलन मागे घेऊन गांधींनी पण ते दाखवलं.\nकुठल्याही कायद्याची अंमलबजावणी हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. कायदा तोडणारी जशी ‘माणसं’ असतात, तशीच त्या कायद्याची ‘अंमलबजावणी’ करणारीही ‘माणसंच’ असतात. दोन्ही त्याच समाजातून आलेली असतात. सर्वसाधारणपणे त्याच मनोवृत्तीची असतात. कायदा तोडणारे कितीही भ्रष्ट असले तरी अंमलबजावणी करणारे मात्र अगदी शुद्ध असतील अशी समजूत करून घेणं आणि देणं हे पुन्हा एकदा भाबडेपणाचं लक्षण आहे. आपल्याकडे बलात्कारापासून ते माहितीच्या अधिकारापर्यंत सगळ्या कायद्यांचा दुरुपयोग करणाऱ्यांची उदाहरणं राजरोस आहेत. म्हणजे कायदे करूच नयेत असा त्याचा अर्थ नव्हे. कृपया गरसमज करून घेऊ नये, पण अंमलबजावणीच्या बाबतीत गोष्टी टोकाच्या पद्धतीनं ‘गृहीत’ धरून एकाच माणसाच्या हाती पोलीस, वकील आणि न्यायाधीश असे अमर्याद अधिकार देणं हे आणखी मोठय़ा संकटाला आमंत्रण देणं ठरू शकतं. यात आजच्या आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत २० हजार सरकारी माणसांचा निरंकुश ‘रामशास्त्री’पणा ‘गृहीत’ धरणं हा सगळ्यात काळजीचा प्रकार आहे आणि त्याहून काळजीचा प्रकार म्हणजे असा कायदा येऊन, त्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी होऊन भ्रष्टाचार खूप मोठय़ा प्रमाणात कमी होईल अशी जनतेची समजूत करून देणं. यातून निर्माण होऊ शकणाऱ्या स्वप्नभंगाची आणि त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या उदासीनतेची जबाबदारी कोणाची\nआजपासून काही वर्षांनी, या आंदोलनातून काहीच निष्पन्न झालं नाही, परिस्थिती आहे तशीच आहे, असं जर जनतेच्या लक्षात आलं तर लोकांमध्ये मोठी उदासीनता पसरेल. कुठल्याही अराजकीय, नतिक नेतृत्वाची आशा राहणार नाही. विश्वास उडेल. कायदा आणि नतिकता धाब्यावर बसवणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. भ्रष्टाचाराची समाजमान्यतेची पातळी आणखी वाढेल.\nपरिणाम उद्याच्या भारतीय मनावर-\n१९७७ साली आणीबाणी उठली. निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी पडल्या. जनता सरकार आलं. ‘संपूर्ण क्रांती, स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ हेच शब्द वापरले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात आलेली निराशा झटकली गेली. नवचतन्य आलं. जनतेनं प्रचंड विश्वासानं नवीन सरकारच्या हाती सूत्रं सोपवली. १९८० साल उजाडलं. अवघ्या अडीच वर्षांत जनता सरकार पडलं. हुकूमशहा ठरवल्या गेलेल्या इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या, संपूर्ण लोकशाही मार्गानं. परिणाम आंदोलनात भाग घेतलेल्या ‘जनसामान्यांत’ राजकारणाविषयी एक उदासीनता निर्माण झाली आणि ती बऱ्याच प्रमाणात आजवर टिकून आहे.\nएक अत्यंत दूरगामी परिणाम करणारा 'set back'.\nवरच्या सगळ्या विवेचनाचं कारण हेच की, आंदोलनाच्या ‘लॉजिकल एंड’चा नीट विचार केला नाही, दूरदर्शीपणा दाखवला नाही, ‘समर्थ’ आणि ‘समजूतदार’ राजकीय/ सामाजिक पर्याय दिले नाहीत, reality check ठेवला नाही तर नराश्याच्या रोगाची सार्वजनिक लागण व्हायला वेळ लागणार नाही.\nइतिहासानं एक खूप मोठी संधी, किंबहुना स्वतंत्र भारताला मिळालेली परिवर्तनाची सगळ्यात मोठी संधी आपल्याला दिली आहे. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती झाली आहे. एक दुर्दम्य आशावाद निर्माण झाला आहे. लोकशाहीचा मुख्य आधार जी जनता, त्यातही तरुण जनता, ती गेल्या ३२-३३ वर्षांत प्रथमच (आणीबाणीनंतर) एक ‘गट’ म्हणून भावनिकदृष्टय़ा का होईना, पण सक्रिय केली गेली आहे. एक ऊर्जा, एक शक्ती उत्पन्न झाली आहे. आता गरज आहे ती या ऊर्जेची व्याप्ती गृहीत न धरता ती खऱ्या अर्थानं ‘शेवटच्या’ नागरिकापर्यंत पोहोचवण्याची.\nमुख्य गरज ‘राजकीय’ पर्यायाची -\nमुख्य गरज आहे ती लोकबलाच्या पाठिंब्यावर एक सशक्त राजकीय पर्याय देण्याची. जनमानस एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बरोबर असताना एक सक्रिय राजकीय पर्याय आंदोलनानं दिला तर जे बदल अण्णांना घडवायचे आहेत ते प्रचंड वेगानं घडतील, कारण लोकसभेतील निर्णयप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याच राजकीय पक्षाचा पर्याय नको असलेल्या अनेक तरुणांना आणि अनुभवी नागरिकांना ‘स्वत:चा’ असा एक पक्ष मिळेल.खरी गरज आहे ती या आंदोलनातून एक राजकीय पक्ष निर्माण होण्याची. तोच आंदोलनाचा एका मर्यादेत You have to be in the system to change the system.Let us be the change we want...\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनाने एका बाजूला भाबडय़ा लोकांमध्ये प्रचंड आशेचा झोत निर्माण केला तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना गंभीर विचार करण्यास भाग पाडले.नैतिकतेचा अधिकार हा इतरांचे मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणतो, असा अनुभव या काळात आला आणि आंदोलनानंतरही येत आहे. हे आदोलन, ते हाताळण्यात सरकारने केलेल्या काही चुका आणि त्यानंतर घेतलेली थोडीफार माघार म्हणजे मोठा विजय आहे, असे अनेकांना वाटू लागले आहे. राजकारण,शासनयंत्रणा याविषयीची अनभिज्ञता आणि काही वर्षांमध्ये राजकारण्यांविषयी निर्माण झालेली चीड यातून ही टोकाची प्रक्रिया व्यक्त झाली आहे.या आंदोलनाचा आणि आदोलकांच्या मानसिकतेचा मागोवा घेत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलेले हे सामाजिक चिंतन\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू..\n‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-world-view-yogesh-parle-1291", "date_download": "2020-09-30T08:28:15Z", "digest": "sha1:CHCC3FJQVYH23PYCR7KILT2CLIHBILUK", "length": 24058, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik World View Yogesh Parle | Saptahik Sakal", "raw_content": "\nश्रीलंकेतील हिंसाचाराचे नवे रूप\nश्रीलंकेतील हिंसाचाराचे नवे रूप\nगुरुवार, 22 मार्च 2018\nश्रीलंकेमधील संघर्ष भडकण्यामागे सोशल मीडियाचाही सहभाग मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमामधून चिथावणीखोर व सत्याचा अपलाप करणाऱ्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने ही आग आणखी भडकल्याचे निष्पन्न झाले आहे. देशांतर्गत परिस्थिती तणावपूर्ण व हिंसक होण्यामागे सोशल मीडियाचा झालेला वापर हे गेल्या काही वर्षांतील राजकारणाचे वैशिष्ट्यच होऊन बसले आहे.\nहिंदी महासागरामधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या श्रीलंकेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सिंहली बौद्ध व मुस्लिम या समुदायांमध्ये झालेल्या दंगलीमुळे येथील सरकारला आणीबाणी जाहीर करावी लागली. हिंसाचार श्रीलंकेला नवा नाही. मात्र श्रीलंकेमधील हिंसाचारामध्ये येथील मुस्लिम समुदायाचा सहभाग आढळण्याचा ‘ट्रेंड’ हा गेल्या काही वर्षांतील आहे. श्रीलंकेमधील तमीळ व सिंहलीमधील यादवी युद्ध अंतिमतः २००९ मध्ये संपल्यानंतर या देशात आता स्थिरता व शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच काही वर्षांत या देशात मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमधील तणाव वाढला. दोन कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेमध्ये सिंहली हे बहुसंख्याक म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के आहेत. मुस्लिम हे लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के; तर तमीळ हिंदू हे लोकसंख्येच्या सुमारे १३ टक्के इतके आहेत. श्रीलंकेमधील राजकारणाच्या दृष्टिकोनामधूनही देशात सध्या सुरू असलेला हा हिंसाचार अत्यंत संवेदनशील आहे.\nश्रीलंकेतील कॅंडी येथे सिंहली समुदायामधील एका ट्रकचालकाचे चार मुस्लिमांशी भांडण झाल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विक्रमसिंघे (वय ४२) याचे निधन झाल्याच्या नैमित्तिक कारणामुळे ही दंगल पेटली. विक्रमसिंघे याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या बौद्ध जमावाने कॅंडी जिल्ह्यातील मुस्लिम समुदायावर हल्ला चढविला. विक्रमसिंघे याला मारहाण केलेल्या आरोपींना जमावाच्या स्वाधीन करावे, अशी मागणी करत बौद्ध भिक्षुंच्या नेतृत्वाखालील संतप्त जमावाने येथील पोलिस स्थानकालाही वेढा घातला. जमावाने नंतर मशिदी व अनेक मुस्लिम दुकानांवर हल्ला चढविला. पोलिसांनी जमावावर अश्रुधुराचा मारा करत जमावबंदी लागू केली. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या नेतृत्वाखाली येथील मंत्रिमंडळाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये येथे १० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nश्रीलंकेच्या अंतर्गत राजकारणातील दोन प्रभावी घटक या पार्श्‍वभूमीवर विचारात घ्यावे लागतील. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा येथील राजकारणावरील प्रभाव हा यांमधील मुख्य घटक होय. सिरिसेना प्रशासनाने या हिंसाचारामध्ये राजपक्षे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राजपक्षे यांनी अर्थातच हा आरोप फेटाळून लावला असला; तरी येथील सिंहली समुदायावर राजपक्षे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये ३४० जागांपैकी २३९ जागा जिंकून राजपक्षे यांनी त्यांच्या प्रभावाची चुणूक दाखविली आहे. या हिंसाचारामुळे राजकीय ध्रुवीकरण झाल्यास सिंहली समुदाय राजपक्षे यांच्या अधिक जवळ जाण्यास मदतच होणार आहे. सिंहली-मुस्लिम दंगल, सामाजिक तणाव कमी क��ण्यात सिरिसेना सरकारला येत असलेल्या अपयशामुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे राजपक्षे यांनी म्हटले आहे. खुद्द राजपक्षे यांच्या कारकिर्दीत २०१४ मध्ये झालेल्या सिंहली-मुस्लिम दंगलीत काही जणांना प्राण गमवावा लागला होता; तर हजारो विस्थापित झाले होते.\nराजपक्षे यांनी स्वतः यासंदर्भात लिहिलेल्या लेखामध्ये १९८० नंतरच्या काळात श्रीलंकेतील मुस्लिम समुदायातील एक घटक जातीयवादाकडे वळल्याची स्पष्ट टीका केली आहे. ‘श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षे सिंहली, तमीळ आणि मुस्लिम नेत्यांनी भागीदार म्हणून श्रीलंकेचा कारभार पाहिला. याआधी श्रीलंकेतील दोन मुख्य राजकीय पक्षांमधील ए सी एस हमीद, एम एच मोहम्मद, बदिउद्दीन मोहम्मद आणि अलवी मौलाना यांसारख्या मुस्लिम नेत्यांना केवळ मुस्लिम मतदारांनीच नव्हे; तर सिंहली मतदारांनीही निवडून दिले होते. आता तशी परिस्थिती नाही. मात्र देशात पुन्हा एकदा सिंहली, तमीळ आणि मुस्लिम नेत्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रवादी नेत्यांचा समावेश असलेल्या आघाडीची स्थापना करणे आवश्‍यक आहे,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या लेखामधून मांडली आहे. अशा आघाडीचे नेतृत्व कोणाकडे असेल, हे सांगायला नकोच.\nदुसरा घटक म्हणजे, श्रीलंकेतील राजकारणात सातत्याने प्रभावी ठरत असलेला बौद्ध राष्ट्रवाद्यांचा गट होय. बौद्ध राष्ट्रवादाच्या वाढत्या आक्रमकतेचे स्पष्ट प्रतिबिंब श्रीलंकेतील या रक्तरंजित दंगलीत आढळले. श्रीलंकेमधील काही कट्टर बौद्ध संघटनांनी मुस्लिम हे श्रीलंकेमधील बौद्ध धर्मस्थळांची विटंबना करत असल्याची टीका केली होती. याचबरोबर, मुस्लिमांकडून देशात धर्मांतराची आक्रमक मोहीम राबविली जात असल्याचीही या संघटनांची भूमिका आहे. श्रीलंकेमधील बौद्धधर्मीय सिंहलींचा प्रभाव असलेल्या मुख्य प्रवाहातील राजकारणात वाढणाऱ्या मुस्लिमविरोधास आंतरराष्ट्रीय प्रमाणही आहेच. श्रीलंकेप्रमाणेच बौद्धधर्मीय बहुसंख्याक असलेल्या म्यानमारमध्ये गेली काही वर्षे बौद्ध-मुस्लिम (रोहिंग्या) संघर्ष सुरू असून यामुळे सहस्रावधी रोहिंग्यांना म्यानमारबाहेर विस्थापित व्हावे लागले आहे. रोहिंग्यांचा विस्थापनाचा हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावरील; विशेषतः दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियातील देशांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. भारतामध्येही रोहिंग्या प्रश्‍नाचे पडसाद उमटत आहेतच. तसेच श्रीलंकेमध्येही या प्रश्‍नाचे पडसाद उमटले आहेत. श्रीलंकेत आश्रयासाठी येणाऱ्या रोहिंग्यांना येथील बौद्ध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.\nबौद्ध धर्माच्या एका शाखेचा (थेरवाडा) श्रीलंका व म्यानमारमध्ये प्रसार झाला आहे. यामुळे दोन्ही देशांतील बौद्धधर्मीयांमध्ये परस्पर जिव्हाळा आहेच; शिवाय भक्कम सांस्कृतिक आदानप्रदानही होत असते. सप्टेंबर २०१४ मध्ये येथील बोदु बाला सेना (बीबीएस) या कट्टर बौद्ध संघटनेने म्यानमारमधील बौद्ध भिक्षु आशिन विराथु याला आमंत्रण दिले होते. विराथु हा रोहिंग्याविरोधातील आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. कोलंबो येथे झालेल्या सभेमध्ये विराथु याने श्रीलंकेमधील बौद्धधर्मीयांना आपला ‘भक्कम पाठिंबा’ असल्याचे घोषित केले होते. किंबहुना म्यानमारमध्ये उद्‌भविलेल्या रोहिंग्या-बौद्ध संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवरच बीबीएसची स्थापना करण्यात आली होती. श्रीलंकेमध्ये वाढणाऱ्या सिंहली-मुस्लिम तणावामागील हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अर्थात बौद्ध-मुस्लिम तणाव वाढण्यास केवळ बौद्ध जबाबदार नाहीतच. म्यानमारमधील संघर्षाचे वार्तांकन करतानाही बौद्ध समुदायास खलनायक ठरवून माध्यमे मोकळी झाली होती. प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असून रोहिंग्या समुदायामधील एका घटकाने दहशतवादाला आश्रय दिल्याचे स्पष्ट होते. श्रीलंकेमधील बौद्ध-मुस्लिम संघर्षाचे विश्‍लेषण करतानाही तत्काळ तेथील बौद्ध समाजास आरोपी करणे घिसाडघाईचे ठरेल.\nश्रीलंकेमधील हा संघर्ष भडकण्यामागे सोशल मीडियाचाही मोठा सहभाग आहे. फेसबुकच्या माध्यमामधून चिथावणीखोर व सत्याचा अपलाप करणाऱ्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने ही आग आणखी भडकल्याचे निष्पन्न झाले आहे. मुस्लिम अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचेही दिसून आले. येथील सरकारने सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घालण्यासाठी पाऊले उचलली; मात्र तोपर्यंत पहिला विखारी प्रचार होऊन गेला होता. देशांतर्गत परिस्थिती तणावपूर्ण व हिंसक होण्यामागे सोशल मीडियाचा झालेला वापर हे गेल्या काही वर्षांतील राजकारणाचे वैशिष्ट्यच होऊन बसले आहे. श्रीलंकेसह जगाच्या इतर भा��ांतही फेसबुकचा वापर राजकीय अजेंड्यासाठी वा चिथावणी देण्यासाठी झाल्याचे दिसून आले आहे. म्यानमारमध्येही सोशल मीडियाचा ‘प्रभावी’ वापर झाला होताच\nश्रीलंका व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहे. जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान आता हिंदी महासागर व दक्षिण पूर्व आशियाकडे झुकले असताना श्रीलंकेमधील अंतर्गत घडामोडी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भारताच्या दृष्टिकोनामधून पाहिले असता तमीळ व मुस्लिम हे दोन्ही समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात आहेतच. यामुळे तमीळ प्रश्‍नाप्रमाणेच श्रीलंकेतील मुस्लिम प्रश्‍नाचेही भारतात मर्यादित पडसाद उमटू शकतात. भारत व एकंदरच जगाच्या दृष्टिकोनामधून श्रीलंकेत स्थिरता असणे आवश्‍यक आहे. मुळात अनेक दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर श्रीलंकेमध्ये आत्ता कुठे स्थिरता प्रस्थापित होऊ लागली होती. अशा वळणावर श्रीलंका पुन्हा हिंसाचाराच्या थैमानात ढकलला गेल्यास हिंदी महासागराचे राजकारण त्यामुळे नक्कीच प्रभावित होईल. मात्र हा प्रश्‍न इतक्‍या कमी जिवांच्या किमतीवर सुटेल, असे दुर्दैवाने वाटत नाही.\nसोशल मीडिया फेसबुक राजकारण दंगल पोलिस श्रीलंका दहशतवाद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1396726", "date_download": "2020-09-30T09:25:54Z", "digest": "sha1:7K7QRJSCN5H2FQPOROZRAWTBMQ3XR4JR", "length": 4633, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:२५, ४ जून २०१६ ची आवृत्ती\n१९ बाइट्स वगळले , ४ वर्षांपूर्वी\n→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या\n०९:०८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०९:२५, ४ जून २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)\n'''सेंट लुसिया''' ({{lang-en|Saint Lucia}}; {{lang-fr|Sainte-Lucie}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. सेंट लुसिया पूर्व [[कॅरिबियन समुद्र]]ामध्ये [[अटलांटिक महासागर]]ाच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो [[ले���र अँटिल्स]]चा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस [[मार्टिनिक]], दक्षिणेस [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स|सेंट व्हिन्सेंट]] तर आग्नेयेस [[बार्बाडोस]] ही बेटे आहेत. [[कॅस्ट्रीझ]] ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.\nइ.स. १६६० साली येथे [[फ्रान्स|फ्रेंच]] दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व [[इंग्लंड]]ने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. [[जॉन कॉम्प्टन]] हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. आजच्या घडीलासध्या सेंट लुसिया [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक अध्यक्षपद आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/816764", "date_download": "2020-09-30T10:39:38Z", "digest": "sha1:SUYCPQVTXSS42UXSXDTMS57PCYU6NTRN", "length": 2176, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १४४२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १४४२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:२२, २६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: tt:1442 ел\n००:५२, ८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:1442. gads)\n०६:२२, २६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: tt:1442 ел)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22099/", "date_download": "2020-09-30T10:46:42Z", "digest": "sha1:QWWSPQPTC7DX5G7DXWHNXQBXHTU5J7ZO", "length": 31835, "nlines": 246, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कॅरोटिनॉइडे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसब���र्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकॅरोटिनॉइडे : वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये आढळणाऱ्या रंगद्रव्यांचा हा एक वर्ग आहे. ही द्रव्ये पिवळी, नारिंगी, लाल व जांभळी असतात. गाजरात असणाऱ्या रंगद्रव्याला कॅरोटीन म्हणतात. त्याचे रासायनिक संघटन प्रातिनिधिक मानून त्याच्याशी साम्य असलेल्या संयुगांचा या वर्गात समावेश केला जातो म्हणून त्यांना कॅरोटिनॉइडे म्हणतात.\nकॅरोटीन हे रंगद्रव्य १९३१ सालापासून माहीत आहे, पण या वर्गातील रंगद्रव्यांबद्दल सम्यक्‌ ज्ञान १९२० नंतर झाले. कारण नैसर्गिक मिश्रणातून ही रंगद्रव्ये शुद्ध स्थितीत वेगळी काढणे त्यापूर्वी शक्य झाले नव्हते. वर्णलेखन पद्धतीने [मिश्रणाचे घटक वेगळे करण्याच्या एका पद्धतीने, → वर्णलेखन] ते साधले व त्यांच्या अनुसंधानात (सखोल अभ्यासात) प्रगती झाली. कॅरोटिनॉइडांसंबंधीच्या अनुसंधानामुळे रसायनशास्त्राच्या एकंदर प्रगतीसही फार साहाय्य झाले आहे. सूक्ष्म प्रमाणावर हायड्रोजनीकरण (रेणूत हायड्रोजन मिळविणे) व मापन आणि रंग व रासायनिक संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) यांच्या अन्योन्य संबंधांविषयीचे ज्ञान या अनुसंधानामुळे झाले आहे.\nकॅरोटिनॉइडे आणि अ जीवनसत्त्व यांचा निकट संबंध असल्यामुळे पोषणाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे.\nउपस्थिती : निसर्गात ही रंगद्रव्ये विस्तृत प्रमाणात आढळतात. झाडांच्या पानांत व इतर हिरव्या भागांत, अनेक पिवळया फुलांत, फळांत (आंबा, टोमॅटो, पपई इ.), मुळांत (गाजर, रताळे इ.) आणि बीजांत (गहू, सोयाबीन इ.) ही असतात.\nप्राणिसृष्टीत शरीरातील अनेक भागांत उदा., मूत्रपिंड, यकृत, दृक्‌पटल, तसेच त्यांतील द्रव्यांत, रक्तरस (सर्व रक्ताची गुठळी झाल्यावर राहिलेला पिवळसर व न गोठणारा पेशीव��रहित द्रव), अस्थिमज्जा (लांब हाडाच्या आतील पोकळीत असलेला पेशीसमूह) यांमध्ये आणि काही पक्ष्यांची पिसे, अंड‌्यातील पिवळा बलक, मासे, अनेक कीटक व सूक्ष्मजीव इत्यादींत ती आढळतात.\nबहुसंख्य कॅरोटिनॉइडे मेद (चरबी) किंवा मेदसदृश द्रव्यांत विद्राव्य (विरघळणारी) असतात, पण पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) असतात. ज्यांच्या संघटनेमध्ये कार्‌बॉक्सी गट (-COOH) आहे. अशी कॅरोटिनॉइडे क्षारकाबरोबर (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाबरोबर) संयोग पावून जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) लवणे बनवितात. त्याचप्रमाणे काही कॅरोटिनॉइडे शर्करांशी संयाेगित झाल्यामुळे व काहींची प्रथिनांबरोबर जटिल (गुंतागुंतीची) संयुगे बनल्यामुळे जलविद्राव्य होतात.\nकॅरोटिनॉइडे बहुधा स्फटिकरुपात आढळत नाहीत. तर घनरूप किंवा अर्धवट घनरूप मेदे यांबरोबर मिश्रस्वरूपात किंवा कलिल-संधारण (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले विशिष्ट प्रकारचे द्रवमिश्रण) अवस्थेत नैसर्गिक पदार्थात आढळतात.\nरासायनिक स्वरुप : ही द्रव्ये ॲलिफॅटिक (कार्बन अणू साखळी स्वरुपात असलेल्या कार्बनी संयुगांचा वर्ग) व ॲलिसायक्लिक (रासायनिक दृष्टया ॲलिफॅटिक असणारे पण संरचनेत आवश्यक कार्बन अणू साखळीऐवजी वलयाने जोडणाऱ्या कार्बनी संयुगांचा वर्ग) या वर्गात मोडतात. बहुसंख्य द्रव्यांच्या रेणूंमध्ये कार्बनाचे चाळीस अणू असून त्यांतील अनेक अणू एकमेकांस एकांतरित द्‌विबंधाने (एकाआड एक द्विबंध व एकबंध यांनी कार्बन अणू जोडले असलेल्या रचनेने) जोडलेले असतात. काही अपवादात्मक कॅरोटिनॉइडांमध्ये कार्बन अणूंची संख्या चाळिसापेक्षा कमी असते, परंतु सामान्य रचना एकाच तऱ्हेची असते. आयसोप्रीन (C5H8) या द्रव्याच्या रेणूमध्ये कार्बन अणूंची जी रचना आहे, त्या रचनेतील एका टोकाचा कार्बन अणू हे त्या रेणूचे शीर्ष (डोके) व दुसऱ्या टोकाचा कार्बन अणू म्हणजे पुच्छ (शेपटी) अशी कल्पना केली, तर कॅरोटिनॉइडांची सामान्य रेणुरचना सुलभतेने स्पष्ट करता येते. आयसोप्रीन रेणूतील कार्बनांची अणुरचना सूत्र १ मध्ये दर्शविली आहे.\nआयसोप्रिनाच्या दोन रेणूंतील कार्बन अणू पुच्छास-पुच्छ या पद्धतीने जोडले तर सूत्र २ प्रमाणे रचना होते. नंतर सूत्र २ मधील दहा कार्बन अणूंच्या साखळीच्या दोन्ही टोकांना, प्रत्येकी तीन या प्रमाणे आयसोप्रिनाचेच रेणू परंतु शीर्ष–पुच्छ या पद्धतीने जोडले, तर कॅरोटिनॉइड रेणूची मूलभूत रचना सिद्ध होते (सूत्र ३). जोडणी होताना आवश्यकतेप्रमाणे द्विबंधाच्या मूळच्या जागा बदलतात व हायड्रोजन अणूंची संख्याही बदलते.\nविविधतेचे स्वरुप : वरील मूलभूत रचनेतील काही कार्बन अणू एकमेकांस जोडल्याने व वलय बनल्याने, काही एकांतरित द्विबंधाचे स्थलांतर किंवा आंशिक हायड्रोजनीकरण, तसेच हायड्रॉक्सी (OH), कार्बोनिल (CO), मिथॉक्सी(OCH3) इ. गटांचा समावेश आणि इपॉक्सीकरण (कार्बन शृंखलेतील दोन कार्बन अणू शृंखलेतील बंध कायम ठेवून एका ऑक्सिजन अणूच्या द्वारा जोडले जाणे) यांमूळे या वर्गातील बहुविध द्रव्यांच्या रासायनिक संरचना सिद्ध होतात. ऑक्सिडीकरणाने [→ ऑक्सिडीभवन] मूलभूत रचनेचे विघटन (रेणूचे तुकडे पडणे) होऊनही काही कॅरोटिनॉइडांच्या रचना बनतात. उदा., क्रॉसेटीन व बिक्सिन.\nकॅरोटिनॉइडांची वर्गवारी हायड्रोकार्बने, हायड्राक्सी घटकी, कार्बोनिल घटकी, इपॉक्सी घटकी व कार्‌बॉक्सी अम्ले अशी केली जाते. या द्रव्यांमध्ये अनेक कार्बन-कार्बन द्विबंध असल्यामुळे त्यांना जोडलेले हायड्रोजन अणू किंवा मिथिल गट हे कॅरोटिनाइडाच्या रेणूमध्ये परस्परांच्या विरुद्ध दिशांना किंवा एकाच दिशेला राहू शकतील व त्यामुळे अनेक समपक्ष व विपक्ष समघटक अस्तित्वात असणे तत्वतः शक्य आहे (समपक्ष म्हणजे अणू अथवा अणुगट एकाच दिशेला असलेले, विपक्ष म्हणजे अणू अथवा अणुगट एकमेकांविरुद्ध दिशंना असलेले आणि समघटक म्हणजे तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असूनही त्यांच्या संरचना भिन्न असल्यामुळे वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ होय). तथापि एकमेकांविरुद्ध दिशांची रचना(विपक्ष) स्थैर्यांच्या दृष्टीने योग्य ठरते व तशीच बहुसंख्य द्रव्यांमध्ये आढळते. काही कॅरोटिनाइडाची माहिती खाली दिलेली आहे.\nलायकोपीन : C40H56. टोमॅटोमधील लाल रंग असणारे हे द्रव्य इतरही अनेक वनस्पती आणि प्राणी यांमध्ये आढळते. याची रासायनिक संरचना सू़त्र ३ मध्ये दाखविली आहे. कॅरोटिनॉइंडाची ही मूलभूत संरचना होय. याचा वितळबिंदू १७५० से. आहे.\nबीटा कॅरोटीन : C40H56हे गाजरात असणारे मुख्य रंगद्रव्य होय. याची रासायनिक संरचना सू़त्र ४ मध्ये दर्शविली आहे. मूलभूत संरचनतील दोन्ही टोकांचे वलयीभवन(कार्बन शृंखलेतील टोकाचा अणू शृंखलेतील दुसऱ्या एखाद्या कार्बनाला जोडल्यामुळे वलयासारखी रचना होणे) झाले म्हणजे ती सिद्ध होते हे दिसून येईल. या संरचनेमध्ये अकरा एकांतरित द्विबंध आहेत. बीटा कॅरोटीन हे धनरुप असून याचा उकळबिंदू १८१-१८२० से. आहे. कार्बन डायसल्फाइड, बेंझीन व क्लोरोफॉर्म यांमध्ये ते विद्राव्य आहे.\nआल्फा कॅरोटीन : C40H56. हे सुद्धा गाजरात असते आणि बीटा कॅरोटिनापासून वर्णलेखनाने वेगळे करता येते. याच्या संरचचनेमध्ये दहा द्विबंध साधा आहे(सूत्र ५). बेंझीन आणि मिथिल अल्कोहॉल यांच्या मिश्रणातून याचे जांभळे स्फटिक मिळतात. वितळबिंदू १८७० अंश से. कार्बन डायसल्फाइड, बेंझीन व क्लोरोफार्म यांमध्ये हे बीटा कॅरोटिनापेक्षा जास्त विद्राव्य आहे.\nगॅमा कॅरोटीन : C40H56 हे अत्यंत कमी प्रमाणात निसर्गात आढळते. हे गाजरात बीटा कॅरोटिनाच्या एका दशांश इतके असते. याच्या संरचनेमध्ये एक वलय असून एकंदर बारा द्विबंध आहेत त्यांपैकी अकरा एकांतरित आहेत (सूत्र ६). बेंझीन व मिथिल अल्कोहॉल यांच्या मिश्रणातून याचे गडद तांबडे सूक्ष्म स्फटिक मिळतात. याचा वितळविंदू १७८० अंश से. आहे.\nरुबीझॅंथीन : C40H56O. हे मुख्यतः गुलाबाच्या वेगवेगळ्या जातींत आढळते. याच्या संरचनेमध्ये बारा द्विबंध आहेत त्यांपैकी अकरा एकांतरित आहेत. शिवाय त्याच्या रेणूमध्ये एक हायड्रॉक्सी गट ३ या स्थानी आहे (सूत्र ७). बेंझीन व पेट्रोलियम ईथर यांच्या मिश्रणातून याचे नारिंगी तांबडे सुयांसारखे स्फटिक मिळतात. याचा वितळविंदू १६०० अंश से. आहे.\nझीॲझॅंथीन : C40H56O2. दुसरे नाव ३-३’ डायहायड्रॉक्सी बीटा कॅरोटिन. हे मका, अंड्यातील पिवळा बलक, मानवी यकृत, गुलाब इत्यादींमध्ये असते. त्याच्या संरचनेत दोन वलये, दोन OH गट व अकरा एकांतरित द्विबंध आहेत (सूत्र ८). मिथिल अल्कोहॉलामधून याचे पिवळे स्फटिक मिळतात. याचा वितळबिंदू २१५० अंश से. आहे.\nव्हायोलाझॅंथीन : C40H56O4. दुसरे नांव ३-३’ डायहायड्रॉक्सी ५, ६, ५’, ६’ डाय इपॉक्सी बीटा कॅरोटीन. संत्रे, पपई, अनेक फुले व फळे यांमध्ये असणाऱ्या या द्रव्यात दोन इपॉक्सी गट व दोन हायड्रॉक्सी गट आहेत (सूत्र ९). कार्बन डायसल्फाइडामधून यांचे तांबूस पिंगट स्फटिक मिळतात. याचा वितळविंदू २००० अंश से. आहे.\nऱ्होडोझॅंथीन : C40H56O2. यांच्या संरचनेमध्ये दोन CO गट समाविष्ट आहेत, हे याचे वैशिष्ट्य आहे (सू़त्र १०). बेंझीन व मिथिल अल्कोहॉल यांच्या मिश्रणातून याचे गडद जांभळ्या रंगाचे स्फटिक मिळत��त. याचा वितळबिंदू २१९० से. आहे.\nक्रॉसेटीनःC20H24O4. केशराचा पिवळा रंग मुख्यतः क्रॉसीन नामक संयुगामुळे असतो. क्रॉसिनाची संरचना, क्रॉसेटीन ह्या कॅरोटिनॉइड जातीच्या अम्लाचा, जेंटियोबायोजाबरोबर रासायनिक संयोग होऊन झालेली आहे. क्रॉसेटिनाची संरचना सूत्र ११ मध्ये दर्शविली आहे.\nॲसिटिक ॲनहायड्राइडामधून याचे विटकरी रंगाचे स्फटिक मिळतात. याचा वितळबिंदू २८५० से. आहे.\nअ जीवनसत्वाची रासायनिक संरचना लक्षात घेतली म्हणजे त्याचा व कॅरोटिनॉइडांचा कसा निकट संबंध आहे हे दिसून येईल(सूत्र १२).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘���ोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23485/", "date_download": "2020-09-30T09:21:47Z", "digest": "sha1:MM5LROZKJBKUDSDYVJH75A5RICE3TIKV", "length": 16446, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "स्टटगार्ट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nस्टटगार्ट : जर्मनीच्या बाडेन-वर्टेंबर्ग राज्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक व्यापारी शहर. लोकसंख्या ६,१३,३९२ (२०११).हे फ्रँकफुर्टच्या आग्नेयीस १५३ किमी.वर नेकार नदीकिनारी वसलेले आहे. हे दळणवळणाचे केंद्र व लोहमार्गाचे प्रस्थानक असून ते लोहमार्गव रस्त्यांनी इतर मोठमोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच बंदर सुविधाही आहेत. यास सु. १२५४ नंतर शहराचा दर्जा मिळाला. तेराव्या शतकात विक��ित झालेले हे शहर १३२० मध्ये येथील उमरावांचे मुख्य निवासस्थान बनले. १४८० नंतर यास वर्टेंबर्ग परगण्याच्या राजधानीचा आणि परगण्याचा दर्जा मिळाला. तीस वर्षीय युद्ध (१६१८—४८) व चौदावा लूई याच्या हल्ल्यात या शहराची हानी झालेली होती. एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांती- नंतर शहराची भरभराट झाली आहे. दुसर्‍या महायुद्धात शहराचे नुकसान झाले होते. या महायुद्धानंतर येथे बाडेन-वर्टेंबर्ग राज्याची राजधानी करण्यात आली. स्टटगार्ट हे जर्मनीतील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. येथे विद्युत् अभियांत्रिकी, मोटारगाड्या, यंत्रसामग्री, कापड उद्योग, छायाचित्रके निर्मिती, दृष्टीसंबंधी उपकरणे, लाकडी व चामडी कलाकुसरीच्या वस्तू , संगीतातील उपकरणे, रसायने, कागद, लोह-पोलाद वस्तू , मद्यनिर्मिती इ. उद्योग चालतात.\nस्टटगार्ट शहर ‘पुस्तक केंद्र’ म्हणून प्रसिद्ध असून, येथे २०० पेक्षा जास्त प्रकाशन संस्था आहेत. येथे तंत्र महाविद्यालय, कला संगीत अकादेमी, स्टटगार्ट विद्यापीठ (१८२९) इ. शैक्षणिक संस्था आहेत. येथे दरवर्षी वसंत ऋतूत ‘कॉनस्टॉटर फोक फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येतो.\nयेथील ऐतिहासिक वास्तूंची दुसर्‍या महायुद्धात हानी झाली होती. त्यांतील बहुतांश इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. येथे जुना राजवाडा ( तेरावे शतक ), गॉथिक शैलीतील सेंट लेओनार्ड चर्च (१४६३—७४), आणि रोमनेस्क राजवाडा (१४३६—९५), स्टिफ्टस्किर्चे चर्च ( पंधरावे शतक ), नगरभवन (१९५४—५६), दूरचित्रवाणी मनोरा (१९५५ उंची १९३ मी.), स्टटगार्ट लीडरहॉल (१९५४—५६), वर्टेंबर्ग स्टेट ग्रंथालय, स्टेट इंडस्ट्रियल म्यूझीयम, द स्टेट आर्ट गॅलरी, डायम्लेर-बेंझ मर्सिडीज-बेंझ ऑटोमोबाइल म्यूझीयम, सॉलीट्यूड राजवाडा (१७६३—६७) व होहेनहेम राजवाडा (१७६८—८५) इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postसोरोक्यिन, प्यिट्यिऱ्यीम अल्यिक्सांद्र – व्ह्यिच\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27049/", "date_download": "2020-09-30T09:44:26Z", "digest": "sha1:S2VH7EVUUGZQX6WQV7TCSSUBSX5O3U3P", "length": 29707, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आझाद हिंद सेना – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\n��ंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआझाद हिंद सेना: सुप्रसिध्द भारतीय पुढारी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यासाठी सिंगापूर येथे जुलै १९४३ मध्ये उभारण्यात आलेली लष्करी संघटना.\nदुसरे महायुद्ध चालू असता नेताजी सुभाषचंद्रांना ब्रिटीश सरकारने कलकत्ता येथे नजरकैदेत ठेवले होते. तेथून ते १७ जानेवारी १९४१ रोजी धाडसाने निसटले आणि अनेक अडचणींना तोंड देत जर्मनीत पोहोचले . जर्मनीत भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून, स्वातंत्र्यसेना उभी करण्याचा त्यांनी निर्धार घोषित केला व त्यासाठी जर्मन सरकारची सक्रिय सहानुभूतीही मिळवली . जर्मनी व फ्रान्समधील भारतीय नागरिक व जर्मनांच्या ताब्यातील युद्धबंदी ह्यांतून सु. तीन हजारांची फौज निर्माण झाली. परंतु तेथून भारत दूर असल्यामुळे नेताजींना प्रचाराखेरीज प्रत्यक्ष कृती करणे अशक्य झाले.\nआग्नेय आशियात १९४२ च्या सुमारास युद्धास प्रारंभ होऊन १५ फेब्रुवारी रोजी जपानने सिंगापूरचा ब्रिटिश आरमारी तळ काबीज केला. नेताजी सुभाषचंद्र सिंगापूरला पोहचण्यापूर्वी मलायी मोहिमेत जपान्यांच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश सेनेतील भारतीय सैन्याधिकारी कॅप्टन मोहनसिंग ह्यांनी जपान्यांच्या आश्रयाखाली भारतीय राष्ट्र सेना स्थापन केली. होती. त्याच वेळी स्वातंत्र्य चळवळीची कार्यवाही त्वरित व्हावी, म्हणून भारतीय स्वातंत्र्य-संघ स्थापून एक कृतिमंडळही नेमले होते. त्यावर ⇨राशबिहारी बोस ह्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्य��त आली. कॅ. मोहनसिंग ह्यांच्या निमंत्रणावरून बँकॉक येथील परिषदेस हजर राहण्यासाठी जर्मन व जपानी सरकारच्या मदतीने महत्प्रयासाने नेताजी जून १९४३ मध्ये सिंगापूरला जाण्यासाठी टोकिओत दाखल झाले. परंतु दरम्यान मोहनसिंग ह्यांचे जपानशी मतभेद होऊन जपान्यांनी ही सेना बरखास्त केली परंतु भारतीय स्वातंत्र्य-संघ ही संस्था तेथे अस्तित्वात होती. नेताजींनी जपान्यांच्या मदतीने मोहनसिंगांच्या लष्करी संघटनेचे पुनरुज्‍जीवन करून तिला ‘आझाद हिंद सेना’ हे नाव देण्याचे ठरविले. २ जुलै १९४३ रोजी नेताजी सिंगापूरला गेले व लागलीच त्यांनी राशबिहारी बोस यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य-संघाची धुरा आपल्या हाती घेतली आणि ५ जुलै १९४३ रोजी औपचारिक रीत्या आपल्या आधिपत्याखाली आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याचे घोषित करून ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्यही प्रसृत केले. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, सामान्य भारतीय नागरिक व असंख्य स्रिया देशसेवेसाठी स्वेच्छेने ह्या सेनेत दाखल झाल्या. दोन लष्करी विभाग भरतील एवढे खडे सैन्य, जपानच्या हाती लागलेल्या ब्रिटीश शस्त्रसामग्रीच्या आधाराने सुसज्‍ज करण्यात आले. जगन्नाथराव भोसले, शाहनवाजखान व मेजर सैगल या भारतीय युद्धबंदी लष्करी अधिकाऱ्यांना मेजर जनरल हा हुद्दा देण्यात आला व त्यांच्या अनुक्रमे चीफ ऑफ जनरल स्टाफ व विभागीय सेनाप्रमुख म्हणून नेमणुका केल्या. नेताजी सुभाषचंद्रांनी ह्या सेनेचे सरसेनापतिपद आपणाकडे घेतले आणि स्रियांचे जे ‘झाशीची राणी पथक’ तयार करण्यात आले, त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन ह्या सुप्रसिद्ध महिलेकडे सुपूर्त केले. ह्या सर्व सैन्यास तातडीचे लष्करी शिक्षण देण्यात येऊ लागले.\n२१ ऑक्टोबर १९४३ ला नेताजींनी आझाद हिंदचे तात्‍पुरते सरकार प्रस्थापित केल्याची घोषणा केला. जपान, इटली, जर्मनी वगैरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले आणि काही मुलकी खाती उघडली. त्यांतील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर-भरती, आरोग्य व समाज-कल्याण, पुरवठा, गृहबांधणी, वाहतूक इ. विशेष महत्त्वाची होती. पैसा, साधनसामग्री व सेनासंख्याबळ यांचे सर्वंकष संयोजन करण्यात येऊ लागले. स्वत: नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या आणि नभोवाणीवरून भाषणे दिली. थोड्याच दिवसांत आझाद हिंद सेनेस जपानी सेनेचा दर्जा प्राप्त झाला व ती कार्यन्वित झाली. नेताजीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयामुळे भारतीय सैनिकांची संख्या तीस हजारांच्या वर गेली. पुढे त्या सेनेची गांधी, नेहरू, आझाद अशी तीन पथकांत विभागणी करण्यात आली. ह्या पथकांतील निवडक लोकांचे एक स्वतंत्र पथक ‘नंबर एक गनिमी पथक’ ह्या नावाने तयार करण्यात आले व ते शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू लागले हेच पथक पुढे ‘सुभाष –पथक’ म्हणूनही लोकप्रिय झाले.\nआझाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्‍ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).\nआझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ’ְम्हणू लागली त्यांनी दिलेली ‘जय हिंद’ही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराजित झाली असली, तरी तिचे उद्दिष्ट, तीमागील प्रेरणा आणि जिद्द व थोड्या अवधीत तिने केलेली कामगिरी, यांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सेनेच्या अल्पकालीन पण स्फूर्तिदायक इतिहासास काही आगळे व महत्त्वाचे स्थान आहे.\nपहा : बोस, सुभाषचंद्र भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास.\nदेवगिरीकर, त्र्यं. र. पाटणकर, गो. वि नरवणे, द. ना.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postअँगस्ट्रॉम, अंडर्स यूनास\nटिळक, लोकमान्य बाळ गंगाधर\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29821/", "date_download": "2020-09-30T10:43:02Z", "digest": "sha1:S4UPX5HPYC2DTUYD4ZWA2JUOZP6FJKAR", "length": 17664, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ब्राइस, जेम्स – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nब्राइस, जेम्स : (१० मे १८३८ – २२ जानेवारी १९२२). ग्रेट ब्रिटनमधील एक प्रसिद्ध कायदेपंडित व इतिहासकार. बेलफास्ट (आयर्लंड) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्यांचे वडील शिक्षक होते. १८४६ मध्ये त्यांचे घराणे ग्लासगो (स्कॉटलंड) येथे आले.\nतेथेच ब्राइस यांचे शिक्षण झाले. ट्रिनिटी कॉलेजातून (ऑक्सफर्ड) ते बी. ए. झाले. पुढे कायदा या विषयात त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळविली. लंडनमध्ये काही दिवस वकिली केल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात दिवाणी विधी या विषयाचा प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले (१८७०- ९३). या काळात प्रसिद्ध इतिहासकार ⇨ लॉर्ड ॲक्टनच्या मदतीने त्यांनी इंग्लिश हिस्टॉरिकल रिव्ह्यू हे नियतकालिक सुरू केले (१८८५). विद्यार्थिदशेतच त्यांनी हिस्टरी ऑफ द होली रोमन एम्पायर (१८६४) हे पुस्तक लिहिले. त्यामुळे त्यांची इतिहासकारांत गणना होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान विल्यम ग्लॅडस्टन यांचे ते मित्र व सल्लागार होते. त्यामुळेच ते पुढे राजकारणाकडे आकृष्ट झाले आणि उदारमतवादी पक्षातर्फे संसदेवर निवडून आले (१८८०). त्यांनी व्यापार मंडळाचा अध्यक्ष व माध्यमिक शैक्षणिक आयोगाचा अध्यक्ष (१८९४ – ९५), तसेच परराष्ट्रीय उपसचिव, आयर्लंडचा मुख्य सचिव इ. विव���ध उच्च पदे भूषविली. १८७० च्या पहिल्या भेटीनंतर त्यांनी अमेरिकेला अनेकदा भेट दिली. या विविध भेटींत त्यांनी तेथील राजकीय घडामोडी व सामाजिक संस्था यांचे निरीक्षण केले आणि लेखक, विचारवंतांशी चर्चा केली. ग्रेट ब्रिटनमध्ये ॲग्‍लो अमेरिकन सोसायटी स्थापन करून प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत प्रयत्न केले. द अमेरिकन कॉमनवेल्थ (३ खंड – १८८८) हा अभिजात ग्रंथ पुढे त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांची अमेरिकेत ब्रिटनचा राजदूत म्हणून नियुक्ती झाली (१९०७ – १३). या काळात त्यांनी अमेरिका कॅनडामधील राजकीय संबंधांत सहकार्याचे वातावरण निर्माण केले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना उमरावपद देण्यात आले (१९१४). उर्वरित आयुष्यात द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आणि राष्ट्रसंघाच्या स्थापनेस आपला पाठिंबा दर्शविला. त्याच वेळी मॉडर्न डेमॉक्रसी (१९२१) हा महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. यांशिवाय त्यांनी इम्प्रेशन्स ऑफ साउथ आफ्रिका (१८९७), स्टडीज इन हिस्टरी ॲण्ड जुरिस्प्रूडन्स (१९०१) इ. ग्रंथ लिहिले. त्यांपैकी स्टडीज इन हिस्टरी…… या ग्रंथात त्यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात दिलेली व्याख्याने संग्रहीत केलेली असून रोमन विधीच्या आधुनिक अध्ययनास त्यामुळे चालना मिळाली.\nएक प्रभावी संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक होता. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धे त्यांस मान्य नव्हती. त्यांचा द अमेरिकन कॉमनवेल्थ हा ग्रंथ एक अभिजात कलाकृती मानला जातो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nमाओ – त्से – तुंग ( माव झ – दुंग )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/baramati-poet-34246/", "date_download": "2020-09-30T10:37:16Z", "digest": "sha1:IXMEKBUX3EI7SOUBY4NZ6V342XLFI7G3", "length": 38321, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘बारा’मतीचे कवित्व | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nबारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या नाटय़संमेलनाचा रिपोर्ताज..१२-१२ -१२ कॅलेंडरमध्ये शतकातून एकदाच येणारी ही दुर्मीळ त्रिरुक्ती. महाराष्ट्रदेशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोघांच्याही राजकारणाची सूत्रे हलविणारे\nबा��ामती येथे नुकत्याच पार पडलेल्या नाटय़संमेलनाचा रिपोर्ताज..\n कॅलेंडरमध्ये शतकातून एकदाच येणारी ही दुर्मीळ त्रिरुक्ती. महाराष्ट्रदेशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोघांच्याही राजकारणाची सूत्रे हलविणारे केन्द्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा वाढदिवसही योगायोगाने याच तारखेला आल्याने यंदाचे नाटय़संमेलन त्यांच्या ‘बारा’मतीत घेण्याचे सर्वानुमते ठरले. त्याचे पडघम गेले वर्षभर वाजत होते. पवारांच्या वाढदिवशी- म्हणजे १२ तारखेलाच ते व्हावे असे आधी घाटत होते. परंतु काही कारणाने ते पुढे गेलं आणि मग संमेलन नाही, तरी त्या दिवसापासून १२ दिवस हा संमेलनोत्सव बारामतीत साजरा करण्यात आला. त्याची सांगता मुख्य नाटय़संमेलनाने झाली.\nया संमेलनाची अनेक वैशिष्टय़ं सांगता येतील. कधी नव्हे ते नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांची निवड एकमताने आणि नाटय़ परिषदेच्या तीन-तीन शाखांच्या शिफारशीने झाली. अर्थात त्यामागचं रहस्य नाटय़संमेलनात शरद पवार यांच्या उद्घाटकीय भाषणात उघड झालं. साहित्य आणि नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही त्यांच्या त्या क्षेत्रातील कामगिरीचा गौरव असल्याने एकमतानेच व्हायला हवी, असं शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं. त्याचीच ही परिणती होती. दुसरं म्हणजे गेल्या वर्षीपासून नाटय़ परिषदेनं प्रायोगिक व समांतर धारेतील रंगकर्मीना मुख्य नाटय़प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक जे प्रयत्न चालवले आहेत, त्याचाही हा भाग होता. मात्र, डॉ. आगाशे यांनी, आपल्याला अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे लेखी कळविण्यात आलेले नाही, असं सांगून संमेलनात नाराजी व्यक्त केली. पण याच डॉ. आगाशेंनी पत्र न मिळताही अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबईत मध्यवर्ती नाटय़ परिषदेने केलेला सत्कार स्वीकारला होता आणि नाटय़संमेलनाचंही अध्यक्षपद भूषवलं. हे त्यांना कसं काय चाललं\nडॉ. मोहन आगाशे यांनी गेल्या ९२ वर्षांची नाटय़संमेलनाध्यक्षांच्या लिखित भाषणाची परंपरा मोडीत काढून प्रथमच उत्स्फूर्त अध्यक्षीय भाषण केलं, हीसुद्धा एक ऐतिहासिक घटना म्हणता येईल. मात्र, त्यांच्या भाषणात समांतर नाटय़धारेत केलेल्या प्रदीर्घ मुशाफिरीचं आणि त्यातून निर्माण झालेल्या नाटय़विषयक विचारांचं चिंतन असेल असं वाटलं होतं. परंतु त्यांनी अशा सखोल चिंतनाकडे पाठ फिरवत नाटय़विषयक किस्से, आ��वणी आणि त्यातून भौतिक जगण्यात झालेले लाभ कथन करण्यातच धन्यता मानली. मराठी रंगभूमीवर व्यावसायिक आणि हौशी असे दोनच प्रवाह असल्याचं अज्ञानमूलक विधानही त्यांनी बेधडक केलं. त्यांच्या या विधानाचा दुसऱ्या दिवशीच्या एका परिसंवादात प्रा. वामन केंद्रे यांनी खरपूस समाचार घेतला. डॉ. आगाशे यांचे हे म्हणणे आपल्याला बिलकूल मान्य नाही, असे सांगून केंद्रे म्हणाले की, ‘दलित रंगभूमी ही काही हौस नसते, ती शोषितांच्या वेदनेची मांडणी असते. पथनाटय़ ही हौस कशी काय ठरू शकते तसंच प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर नाटक करताना ती हौस कशी काय असू शकते तसंच प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर नाटक करताना ती हौस कशी काय असू शकते काहीएक ध्यास घेऊन नाटक करणारी ही मंडळी असतात. मराठी रंगभूमीला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली ती या ध्यासाच्या रंगभूमीनेच काहीएक ध्यास घेऊन नाटक करणारी ही मंडळी असतात. मराठी रंगभूमीला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली ती या ध्यासाच्या रंगभूमीनेच तेव्हा सरसकट सगळ्या नाटय़प्रवाहांचे असे ‘हौसी’करण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी दिला.\n‘शिक्षणामुळे समाजात विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यातून निर्माण होणारे डॉक्टर्स, इंजिनीअर्स किंवा तत्सम व्यावसायिक आपापल्या संस्था-संघटना करून आपल्या हक्कांसाठी कंपूशाही करतात. त्यातून समाजात फूट पडते. पण कला आणि कलाकार हे मात्र लोकांना एकत्र आणण्याचं काम करतात,’ हे डॉ. आगाशे यांचे म्हणणे मात्र कुणालाही पटण्यासारखंच आहे.\nसंमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनी आपल्या भाषणात रंगभूमी आणि नाटक यावरच संपूर्णपणे भर दिला. रंगभूमीवर भरीव योगदान देणाऱ्या नाटय़कर्मीचं कार्यकर्तृत्व पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहचविण्यासाठी ते धडधाकट असतानाच त्यांची प्रदीर्घ मुलाखत आणि त्यांच्या गाजलेल्या भूमिका ध्वनिचित्रबद्ध कराव्यात, राज्यातील विविध विद्यापीठांमधील नाटय़शास्त्र विभागांना शासनाने भरघोस मदत करावी, रंगभूमीवर विनोदी नाटकांबरोबरच गंभीर आणि आशयपूर्ण नाटकंही सादर व्हावीत, कलावंतांनी अल्पसंतुष्ट न राहता आपलं अवकाश अधिक व्यापक करावं, त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचीही मदत घ्यावी, आदी सूचना त्यांनी केल्या.\nसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ��जितदादा पवार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कलावंतांना आणि नाटय़ परिषदेला चांगलंच फैलावर घेतलं. ज्यांच्या जिवावर तुम्ही मोठे होता, त्या रसिक प्रेक्षकांची उपेक्षा करून केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांच्याच मागे धावणाऱ्या आणि नाटय़संमेलनाकडे पाठ फिरवणाऱ्या कलाकारांना त्यांनी फटकारले. अशा कलावंतांवर नाटय़ परिषदेने कडक कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नाटय़-व्यावसायिक आणि नाटय़ परिषदेसंबंधातील अनेक तक्रारींना त्यांनी वाचा फोडली. दोन वर्षांमागे रत्नागिरीच्या नाटय़संमेलनात जाहीर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाच्या विनियोगासंबंधात नाटय़ परिषदेने अद्यापि कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेकांना परिषदेकडून संमेलनाची निमंत्रणे पाठवली गेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिषदेच्या अशा ढिसाळ कारभारावर त्यांनी कोरडे ओढले. त्याचप्रमाणे नाटय़निर्माते प्रयोगाच्या तारखांचा जो काळाबाजार करतात त्याबद्दलही त्यांनी त्यांना खडे बोल सुनवले. शासकीय अनुदानावर किती काळ नाटक तगवणार, असा सवाल करून त्यांनी- गावागावातल्या सामान्य रसिकांपर्यंत जोवर नाटक पोहोचत नाही, तोवर त्यांना लोकाश्रय मिळणार नाही आणि ते स्वत:च्या पायांवर उभे राहू शकणार नाहीत, अशा कानपिचक्याही दिल्या. समारोपाच्या भाषणात मात्र त्यांनी ‘जो जे वांछिल ते तो लाभो’ या उक्तीनुसार मुंबईत गेल्यावर नाटय़-व्यावसायिकांच्या अडीअडचणी आणि समस्यांची तड लावण्याकरता एक बैठक बोलावून आगामी अर्थसंकल्पात त्या सोडविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिले.\nनाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात अजितदादांच्या या फटकारण्याचे स्वागत करून, नाटय़ परिषद यातून योग्य तो बोध घेईल आणि आपल्या कार्यपद्धतीत उचित सुधारणा करील, अशी जाहीर हमी दिली.\nबारामतीच्या या नाटय़संमेलनाची बारामतीकरांनी जरी जय्यत तयारी केली असली तरी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र समन्वयाचा अभाव असल्याने कलाकार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना काही अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईच्या पत्रकारांना संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाही संमेलन संपण्याच्या दिवशी मिळाली. त्यामुळे कुठल्या सभ���गृहात वा मंडपात कुठले कार्यक्रम आहेत, त्यात कोण कोण सहभागी होणार आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता. नेहमीप्रमाणेच परिसंवादांतील वक्त्यांनाही आपल्या सहभागाबद्दल नाटय़ परिषदेकडून नीट माहिती न दिली गेल्याने प्रत्येक ठिकाणी गोंधळ होत होता. सगळ्याच परिसंवादांमध्ये निम्म्याहून अधिक वक्ते अनुपस्थित होते. नाटय़ परिषदेने किमान परिसंवादांच्या आयोजनाची तरी जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची पण तेही त्यांना धड जमले नाही.\n‘मराठी नाटकातील स्त्रियांचे स्थान’ या विषयावरील परिसंवादात सहभागी बहुतेक सर्व स्त्री-कलावंतांनी विहित विषयाऐवजी आपापल्या आत्मकथनाचंच पुराण लावलं. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीच काय तो या विषयाचा सर्वागीण, पण धावता आढावा घेतला. नव्या पिढीतील एकही तरुण स्त्री-रंगकर्मी या चर्चेत वा चर्चेस उपस्थित नव्हती.\nतीच रडकथा ‘जुन्या नाटकांची निर्मिती : यशाची खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका’ या परिसंवादाची ज्यांनी हा ट्रेण्ड सुरू केला, ते सुनील बर्वे आणि निलम शिर्के हे दोघेही या चर्चेला गैरहजर होते. त्यामुळे निर्माते अनंत पणशीकर आणि उदय धुरत यांना आपापसात ही लढाई लढावी लागली. ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर यांनी ‘आर्थिक यशाची हमी’ या कारणास्तव आपण जुन्या नाटकांची निर्मिती करीत असल्याचे साफ नाकारले. ‘माझ्या घडणीच्या काळात ज्या संगीत नाटकांनी मला आनंद दिला, ती नाटके आपण नव्याने सादर करावीत, या उद्देशाने आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या नाटकांचा अंतर्भाव व्हावा म्हणून आपण ‘लग्नाची बेडी’, ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘लेकुरे उदंड जाली’ या जुन्या नाटकांची निर्मिती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या नाटकांच्या निर्मितीत यशाची हमखास हमी असते, ही समजूतही चुकीची आहे, हे नीलम शिर्के यांनी काढलेल्या जुन्या नाटकांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवरून लक्षात येईल, असे ते म्हणाले.\n‘एकेकाळी गाजलेली आणि एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचलेली नाटके पुनरुज्जीवित करताना ती त्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाहीत,’ असा आक्षेप घेत निर्माते उदय धुरत यांनी जुन्या नाटकांच्या निर्मितीमागे केवळ आर्थिक यशाची हमी हेच एकमेव कारण असल्याचे ठासून सांगितले. ‘जुन्या नाटकांची निर्मिती करणाऱ्यांना कुठल्याही गोष्टीची रिस्क घ्यायची नाहीए. रंगभू���ीवर त्यांनी कुठली तपश्चर्या केलेली नाही. जुन्या नाटकांच्या निर्मितीमुळे मराठी रंगभूमी एक पाऊलही पुढे सरकत नाही. केवळ नाववाल्या कलावंतांना घेऊन जुन्या, यशस्वी नाटकांची पुनर्निर्मिती करण्यात या निर्मात्यांचे कसले आले आहे कर्तृत्व,’ असा बोचरा सवालही धुरत यांनी केला. जे प्रस्थापित निर्माते अशी जुनी नाटके काढत आहेत, त्यांच्यावरही धुरत यांनी टीका केली. ‘तुम्हाला जर नव्या, चांगल्या संहिता मिळत नसतील तर नाटक काढू नका; थांबा,’ असा सल्लाही त्यांनी दिला. पुनरुज्जीवित नाटके पाहणारे जुने-जाणते प्रेक्षक त्यांच्याबद्दल असमाधान व्यक्त करतात, असेही ते म्हणाले. ‘जुन्या नाटकांच्या निर्मितीत कमी धोका असला तरी धोका नसतोच असे नाही. आणि पूर्वी एखादे नाटक गाजले होते, विशिष्ट उंचीवर गेले होते म्हणून नवीन मंडळींनी ते करूच नये असे नाही. अण्णासाहेब किलरेस्करांचे नाटक त्यांच्या हयातीत एकाच वेळी तीन-तीन संस्था करीत होत्या,’ असा दाखला भरत नाटय़ संशोधन मंदिराचे रवींद्र खरे यांनी दिला. कुठल्याही कारणाने का होईना, जुन्या नाटकांची पुनíनर्मिती होत आहे; त्यामुळे आपला समृद्ध नाटय़वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.\n‘मराठी रंगभूमी नव्या नाटकाच्या शोधात’ या परिसंवादात अभिनेत्री सविता मालपेकर यांना आयत्या वेळी निमंत्रित करण्यात आल्याने त्यांनी या विषयावर कोणतेही मतप्रदर्शन करण्यास साफ नकार दिला. तर निर्मात्या लता नार्वेकर यांनी चांगल्या नव्या संहिता मिळणे आज दुरापास्त झाले असल्याचे स्वानुभवावरून सांगितले. ‘आज चांगले लेखक पैशांसाठी सीरियल्सकडे वळले आहेत आणि तिथे ते शेंडाबुडखा नसलेले एपिसोड्स लिहित आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या चोखंदळ निर्मात्यांचे वांधे झाले आहेत. या लेखकांनी पैशाचा मोह टाळून रंगभूमीशी बांधीलकी राखावी,’ असे आवाहन नार्वेकर यांनी केले. त्याचवेळी, ‘व्यावसायिक गणिते बांधल्याशिवाय नाटक करता येत नाही,’ याचीही त्यांनी कबुली दिली. ‘रंगभूमी ही मुळात नटाची निर्मिती आहे. लेखक-दिग्दर्शक ही संकल्पना सुरुवातीला अस्तित्वातच नव्हती. परंतु आजचा बेजबाबदार नट हे साफ विसरून गेला आहे,’ असे सांगत नाटककार जयंत पवार म्हणाले की, ‘आज मराठी रंगभूमी स्वप्रेमाच्या कोशातच मग्न झाल्याने ती राष्ट्रीय आणि आ��तरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकलेली नाही. गेल्या पावणेदोनशे वर्षांच्या मराठी रंगभूमीच्या वाटचालीत निरनिराळ्या नाटककारांनी केलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या नाटय़कृतींच्या दर्जाचा त्यांनी सडेतोड लेखाजोखा मांडला. ‘मराठी नाटक जीवनाभिमुख आहे, असा जो भ्रम आपण कायम जोपासलेला आहे तो साफ चुकीचा आहे. आपले नाटक हे शब्दबंबाळ आणि ‘स्थळ : दिवाणखाना’ या चौकटीतच बंदिस्त झालेले आहे. आपण स्थलरचनाच अशी करून ठेवली आहे, की इथे काही वेगळे ‘प्रयोग’ केले तरीही ते वेगळे वाटत नाही. त्याकरता प्रोसेनियमच्या बाहेर नाटक आणायला हवं. त्याचबरोबर जोवर आपली आपल्या मातीशी, आपल्या जगण्याशीच नाळ जुळत नाही, तोवर नवे, वेगळे नाटक निर्माण होणार नाही,’ असे परखड मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले. ‘आपले नाटक शहरांपुरतेच- म्हणजे शहरी, नागर जाणिवा आणि संवेदनांपुरतेच सीमित झालेले आहे. त्यात आपल्या मातीची संवेदना जोवर प्रकट होत नाही तोवर नवे, जोरकस, सशक्त नाटक निर्माण होणार नाही,’ असे ते म्हणाले. तर नाटककार गिरीश जोशी यांनी ‘पूर्णवेळ उपजीविकेसाठी नाटय़लेखनावरच अवलंबून असणाऱ्याला आपल्या रंगभूमीच्या मर्यादा लक्षात घेऊनच कुठलेही नाटक लिहावे लागते. परिणामी नव्या ‘प्रयोगां’वर काहीशी बंधने येतात. त्यामुळे या बंधनांशी सामना करत वेगळे नाटक लिहिण्याची कसरत माझ्यासारख्या लेखकाला करावी लागते,’ अशी कबुलीही जोशी यांनी दिली. ‘पूर्वी समांतर रंगभूमीवर काही वेगळे ‘प्रयोग’ करणे शक्य होत होते. परंतु आता तिथेही कलावंतांची अनुपलब्धता यांसारख्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,’ असेही ते म्हणाले.\nया सर्व परिसंवादांचा साकल्याने विचार करता ते एक ‘उरकणे’ होते असेच म्हणावे लागेल. बाकी मग बारामतीकरांनी मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह परिसंवादांनाही भरभरून गर्दी केल्याचे सुखद चित्र दिसत होते. निमशहरी आणि ग्रामीण भागांतील लोकांच्या कलेच्या आणि सांस्कृतिक भुकेचा अनुशेष किती तुंबला आहे, हे यावरून लक्षात येते.\nनाटय़ परिषदेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठीही काहींनी या संमेलनाचा उपयोग केला. नाटय़ परिषद खुल्या, मोकळ्या विचारांची होत असल्याचे काही अंशी जाणवत असले तरी त्यादृष्टीने अजूनही बरीच वाटचाल करायची बाकी आहे. येत्या काळात नाटय़ परिषदेत सत्तेवर येणाऱ्या नव्या मंडळींकडून हे चक्र अधिक गतिमान होते, की पुन्हा परिषद आपल्या जुन्याच कोशात जाते, ते आता लवकरच कळेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n2 जागतिकीकरणाचा मानवी चेहरा\n3 शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-30T07:59:29Z", "digest": "sha1:2QDLCKD5NHU2RG2B7G4HEMRTOB3ED23M", "length": 37905, "nlines": 73, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "दामले गौरव – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nदामले काकांचं बालपण तरुणपण तसं गिरगाव मुंबईचं. वाचनाची आवड, चौकस आणि जिज्ञासू वृत्ती यामुळे सामाजिक राजकीय घडामोडींवर लक्ष असायचं आणि नकळत अभ्यास घडायचा. तसा शाखेशी संघाशी संबंध आला तो दहाव्या वर्षापासून. शाखेत जाण्याचा मूळ उद्देश खेळायला मिळतं, मित्र मिळतात असाच होता. वाड्यातला वयानं मोठा मुलगा त्यांच्या शाखा सदस्यत्वाला कारण झाला. तात्विक बैठक घट्ट असण्याचं ते वयही नव्हतं. पण एका बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरां विषयी असणाराअभिमान आणि नाथ पै ह वी कामत या समाजवादी मंडळींच आकर्षण तर दुसऱ्या बाजूला संघाची त्यावेळेची प्रमुख मंडळी – म्हणजे श्री गोळवलकर गुरुजी, वसंतराव केळकर, बाबा भिडे, ना भा खरे, बाळासाहेब देवरस यांचा प्रभाव. असं संमिश्र वातावरण. त्यातूनच अठराव्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट. नंतर राज्यशास्त्र आणि संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात दोन मास्टर्स करण्यात पंचविशी आली असणार. यावेळी संबंधित खात्यात सरकारी नोकरीही केली.\nतिथे वृत्तपत्रे प्रकाशने यांतील आवडतं काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर समाजवाद साम्यवाद आणि संघाचे विचार यांचा अभ्यासही चालू होता. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कृष्ण मेनन यांच्या खासदार पदाच्या निवडणुकीत विरुद्ध प्रचार, असा प्रत्यक्ष सहभागही त्यांनी घेतला. 1966 मध्ये समाजवादी पक्षाची फाळणी झाली, पक्ष दुभंगला आणि तरुण दामले काकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाजूने आपला कौल दिला. संघाच्या कार्यकर्त्यांची सेवावृत्ती हिंदू, समाजाच्या बद्दलची आस्था आणि राष्ट्रप्रेम याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच वेळी दिल्लीतून एक अमेरिकन तरुणाला त्या वेळच्या जनसंघाचा अभ्यास करण्यासाठी भाषांतर आणि निवेदक म्हणून एका भारतीय तरुणाची मदत हवी होती. दामलेंनी त्याला विनामूल्य ही मदत देण्याचं मान्य केलं. मुद्दामच मोबदला घेण्याचं नाकारलं. अशा रीतीने Walter Anderson आणि दामले काकांची दोस्ती तीन-चार वर्षात दृढ झाली. भारतीय राजकारण, आर.एस.एस.ची राजकीय प्रणाली, प्रतिनिधित्व करणार जनसंघ यांचा अभ्यास सुरू होता.\nत्यातूनच वॉल्टर च्या विनंतीवरून अमेरिकेत मास्टर्स करायचं ठरलं. आणि दामले काका आणि वॉल्टर अँडरसन यांची मैत्री घट्ट झाली. या अभ्यासू मैत्रीतूनच दोघांनी मिळून “Brotherhood in Saffron” हे पुस्तक 1983 साली आणि “RSS – A View From Inside” हे पुस्तक 2018 मध्ये प्रसिद्ध केलं. भारतातील राजकीय परिस्थिती बदलली. जनसंघापासून प्रेरणा घेऊन भाजप पक्षाकडे देशाची सत्ता आली आणि हे दुसरं पुस्तक बेस्टसेलर ठरलं. तीन महिन्यात दुसरी आवृत्ती निघाली. विशेष म्हणजे या अभ्यासपूर्ण लिखाणाला सर्व प्रकारच्या पुराव्यांची साथ होती, पुस्ती होती. गौरवाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला टाटा साहित्य पुरस्कार या मानाचा तीन लाखांचा पुरस्कार मिळाला आणि आता चीन युरोप मध्ये सुद्धा भाषांतर होत आहेत. त्यासाठी या लेखक तयाचं अभिनंदन.\nवहिनी ही प्रामाणिक आणि तशाच आपलेपणान वागणाऱ्या. बघता बघता आमच्या मुलांच्या काका-काकू झाल्या, ओळख वाढली जाणं-येणं सुरू झालं. व्हिडिओ रेकॉर्डर त्यांना मीडियामध्ये करिअर करायचं होतं म्हणून घेतलेला. काकांचं मराठी वाचन जबरदस्त. त्यांना मराठी साहित्य, भारताचा इतिहास, राजकारण, आणि समाजकारण याचा प्रचंड व्यासंग. आणि अत्यंत तीक्ष्ण स्मृति.\nसुरुवातीला आमचे गप्पांचे विषय मराठी माणसाला कायम साथ देणारे होते. राजकारण, जनता प्रश्न, त्यानंतर झालेली फूट एसएम गोरे, अत्रे हमीद दलवाई, आणि राष्ट्रीय पातळीवर इंदिराजी गांधी, नेहरू, लोहिया, नाथ पै दंडवते, पुलं, अत्रे, बेहरे, माजगावकर असे लेखक यांचे विषय. गप्पा रंगात येत त्याला मराठी हिंदी सिनेमांचा विषय.\nनाटक इत्यादी विषयावर वरवर चर्चा बोलणं होत असे. काकांचं मराठी चांगलं असलं तरी त्यांना सुरुवातीला वेगवान बोलण्याची सवय, त्यामुळे बारकाईने ऐकावं लागायचं हळूहळू आम्हालाही सवय झाली आणि प्रयत्नांनी त्यांनी पण चार-चौघांसारखं बोलायची सवय केली. त्यांच्या गप्पा चर्चा तुन त्यांचं भारतीय राजकारण, संस्कृती, इतिहास याबद्दलचा व्यासंग मला आवडायला लागला.\nअमेरिकेत आमची पहिली काही वर्षे कष्टाची. भारताचा, आपल्या माणसांचा दुरावा जाणवणारा, तिथे नव्याने ओळख छाप पाडायला अवघड करणारं, भारताबद्दल प्रचंड ओढ वाटणारं, आई, वडील, बंधू, आणि मित्रांची उणीव भासणारं असा माहोल सर्वच मराठी मंडळी मध्ये कमी-जास्त प्रमाणात दिसायचा. दूर असल्यामुळे भारतात मिळालेला जिव्हाळा, तिथल्या संस्कृतीची ओढ, तिथली कौटुंबिक समृद्धी आणि त्याची ओढ यामुळे सुरुवातीची वर्षे अमेरिकेबद्दलची मत पूर्वग्रह तयार होत होते.\nअशावेळी दामले काकांची भेट म्हणजे एक गावाकडच माणूस कुटुंब भेटल्यासारखं झालं. या दोघांच्या बोलण्यातला आपलेपणा, दामलें काकांचा गप्पिष्ट पणा यामुळे दोघांच्या अनुभवाचे धागे जुळले. वहिनी प्रामाणिक, पारदर्शक आणि दोघेही खूप अगत्यशील, त्यामुळे संबंध वाढले, घरोबा वाढला आणि कौटुंबिक नाती शेयर व्हायला लागली.\nत्यावेळी अभिजीत आमचा मोठा मुलगा चार-पाच वर्षांचा, अद्वैत दोन वर्षांचा, दोघांनाही दामले कुटुंबियांचं निखळ प्रेम आणि जिव्हाळ्याने लगेच आपलासं केलं. दोघेही अधून-मधून त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम घालवायला लागले. वहिनी त्यांचं खाणं-पिणं, देखभाल प्रेमान करीत. तर काका त्यांच���याबरोबर लहान होत. काकांना मुलांबरोबर जुळवून घेणे, विनोदाची परखण, खेळ, जादू, या खुब्या अगदी वया बरहुकूम जमतात. त्यामुळे ते हे कुठल्याही वयाच्या लहान मुलांना लगेच आपलंसं करतात. या दोघांनीही अभी आणि अद्वैतला फार उत्तम जिव्हाळा संस्कार दिले. अजूनही, 25 वर्षांनी सुद्धा मुलांच्या मनात खास असं उत्तरदायित्व या दोघांबद्दल आहे, प्रेम आहे.\nदामले दाम्पत्यांची याबाबत तर आम्ही आणि मुलं खरोखरच उत्तरदायी आहोत, असं म्हणणं म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचं अतूट नात्याचा उपमर्द तर नाही होणार\nहळूहळू दामलेंचं समकालीन महाराष्ट्र, भारत, आपला इतिहास, आपले लेखक, नाटक, सिनेमे, तत्कालीन नेते आणि आदर्श यांच्या बाबतीत असणारं ज्ञान, सखोल अभ्यास लक्षात यायला लागला आणि याबाबतीत ते माझा विश्वकोष ठरले. स्वातंत्र्य चळवळ, गांधी, नेहरू, सावरकर, टिळक, शिवाजी महाराज ते पुलं, अत्रे हे आमचे नेहमीचे विषय असतात. त्यांच्याबद्दलच्या गप्पातून, सदरातून आमची भारताशी नाळ दूर राहूनही किंवा दूर असल्यामुळेच जास्त बळकट होत गेली.\nदामले काका अन वहिनी हे जोडपं म्हणजे एक अजब रसायन. दामले काका तसे अघळपघळ बोलणं, विनोद करायची सवय. सर्वांना मदत करायचा दोघांचा पिंड. वहिनी पारदर्शी, प्रेमळ, पण स्पष्ट वक्त्या. पण पाहुणचार करण्यात मात्र दोघांची स्पर्धा असायची.\nलेखक महत्त्वाच्या मराठी व्यक्ती शिकागोला आल्या की त्यांचा पाहुणचार ठरलेला. आणि याबाबतीत दोघेही पाहुण्यांची उत्तम सरबराई करत. अरुण लिमये, अरुण साधू, हमीद दलवाई ही डाव्या विचारांची मंडळी सुद्धा त्यांचा पाहुणचार घेऊन गेली. त्याबाबतीत दोघेही उत्साही असत. त्याबरोबरच संघाचे तत्कालीन कार्यकर्ते सुधीर फडके, दत्तोपंत ठेंगडी, विवेकानंद हॉस्पिटलचे लातूरचे डॉक्टर श्री, हितकारणीचे श्री पटवर्धन, द मा मिरासदार आणि या ओघात नवीन मंडळी आज पर्यंत त्यांचा पाहुणचार घेऊन गेली. या मंडळींच्या मोठेपणाचा, त्याच्या बरोबरच्या या जवळिकीचा, या दोघांनी कधीच बडेजाव दाखवला नाही. गैरफायदा तर केवळ अशक्य. एक गोष्ट तर मला खूपच विशेष वाटली ती म्हणजे आम्ही पहिल्या फळीतले पुढारी जवळीक असूनही उदाहरणार्थ नानाजी देशसुख, अटलजी, अडवाणी शिकागोला आले तर दामले त्यांची व्यवस्था दुसऱ्या कोणाकडे करीत. कारण या मोठ्या मंडळींचा पाहुणचार करायला सारेच तयार असत. मोठेपणा म���रवायला मिळे. या दोघांनी हे कधीच केलं नाही.\nकाकांनी आपल्या आईबद्दल कायमच एक खास नातं ठेवलं. त्या जेव्हा जेव्हा भारतातून येत तेव्हा त्यांच्या स्वभावामुळे सौ वहिनींना कायम कमीपणा घ्यायला लागे. प्रसंगी अपमानही होय. त्यावेळी आई कधीच सुनेचा मान राखताना दिसल्या नाहीत. पुढे मग हळूहळू आईचं वय वाढत गेलं आणि त्यांची पूर्ण जबाबदारी दामले आणि वहिनींनी घेतली. त्या कायमच्या अमेरिकेत दामलेकडे राहायला आल्या. प्रयत्न करूनही दोघींमधले संबंध यथातथाच राहिले. स्वतः दामले मात्र आईचं वागणं तसंच्या तसं सहन करत असतात. पण हा बोजा खरा वहिनींना वरच पडतोय असं मला वाटायचं आई मध्ये बदल होणे अवघड होतं. हळूहळू आईंना अपंगत्व आलं आणि विसराळूपणा सुरू झाला. मग नाईलाजाने त्यांना जवळच्या नर्सिंग होम मध्ये ठेवण्यात आले. त्या तिथे आठ-दहा वर्षे राहिल्या आणि तिथेच त्यांच देहवासन झालं. या काळात दामले काका दररोज दोन वेळा जाऊन आईबरोबर तासनतास बसत असत. शिवाय तिथल्या स्टाफ नर्सेस बरोबर दामले काकांनी उत्तम संधान ठेवलं. कधी विनोद शेअर करून तर कधी कौतुक करून तर कधी क्रिसमस गिफ्ट देऊन त्यांनी उत्तम संबंध ठेवले.\nखरंतर दामलेंचं आईला न चुकता रोज दोनदा भेटण, रविवारी शनिवारी देवळात किंवा व्हीलचेअरवरून संगीताच्या कार्यक्रमाला नेण, मंडळाच्या पाडवा दिवाळीला घेऊन जाण हे सारं दहा वर्ष सुट्टी न घेता केलं. त्यामुळे त्यांचे मातृप्रेम पाहूनच या स्टाफवर छाप पडली. त्याबरोबरच जे दामले यांना ओळखायचे तेही या त्यांच्या आई वरील प्रेमाने चक्रावून जायचे. असा आधुनिक श्रावण बाळ माझ्यातरी पाहण्यात नाही. शेवटी दोन वर्षे आईचा आजार बळावला आणि त्या पूर्णपणे अंथरुणातच सारं करू लागल्या. त्यांनासुद्धा ओळखू शकत नव्हत्या. तेव्हा तर दामले जास्तच त्यांच्याबरोबर असत. चांगली निगराणी करत. गरम पाण्याने आईचा अंग धुणं, नेहमी त्यांचे आतले कपडे बदलण, स्वच्छता, जातीने लक्ष देत. शेवटी मात्र आई गेल्या, त्यानंतर दामले काकांनी तसं शोक प्रदर्शन न करता आईच्या इच्छेप्रमाणे सर्व सोपस्कार केले. त्यांचा या विधींवर मुळीच विश्वास नसतानाही त्यांनी सारं व्यवस्थित केलं.\nदामले काकांच दैवत म्हणजे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर. मला वाटतं सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची पूर्ण छाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडली होती. त्यांच देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टी, अभ्यास, सावधपण हे सार दामलेंनी जमेल तेवढं आत्मसात केलं असावं. इतिहासाचा चांगला अभ्यास, प्रखर स्मरणशक्ती, प्रचंड सहनशीलता याचाही प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्व दिसून येईल. त्यांचं सावरकर प्रेम वयाच्या दहा-अकरा वर्षापासूनच. दादरच्या पश्चिम भागातला हा मुलगा एकदा तर कष्टानं त्यांना सावरकर सदनात भेटूनही आला होता. मला वाटतं यातूनच त्यांना देशप्रेमाची दीक्षा एकतर्फी का होईना मिळाली असणार. दिवसेंदिवस हा प्रभाव वाढतच गेला. हे सारं असूनही स्वतःचे व्यक्तिमत्व सुद्धा दामलेंनी वेगळं असं ठेवलं. आपली विनोदबुद्धी, जनसंपर्क वाढवण्याची खूबी, प्रसंगी सर्वांना लागेल ती मदत करण, प्रसंगी श्रम, वेळ आणि आर्थिक झीज सोसणं, सारं मुक्तपणे चालू असे.\nत्यावेळी म्हणजे 1977 नंतर दामलेंची संघाबद्दलची जवळीक हळूहळू लक्षात यायला लागली. त्या दिवसात संघाबद्दल जनमत चांगलं नव्हतं आणि प्रचारकांचा गणवेश, परंपरा, शाखा यांच्याबद्दल मराठी माणसात एक दुरावा होता. प्रसंगी खिल्लीही उडवली जात असे. अशावेळी दामले काका ही फार छान सांभाळून घेत. रागावत तर नसतच पण विनोदात सहभागी होत. हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांमुळे मित्रपरिवार वाढत होता. अमराठी भारतीय, उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे, गुजराती, बंगाली, शिवाय शक्य तेथे मुस्लिम समाजातही त्यांचे संबंध वाढत गेले. अजाण शत्रू व्यक्तिमत्व, विनोदाची पखरण, निर्विवाद भारत प्रेम, पडेल ते काम, मदत करणार, आठवणीनं त्यांच्या आवडी जपणार, त्यामुळे मित्रपरिवार वाढला आणि सर्वच वयाच्या मंडळींशी त्यांची जवळीक होत असे. घरोघरची लहान मुलेही काकांवर खूष असत. संघाचे सदस्य, छोटे-मोठे नेते, कार्यकर्ते, तसेच तरुण प्रचारक यांच्यासाठी दामले अन वहिनी मनापासून पाहुणचार करत. त्यांना काही कमी पडू नये म्हणून काळजी घेत. काही मंडळी त्यांच्या छोट्यामोठ्या सामाजिक कार्यासाठी निधी सकालतार्थ येत.\nदोघेही मग पूर्णवेळ त्यांच्या दिमतीला असत. अर्थात या मंडळींमध्ये पण एक जाणवणार साधेपण असे. त्यांच्या गरजा अगदी प्राथमिक असत हे पण नमूद करायला हवं. विवेकानंद हॉस्पिटल, लातूर, स्त्री हितकारणी ज्ञानप्रबोधिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साठीचा सुधीर फडके यांचा संगीत कार्यक्रम, सिनेमासाठी निधी संकलन, अशा अनेक संस्थांचे द���मले कुटुंब आश्रयस्थान होते.\nदामले वहिनी ह्या व्यवसायाने आहारतज्ञ. न्यूट्रिशन मध्ये त्यांनी मास्टर्स केले आणि पी एच डी चा अभ्यास सोडून त्यांनी जॉब घेतला. त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा संघाच्या कुशीतच घडलं. वडील स्वयंसेवक होते. निखळ प्रामाणिकपणा, पारदर्शी स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, प्रसंगी सडेतोडपणा आणि कामावर प्रचंड निष्ठा, त्याबरोबरच तेजस्वी बुद्धिमत्ता हे सार सहज दिसायचं. त्यांना बेगडीपण, खोटा आव आणणार पोशाखीपण, स्त्रीसुलभ नटण मुरडण, कधीच जमलं नाही आणि आवडलं पण नाही. शिवाय अनावश्यक खर्च सुद्धा त्यांना कधीच आवडला नाही. साधेपणात त्या कस्तुरबा होत्या.\nदामले काकांची पदवी पत्रकारिता मेडिया मधली होती .आणि अमेरिकन मीडियामध्ये जॉब मिळण खूपच अवघड होत. त्यात बोलायची छब, एक्सेंट, इथल्या इंग्रजीचे बारकावे, त्यातील अनुभवाचा अभाव, वगैरे मुळे त्या व्यवसायात जम बसवणे दुरापास्त, जवळ जवळ अशक्य होतं. पहिल्या पिढीतल्या भारतीयांना अमेरिकेत या अडचणी तशा सर्वसाधारण सर्वांना जाणवत असत. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर सोडले तर त्यावेळी अगदी प्राथमिक फळीतले जॉबस घ्यावे लागत किंवा मिळेल ते जॉब करावे लागत. दामले काकांनी त्या बाबतीत खूप सहन केलं. पण ती निराशा मात्र त्यांनी कधीच दाखवली नाही. शिवाय इतर पडेल ती कामं करायची तयारी ठेवली. प्रसंगी ड्रायव्हिंग शिकवण, मुलांना शाळेत सोडणं, अन्य बँकेतल्या टेलर काम, मिळेल ते करत राहिले. यातही बुद्धी वापरली. उत्तम काम केलं. पण पैशाचा हिशोब मात्र कधीच ठेवला नाही. जनसंपर्क वाढवत राहिले. त्यांच्या बोलण्यात, वागण्यातून, विनोदातून त्यांची चांगली छाप पडत असे.\nअर्थातच घर चालवण्याची 90% जबाबदारी वाहिनी वरच पडायची. त्यांना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये न्यूट्रिशनिस्ट इन नेफरोलॉजी चा चांगला जॉब होता. कायमस्वरूपी होता. अर्थात काम भरपूर असे आणि वहिनींना कामचुकारपणा कधीच सहन झाला नाही. स्वतःला तर नाहीच पण दुसऱ्याचा सुद्धा. अशावेळी स्पष्टवक्तेपणामुळे कामावरच्या सहकार्‍यांशी खटकेही होत. पण त्यांचा स्वभाव कायम तसाच राहिला. लोकांचा दुटप्पीपणा त्यांना कधीच भावला नाही. वहिनींनी अगदी इमानेइतबारे हा जॉब अगदी निवृत्ती मिळेपर्यंत केला आणि त्यामुळे कायम आर्थिक स्थैर्य लाभले. दोघांच्या आयुष्यात त्यांनी कित्येकांच्या मुलांना संस्कार बर्थडे गिफ्ट म्हणून दिल्या पण त्यांच्या संसारात संतती योग नव्हता.\nदामले काका विनोदी स्वभावाचे. कधी उथळपणे कुणी काही शेरा केला तर तितकाच परखडपणे पण चपखल उत्तर देण्यास ते तयार असत. एकदा समाजवादी फळीतले माझे मित्र, अमेरिकेतले आर्थिक दृष्ट्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपत्तीचा स्कायफॉल झालेले पण तितकीच उंच शैक्षणिक कारकीर्द असलेले सुनील देशमुख, यांचा महाराष्ट्र मंडळातर्फे सत्कार होता आणि मी थोडा त्यामागे दुरून कारणीभूत होतो. मी दामले यांची ओळख करून देताना सहज डिवचायच म्हणून म्हणालो हे दामलेजी, संघाचे कार्यकर्ते असून तुझे चाहते आहेत. दामले पटकन म्हणाले आमच्यापेक्षा चाहते असणं बरं. मला माझा धडा मिळाला.\nपुण्यात सुट्टीवर आले की जिथे जातील तिथे सर्वच क्षेत्रातल्या परिचितांना भेटणं हे दामले भान विसरून करत. एकदा ते असेच समाजवादी विचारसरणीचे यशस्वी लेखक अरुण साधुंना भेटायला गेले. तर अरुण साधू सहज म्हणाले की मी समाजवादी असूनही तुम्ही कसे आवर्जून मला भेटायला येता. दामलेंचे उत्तर – तुम्ही समाजवादी असलात तरी नावातला साधूपणा सुद्धा तुमच्यात पुरेपूर उतरलाय, तेव्हा संपर्क ठेवायलाच हवा.\nवि दा सावरकर यांचे विचार हे तर दामले काकांचं फार मोठं संचित. एकदा ते चित्पावन ब्राम्हण सभेत वक्ते म्हणून बोलायला उभे राहिले. सुरुवात झाली आणि माइकन असहकार पुकारला. मिनिटभरात माईक ठीकठाक करण्यात आला, तर दामलेंनी सुरुवात केली, सावरकरांचा आवाज असाच कायम दबवण्यात आला होता, आताही माइकचं काही कारस्थान असावे.\nएकदा असंच ते सावरकरांवर बोलत होते तर कोणीतरी सावरकरांच्या ब्रिटिश सरकारला सादर केलेल्या माफीनाम्या बद्दल प्रश्न केला, की ते खरं का दामलेंनी वस्तुनिष्ठ विचार करून उत्तर दिलं. आपणास अशाप्रकारे एकांतवास आणि गोलू चालवण्याची शिक्षा मिळाली तर ते किती सहन करणार दामलेंनी वस्तुनिष्ठ विचार करून उत्तर दिलं. आपणास अशाप्रकारे एकांतवास आणि गोलू चालवण्याची शिक्षा मिळाली तर ते किती सहन करणार तेव्हा सावरकरांनी काही वर्षे केलं तर कमीपणा कुठे येतो तेव्हा सावरकरांनी काही वर्षे केलं तर कमीपणा कुठे येतो उगाच खोटं गलोरिफिकेशन कशाला हवं. तेव्हा कुणीतरी म्हणालं तुम्ही सावरकर भक्तांच्या मेळाव्यात, संघाच्या मंडळीत अस स्पष्ट कसं बोलू शकता उगाच खोटं ���लोरिफिकेशन कशाला हवं. तेव्हा कुणीतरी म्हणालं तुम्ही सावरकर भक्तांच्या मेळाव्यात, संघाच्या मंडळीत अस स्पष्ट कसं बोलू शकता दामलेंचे उत्तर – मी संघाच्या मेळाव्यात मोकळे बोलू शकतो पण आता मी आणखी मोकळेपणात आहे कारण माझी पत्नी पाच मिनिटापूर्वी मला इथे सोडून शॉपिंगला गेली, ते तुम्ही ही पाहिलंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmanabad-police-crime-news_93.html", "date_download": "2020-09-30T09:30:50Z", "digest": "sha1:2TNRBIKU2ZH2JTY2DHOLS2DN7UKVP55S", "length": 7230, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "सुनेची आत्महत्या: सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / सुनेची आत्महत्या: सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल\nसुनेची आत्महत्या: सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल\nभूम : हर्षदा विक्रम जाधवर, वय 26 वर्षे, रा. खडकोणी, ता. बार्शी यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली. हर्षदा या 7 महीन्याच्या गरोदर असुन त्यांना पहिली मुलगी झाल्याने मुलगा होत नसल्याच्या व माहेराहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1) विक्रम मल्हारी जाधवर (पती) 2) मल्हारी (सासरा) 3) मैनाबाई (सासु) यांनी हर्षदा यांचा सतत शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने हर्षदा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या हर्षदा यांचे पिता- दादाराव सुर्यभान सोनवणे यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nतुळजापूर: “कपडे खरेदी करुन येते.” असे सांगुन एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 13.09.2020 रोजी 10.30 वा. सु. घराबाहेर गेली. ती परत न आल्याने कुटूंबींयानी तीचा शोध घेतला परंतु काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 13.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-chief-amit-shaha-and-pankaja-munde-dasara-2019-programme-in-beed-mhas-411089.html", "date_download": "2020-09-30T08:56:19Z", "digest": "sha1:UFSDZFAB6L43TII7DOMQFQEYNML6LCPT", "length": 20945, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, पंकजा मुंडेच्या मेळाव्याला अमित शहा येणार,bjp chief amit shaha and pankaja munde dasara 2019 programme in beed mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हा��� कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nविधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला अमित शहा येणार\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\nGold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nविधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला अमित शहा येणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\nबीड, 2 ऑक्टोबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.\nविधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील राजकारण रंगतदार ठरत आहे. विरोधकांना शह देण्यासाठी पंकजा मुंडे आपली ताकद दाखवणार आहेत. या मेळाव्याला विधानसभा निवडणुकीतील भाजपचे 50 उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\nभाजपची पहिली यादी आणि बंडखोरीची चर्चा\nगेली काही दिवस सगळ्यांनाच उत्सुकता होती ती 'युती'च्या घोषणेची आणि जागावाटपाची. शेवटी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेने अखेर पत्रक काढून 'युती'ची घोषणा केली आणि नंतर उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर जे व्हायचं तेच झालं. अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरांचं निशाण फडकलं. येत्या काही दिवसांमध्ये ही बंडखोरी थंड झाली नाही तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.\nलोकसभेतल्या ऐतिहासिक यशामुळे सर्वच पक्षातल्या नेत्यांचं भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालं. त्यामुळे मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. 'युती' झाल्यामुळे मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागल्याने या बंडोबांना शांत करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.\nविद्यमान आमदारांचा पत्ता कट\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nभाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावं नाहीत. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.\nभाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांच�� प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T09:48:38Z", "digest": "sha1:KKURHQ3RHBCZHC2KIENMLDUPYHOICXUG", "length": 16296, "nlines": 110, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय तंत्रज्ञान संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(आयआयटी या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारतीय तंत्रज्ञान संस्था (इंग्रजी: Indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.\nआय.आय.टी. असलेली २३ शहरे.\nआय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.\nभारतात पहिल्यांदा १९५१ साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई (१९५८), चेन्नई, कानपूर (१९५९), दिल्ली (१९६३) येथे आणि १९९४ साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. २००१ मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. २००८-०९ दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. २०१५-१६ मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.\nहिजली प्रतिबंध शिबिराची कार्यालयच भातंसं खडगपूरची पहीली शैक्षणिक इमारत झाली\n१९४६ साली व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषेदेचे सदस्य सर जोगिंदर सिंग यांनी एक समिती नेमली. युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी \"उच्च तांत्रिक संस्था\" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.\nपहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. [१] १५ सप्टेंबर १९५६ रोजी भारतीय संसदेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले:[२]\n“ हिजली प्रतिबंध शिबिराच्या ठिकाणी आज उभे असलेले हे स्मारक (ही संस्था) भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र मला पुढील काळात भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक वाटते. ”\nसरकार समितीच्या शिफारशीनुसार मुंबई, चेन्नई, कानपूर आणि दिल्ली येथे चार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. [३] आसाम राज्यात झालेल्या विद्यार्थी चळवळीमुळे राजीव गांधी यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे नवीन आयआयटीची घोषणा केली. भारताचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या रूडकी विद्यापीठाला २००१ साली आयआयटीचा दर्जा देण्यात आला.\nभारतीय तंत्रज्ञान संस्थांची यादीसंपादन करा\nभारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापनेच्या तारखेनुसार[४][५][६][७]\n१ भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर IITKGP १९५१ १९५१ पश्चिम बंगाल\n२ भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई IITB १९५८ १९५८ महाराष्ट्र\n३ भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर IITK १९५९ १९५९ उत्तर प्रदेश\n४ भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई IITM १९५९ १९५९ तमिळनाडू\n५ भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली IITD १९६१ १९६३ दिल्ली\n६ भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी IITG १९९४ १९९४ आसाम\n७ भारतीय तंत्रज्ञान संस्था रुडकी IITR १८४७ २००१ उत्तराखंड\n८ भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपड IITRPR २००८ २००८ पंजाब\n९ भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर IITBBS २००८ २००८ ओडीशा\n१० भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर IITGN २००८ २००८ गुजरात\n११ भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद IITH २���०८ २००८ तेलंगणा\n१२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जोधपूर IITJ २००८ २००८ राजस्थान\n१३ भारतीय तंत्रज्ञान संस्था पाटणा IITP २००८ २००८ बिहार\n१४ भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदोर IITI २००९ २००९ मध्य प्रदेश\n१५ भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी IITMandi २००९ २००९ हिमाचल प्रदेश\n१६ भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसी IIT(BHU) १९१९ २०१२ उत्तर प्रदेश\n१७ भारतीय तंत्रज्ञान संस्था पालक्कड IITPKD २०१५ २०१५[८][८] केरळ\n१८ भारतीय तंत्रज्ञान संस्था तिरुपती IITTP २०१५ २०१५ आंध्र प्रदेश\n१९ भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयएसएम) धनबाद IIT(ISM) १९२६ २०१६ झारखंड\n२० भारतीय तंत्रज्ञान संस्था भिलाई[९] IITBh २०१६ २०१६ छत्तीसगड\n२१ भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा[१०] IITGoa २०१६ २०१६ गोवा\n२२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू[११] IITJM २०१६ २०१६ जम्मू आणि काश्मीर\n२३ भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड[१२] IITDH २०१६ २०१६ कर्नाटक\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; IIT Act As amended till 2012 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; hindustantimes.com नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/court", "date_download": "2020-09-30T09:53:28Z", "digest": "sha1:2HCWF5MEYASGVMWMSZBZPXTCUNCRKESZ", "length": 5000, "nlines": 146, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "court", "raw_content": "\nकरोना संकट दूर झाल्यानंतर प्रलंबित खटले वाढणार\nगुरांची अवैध वाहतुक रोखली\nखून प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला\nभारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनी कोर्टात\nललित कोल्हे यांचा जामीन फेटाळला\nइंदोरीकर महाराज हाजिर हाे \nजामखेड पं. स. सभापतिपदाच्या निवडीला खंडपिठाची स्थगिती\nके. के. रेंज प्रश्नात राजकारण, न्यायालात जाणार\nचाळीसगाव : संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 22 जणाना न्यायालयाचा दणका\nपतीचा खून करणार्‍या पत्नीस जन्मठेप; इगतपुरी येथे २०१७ मध्ये घडला होता प्रकार\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर\nविशिष्ट व्यक्तींच्या भुसंपादनांना प्राधान्य – न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा इशारा\nकोपरगाव न्यायालय इमारतीसाठी 41 कोटी द्या\nसोनई-करजगाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा न्यायालयाचा आदेश\nबलात्कार्‍याला 20 वर्षे सक्तमजुरी\nएस टी महामंडळाला निफाड न्यायालयाचा दणका; फिर्यादीला भरपाई न दिल्याने बसची जप्ती\nसोनई तिहेरी हत्याकांड; चौघांची फाशी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/Bmc-school.html", "date_download": "2020-09-30T09:00:33Z", "digest": "sha1:6XALMNEXP5QMRA6PTEQ665OXTRWF3R6N", "length": 7508, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू की पैसे ? वाद कायम - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू की पैसे \nपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू की पैसे \n प्रतिनिधी - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू वेळेत वाटप केल्या जात नसल्याने मनसेने विद्यार्थ्यांना त्याबदल्यात पैसे देण्याची मागणी केली होती. याबाबत पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत एकमत न झाल्याने या प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजुरीविना परत पाठवण्यात आला. येत्या बैठकीत हा विषय मंजुरीसाठी आणला जाणार आहे.\nमुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 27 शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. याबाबतच्या निविदा प्रक्रिया वेळेत होत नाहीत, शिवाय देण्यात येणा-य़ा वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. या वस्तूही विद्यार्थ्या्ंना वेळेत मिळत नसल्याने सभागृहात वाद रंगले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या गटनेत्या बैठकीत 27 शालेय वस्तू देण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला आला. मात्र यावेळी 27 वस्तू देण्याऎवजी या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी भाजपने भूमिका मांडली. मात्र याला विरोध करीत सत्ताधारी शिवसेनेने पैसे नको, वस्तूच द्यायला हवे अशी भूमिका मांडली. पैसे दिल्यास पालकांकडून खर्च होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे वस्तू दिल्यास मुले त्याचा वापर करू शकतील असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्या���ुळे या प्रस्तावावर शिवसेना - भाजपचे एकमत नसल्याने हा प्रस्ताव मंजूरीविना परत पाठवण्यात आला आहे. येत्या बैठकीत यावर चर्चा करून मंजूरीबाबतचा निर्णय़ घेतला जाणार आहे. दरम्यान, 27 वस्तूंबाबत दरवर्षी वाद होतात. कधी प्रशासनाचा प्रस्तावावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते, तर कधी निकृष्ट दर्जाच्या वस्तू देण्यात येत असल्याने तीव्र विरोध केला जातो. प्रशासनाकडूनही या वस्तू देण्याबाबत हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे अनेकवेळा मुलांना या शालेय वस्तू वर्षाच्या अखेरीला मिळतात. या वस्तूही निकृष्ट दर्जाच्या मिळत असल्याने पुन्हा सत्ताधारी, प्रशासन व विरोधकांमध्ये ख़डाजंही होते. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठी मिळणा-या शालेय वस्तू तरी वेळेत व दर्जेदार मिळतील का असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/four-corners-of-maharashtra-power-play", "date_download": "2020-09-30T08:35:48Z", "digest": "sha1:JGXH3XORZGDPO4SPL3P3KRLT5LAQAGKM", "length": 29692, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाराष्ट्राच्या सत्तेचा चौकोन - द वायर मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हा नवा प्रयोग हाणून पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजप करणार यात कोणतीच शंका नाही. या नवीन प्रयोगात भविष्यात जर दोन पक्षात वाद झाला तर तो मुख्यत: शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होऊ शकतो कारण या दोन्ही पक्षांची महाराष्ट्रातील प्रभावक्षेत्रे समोरासमोर आहेत. तसेच भविष्यात या तीन राजकीय शक्तीपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष भाजपच्या जवळ जाऊ शकतो पण ही शक्यता नजीकच्या काळात अजिबात नाही.\nमहाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावरील सत्तासंघर्ष, चौरंगावरील चार कोनासारखा, चार प्रमुख राजकीय पक्षातील म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकाविरुद्ध लढलेल्या सत्तेच्या डावपेचाच्या परिणामातून साधलेल्या संतुलनावर गेली तीन दशके फिरत राहिलेला आहे. १९९०च्या विधानसभा निवडणुकापासून हा सत्तासंघर्ष याच सत्ताकोनात होत राहिला आहे. (१९९० ते १९९९ पर्यंत शरद पवार हे काँग्रेस मध्येच कार्यरत असले तरी ही पवार व विरोधी गट यांच्यात हा सत्तासंघर्ष या काळातही अस्तित्वात होता व याच काळात गांधी परिवारातील राजीव गांधींच्या हत्���ेनंतर कोणीही राजकारणात सक्रिय नव्हते) पुढे सत्तेचा हा चौरस अस्तित्वात आल्यापासून २०१९च्या विधानसभा निवडणुकापर्यंत कोणत्याही चौकोनातील दोन घटक किंवा स्वतंत्र लढताना एक पक्ष विधानसभेत स्वबळावर सत्तेत येऊ शकलेला नाही.\n२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पारंपरिक भाजप-शिवसेना युतीने निवडणुका लढविताना स्पष्ट बहुमत मिळविले, मात्र हे यश मिळूनही युती सत्तेत येत नाही हे या चौरसातील सत्ताकोनाचे असाधारण क्लिष्ट समीकरण आहे. या सत्तेच्या चौकोनातील काँग्रेस व भाजप हे राष्ट्रीय राजकारणातील प्रतिस्पर्धी या सत्ता चौरसात अगदी समोरासमोर आहेत व त्यांचे सहकारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आपआपल्या सहकारी राष्ट्रीय पक्षाच्या उजव्या बाजूस असताना समोरासमोर येतात. गेली ३० वर्षे या चारही बाजू आपआपले राजकीय अस्तित्व टिकविताना आपला राजकीय विस्तार करण्यासाठी संघर्षरत आहेत. या सत्तासंघर्षात दिल्लीतील केंद्रीय सत्ता व राज्यातील सत्ता यांचा वापर आपला विस्तार करण्यासाठी कमीअधिक प्रमाणात सत्तेच्या लोहचुंबकासारखा या चारही सत्तांनी केला आहे.\nया सत्तासंघर्षात केंद्रीय व राज्यातील राजकीय सत्ता कधीही एकतर्फी एका बाजूला झुकलेली नव्हती. २०१४नंतर राष्ट्रीय व राज्याच्या या राजकीय स्थित्यंतरात आमुलाग्र बदल झाला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले. यामुळे केंद्रीय सत्तेचा महाराष्ट्रातील आपल्या राजकीय सत्तेच्या वाढीसाठी भाजप वापर करणार हे निश्चित होते. यातूनच २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेनेसोबत असलेली आपली २५ वर्षापासूनची युती तोडून टाकली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेस बरोबर समसमान जागांच्या मागणीवरून आपली १५ वर्षांची आघाडी संपवत स्वबळावर निवडणुकात लढवण्याचा निर्णय घेतला. त्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपने १२२ जागा जिंकत सत्तेजवळ मजल मारली. २०१४च्या या निवडणुकीत प्रचार करताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ३१ जाहीरसभा घेतल्या होत्या. २०१९ला पंतप्रधानांनी त्या तुलनेत १० जाहीर सभा घेतल्या. भारताच्या विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानाने राज्याच्या विधानसभा निवड���ुकीत इतक्या जाहीर सभा घेतल्याचा हा विक्रमच असेल.\n२०१४च्या विधानसभा निवडणुकानंतर शरद पवार यांच्या भूमिकेमुळे भाजपला विनासायास सत्ता स्थापन करता आली. या सत्तेने महाराष्ट्राचे राजकीय सत्ता समीकरण केंद्रातील व राज्यातील सत्तेचे पूर्णपणे राजकीय चौकोनाच्या एका बाजूला झुकले. यामुळे सत्तेचा लोहचुंबक भाजपने आपल्या बाजूकडे असल्याचा फायदा करीत सर्व सत्ता एकहाती वापरली. सत्तेचा हा लोहचुंबक सत्तेच्या चौरंगाच्या खेळात सत्ताकांक्षी स्थानिक व सहकार चळवळीतील नेतृत्वास (हे नेतृत्व या चौरंगावरील खेळात सोंगट्या असतात) आपल्या बाजूने येण्यास प्रवृत्त करतो.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमध्ये दुय्यम दर्जाची मंत्रीपदे स्वीकारत शिवसेना काही काळाने सत्तेत सामील झाली तरी त्यांना या सत्तेचा आपल्या राजकीय ताकद वाढविण्यासाठी प्रमुख सत्ताकेंद्रे हाती नसल्याने वापर करता येत नव्हता. यामुळे शिवसेना सत्तेत असतानाही सतत केंद्र व राज्यसरकारच्या धोरणावर टीका करीत राहिली. भाजपने शिवसेना नेहमीच अशी टीका करते नंतर कालांतराने आपल्याशी जुळवून घेते या अनुभवाने या टिकेकडे कायमच दुर्लक्ष केले.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तेत समान वाटा व विधानसभेला समान जागा तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २३ मतदारसंघ आणि भाजपला २५ मतदारसंघ या आधारावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी परत युतीची घोषणा केली. या घोषणेत त्या वेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलतानाच्या फडणवीस यांच्या वक्तव्यात समसमान जागा व सत्तेच्या वाटपाचा उल्लेख आहे, मात्र मुख्यमंत्रीपदाचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपने विधानसभा निवडणुकात समसमान जागा शिवसेनेला न देता आपल्यापेक्षा जवळपास ४० जागा कमी देऊन निवडणुका लढविण्यास भाग पाडले, यातच आजच्या भाजप-शिवसेना युतीमधील सत्तास्थापनेच्या दुराव्याची बीजे रोवली गेली होती.\nआज महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात या सत्तेच्या चौकोनातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हा त्रिकोण एकत्र येत आहे. गेली ३० वर्षे या सत्तासंघर्षात चौकोनाच्या शिवसेना-भाजप विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असे दोन कोन ��कत्र येऊन होत असलेला राजकीय संघर्ष आता नव्या प्रयोगात समोर येणार आहे. हा सत्तेचा नवीन प्रयोग मुख्यत्वे आपल्या सर्वापेक्षा प्रबळ भासत असलेल्या भाजपच्या विरुद्ध आहे. भाजप या सत्तासंघर्षात प्रबळ होण्यामागे या पक्षाकडे २०१४ पासून असलेली सत्ता हे आहे. या सत्तेचा वापर करून भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम केले होते. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना भाजपने साम, दाम, दंड आणि भेद यातील सर्व तंत्राचा वापर केला गेला. आपल्याकडे असणाऱ्या निरंकुश सत्तेचा बेमालूम वापर करताना आपला सहकारी युतीतील सत्ताधारी पक्ष कसा कायम दुय्यम भूमिकेत राहील व तो आपण घेतलेल्या निर्णयांना केवळ कोणताही विरोध न करता मुखसंमती कसा देत राहील याच भूमिकेतून शिवसेनेची राजकीय ताकत मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाखालील सत्तेने केला.\nशिवसेनेने सुद्धा सत्तेत सहभागी होताना सरकारवर सातत्याने टीका केली व वेळोवेळी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करून आपले वेगळेपण अत्यंत कौशल्याने टिकवून ठेवले. आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत, भाजपला शिवसेनेने कोंडीत पकडले आहे. आपल्या पाच वर्षे झालेल्या अवहेलनेचा बदला घेताना, गेली १० वर्षे युतीत कुरघोडी करून आपणाला दुय्यम स्थानावर ढकलत प्रभावी झालेल्या भाजपला आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी हातमिळवणी करीत शिवसेनेने थेट सत्तेवर दावा केला आहे. भाजपने आपल्या आक्रमक राजकीय शैलीने सर्वच प्रतिस्पर्धी व सहकारी शिवसेना यांच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या या आक्रमक शैलीमुळेच आपले आपापसातले मतभेद मिटवून एकत्र येण्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांना भाग पाडले आहे.\nआजच्या या सत्तास्थापनेच्या खेळात शरद पवार यांचे असाधारण योगदान दिसुन येते. बऱ्याच राजकीय निरीक्षकांना येणारे सरकार स्थिर असेल का असे वाटत असले तरी प्रबळ प्रतिस्पर्ध्याच्या भीतीने या तिन्ही शक्ती जोपर्यंत भाजपची ताकत निर्णायकपणे कमी होणार नाही तोपर्यंत एकत्र राहण्याचीच शक्यता आहे. एकत्र आलेल्या तीनही शक्ती भाजपचे वाढलेले राज्यातले बळ कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न कर��ील. या राजकीय त्रिकोणाच्या एकत्र येण्याचा राष्ट्रीय स्तरावरील लाभ काँग्रेसला होईल तर राज्य पातळीवर कमीअधिक प्रमाणात तीनही पक्षांना होईल. भाजप व पारंपरिक राजकीय अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना हे राजकीय एकत्रीकरण वैचारिक स्तरावर न टिकणारे वाटत असले तरी शिवसेनेने आपले परतीचे दोर कापून टाकत धाडसाने नवा पर्याय स्वीकारला आहे. यामुळे या वैचारिक मतभेदाचे मुद्दे तीनही राजकीय पक्षांनी निश्चितच गृहीतच धरले असणार आहेत. या मतभेदांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी व आपापल्या जाहीरनाम्यातील तरतुदी बाजूला सारत ‘किमान समान कार्यक्रम’ हे पक्ष बनवतील व त्यातून स्वबळावर बहुमत नसल्याने हे तिघे ‘किमान समान कार्यक्रम’ बनवून त्यातून सुटका करू शकतात. या राजकीय एकीकरणाच्या विरोधात जनमत जाईल असे सध्या तरी कुठे दिसत नाही.\nया राजकीय प्रयोगाला विरोध करताना भाजपला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारी व आपल्या विचाराच्या विरोधात असणाऱ्या कित्येक नेत्यांना, संघटनांना व पक्षांना कसे सामावून घेतले, ते स्पष्ट करणे अवघड जाणार आहे. हा नवीन राजकीय प्रयोग उदयाला येत असताना बऱ्याच राजकीय नेत्यांना व अभ्यासकांना काँग्रेस या सत्तेत सहभागी होईल की बाहेरून पाठिंबा देईल असा प्रश्न पडत आहे. मात्र काँग्रेस पक्षाला भाजप व संघ परिवार यांच्याकडून बहुसंख्य हिंदू मतदारात आपली हिंदूविरोधी केलेली प्रतिमा पुसून टाकण्याची संधी या निमित्ताने या पक्षाकडे आपणहून आली आहे. ती ही अशावेळी ज्यावेळेस ३७० कलम व राममंदिर प्रश्नावर देशभरात भाजप जल्लोष करीत आहे. या प्रश्नाच्या समस्येसाठी भाजप काँग्रेसला जबाबदार धरत आला आहे. यामुळे या सरकारला काँग्रेस केवळ बाहेरून पाठिंबा देणार नाही तर सत्तेतही सहभागी होण्याचीच जास्त शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकीय स्वरूपाला कलाटणी देणारी ही घडामोड असून याचा राष्ट्रीय राजकारणात आपणाला त्रास होईल या शक्यतेनेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यात या प्रयोगकर्त्याना पुरेशी वेळ न देता राष्ट्रपती राजवट लावल्याचे स्पष्ट आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील हा नवा प्रयोग हाणून पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजप करणार यात कोणतीच शंका नाही. या नवीन प्रयोगात भविष्यात जर दोन पक्षात वाद झाला तर तो मुख्यत: शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होऊ शकतो कारण या दोन्ही पक्षांची महाराष्ट्रातील प्रभावक्षेत्रे समोरासमोर आहेत. तसेच भविष्यात या तीन राजकीय शक्तीपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष भाजपच्या जवळ जाऊ शकतो पण ही शक्यता नजीकच्या काळात अजिबात नाही.\nएकंदरीत हा सत्तेचा त्रिकोण पूर्णत्वाला येताच भाजप शिवसेनेस यापासून परावृत्त करण्यासाठी मुख्यमंत्रीपदासह काँग्रेस आघाडीसोबत मिळणाऱ्या मंत्रिपदाच्या संख्येपेक्षा जास्त मंत्रीपदे व केंद्रीय सत्तेत अधिक वाटा देण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात होत असलेला हा नवीन बदल जितका अधिक योग्य पद्धतीचे सत्तासंतुलन सांभाळेल तेवढा तो टिकाऊ व मजबूत राहील. हा बदल होत असताना गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आपल्या विरोधात होत असलेल्या प्रत्येक आंदोलनावेळी जनतेला अशा आंदोलनातील अशक्यप्राय गोष्टीही मान्य करण्याची आश्वासने देऊन अशी आंदोलने काही काळासाठी का होईना पुढे ढकलली आहेत. कोणत्याही मागणीला नाही म्हणायचे नाही अशा पद्धतीने फडणवीस यांनी आपल्या समोरील समस्या हाताळल्या आहेत. हे पाहता नव्या सरकारला अशक्यप्राय गोष्टी शक्य नसल्याचे जनतेला सांगण्याची हिंमत दाखवावी लागेल, कारण राज्याच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेला या शिवाय तरणोपाय नाही.\nअयोध्या खटला : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयात जाणार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/835027", "date_download": "2020-09-30T10:09:55Z", "digest": "sha1:ZJVKIAGXTIEE52YTCKORZUERAREU6ZZO", "length": 3315, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शनेल स्कीपर्झ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शनेल स्कीपर्झ\" ���्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:२४, २० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n९२४ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n''साचा:माहितीचौकट टेनिस खेळाडू लावला '' viju pande using AWB\n२०:५३, २४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०३:२४, २० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(''साचा:माहितीचौकट टेनिस खेळाडू लावला '' viju pande using AWB)\n| updated = ऑक्टोबर २०११\n'''शनेल स्कीपर्झ''' ({{lang-en|Chanelle Scheepers}}; जन्मः १३ मार्च १९८४, [[फ्री स्टेट]]) ही [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेची]] एक [[टेनिस]]पटू आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-suresh-wandile-marathi-article-4347", "date_download": "2020-09-30T08:39:48Z", "digest": "sha1:J4FUYQYA5DU2OWC3KJFJ7OCOSFHFLGJK", "length": 24051, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Suresh Wandile Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 जुलै 2020\nसामाजिक कार्य क्षेत्रात करिअर केलेल्यांनाही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. शासकीय, शासनअंतर्गत संस्था, अशासकीय संस्था, नागरी हितासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते.\n'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' ही आपल्या देशातील समाजकार्य विषयक विविध ज्ञानशाखांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था समजली जाते. या संस्थेत नव्या जाणिवेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. दारिद्र्य, महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, बेरोजगारी अशा समस्या आणि विषयांकडे नव्या जाणिवेने बघण्याची दृष्टी संस्थेच्या अभ्यासक्रमांमुळे मिळते. हे अभ्यासक्रम सध्याच्या विविध सामाजिक समस्यांचा सम्यकरीत्या विचार करणारे आणि समाजातील नव्या प्रवाहांना भिडणारे आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि समाजातील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमांच्या रूपरेषेमध्ये बदल करण्याचा संस्थेमार्फत प्रयत्न केला जातो.\nसंस्थेमार्फत पदवीस्तरीय अभ्यासक्रम तुळजापूर येथील कॅम्पसमध्ये सुरू\nकरण्यात आले आहेत. यामध्ये 'बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशल सायन्स' आणि 'बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) विथ स्पेशलायझेशन इन रुरल डेव्हलपमेंट' यांचा समावेश आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी बॅचलर ॲडमिशन टेस्ट,ही एंट्रन���स परीक्षा घेतली जाते. त्याद्वारे प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nग्रामीण भागाच्या बदलासाठी आवश्यक असणारे कौशल्य या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. विविध कार्यक्रमांचे नियोजन, कार्यान्वयन, देखरेख आणि मूल्यमापन करण्याची क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. सहा सत्रांचा हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जातो.\n'बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशल सायन्स' हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमात विविध विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दोन वर्षांत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयघटकांची पायाभूत माहिती दिली जाते. तिसऱ्या वर्षामध्ये आंतरज्ञानशाखीय विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये पर्यावरण, विकास आणि लिंग (जेंडर) अभ्यास यांचा समावेश आहे. सहाव्या सत्रामध्ये क्षेत्रीय संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी निवडलेल्या विषय घटकाचा अभ्यास करता येतो. अभ्यासक्रमात सामाजिकशास्त्र आणि विज्ञानाचा संयोग साधण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशीलता, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याच्या क्षमतेचा विकास होतो. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भाषा, साहित्य, उपयोजित सांख्यिकी आणि संशोधन कार्यपद्धती या घटकातील मूलभूत बाबी विद्यार्थ्यांना शिकता येतात.\nसामाजिक व्यवस्थेशी संबंधित तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती व्हावी यासाठी संस्थेमार्फत विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या सर्वांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमांमध्ये एम.ए. इन (१) अर्बन पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (२) पब्लिक हेल्थ, (३) ग्लोबलायझेशन अॅंड लेबर, (४) क्रिमिनॉलॉजी अॅंड जस्टीस, (५) हेल्थ पॉलिसी इकॉनॉमिक्स अॅंड फायनान्स, (६) डेव्हलपमेंटल स्टडीज, (८) वूमेन स्टडीज, (९) वूमेन सेंटर्ड प्रॅक्टिसेस, (१०) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अॅंड लेबर रिलेशन्स, (११) क्लायमेट चेंज अॅंड सस्टेनिबिलिटी, (१२) अप्लाइड सायकॉलॉजी-काउन्सिलिंग अॅंड प्रॅक्टिसेस, (१३) मास��टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, (१४) रेग्युलेटरी गव्हर्नन्स, (१५) वॉटर पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (१६) मास्टर ऑफ लॉ ॲक्सेस टू जस्टीस, (१६) डिझास्टर मॅनेजमेंट, (१७) मीडिया अॅंड कल्चरल स्टडीज, (१८) मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, (१९) ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट चेंज अॅंड लीडरशिप, (२०) लाइव्हलीहूड अॅंड सोशल आंत्रप्रिनरशिप, (२१) सोशल आंत्रप्रिनरशिप, (२२) मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, (२३) कम्युनिटी ऑर्गनायझेशन अॅंड डेव्हलपमेंट, (२४) चिल्ड्रन अॅंड फॅमिली, (२५) दलित अॅंड ट्रायबल स्टडीज अॅंड ॲक्शन, (२६) मेंटल हेल्थ, (२७) डिसॲबिलिटी स्टडीज अॅंड ॲक्शन, (२८) डेव्हलपमेंट पॉलिसी अॅंड ॲक्शन, (२९) सोशल इनोव्हेशन अॅंड आंत्रप्रिनरशिप, (३०) सोशल वर्क इन रुरल डेव्हलपमेंट, (३१) सस्टेनेबल लाइव्हलीहूड अॅंड नॅचरल रिसोर्स गव्हर्नन्स, (३२) डेव्हलपमेंट स्टडीज, (३३) नॅचरल रिसोर्स अॅंड गव्हर्नन्स, (३४) वूमेन स्टडीज, (३५) रुरल डेव्हलपमेंट अॅंड गव्हर्नन्स, (३६) पब्लिक पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (३७) काउन्सिलिंग, (३८) सोशिऑलॉजी अॅंड सोशल आंथ्रॉपॉलॉजी, (३९) पीस अॅंड काँफ्लिक्ट स्टडीज, (४०) कम्युनिटी ऑर्गनायझेशन अॅंड डेव्हलपमेंट प्रॅक्टिस, (४१) लेबर स्टडीज अॅंड सोशल प्रोटेक्शन, (४२) इकॉलॉजी, एन्व्हायन्में अॅंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, (४३) मेंटल हेल्थ, (४४) अॅप्लाइड सॉयकॉलॉजी इन क्लिनिकल अॅंड काउन्सिलिंग प्रॅक्टिस.\nया अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'एनईटी - नॅशनल एलिजिब्लिटी टेस्ट' घेण्यात येते. ही संगणकाधारित परीक्षा आहे. यामध्ये १०० गुणांचे वस्तुनिष्ठ पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. एकापेक्षा अधिक एम.ए अभ्यासक्रमांना अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ही एकच एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत मिळालेले गुण आणि दिलेले पर्याय यांचा विचार करून अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण नाहीत.\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडतो. सामाजिक विषयांमध्ये करिअर करण्यासाठी हा बदल अत्यंत उपयुक्त ठरतो.\nक्षेत्रीय कृती प्रकल्प ः\nसंस्थेमार्फत राबवण्यात येणारे क्षेत्रीय कृती प्रकल्प (फिल्ड ॲक्शन प्रोजेक्ट) सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरले आहेत. महिला आणि मुलांवर होणाऱ्या घरगुती हिंसेमुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांच्या निर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेले विभागही त्याचीच निष्पत्ती होय. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये ९५० हून अधिक तास हे क्षेत्रीय पातळीवर काम करावे लागते. या क्षेत्रीय स्तरावरील प्रात्यक्षिकांमधून प्रत्यक्ष ज्ञानार्जन साध्य केले जाते. सैद्धांतिक ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष स्थितीचे ज्ञान देण्यावर भर देण्यात येत असल्याने सामाजिक कार्यातील करिअर करण्यासाठीचा पाया मजबूत होण्यास मदत होते.\nसंपर्क ः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार,\nमुंबई - ४०००८८, दूरध्वनी ः ०२२-२५५२५२५२\nएम.ए इन पब्लिक अँड गव्हर्नन्स\nअझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने दोन वर्षे कालावधीचा एम.ए इन पब्लिक अॅंड गव्हर्नन्स, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील पदवीधर व्यक्तीस प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमामध्ये विकसनशील घटनात्मक लोकशाहीमध्ये सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या सैद्धांतिक बाबी शिकवल्या जातात. या समस्या सोडवण्यासाठीचे आराखडे तयार करताना मानवीय मूल्ये आणि सर्वसमावेशकता यांचा काटेकोर वापर कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान केले जाते.\nया अभ्यासक्रमामध्ये विधी, अर्थशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण आणि मानववंशशास्त्र या आंतरज्ञानशाखांतील विषय घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय मानसिकतेविषयी सखोल ज्ञान मिळून, सामाजिक समस्या सोडवताना वा त्यासाठी कृती आराखडा तयार करताना याचा उपयोग होतो.\nया अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे - राज्ये आणि भारतातील सुशासन, भारतातील राज्यांचा घटनात्मक पाया, राज्य -मंडई/बाजार - अर्थशास्त्र, भारतातील सार्वजनिक धोरणे, धोरण विश्लेषण, कार्यक्रमांचे मूल्यमापन, माहितीचा साठा - संशोधनाचा आराखडा - वर्णनात्मक पद्धती, भारतातील राजकारण आणि लोकशाही, सार्वजनिक क्षेत्रातील मूल्ये आणि नैतिकता, कार्यकारणभाव असलेल्या आणि अनपेक्षित कार्यपद्धती.\nकरिअर संधी ः हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय संस्था, शासनाच्या अंतर्गत कार्यरत संस्था, शासनाबरोबर सहकार्यान�� कार्यरत संस्था, नागरी हितासाठी कार्यरत संस्था, अशासकीय संस्था, मूल्यमापन, संनियंत्रण आणि कार्यक्रम कार्यान्वयनाच्या विविध पैलूंवर कार्यरत असणारे सामाजिक उद्योजकीय घटक, संशोधन आणि सल्ला देणाऱ्या संस्था, यांचा समावेश आहे. या संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत ३०० च्या आसपास वर नमूद संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांनी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध भूमिका आणि पदांसाठी करिअर संधी दिली आहे.\nसंपर्क ः अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, ॲडमिशन ऑफिस, पीईएस कॅम्पस, पिक्सेल पार्क, बी ब्लॉक, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, हौसर रोड, बंगळूर - ५६०१००,\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trends-samruddhi-dhayagude-marathi-article-2868", "date_download": "2020-09-30T09:00:09Z", "digest": "sha1:GFBGCGI4NNPXV7GUA7VUEKIE6ZSAZZUU", "length": 7693, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trends Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 6 मे 2019\nसध्या वाढलेल्या उकाड्याने पेहरावाप्रमाणे ॲक्‍सेसरीजमध्येही बदल करता येतो. घर किंवा ऑफिसमधून बाहेर पडताना डोळ्यांची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक असते, पण त्याचबरोबर फॅशन मेंटेन करणेदेखील आवश्‍यक असते. या सीझनमध्ये सनग्लासेसच्या डिझाईन्समध्ये आणखी वैविध्य आलेले दिसते. अनेक ऑप्शन्समधून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यानुसार सनग्लासेस निवडावे लागतील. परफेक्‍ट सनग्लासेसची निवड करण्यासाठी ट्रेंड जाणून घेऊ...\nगोल चेहऱ्यासाठी पॉइंटेड ग्लासेस, स्क्वेअर ग्लासेस, कॅट आइज फ्रेम, बटरफ्लाय ग्लासेस, ऐव्हिएटर्स अशा स्टाइलचे सनग्लासेस उठून दिसतात. तसेच फ्रेम गडद रंगांची निवडल्यास हटके आणि क्‍लासी लुक मिळतो.\nओव्हल चेहऱ्याच्या लोकांनी जास्त मोठ्या फ्रेमच्या सनग्लासेसची निवड शक्‍यतो टाळावी. यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. असा चेहरा असणाऱ्या व्यक्तींनी रेक्‍टॅंग्युलर, ओव्हल, राउंड, बटरफ्लाय, ऐव्हिएटर्स आणि कॅट आइज अशा फ्रेम्सची निवड करावी. या सनग्लासेस तुम्हाला हॉट लुक देतील.\nचेहऱ्याची हार्टशेप ठेवण असल्यास एव्हिएटर किंवा प्लॅस्टिकचे सनग्लासेस ट्राय करावेत. मोठ्या फ्रेम्सचे ग्लासेस शक्‍यतो टाळावेत. चेहरा छोटा आणि फ्रेम्स मोठ्या दिसतात. मोठ्या फ्रेम्स लुक बिघडवू शकतात.\nचौकोनी चेहऱ्यासाठी मोठी फ्रेम आणि राउंड फ्रेमचे सनग्लासेस छान दिसतात. तसेच कलर्ड फ्रेम ग्लास, फ्रेमलेस ग्लास, कॅट आइज ग्लास याचीही निवड करू शकता. या व्यक्तींनी छोट्या फ्रेम्सची निवड करणे शक्‍यतो टाळावे.\nसमर सीझनसाठी सनग्लासेसच्या शेड्‌स निवडताना गडद रंगांच्या आणि डोळ्याला थंडावा देणाऱ्या निवडाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्रेंडमध्ये असलेली प्रत्येक शेड आपल्याला शोभून दिसते की नाही, हे तपासून मगच खरेदी करावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-ssc-and-hsc-results-to-be-postponed-further-mhpg-460152.html", "date_download": "2020-09-30T09:52:22Z", "digest": "sha1:RLP774CQW4LO2YAZEWUVSI7TM7DRGXUS", "length": 21044, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10वी, 12 वीच्या निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता Maharashtra SSC and HSC Results to be postponed further mhpg | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्���पोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\n 'या' तारखांना लागण्याची शक्यता\nपायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\n 'या' तारखांना लागण्याची शक्यता\nकोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.\nमुंबई, 22 जून : कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आता सगळ्यांना काळजी लागलीय ती शाळा आणि कॉलेजेसची त्याच बरोबर 10वी आणि 12वीच्या निकालांची. कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते. यानुसार आता ही तारीख 27 ते 28 जुलै असण्याची शक्यता आहे.\nकोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.\nवाचा-...आणि मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊनही उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील झाल्या ट्रोल\nमहाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.\nवाचा-मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण\nनिकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील.\nवाचा-कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत झळकला दुसऱ्या क्रमांकावर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/15/ahmednagar-breaking-corona-infiltration-in-this-city/", "date_download": "2020-09-30T10:21:07Z", "digest": "sha1:ZTGCJSLD5PIYQVEHPZVK5IKHYAL4MFZJ", "length": 9748, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग :'या' शहरात कोरोनाचा शिरकाव ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग :’या’ शहरात कोरोनाचा शिरकाव \nअहमदनगर ब्रेकिंग :’या’ शहरात कोरोनाचा शिरकाव \nअहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कर्जत शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून, हनुमान गल्लीतील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रिपोर्ट खाजगी लॅबचा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.\nसंत श्री गोदड महाराजांच्या यात्रेसाठी तीन दिवस कर्जत शहर लॉकडाऊन केलेले असताना, या तीन दिवसांच्या पूर्वसंध्येलाच अचानक कर्जत शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने मोठी खळबळ माजली आहे.\nगेली अनेक दिवस सुरक्षित असलेल्या कर्जत शहरात कोरोनाने अखेरीस शिरकाव केल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. कर्जत तालुक्याची रुग्ण संख्या आता 16 झाली असून, या अगोदरचे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत.\nकर्जत नगर पंचायतीने शहरातील हनुमानगल्ली परिसर कोटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून सील केला आहे. तसेच या गल्लीत जाणारे विविध रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.\nपरिसरातील विविध घरात आरोग्य विभागा कडून तपासणी करत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. येथे सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिली.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाध���क लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/18/ahmednagar-corona-breaking-681-new-patients-added-today/", "date_download": "2020-09-30T09:01:04Z", "digest": "sha1:C73TRNYCOKZZ5CPADHPCX2M5L6CODAGN", "length": 12644, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वाढले ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nHome/Ahmednagar City/अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वाढले \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वा���ले \nअहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७७.९८ टक्के इतकी आहे.\nदरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९६१ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११७, अँटीजेन चाचणीत ३५४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१० रुग्ण बाधीत आढळले.\nबाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७७ पाथर्डी ०३, नगर ग्रा. ०६, श्रीरामपुर ०१, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, अकोले १०, राहुरी ०४, शेवगाव ०१, कोपरगाव ०३, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३५४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ९८, संगमनेर २४, राहाता २९, पाथर्डी १३, श्रीरामपुर १५, कॅंटोन्मेंट १६, नेवासा ०५, श्रीगोंदा २६, पारनेर ३२, राहुरी ०३, कोपरगाव ५२, जामखेड ३२ आणि कर्जत ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३९, संगमनेर ०५, राहाता ०६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट ११, नेवासा ०८, श्रीगोंदा ०४, पारनेर ०९, राहुरी ०२, शेवगाव ०२, कोपरगाव ०१, जामखेड ०२ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज एकूण ५०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा २३०,संगमनेर २४, राहाता ३५, पाथर्डी ३४,नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १९, श्रीगोंदा १८, पारनेर ०५, अकोले ०४, राहुरी १५, शेवगाव १३, कोपरगाव १३, जामखेड ०८, कर्जत २१, मिलिटरी हॉस्पिटल ०१,इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या: १११२५\nउपचार सुरू असलेले रूग्ण:२९६१\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/30/baliraja-is-worried-debt-waiver-of-those-farmers-stalled/", "date_download": "2020-09-30T08:40:28Z", "digest": "sha1:2BA7GTEEVGEZGCSWFXH6JGQ6244RSZ7H", "length": 10806, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बळीराजा चिंतेत! 'त्या' शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \n ‘त्या’ शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली\n ‘त्या’ शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली\nअहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आखली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीककर्ज सरसकट माफ केले.\nमात्र, दोन लाखांच्यावर पीककर्ज असलेल्या शेतकर्‍यांना मात्र कर्जमाफी मिळाली नाही. ही कर्जमाफी कधी मिळणार व नवीन पीककर्ज कधी मिळणार व नवीन पीककर्ज कधी मिळणार अशा संभ्रमांत आता बळीराजा पडला आहे.\nसरकारने लवकरच यावर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा विचारांत शेतकरी आहे. सरकारच्या धोरणानुसार पाच एकरापर्यंत शेती असणार्‍या\nअल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत व दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना दोन लाख रुपये कर्जमाफी देण्यात येईल आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात\nआली होती. परंतु अद्यापपर्यंत दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत काही कारवाई होत नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये तिव्र नाराजी असून शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी माहिती शेतकरी नेते राजेंद्र लोंढे यांनी दिली.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://brightpixel.in/website-for-everyone-to-grow-the-business-worldwide/", "date_download": "2020-09-30T08:01:15Z", "digest": "sha1:JUBBYFK7OHKZ3W3JCQHCAKC6P5FS55AY", "length": 13214, "nlines": 113, "source_domain": "brightpixel.in", "title": "वेबसाईट प्रत्येकासाठी- व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी! Article - 1 -", "raw_content": "\nवेबसाईट प्रत्येकासाठी- व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी\nएक जुनी म्हण आहे की – ‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते –न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’. तीच गोष्ट लागू पडते जाहिरातीला , वेबसाईटला.\nआता स्मार्टफोनच्या, फेसबुकच्या, व्हाट्सएपच्या दुनियेत आपण अनेक वेबसाईट्स पाहतो. आज आपण इंटरनेटवर कपडे, इतर वस्तू खरेदीही करतो. आज तुमचीही वेबसाईट इंटरनेटवर असेल. जर नसेल तर तुम्ही जरूर प्रसारित करा. तथापि या सर्वात आपल्याला हे पाहायचे आहे कि वेबसाईटद्वारे तुम्ही व्यवसाय कसा वाढवू शकता. त्याचे रहस्य ध्यानात घेऊन मग आपणही वेबसाईट्चा उपयोग आपला व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी उत्तम तर्हेने करू शकतो.\nवेबसाईट हे माध्यम आता प्रत्येकासाठी\nसर्वप्रथम हे समजून घेऊयात की वेबसाईट आज प्रत्येकास कशी उपयोगी आहे . वेगवेगळ्या कंपन्यांना, हॉस्पिटल्सना, शोरूम्सना, हॉटेल्सना, आर्किटेक्ट्सना, बिल्डर्सना वेबसाईट उपयोगी आहेच. तसेच शैक्षणिक क्लासेस, सामाजिक संस्थांनाही वेबसाईट उपयोगी आहे. एवढेच नव्हे तर एखादा तबला वादक, गायक, चित्रकार, समाजकार्य करणारी व्यक्ती, धार्मिक पूजा अर्चा करणारा पुरोहित सुद्धा त्याची वैयक्तिक वेबसाईट प्रसिद्ध करू शकतो. याशिवाय एखाद्या विषयावर तुमचे विचार व्यक्त करणारी वेबसाईटही तुम्ही करू शकता. आज वेबसाईट हे साऱ्या जगाला तुमची माहिती देणारे उत्तम माध्यम आहे .\nवेबसाईट हे माध्य�� खर्चिक आहे का \nवेबसाईट हे माध्यम खर्चिक मुळीच नाही. तुम्ही आपली मूलभूत माहिती देणारी वेबसाईट अगदी वाजवी खर्चात करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या वेबसाईटचे नाव आधी रजिस्टर करावे लागते. त्यानंतर वेबसाईटचे डिझाईन तुम्ही आकर्षक पद्धतीने करून घेऊ शकता – त्यात फोटो, माहिती देऊ शकता. आणखी थोड्या खर्चात व्हिडिओदेखील करू शकता व तो वेबसाईटवर प्रसारित करू शकता.\nवेबसाईट प्रभावी होण्यासाठी – डिझाईन व तांत्रिक द्रुष्टीने कशी हवी \nआज मार्केटमध्ये वेबसाईट डिझाईन करणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत – तिचे डिझाईन फक्त चांगले असणे पुरेसे नाही – ती इंटरनेटवरील आवश्यक तांत्रिक बाबीचा विचार करून नियोजन केलेली असली पाहिजे.\nसुयोग्य पद्धतीने प्रभावी वेबसाईट करण्यासाठी काही निकष आपण ध्यानात घ्यावयास हवे – ते असे :\nवेबसाईटचे डिझाईन – हे तुमच्या व्यवसायाची माहिती देणाऱ्या शब्द व चित्राचा योग्य समन्वय असते. ते साधे, समजण्यास सोपे, आकर्षक व थोडक्यात माहिती देणारे असावे. हे काम डिझाईनर्सचे आहे. त्यांना जाहिरातकलेचे, विक्रीकलेचे ज्ञान हवे .\nतांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण वेबसाईट – डिझाईननंतर महत्वाचा भाग आहे तंत्राचा. हे काम आहे साईट डेव्हलपरचे – प्रोग्रामरचे त्यांना इंटरनेटवरील नवनवीन तंत्रांचे, बदलत्या प्रवाहांचे ज्ञान हवे. उत्तम डेव्हलप केलेली वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह असते – याचा अर्थ ती कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर लगेच दिसू लागते – उत्तम दिसते व लगेच डाऊन्लोड होते. ती दिसण्यास वेळ लागत असेल तर पाहणारा कंटाळून दुसऱ्या वेबसाईटकडे वळू शकतो – येथे तुमची माहिती मग त्यापर्यंत पोहोचत नाही.\nतुमच्या वेबसाईटचा जगभर प्रसार\nवेबसाईट हे माध्यम जगाच्या कोणत्याही भागात २४ तास, आठवड्याचे सातही दिवस –वर्षभर, कायम दिसू शकते. तुम्ही विशिष्ट कार्यप्रणाली वापरून वेबसाईट हव्या त्या लोकांपर्यंत – तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या वेबसाईटबद्धल ऐकले तरच लोक ते पाहतील व तुम्हाला त्याचा फायदा होईल. यासाठी Search Engine Optimization अशी प्रणाली करता येते. याद्वारे गुगलवर तुम्ही संबंधित विषय शोधताना तुमची साईट अग्रक्रमाने दिसते.\nयामुळे तुमच्या साईटकडे लक्ष वेधले जाते व तुमची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचते. ही प्रणाली तुम्हाला तुमचे शहर, देश ��िंवा जगाच्या विशिष्ट भागासाठीही करता येते. यामुळे तुम्ही मार्केटिंगची उद्दीष्टे प्रभावीपणे साध्य करू शकता– थोडक्यात त्यांच्यापर्यंतच पोहोचा ज्यांना संपर्क करणे तुमच्या फायद्याचे आहे.\nजर तुम्हाला तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपला व्यवसाय किंवा थोडक्यात आपला ब्रँड हा सर्वदूर पोचवायचा असेल आणि आपले व्यावसायिक उद्दिष्ट प्राप्त करायचे असेल तर, आजच भेट द्या Bright Pixel या वेबसाइटला. ही कंपनी पुण्यातील प्रभावी व अग्रेसर वेबसाईट डिझाईन व डेव्हलपमेंट एजन्सी आहे. या एजन्सीने इंजिनीरिंग, सौन्दर्यप्रसाधने, क्लोथिंग ब्रँड, बिल्डर्स, फिल्म -अ‍ॅनिमेशन इंडस्ट्री तसेच चित्रकार, फोटोग्राफर आणि अनेक कलाकार यांच्या 200 हुन अधिक विविध डिझाईनच्या तंत्रदृष्ट्या परिपूर्ण वेबसाईट केल्या आहेत.\nBright Pixel Web Designing Agency In Pune विविध काम पाहण्यासाठी त्यांची वेबसाईट जरूर पहा. आमच्याशी या विषयावर केंव्हाही तुम्ही बोलू शकता – तुमचे स्वागतच आहे.\nNext ऑनलाईन विक्रीतून व्यवसाय वाढवा – Article 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-coronavirus-news-updates-today-3-august/", "date_download": "2020-09-30T08:47:15Z", "digest": "sha1:VKYFGZUXHPWVNJJDFFUQJP5JOVGNGIK3", "length": 16613, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1822 जण 'कोरोना'मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी | pune coronavirus news updates today 3 august", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n पुण्यात गेल्या 24 तासात 1822 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\n पुण्यात गेल्या 24 तासात 1822 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुण्याच्या स्थानिक प्रशासनानं देखील कंबर कसली असून प्रशासनातील सर्वजण 24 तास कार्यरत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरातील तब्बल 1822 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 781 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 18 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज पुण्याबाहेरील 5 जणांचा देखील मृत्यू नोंदविण्य��त आला आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 1384 जणांचा मृत्यू झाला आहे.\nआज दिवसभरात पुणे शहरात 781 करोनाबाधित आढळले\nशहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 58 हजार 304 इतकी झाली आहे.\nसध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 58304 वर जावून पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 39939 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16981 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रूग्णांपैकी 633 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 389 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. आज दिवसभरात 1822 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क परिधान करण्याचं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळण्याबाबतचं आवाहन केलं आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nइयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत अकॅडमीक कॅलेंडर जाहीर, HRD मंत्री डॉ. निशंक यांनी ट्विट करून दिली माहिती\nभारतीय राख्यांनी दिला चीनला 4 हजार कोटी रूपयांचा झटका, यशस्वी झालं ‘इंडियन’ राखीचं अभियान\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक\nPune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत महापालिका आयुक्तांनी…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 62 नवे पॉझिटिव्ह…\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहाण्याचा धोका,…\n मुंबईतही लवकरच Send Off \nविहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ \n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून…\nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय \nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची…\nकाँग्रेसची मोदी सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले –…\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात…\nड्रग्ज प्रकरण : NCB ने सर्व्हिलन्सवर ठेवले 3 कलाकारांचे फोन,…\n‘मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून…\nCoronavirus : ‘सोशल डिस्टेंसिंग’ म्हणजे काय \nकेडगावमध्ये आढळला स्वाइन फ्लू सदृश संशयित रुग्ण\nबीड जिल्हा रूग्णालयात किडनीवरील शस्त्रक्रिया…\nHeadaches Home Remedies : डोकेदुखीचा त्रास असेल तर जाणून…\n होय, ‘तिखट’ मोमोज खाल्ल्यानं पोटात…\nया कारण���मुळे कमी होते संभोगाची इच्छा\n‘या’ लोकांना हृदयरोगाचा जास्तच धोका,…\nनगरसेविका मंजुषा नागपूरे यांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये…\nवजन ‘कंट्रोल’मध्ये ठेवायचंय तर मग…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील…\nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते \n‘या’ धातूमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका-सारा नंतर NCB च्या रडारवर ‘A’ लिस्ट…\nपिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 399 पोलीस शिपाई ते सहाय्यक…\nपत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अति वरिष्ठ IPS अधिकारी तडकाफडकी निलंबित\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक\n‘कोरोना’ महामारी दरम्यान चीनच्या आणखी एका व्हायरसचा भारताला धोका\n संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/despite-sc-ban-assam-mla-uses-black-tinted-glass-in-his-car/videoshow/46698629.cms", "date_download": "2020-09-30T09:51:39Z", "digest": "sha1:O7FJFUKA3YZTKKIM6Z2RLZLE6YFO4M2G", "length": 9424, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत ���सल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआसामः बंदी असूनही काँग्रेस आमदाराने वापरली काळ्या काचांची कार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nन्यूजCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nक्रीडाहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nन्यूजलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nन्यूजभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nपोटपूजाखमंग बटाटा रस्सा भाजी\nन्यूजगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nन���यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nमनोरंजन'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nन्यूजएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T09:18:42Z", "digest": "sha1:TKB72ZKSSI46TQX3VFG5V7XE44GPTBY6", "length": 31829, "nlines": 109, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "प्रशासननामा/प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/स्त्री कर्मचा-यांवर कोसळते आपत्ती - विकिस्रोत", "raw_content": "प्रशासननामा/प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/स्त्री कर्मचा-यांवर कोसळते आपत्ती\n←प्रशासननामा/प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/एक वारकरी अधिकारी\nप्रशासननामा/प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/प्रशासनाचा विचका करणारा हातखंडा दुहेरी खेळ\nस्त्री कर्मचा-यांवर कोसळते आपत्ती\n“मी आपणास प्रत्यक्ष भेटून विनंती केली नव्हती, तरीही आपण माझ्या कार्यालयीन प्रमुख असलेल्या त्या मगरुर एन.सी.सी.अधिका-यांना 'इनफ इज इनफ' अशा शब्दात समज देऊन त्यांना अपीलात जाण्यापासून परावृत्त केले व माझा मुख्यलिपिक पदी रुजू होण्याचा मार्ग प्रशस्त केला, त्याबद्दल तुमची मी आभारी आहे. आपल्यासारखे संवेदनाक्षम अधिकारी प्रशासनात फार थोडे असतात, म्हणून प्रोटोकॉल सोडून हे वैयक्तिक पत्र लिहीत आहे.\"\nचंद्रकांतने इनसायडरला ते पत्र देत म्हटले,\n\"हे वाच मित्रा. ऑफ कोर्स, मी काही फार मोठा तीर मारला अशातला प्रकार नाही. पण गतवर्षी मी पुण्याच्या ‘यशदा' मध्ये जेंडर इश्यूज' वर एक कार्यशाळा केली होती, तिच्यात जे ग्रहण केलं, त्यानुसार त्या प्रकरणी पाठपुरावा केला, त्याचं हे पत्ररूपाने मिळालेलं फळ आहे.\"\nइनसायडरने ते पत्र वाचले. विदर्भातील राष्ट्री�� छात्र सेनेच्या एका महिला कर्मचाऱ्यावर प्रशासकीय अन्याय झाला होता. त्या संदर्भात चंद्रकांतने न भेटताही तिला नैतिक आधार दिला व तिच्या बाजूने प्रशासकीय अधिकार वापला. त्यामुळे दीड वर्षांच्या झुंजीनंतर तिला न्याय मिळाला. कृतज्ञतेने तिने ते पत्र लिहिले होते.\nअश्विनी म्हणाली, “भावोजी, या महिलेची हकीकत ऐकण्यासारखी आहे. हार न पत्करता, ठामपणे उभं राहून तिनं न्यायालयीन लढाई लढवली. तिला चंद्रकांतने मॉरल सपोर्ट दिला.\"\nपार्वती बेलदार वीस वर्षांपूर्वी एन.सी.सी. कार्यालयात कारकून म्हणून लागली. सुदैवाने तिचा नवरा त्याच तालुक्यात तहसील कार्यालयात तलाठी होता. दोघे कमावते व एकाच ठिकाणी नोकरी पायघड्या उलगडाव्यात तसे सुखाचे जीवन तिच्यासाठी उलगडले गेले होते.\nदहा वर्षांनी ज्येष्ठतेनुसार तिला वरिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली. त्यावेळी बदलीच्या शक्यतेने ती परेशान झाली. कारण एकाचे दोन संसार होणार होते. तालुक्याचे गाव सोडून, पतीला सोडून दोन मुलांसह दूर राहणे तिच्या जीवावर येत होते.\n“पार्वती, आपल्याला काही कमी नाही. अगं, बोलून चालून मी तलाठी आहे. तुझ्या पैशाची मला गरज नाही. राजीनामा दे नोकरीचा\nतिला आपली नोकरी व त्याद्वारे प्राप्त होणारे आर्थिक स्वातंत्र्य सोडण्याची कल्पना मुळीच पसंत नव्हती. पण त्यावेळी कुटुंबस्वास्थ्यासाठी बदलीही नको होती.\nतिने थोडा विचार केला. या समस्येतून कसा मार्ग काढावा यासाठी आपल्या कर्मचारी सहकाच्यांशी चर्चा केली. तेव्हा एक मार्ग सापडला. ती नवऱ्याला म्हणाली, “तुमचे तहसीलदार सैन्यात कॅप्टन होते. त्यांना सांगून आमच्या एन.सी.सी.च्या कमांडिंग ऑफिसरला सांगितले व तशी क्रीडाविभागाच्या विभागीय उपसंचालकांना शिफारस केली तर मला इथेच रिक्तपदी, बढ़तीनंतरही ठेवता येईल. पती, पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर एका जागी राहू शकतात, असे शासनाचे धोरण आहेच.\" आणि झालंहीं तसंच. तहसीलदारांनी तिचे काम चुटकीसरशी केले.\nत्यानंतर आठ वर्षे ती त्याच गावी होती आणि अचानक तिची अकोला येथे बदली करण्यात आली. खरं तर, चारसहा महिन्यात मुख्यलिपिकपदी बढती मिळण्याची शक्यता होती. मुख्यलिपिकाचे पद मिळत असेल तर तिनं बदलीची मानसिक तयारी ठेवली होती.\nतरीही शंभर किलोमीटर अंतरावरील अकोला शहरात बदलीची बातमी धक्कादायक होती नव्याने बदलून आलेल्या कर्नल वाघचा हात त्यामागे असणार याची तिला शंका, नव्हे खात्री, होती. 'ब्लडी सिव्हिलियन' ही त्यांच्या तोंडात कायम बसलेली शिवी.\n\"यू वर्थलेस लेडी क्रीचर, युवर प्लेस इज नॉट इन द ऑफिस\" असे एकदा वाघ म्हणाले, तेव्हा ती उसळली होती.\n“सर, कामात चुकत असेल तर मी कितीही बोललेलं सहन करीन. पण असे बायकांबद्दलचे उद्गार अपमानास्पद वाटतात. आता समतेचा जमाना आलाय, आताशी तर सैन्यातही स्त्रिया आहेत.\" तेव्हा चवताळून त्यांनी सैनिकी भाषेत तिचा उद्धार केला. पार्वतीनेही मग न राहवून प्रतिवाद केला.\nत्या दिवसापासून तिचे त्रासपर्व सुरू झालं. तिच्या प्रत्येक कामात चुका काढणे, तिच्या ‘नोटींग, ‘ड्राफ्टिंग', वर 'पुअर -नॉट सॅटिस्फॅक्टरी', 'अनवर्दी ऑफ सिनिअर क्लर्क' असे ताशेरे लाल-हिरव्या शाईने लिहिले जाऊ लागले. तिचा पाणउतारा होऊ लागला. तिच्या सहका-यांना भडकवण्याची आघाडी उघडली गेली.\nपार्वतीनं आपला कामाचा पवित्रा बदलला. शांतपणे आपलं काम नीट करून, इतरांशी जेवढ्यास तेवढाच संबंध ठेवायला सुरुवात केली. पण वाघांनी गुप्तपणे उपसंचालकांकडे अहवाल पाठवून तिची बदली केली.\nएक दिवस ती उपसंचालकांकडे थेट गेली, आपली बदली का झाली याची विचारणा केली. कनवाळू उपसंचालकांनी तिचं सारं ऐकून घेतल्यावर तिचा स्पष्टपणे सारे सांगून टाकले. ते हळहळत म्हणाले,\n“मी कर्नल वाघच्या एकतर्फी अहवालावर विश्वास ठेवून तुझी बदली केली, ही चूकच झाली. पुढील महिन्यात विभागीय पदोन्नतीची बैठक मी बोलावली आहे, त्यावेळी मुख्य लिपिक म्हणून तुझं प्रमोशन होणार हे नक्की तेव्हा तुला बदली स्वीकारावी लागेल. त्यावेळी मी तुला इथे अकोल्यातच अॅडजस्ट करीन. इथून तुझे गाव काही फार दूर नाही. तेव्हा आता तू इथे जॉईन हो. मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस\nपार्वतीनं शांतपणे विचार केला, नव-याचे मत विचारले. पदोन्नतीत मंडल अधिकारी म्हणून त्याचीही बदली होणार होती. त्यानेही अकोला येथे रुजू होण्याचा सल्ला दिला. एकतर वर्ष सहा महिन्यात मी बढती होऊन तिथं येईन किंवा पुढील वर्षी इथले तुझ्या ऑफिसचे मुख्य लिपिक सेवानिवृत्त झाल्यावर तुलाच इथं आणता येईल. या अकोला पोस्टिंगनं तुझा इथला ‘लाँग स्टेही संपून जाईल.'\nतिला धीर आला व ती मुलांना सासूबाईंच्या छत्रछायेत सोडून एकटी अकोल्याला रुजू जाली. महिला वसतिगृहात राहू लागली.\nउपसंचालकांनी आश्वासन दिल्याप्रमाण�� दोन महिन्यातच पदोन्नतीची बैठक झाली. मुख्यलिपिकपदी बढतीची शिफारस झाली. मुख्यालयातून मंजुरी मिळताच आदेश निघणार होते.\nपण मुख्यालयातून मंजुरी मिळण्यापूर्वीच त्या उपसंचालकांची तडकाफडकी, राजकीय कारणावरून बदली झाली.\nनव्याने आलेल्या उपसंचालकांपुढे मग तिच्या बदलीची फाईल आली. कर्नल वाघांनी अकोल्याच्या एन.सी.सी.ग्रुप कमांडचे कान भरले. हा ग्रुप कमांडर स्त्रीद्वेष्टा 'क्रॉनिक बॅचलर' निघाला. त्याला कार्यालयात स्त्रीचं दर्शनही नको असायचं. त्यामुळे त्यानेही नव्या उपसंचालकाला रिक्तपदी ‘लिपिक म्हणून पार्वती नको' असे सांगितले. तेव्हा उपसंचालकांनी तिची बदली औरंगाबादला केली.\nया अडचणीच्या बदलीनं मुख्यलिपिक म्हणून झालेला सारा आनंद मावळला. त्याचवेळी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळे नव-याची पदोन्नती हुकली. अशावेळी तिला परत गावी जावे वाटत होते.\nअवघ्या चार महिन्यात अकोल्याहून दूर औरंगाबादला बदली करणे ही अन्यायाची परिसीमा होती. आणखी एक घटना घडली. तिच्याबरोबर पदोन्नती झालेल्या सावंतला तेथे नेमण्यात आले. तोही तेथे १५ वर्षे सलग होता. ओव्हरस्टेचा न्याय त्याला का लावू नये\nआणि त्या सवालानं तिला झगडण्याची, प्रतिकाराची प्रेरणा दिली. पार्वती काही औरंगााबदला रुजू झाली नाही. वैद्यकीय रजा घेऊन, बदलीचे आदेश रद्द करून घेऊनच गावी किंवा अकोल्याला बदली करून घेण्याचे सर्व प्रकारचे मार्ग चोखाळीत तिनं प्रयत्न सुरू केले.\nसर्वप्रथम तिनं आपलं जातीचं कार्ड वापरीत मंत्रालयातील मागासवर्ग कक्षाला पत्र लिहून आपल्या अन्यायाचं परिमार्जन व्हावं अशी विनंती शासनाला केली.\nमग तालुका व जिल्हा कर्मचारी संघटना, स्थानिक वृत्तपत्रे यांनी ती भेटत गेली आणि मुख्य म्हणजे संचालकांना पत्र लिहून दाद मागितली.\nचंद्रकांतला तिची तक्रार वाचताना व जुनी संचिका चाळताना त्याची कल्पना आली.\nएका आमदाराच्या मध्यस्थीनं तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली बदली पुन्हा गावी व्हावी अशी विनंती केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी दूरध्वनीवरून तिच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा असे उपसंचालकांना सूचित केले. ते नव्यानेच पदोन्नत झाले असल्यामुळे, ही शासनाची आज्ञा मानून तिची औरंगाबाद येथे झालेली बदली रद्द करून तिला गावी नियुक्ती ���ेली.\n“सर, मला कबूल केले पाहिजे की, माझ्यावर अन्याय झाला असला तरी माझे मार्ग तेवढेसे वैध नव्हते. कारण रीतसर विनंती अर्ज करूनही माझी मागणी प्रशासनाने मंजूर केलीच नसती, हे माझे वीस वर्षातील प्रशासनाच्या अनुभवातून बनलेलं ठाम मत होते असो. आज वाटतं होतं, की सारं काही ठीक होईल व त्यांची माफी मागून त्यांना शांत करेन असो. आज वाटतं होतं, की सारं काही ठीक होईल व त्यांची माफी मागून त्यांना शांत करेन\" पार्वतीने चंद्रकांतला लिहिले होते.\nपण कर्नल वाघांनी मला रुजू करून घ्यायला साफ नकार दिला. “तुझी बदली प्रथम औरंगाबादला झाली. तिथं रूजू हो आणि तिथून पदमुक्त होऊन इथे ये. मग पाहू.' असा पवित्रा त्यांनी घेतला.\nमी गरजू होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे तोही द्राविडी प्राणायम केला. आता त्यांनी नवा पेच समोर पेश केला. इथल्या मुख्य लिपिकांनी पद सोडू नये असा ग्रुपकमांडरांनी आदेशित केलं आहे, त्यामुळे इथं सध्या मुख्यलिपिकाचं पद रिक्त नाही. त्यामुळे ते कार्यमुक्त होईपर्यंत तुला हवं तर, वरिष्ठ लिपिक पदावर रूजू होता येईल.\nमला त्यांची मनस्वी चीड आली. पदोन्नती मिळाल्यानंतर जुन्या, खालच्या पदावर, कोण काम करील पण कुटुंबासाठी इथे रुजू होणं भाग होतं\nमग मी ठामपणे निर्णय घेऊन त्यांना रूजू रिपोर्ट दिला. दररोज मस्टरवर सह्या करू लागले. दररोज ते स्वतः माझ्या नावापुढेच मुख्य लिपिक पदनाम मस्टरवर सोडून आपल्या अक्षरात वरिष्ठ लिपिक लिहित व नावाखाली टीप देत ‘मुख्य लिपिकाचे पद रिक्त नसल्यामुळे कनिष्ठ पदावर कार्यरत.' मी आठ दिवस हा प्रकार तुमच्या कार्यालयास व उपसंचालकांना लिहून दररोज कळवत होते.\nपुढे पार्वतीने 'अनफेअर लेबर प्रैक्टिस' च्या नावाखाली औद्योगिक न्यायालयात, तिला मुख्यलिपिक म्हणून काम करू देत नाहीत, म्हणून कर्नल वाघांविरुद्ध केस दाखल केली. परिणामी तिचा पगार त्यांनी बंद केला आणि एक महिन्याने मुख्यलिपिकाचे पद रिक्त नसल्यामुळे, ‘पार्वतीने उपसंचालक कार्यालयात रूजू व्हावे व नवीन पदस्थापनेचे आदेश घ्यावेत', असा आदेश काढून तिला कार्यालयातून एकतर्फी पदमुक्त केलं.\nउपसंचालकांनी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यात ते सफल झाले नाहीत. कारण अकोल्याचे ग्रुपकमांड आणि कर्नल वाघ या प्रकरणात वृत्तपत्रातील बातमीमुळे आपली बदनामी झाली म्हणून तिच्यावर चिडले होते. त्���ांनी कोणत्याही परिस्थितीत तिला त्या गावी रूजू करून घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.\nऔद्योगिक न्यायालयात खटला उभा राहिला, तेव्हा पार्वतीला पगार न मिळाल्याला दोन महिने झाले होते. म्हणून अंतरिम निकाल देत न्यायमूर्तीनी तिचे वेतन १५ दिवसात कोर्टात जमा करावे असे फर्माविले. आता उपसंचालकांपुढे चांगलाच पेच उभा राहिला. तिला वाघांनी एकतर्फी कार्यमुक्त केले असल्यामुळे तिथं पगार काढता येत नव्हता आणि पगार कोर्टात जमा केला नाही तर कोर्टाचा अपमान झाला असता; तेव्हा त्यांनी पुन्हा तिची बदली औरंगाबादला केली. बदलीच्या कारणात ही कारणे नमूद होती. मी उपसंचालकांना सांगितले की, 'हे आदेश तद्दन चुकीचे आहेत. कोर्टात ते टिकणार नाहीत, उलट त्याबद्दल कोर्ट त्यांच्यावर ताशेरे ओढेल. फॉर नॉन अॅप्लिकेशन ऑफ माईंड'साठी... बट द डॅमेज इज इन...\nपण सर, माझा अंदाज खरा ठरला. सहा महिन्याच्या तारीख पेशानंतर कोर्टाने उपसंचालकांचा हा दुसरी बदली आदेश रद्द करून तिला तिच्या गावी मुख्यलिपिक म्हणून पदस्थापनेचा आदेश वैध ठरविला आणि तेथे ती जॉईन झाली.\nत्या वेळीही वाघांनी बरीच खळखळ केली होती. तेव्हा चंद्रकांतने त्यांना उपसंचालकांमार्फत 'इनफ इन इनफ' अशी समज दिली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला.\nआता चंद्रकांत आत्मचिंतनाच्या मूडमध्ये होता.\n“मित्रा, पार्वतीने मला आभाराचे पत्र लिहिले, पण माझ्यामुळे नाहीं, कोर्टाच्या निर्णयाने तिच्यावरील अन्यायाचे निवारण झाले, त्यात तिचा वेळ व पैसा खर्ची पडला. प्रत्येक वेळी, प्रत्येकाला एवढी जबर किंमत देता येत नाही. म्हणून अन्यायाचा प्रतिकार केला जात नाही. त्यामुळे सत्ता डोक्यात गेलेल्या कर्नल वाघासारख्या अधिका-याचे फावते, ते उद्दामपणे अन्याय करू लागतात, केवळ - स्वत:चा इगो जपण्यासाठी.\n“ही प्रवृत्ती का निर्माण होते कुणाच्याही हाती खालच्यावर अन्याय बेधडकपणे करता येतील एवढे अधिकार एकवटता कामा नयेत.\n“या पार्वती प्रकरणातून प्रशासनाची अनुदार पुरुष प्रवृत्ती, जी स्त्री कर्मचा-यांना त्यांचे रास्त हक्कही नाकारायचा प्रयत्न करते ती मला एक सुजाण आणि समतेवर विश्वास ठेवणारा नागरिक म्हणून संतापजनक वाटते. स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला असला व मोठ्या संख्येने स्त्रिया नोकरीधंद्यात आल्या असल्या, तरीही एकूण 'एम्प्लॉयमेंट' पाहता स्त्री कर्मचारी अल्प���ंख्याकच आहेत. पुन्हा तिच्यावर घरची, संसाराची, मुलाबाळांच्या संगोपनाची जबाबदारी असल्यामुळे तिच्या समस्या व अडचणी अधिक संवेदनक्षमतेनं व उदारपणे प्रशासनानं समजून घेण्याची गरज आहे. म्हणून मित्रा, पार्वतीला तिच्या झगडण्यासाठी सॅल्यूट केला पाहिजे.\"\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/ira-team-tumche-bharbharun-aabhar", "date_download": "2020-09-30T08:40:50Z", "digest": "sha1:WFIUIT2TX7KVG6GKC2BMZWHUAXLDLJCB", "length": 11546, "nlines": 133, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Ira team tumche bharbharun aabhar", "raw_content": "\nइरा टीम तुमचे भरभरून आभार\n\"इरा टीम\"..तुम्हाला भरभरून धन्य वाद..\nआज मुद्दाम च इरा टीम विषयी लिहायचे ठरवले,बरेच दा मनात यायचे पण नेमके इरा टीम ला कशा प्रकारे धन्य वाद द्यावे हेच कळत नव्हते,शेवटी ठरविले आज इरा टीम चे धन्य वाद केलेच पाहिजे....\nमग काय कुठलाही क्षण न गमवता लागले लिहायला,खर तर मला इरा वर्धापन दिनानिमित्त च लिहायचे होते,पण त्या वेळेला मी अगदीच नवीन होते,आणि माझ्या परिचयाचे कुणीच नव्हते शिवाय योगिता मॅडम च्या,,इच्छा खूप झाली होती लिहिण्याची पण मी विचार करत नाही तोपर्यंत बरेच लेखकांनी लिहिले सुध्दा,आणि त्यांच्या तुलनेत मला काहीच इरा टीम विषयी माहिती नव्हती,,मला इरा विषयी स्वतः चा अनुभव लिहायचा होता....\nSo आज लिहायला घेतले,सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मी इरा टीम पर्यंत पोहचू शकले अथवा ज्यांनी मला इरा वर लीहिण्या साठी मार्गदर्शन केले त्या म्हणजेच योगिता मॅडम,,,,यांच्याविषयी मला सांगावेसे वाटते की इरा ला जॉईन कसे व्हायचे नंतर ब्लॉग कसे सेंड करायचे,,असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात येत होते आणि मी योगिता मॅडम ला विचारात होते,त्यांनी कधीही न रागविता नेहमी मला प्रेरणा देत लिखण्याबद्दल नेहमी अचूक माहिती दिली...व मला एक लेखिका म्हणून ओळख दिली,,अशा आपल्या योगिता मॅडम यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच....पण तरीही आज मला त्यांना थांक्स म्हणायचे आहे....thank you योगिता मॅडम...\n��णि तसेच योगिता मॅडम चे लेखन हे खूप छान असते,मी नेहमी च त्यांचे लिखाण वाचत असते,,तसेच त्यांचे न्यूज पेपर ला आलेले लेख तर उत्तम असतात आणि सोबतच प्रेरणादायी सुध्दा असतात,,मला लिहायला ला प्रेरणा त्यांच्या मुळेच मिळाली...म्हणजेच मी त्यांना आधी पासूनच ओळखते आणि त्यांचे बरेच लेख मी वाचलेले आहे,,त्यांच्या लेखातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात....अशा आपल्या योगिता मॅडम लिखणामार्फत नेहमी प्रेरणा देणाऱ्या त्यांना पुन्हा एकदा धन्य वाद म्हणते...\nआता येते,इरा टीम च्या निर्मात्या म्हणजेच संजना मॅडम यांच्याकडे,,,,oh my God... किती ही सहनशक्ती बापरे...खरंच मला येवढं कौतुक वाटते ना मॅडम चे की खरंच....आपण कितीही प्रश्न विचारा संजना मॅडम नेहमी उत्तर देतात आणि ते सुध्धा न रागवत...कमाल आहे बुवा....किती सहजतेने सर्वांचे प्रोब्लेम सोडविता त,विशेष म्हणजे आपण एखादा प्रश्न केला तर त्यांचे उत्तर मॅडम देतातच... इग्नोर करत नाहीत....या गोष्टीमुळे मॅडम तुम्ही सहज आम्हा लेखकांचे मन जिंकून घेता...\nमला ही बरेचदा इश्यू आलेत,आणि मी संजना मॅडम कडे सांगितले,आणि त्यांनी मला नेहमी सकारात्मक उत्तर देत माझे सर्व प्रोफाइल प्रोब्लेम दूर केलेत,,ब्लॉग सबमिट करतांना ही बरेच issue येतात पण मॅडम नेहमी च आपले issue solve करत असतात....यावरून च मॅडम चे nature कळते मॅडम तुम्हाला नक्कीच खूप प्रगती मिळणार...\nआणि तुमचा लाईव्ह प्रशोंतरी कार्यक्रम मध्ये तुम्हाला प्रत्येक्षात बघितले तर खरंच तुम्ही खूप छान दिसता,त्या अगोदर तुम्हाला कधी बघितले नव्हते,,पण तो प्रोग्राम बघितल्यावर तुम्ही आणखीनच आपल्या शा झाल्या....खूप छान होता मॅडम तुमचा लाईव्ह प्रोग्राम...मी लाईव्ह तर नाही बघू शकले पण नंतर बघितला ,खरंच मस्त होता...\nमला ही दीड वर्षाचा मुलगा आहे मॅडम,त्याला सांभाळताना नाकी नऊ येतात,पण तुम्ही कसं काय manage करता,तुमची तर कमाल च आहे,,आणि प्रत्येक लेखिकेला उत्तर द्यायला नेहमी तुम्ही सतर्क असता... खरंच तुम्हा स्त्रियांना पाहून आम्हा स्त्रियांना खूप चालना मिळते....\nमी लिखाण लग्ना अगोदर सोडले होते पण इरा मुळे आणि MOMSPRESSO मुळे मला पुन्हा लिहायला मिळाले...आणि पुन्हा माझी लेखिका म्हणून ओळख निर्माण झाली...तर या बद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणायचे आहे...मॅडम तुम्हाला पाहून माझी लिहिण्याची इच्छा आणखीनच वाढत चालली आहे....आणि म्हणूनच thank you so much Madam\nहा लेख मी संजना मॅडम आणि योगिता मॅडम ला प्रेरित होऊन लिहिला आहे त्यांचे आभार मानायला...आवडला असेल तर शेअर करण्यास काहीच हरकत नाही.....\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nतिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)\nमेघ दाटले - भाग 8\nचाफा बोलेना भाग ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f5f209264ea5fe3bd6b1fe5", "date_download": "2020-09-30T09:52:23Z", "digest": "sha1:NY4P3WXXFYOJRQMG5QVWP3B33Z27ZCGQ", "length": 9933, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सरकारची शेतकऱ्यांसाठी ई-मार्ट योजना; शेतमालाची होणार परदेशवारी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसरकारची शेतकऱ्यांसाठी ई-मार्ट योजना; शेतमालाची होणार परदेशवारी\nभारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. बऱ्याचवेळा शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने एक योजना आणली आहे, या योजनेतून शेतकरी आपला शेतमाल परदेशात विकू शकणार आहे. कोणत्याही परवान्याशिवाय शेतकरी थेट परदेशात विक्री करु शकेल. या योजनेद्वारे अधिकाधिक शेतकर्‍यांना आपला शेतमाल हा परदेशात विकण्याची व्यवस्था सरकार करत आहे. हा शेतमाल तसेच या योजनेमुळे शेतकऱ्याला शेतमाल विकल्यानंतर पैशासाठी वाट पाहावी लागणार नाही तर पैसे त्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम सीएससीच्या ई-मार्ट पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. आपले सरकार किंवा सामाईक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर शेतकऱ्यांना आपली नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची माहिती, त्याचे वजन (आकार) तसेचच शेतमाल कोणत्या किंमतीत विकायचा आहे यासारखी महत्वाची माहिती द्यावी लागते. त्यासोबतच त्यांना आप�� शेतकरी असल्याचा पुरावाही द्यावा लागतो. शेतकरी ई-मार्ट पोर्टलशी जुडल्यानंतर आणि खरेदीदार ऑनलाईनही त्याची लिलाव करतील. शेतकऱ्यांना एडवांस रक्कम दिली जाईल. त्यानंतर संबंधित प्रतिनिधी शेतकऱ्याची ठिकाणी जाऊन उत्पादित असलेला शेतमाल पाहणार आणि मग शेतमालाचे वजन केल्यानंतर तो शेतमाल परदेशात नेला जाईल. दरम्यान ई-मार्टच्या या योजनेत शेतकरी आणि परदेशातील खरेदीदार जुडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. संदर्भ - १३ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nदररोज फक्त 100 रुपये गुंतवणूक करा आणि 5 वर्षानंतर 21 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या काय ही योजना\nआपण गुंतवणूकीचा विचार करत असाल परंतु पैसे गमावण्याची भीती असल्यास घाबरू नका. कारण पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि इतर स्त्रोतांपेक्षा जास्त फायदे...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nराज्यातील बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला\nराज्यातील बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nविजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/outbreak-of-fungus-infestation-in-muskmelon-crop-5e7f4040865489adceecae0d", "date_download": "2020-09-30T10:15:47Z", "digest": "sha1:B7R5GQUJEY62PSPOECZUBQK72TXKXMNI", "length": 6225, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कलिंगड पिकांमधील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकलिंगड पिकांमधील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. रामकृष्ण राज्य - तेलंगणा उपाय - कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणआजचा फोटोखरबूजकृषी ज्ञान\nकापूसटमाटरतूरसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nहवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम\nआपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, सर्वसाधारणपणे किंडीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकात बोंड अवस्थेत करा रसशोषक किडींचे नियंत्रण\nसध्या कापूस पिकात पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, फुलकिडे तसेच मावा यांसाख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून पिकात डायफेनथ्यूरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nटमाटरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील बकआय रॉट (फळ काळे पडण्याची) समस्या\nटोमॅटो पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे बैलाच्या डोळ्याच्या खुणासारखे ओलसर गुळगुळीत डाग दिसून येतात. यामुळे फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते....\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/indore/news/", "date_download": "2020-09-30T10:20:06Z", "digest": "sha1:FK2MUUT4UWKCZZZHNBBWI7GW3BDPGBM3", "length": 17413, "nlines": 214, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indore- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nस्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर\nस्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहरं कोणते आहेत वाचा.\n‘वडिलांनीच साडीने घोटला आईचा गळा’, मुलीने सांगितलं ‘त्या’ रात्री काय झालं\n रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या\nउपचारानंतर कोरोनावर मात करून घरी गेलेल्या युवतीला पुन्हा झाला संसर्ग\nएक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं, निःशब्द करणारा VIDEO\nमांजर आणि साप आले समोरासमोर...लढाईत कोणी मारली बाजी, पाहा कधीच न पाहिलेला VIDEO\nलॉकडाऊनमध्ये 9 महिन्यांच्या मुलाला घेऊन 1000 किमी चालणाऱ्या महिलेची कहाणी\nफरारी कारमधून फिरण्याचा शौक पडला महागात, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा VIDEO\nकोरोना व्हायरसमुळे 24 तासांत दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू\n भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात\n'मी एकदम फिट'; कोरोनाचा बळी ठरलेल्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यूनंतर VIDEO व्हायरल\nकाळजात घर करेल असा PHOTO VIRAL, वाचा यामागची अंगावर शहारे आणणारी कहाणी\n दगडफेक झाल्यानंतरही महिला डॉक्टर पुन्हा सेवेसाठी झाली हजर\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nSBI ग्राहका��ना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/ratan-tata-retiring-at-the-age-of-75-30006/", "date_download": "2020-09-30T10:43:42Z", "digest": "sha1:YLFHLWN4ERGU2JT2HGUQW7XWDUDROZPT", "length": 40782, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उपभोगशून्य स्वामी! | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nटाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री\nटाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री टाटा समूहाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यानिमित्ताने उद्याच्या समर्थ भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल अशा रतन टाटा यांच्या समृद्ध औद्योगिक आणि मूल्यात्मक वारशाचे मार्मिक विश्लेष�� करणारे लेख..\nबॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..\nतेव्हा काहीही वेगळं होत नाही\nम्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार ‘बाजू व्हा.. बाजू व्हा’ असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. ‘दीज इंडियन डॉग्ज..’ वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पाटर्य़ात पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.\n२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात टाटा उद्योगसमूहाचा कंठहार असलेल्या ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर असलेल्या या हॉटेलच्या व्यवस्थापकाचं कुटुंबच्या कुटुंब या हल्ल्यात बळी पडलं. त्यांना तर टाटा यांनी मदतीचा हात दिलाच; पण या हॉटेलच्या परिसरातले जे जे जायबंदी झाले वा बळी पडले, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन रतन टाटा यांनी जातीनं त्यांना मदत केली. हे करायची त्यांना काहीच गरज नव्हती. आणि ते केलं नसतं तरी त्यांना कोणी काहीही म्हणालं नसतं. पण तरी त्यांनी ही मदत केली. हे खास टाटापण त्यांचे पूर्वसुरी जेआरडी हे बेस्टच्या रांगेत आपल्या कार्यालयातलं कोणी उभं असलेलं दिसलं तर त्याला चक्क आपल्या गाडीतूनच घेऊन यायचे बरोबर. त्यात कोणी ओशाळं वाटून म्हणालंच की, तुमच्या गाडीत कशाला त्यांचे पूर्वसुरी जेआरडी हे बेस्टच्या रांगेत आपल्या कार्यालयातलं कोणी उभं असलेलं दिसलं तर त्याला चक्क आपल्या गाडीतूनच घेऊन यायचे बरोबर. त्यात कोणी ओशाळं वाटून म्हणालंच की, तुमच्या गाडीत कशाला त्याला जेआरडींचं उत्तर असायचं : गाडी माझी नाहीए. कंपनीची आहे. तेव्हा कंपनीतल्याच कोणाला बरोबर घेतलं तर बिघडलं काय\nजेआरडी किंवा रतन टाटा यांच्या दृष्टीनं त्यात काही बिघडलेलं नाही. बिघडलेलं असलंच, तर आपल्याकडचं वातावरण ज्या देशात नियम, कायदेकानू वगैरे न पाळणं हे पुरुषार्थाचं, सामर्थ्यांचं लक्षण मानलं जातं, त्या देशात टाटा यांच्यासारखे उद्योगपती हे अल्पसंख्याकांत जमा असतात. आणि ज्या देशात उच्च विचारसरणीसाठी साधी राहणी हा अत्यावश्यक घटक ठरतो, त्या देशात टाटा हे गौरवशाली अपवाद ठरतात. येत्या २८ डिसेंबरला रतन टाटा आपल्या उद्योगसमूहाची धुरा खाली ठेवतील. १४४ वर्षीय उद्योग घराण्याची ही पाचवी पाती ज्या देशात नियम, कायदेकानू वगैरे न पाळणं हे पुरुषार्थाचं, सामर्थ्यांचं लक्षण मानलं जातं, त्या देशात टाटा यांच्यासारखे उद्योगपती हे अल्पसंख्याकांत जमा असतात. आणि ज्या देशात उच्च विचारसरणीसाठी साधी राहणी हा अत्यावश्यक घटक ठरतो, त्या देशात टाटा हे गौरवशाली अपवाद ठरतात. येत्या २८ डिसेंबरला रतन टाटा आपल्या उद्योगसमूहाची धुरा खाली ठेवतील. १४४ वर्षीय उद्योग घराण्याची ही पाचवी पाती उद्योगसमूह म्हणून टाटांनी देशाला महसुलाशिवाय दुसरं जे काही आणि जेवढं दिलंय, ते अन्य उद्योगसमूहांच्या सामूहिक परतफेडीच्या दुप्पट असेल. खायचं मीठ ते चालवायची मोटार.. इतका मोठा अवकाश टाटांनी व्यापलाय. भारतातल्या शेअरबाजारात जी काही उलाढाल होते, त्यातला जवळपास सात टक्के वाटा एकटय़ा टाटा कंपन्यांचा असतो. देशाला मिळणाऱ्या एकूण कंपनी करांतला तीन टक्के वाटा टाटा समूहाच्या कंपन्यांचा असतो आणि या गटाकडून भरला जाणारा अबकारी कर देशाच्या एकत्रित कराच्या पाच टक्के इतका असतो.\nया आकडय़ांचा संदर्भ अनेकांना नीटसा लागणार नाही. काहींना अन्य काही उद्योग यापेक्षाही मोठे आहेत, हे जाणवेल. मग टाटांचंच महत्त्व इतकं का\nत्यासाठी वेगवेगळय़ा अंगांनी विचार करायला हवा. रतन टाटा यांनी १९९१ साली कंपनीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. टाटा समूहाच्या परंपरेप्रमाणे तसे ते आधीपासून- म्हणजे १९६२ पासूनच कंपन्यांच्या विविध शाखांत काम करीत होते.. अनुभव घेत होते. लोभस, राजस जेआरडींचा तो काळ. टाटा समूह अनेकांगांनी वाढला होता आणि या प्रत्येक वळणावर एकेक ढुढ्ढाचार्य आपापली मठी सांभाळत होता. ही सगळीच मोठी माणसं होती. परंतु ती सगळी मिळून समूहाला मोठं करण्याऐवजी स्वत:च्या मोठेपणात\nरंगली होती. एखादा उद्योग हा समूह म्हणून जागतिक पातळीवर वाढू इच्छित असेल तर नुसत्या फांद्या मजबूत होऊन चालणार नाही, त्याचं खोडही तितकंच सशक्त आणि निरोगी असायला हवं.. हे पहिल्यांदा रतन टाटा यांनी ओळखलं. त्यामुळे सूत्रं हाती घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर या बेढब प्रमाणात वाढलेल्या फांद्या छाटायला सुरुवात केली. तसं करताना अगदी रूसी मोदी यांच्यासारख्या मजबूत फांदीची कापणी करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. आपल्यासारख्या व्यक्तिपूजक देशात त्यावेळी अनेकजण हळहळले. ही व्यक्तिपूजा आणि नवीन काही करायला आलेला जुन्याचं संचित जणू खड्डय़ात घालायला आलेला आहे असं मानण्याची दळभद्री वृत्ती यामुळे मोदी यांना बाजूला सारण्याचा निर्णय रतन टाटा यांनी घेतल्यावर अनेकांनी ‘आता या समूहाचं काही खरं नाही,’ असं म्हणत सुस्कारे सोडायला सुरुवात केली. वयाच्या मोठेपणाचा वापरही आपल्याकडे दडपण आणण्यासाठीच केला जातो. म्हणजे ‘अमुकच्या वयाकडे तरी पाहायचं त्यांनी..’ अशा प्रतिक्रिया सरसकटपणे व्यक्त होतात. त्यामुळे मोदी यांच्यासारख्याच्या बाजूने आणि अर्थातच रतन टाटा यांच्या विरोधात समाजमन तयार झालं होतं. हे वयाचं मोठेपण वैयक्तिक पातळीवर मानणं ठीक आहे एक वेळ; पण सामाजिक पातळीवर वयानं मोठी व्यक्ती मोठय़ा माणसासारखी वागत नसेल तर तिला तिची जागा दाखवून देण्यात काहीच चुकीचं नाही. मोदी त्यावेळी इतके सटकलेले होते, की रतन टाटांविरोधातल्या लढाईत त्यांनी लालूप्रसाद यादव य��ंच्यासारख्या ओवाळून टाकलेल्याचीही मदत घ्यायचा प्रयत्न केला होता. हे पाहिल्यावर मग रतन टाटा किती बरोबर होते, याची जाणीव अनेकांना व्हायला लागली. तेव्हा मोदी यांना टाटा स्टीलची जमीनदारी अखेर सोडावी लागली. परंतु रतन टाटा यांचा मोठेपणा हा, की त्यांनी एका चकार शब्दाने कधी मोदी यांचा अपमान केला नाही, की आपण जिंकल्याचा आनंद साजरा केला नाही.\nत्यानंतरचं त्यांचं दुसरं पाऊल म्हणजे टाटा हा ब्रँड म्हणून अधिक कसदार आणि सकस कसा होईल, यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. टाटा सन्स ही टाटा समूहातल्या अनेक कंपन्यांची मूळ कंपनी. त्यामुळे टाटा सन्सचा जो अध्यक्ष असतो, तोच टाटा समूहाचाही अध्यक्ष होतो. या कंपनीत टाटा यांची आणि समूहाची म्हणून अशी फार कमी मालकी होती. म्हणजे एखाद्यानं टाटा समूहाचे समभाग बाजारातून मोठय़ा प्रमाणावर विकत घेतले असते तर त्याला या समूहाचं नियंत्रण करता आलं असतं. हा धोका रतन टाटा यांनी ओळखला. त्यामुळे त्यांनी प्रथम टाटा सन्सची तटबंदी मजबूत केली. नंतर त्यांच्या आणखीन एका निर्णयावर त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तो निर्णय होता- ‘टाटा’ हे नाव वापरत असल्याबद्दल इतर कंपन्यांनी टाटा सन्सला स्वामित्व हक्क शुल्क देण्याचा त्यालाही सुरुवातीला विरोध झाला. ज्या देशात घराण्याचं नाव फुकटात वापरायची सवय आहे, त्या देशात हे असं शुल्क वाजवून घेण्याची कुणालाच सवय नव्हती. ती टाटा यांनी लावली. त्याचबरोबर पूर्वी टाटा समूहातल्या अनेक कंपन्या या स्वतंत्र घराण्यासारख्या वागू लागल्या होत्या. म्हणजे त्यांची प्रतीकं, मानचिन्हं वगैरे वेगवेगळी होती. आधुनिक जगात कंपन्यांची मानचिन्हं कशी दिसावीत याचंही एक शास्त्र आहे. मर्सिडीजच्या नाकावरच्या वर्तुळातल्या त्या तीन टोकांच्या चांदणीला आतल्या इंजिनाइतकंच महत्त्व आहे. उलटय़ा बाणाची क्लिप ही पार्कर पेनांची ओळख आहे. आणि लॅमी कंपनीच्या उत्तम दर्जाच्या लेखण्या टोपणांच्या बंद यु-पिन्ससारख्या क्लिप्समुळे ओळखल्या जात असतात. अ‍ॅपलचं सफरचंद हे विशिष्ट कोनातूनच कापलं गेलं पाहिजे, हा कंपनीचा आग्रह असतो. आणि फेसबुकमधलं ‘एफ’ हे अक्षर कसं लिहिलं जावं याविषयी ती कंपनी आग्रही असते. टाटांनी हा आग्रह आपल्या समूहाच्या कंपन्यांमध्ये आणला. टेल्को, टिस्को वगैरे नावांनी या समूहातल्य�� कंपन्या ओळखल्या जायला लागल्या होत्या. काही काळानंतर ही विशेषनामंच त्यांची ओळख झाली असती. तो गुंता रतन टाटा यांनी सोडवला आणि या कंपन्यांना टाटा मोटर्स, टाटा स्टील वगैरे अशी सुटसुटीत नावं दिली. ब्रँडिगसाठी भारतीय कंपन्या तशा कधी ओळखल्या जात नव्हत्याच. ब्रँडचं व नावाचं महत्त्व आपल्याला होतं. परंतु त्याचं बाजारपेठीय मूल्य आणि शास्त्र आपण कधी लक्षात घेतलं नव्हतं. ते टाटांनी भारतीय बाजाराला दाखवून दिलं. शेवटी नावातच सगळं काही असतं.\nयाहीपेक्षा एक मोठी कामगिरी रतन टाटा यांच्या नावावर आहे. ज्या काळात भारतीय उद्योग ‘गडय़ा आपुला गाव बरा..’ अशा मानसिकतेत जगत होते, त्या काळात रतन टाटा यांनी अनेक बडय़ा परदेशी कंपन्यांना हात घातला. इंग्लंडमधली कोरस ही पोलाद कंपनी, आलिशान मोटारी बनविणारी जग्वार लँड रोव्हर, टेटली चहा कंपनी असे अनेक उद्योग टाटा कुटुंबात रतन टाटांमुळे सहभागी झाले. तोपर्यंत ‘टाटा’ हा ब्रँड फक्त भारतापुरताच मर्यादित होता. रतन टाटा यांनी तो जगाच्या पातळीवर नेला. एकेकाळी भारतीय कंपन्या या जागतिक कंपन्यांच्या शिकार म्हणून ओळखल्या जायच्या. स्वराज पॉल यांनी त्याबाबत केलेला प्रयत्न अनेकांना आठवत असेल. टाटा यांनी या प्रवाहाची दिशा बदलली. भारतीय कंपन्या आता परदेशी कंपन्यांना सामावून घेण्यासाठी सिद्ध आहेत, असा संदेश त्यांच्याच काळात बाहेर गेला. तो टाटा यांच्याचकडून गेला ते बरं झालं. त्यामुळे विश्वासार्हता इतकी वाढली, की ब्रिटनमधे स्थानिक कंपनीला दुसरी कोणती कंपनी विकत घेणार आहे अशी हवा तयार झाल्यावर तिथली कामगार मंडळी ‘आम्हाला टाटांनी घ्यावं..’ अशी मागणी करू लागली.\n१९९१ नंतर भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले. आज ना उद्या भारताला हे करावंच लागेल, याची रतन टाटा यांना जाणीव होती. त्यासाठी ते सज्ज होते. जागतिकीकरणाच्या काळात परदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत शिरत असताना हीच वेळ त्यांच्याही बाजारात मुशाफिरीसाठी जाण्याची- हे फक्त आपल्याकडच्या रतन टाटा यांनीच ओळखलं. अन्य मंडळी स्पर्धेबाबत अंगचोरी करत असताना टाटा स्वत:हून जागतिक बाजारपेठेत पूर्ण ताकदीनिशी शिरले. रतन टाटा मुळात आरेखनकलेचे विद्यार्थी. डिझाइन हा त्यांच्या आवडीचा विषय. अजूनही उद्योगाच्या आकडेमोडीपेक्षा नवनवीन डिझाइन्स करत बसणं त्यांना भावतं.\nइंडिका आणि नॅनो या मोटारी या त्यांच्या रेखांकनातून जन्माला आल्यात. या सगळय़ाच्या आधारे रतन टाटा यांनी भारतीयपणाच्या म्हणून ज्या काही मर्यादा अप्रत्यक्षपणे असतात, त्या त्यांनी सहजपणे ओलांडल्या आणि मग त्यांच्या रस्त्यानं जाणाऱ्यांची रांगच लागली. आता परिस्थिती अशी आहे की, टाटांच्या १०,००० कोटी डॉलर्सच्या महसुलापैकी निम्म्यापेक्षा अधिक महसूल हा भारताबाहेरून येतो, ही बाब अधोरेखित करायला हवी. संपूर्ण भारतीय अशा या उद्योगाचं निम्म्याहून अधिक उत्पन्न हे अभारतीय आहे.\nअर्थात या काळातली रतन टाटा यांची सगळीच खरेदी काही योग्य होती असं म्हणता यायचं नाही. कोरसचा व्यवहार आतबट्टय़ाचा ठरला असं आता म्हणता येईल. त्यामागाने जग्वार लँड रोव्हर हा आतबट्टय़ाचा ठरेल असं वाटूनही तो तसा ठरला नाही. पण हे असं होणारच. यशस्वी व्हायचं असेल तर माणसानं थोडं धोकादायकच जगायला पाहिजे, असं जेआरडी म्हणायचे. रतन टाटा यांनी तेच केलं. पण तसं करताना धोकादायक म्हणजे नियम तोडून नाही, याचीही जाणीव ठेवली. त्याचमुळे इतर उद्योगपतींच्या मागे- आणि पुढेही- वेगवेगळे भ्रष्टाचार चिकटले तसे रतन टाटांच्याबाबत झालं नाही. एक नीरा राडिया बाईंचं टेप प्रकरण सोडलं तर टाटा कधी वादग्रस्त झालेत असं झालं नाही. त्याही प्रकरणात तपशील पाहिला तर लक्षात येईल की, दूरसंचार क्षेत्र अनेकजण लुटून नेत असताना नियमाप्रमाणे जगू पाहणाऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. टाटांच्या कृतीनं त्या कुचंबणेलाच एक प्रकारे वाट फुटली.\nवयाच्या पंच्याहत्तरीनंतर आपण ही उद्योगधुरा सांभाळणार नाही, असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर मोठय़ा शोधमोहिमेतनं सायरस मिस्त्री या पन्नाशीला तीन-चार वर्षे असणाऱ्या तरुणाकडे टाटा समूहाचं नेतृत्व आता जाईल. टीसीएस, टाटा इंडिकॉम वगैरे विस्कळीत म्हणता येतील अशा कंपन्यांचं काय करायचं, हे आता आप्रो सायरस यांना ठरवावं लागेल. जेआरडींकडून राहून गेलेलं काम रतन टाटांनी पूर्ण केलं. त्यांचं राहिलेलं काम आता सायरस करेल अशी आशा आहे. संक्रमण म्हणतात ते हेच असतं. पुढे जाताना अनावश्यक ते मागे टाकत जावंच लागतं याची जाण या उद्योगातल्या धुरिणांना आहे.\nया सगळय़ा काळात या उद्योगसमूहाचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ नोंदवायलाच हवं. ते म्हणजे ‘दुनिया मुठ्ठी में’ घेऊ पाहणारे नवोद्योगी या काळा�� आले, भराभरा वाढले ते सरकारधार्जिण्या, परवानाप्रेमी उद्योगांमुळे अशा उद्योगांत सरकारची भूमिका महत्त्वाची असते आणि हात ओले करून ती आपल्या सोयीनं बदलता येते. अनेक उद्योगांनी तशी ती बदलली. परंतु टाटा वाढले, विस्तारले ते सरकारी वरदहस्त नसलेल्या उद्योग आणि सेवाक्षेत्रांत अशा उद्योगांत सरकारची भूमिका महत्त्वाची असते आणि हात ओले करून ती आपल्या सोयीनं बदलता येते. अनेक उद्योगांनी तशी ती बदलली. परंतु टाटा वाढले, विस्तारले ते सरकारी वरदहस्त नसलेल्या उद्योग आणि सेवाक्षेत्रांत आणि हेच त्यांचं मोठेपण आहे. ही बाब अनेकांकडून दुर्लक्षित राहते म्हणून मुद्दाम इथं नमूद केली.\nअशा धोरणाचे काही तात्कालिक तोटेही असतात. फायद्या-तोटय़ाच्या रहाटगाडग्यात बऱ्याचदा तोटा पदरी येतो. आपण मागे पडलो आहोत की काय, असं वाटायला लागतं. कारण अन्य काही अफाट, धोकादायक अशा वेगाने पुढे जात असतात. अशावेळी थांबायचं असतं आणि स्वत:वरचा विश्वास ढळू द्यायचा नसतो. जेआरडी यांनी तेच केलं. त्यांना जेव्हा- एका दुसऱ्या उद्योगाची खूप प्रगती होतेय, तुम्ही मागे पडला आहात, याबद्दल विचारलं होतं तेव्हा जेआरडी उत्तरले होते : फॉर्म इज टेंपररी, क्लास इज पर्मनंट.\nरतन टाटा यांनी हे सिद्ध केलंय. एरवी मोठमोठी कर्तबगार, विक्रमी मंडळी कधी पायउतार होणार, असा प्रश्न पडतो. रतन टाटा यांनी ती वेळ स्वत:वर येऊच दिली नाही. स्वत:च्या मस्तीत, आनंदात ते निवृत्त होताहेत.\nसमर्थ रामदासांनी आदर्श राजा हा उपभोगशून्य स्वामी असायला हवा असं म्हटलं होतं. रतन नवल टाटा यांची कारकीर्द ती उपाधी आठवणारीच आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत��याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 जागतिकीकरणाचा मानवी चेहरा\n2 शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र\n3 कहते हैं के नाविज का…\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2020-09-30T08:04:33Z", "digest": "sha1:3H3IFX2POPGMRWKUB7ET3FMEPNSNLFFQ", "length": 3945, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कथुआ - विकिपीडिया", "raw_content": "\nकथुआ भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर कथुआ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/nagar-city", "date_download": "2020-09-30T08:25:51Z", "digest": "sha1:K7CAYOI6B6USBQM4CVDFWOSJA7G444LW", "length": 4949, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "nagar city", "raw_content": "\nनगर शहरात 'बॉस' पॉझिटिव्ह\nआयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य विभागाचा अतिरिक्त भार \nकरोनामुळे वाढली तोफखान्याची चिंता\nदीपक हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात\nनगर शहर करोनाचा हॉटस्पॉट\nशहरातील विकास कामांना मुदतवाढ द्या \nनगर : श्रमिकनगर एक ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर\nशहराचा पाणी पुरवठा विस्कळीत\n‘तपोवन’ वरून नगरचे राजकारण तापले\nगढूळ पाणी नगरकरांच्या माथी\nसर्वाधिक करोना अ‍ॅॅक्टिव्ह रुग्ण नगर शहरातच \nनगर शहर लॉकडाऊनसाठी लोकप्रतिनिधी आग्रही \nनगर : पद्मानगरनंतर आता पंचवटीनगर सील\nनगर शहराची वाटचाल पुन्हा लॉक��ाऊनच्या दिशेने \nनगर शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एकास अटक\nनगर शहराबाहेर प्रशस्त एपीएमसी मार्केटची गरज\nनगरमध्ये संचारबंदीत फिरणार्‍या 400 जणांवर गुन्हे दाखल\nआजपासून नगर शहरात कठोर उपाययोजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/Geeta-Bhandari.html", "date_download": "2020-09-30T08:00:29Z", "digest": "sha1:L5RVREIDI44ZEOY255CCCKEIL5O2VQ5R", "length": 7046, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढणार - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI POLITICS पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढणार\nपालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढणार\nमुंबई - मालाड प्रभाग क्रमांक ३२ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद जात पडताळणीमध्ये बाद झाल्याने दुस-या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका गीता भंडारी यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने किणी यांचे पद बाद ठरवले होते. या प्रभागात दुस-या क्रमांकाची मते शिवसेनेच्या गीता भंडारी यांना मिळाली होती. त्यामुळे आपल्याला नगरसेवक पद मिळावे याकरीता त्यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती. लघुवाद न्यायालयाने भंडारी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ आता ९४ झाले आहे.\n२०१७ च्या पालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक ३२ च्या कॉंग्रेस नगरसेविका स्टेफी किणी यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले होते. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला किणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र नंतर उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली व स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद रद्ध करण्यात आल्याचा निकाल न्यायमूर्तींनी डिसेंबर २०१८ मध्ये दिला होता. या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना दुस-या क्रमांकाची मते मिळाली होती. दुस-या क्रमांकाच्या नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय हा लघुवाद न्यायालयाने घ्यायचा असतो. त्यामुळे नियमानुसार आपल्याला नगरसेवकपद मिळावे म्हणून गीता भंडारी यांनी लघुवाद न्यायालयात तसा दावा दाखल केला होता. नुकताच न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.\nया निर्णयामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ ९४ झाले आहे. शिवसेनेचे ८५ नगरसेवक असून ३ अप���्षांचा पाठिंबा अधिक मनसेतून आलेले ६ नगरसेवक असे ९४ इतके संख्याबळ शिवसेनेचे होते. मात्र नगरसेवक सगुण नाईक यांचे पद रद्द ठरल्यामुळे ही संख्या ९३ झाली आहे. दरम्यान, गीता भंडारी यांना नगरसेवक पद मिळाल्याची घोषणा पालिका सभागृहात झाल्यानंतर शि़वसेनेचे संख्याबळ ९४ होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://adrindia.org/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-32-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-0", "date_download": "2020-09-30T10:15:14Z", "digest": "sha1:JBC5PH7P5M4EMBO3D7HYBAORY4MFADDN", "length": 7761, "nlines": 95, "source_domain": "adrindia.org", "title": "सुषमा स्वराज यांच्याकडे होती 32 कोटींची संपत्ती, आता कोण असणार वारसदार? | Association for Democratic Reforms", "raw_content": "\n\"प्रजा ही प्रभु है\"\nसुषमा स्वराज यांच्याकडे होती 32 कोटींची संपत्ती, आता कोण असणार वारसदार\nमुंबई, 07 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सुषमा स्वराज या सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असायच्या. त्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुषमा स्वराज हुशार, नम्र आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व, तसंच एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांचा चैतन्यशील आणि उदार स्वभाव अशी त्यांची जगभर ओळख होती.\nपरराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी अनेक लोकांना मदत केली. त्यांनी विदेशात फसलेल्या लोकांनाही मदत केली आहे. सुषमा स्वराज 7 वेळा लोकसभा सदस्य होत्या. बरं इतकंच नाही तर दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. सुषमा स्वराज यांच्याकडे 32 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं सांगण्यात येत आहे.\nएडीआर इंडिया (Association for Democratic Reforms)च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीप्रमाणे, 2018च्या शेवटच्या एफिडेविटनुसार, सुषमा स्वराज याचे पती स्वराज कौशल यांच्याकडे 32 कोटींची संपत्ती आहे.\nस्वराज यांची 19 कोटींची बचत\nरिपोर्टनुसार, सुषमा आणि त्यांच्या पतीकडे 19 कोटींची बचत रक्कम आहे. ज्यामध्ये 17 कोटींची एफडीआर करण्यात आली आहे. सुषमा आणि स्वराज यांच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये 30 लाख रुपये बचक करण्यात आली आहे. सुषमा यांच्याकडे स्वत:ची कोणती गाडी नाही पण पती स्वराज यांच्याकडे 2017चं मॉडलची मर्सिडीज कार आहे. ज्याची किंमत 36 लाख रुपये आहे.\nइतर बातम्या - आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह\nसुषमा यांना होती ज्लेलरीची आवड\n2018मध्ये सुषमा स्वराज यांनी राज्यसभा निवडणुकांसाठी इनकम एफिडेविड दिला होता. त्यामुध्ये नमुद केल्यानुसार त्यांना सोने आणि चांदीचे अलंकार घालण्याची खूप आवड होती. त्यांच्याकडे 29,34,000 रुपयांचे आभूषण आहेत.\nस्वराज यांच्याकडे आहे कोट्यावधी रुपयांची संपत्ती\nसुषमा आणि पती स्वराज यांच्याकडे मिळून कोटींची संपत्ती आहे. त्यांच्याकडे हरियाणा स्थित पलवलमध्ये शेती आहे. ज्याची किंमत 98 लाख रुपये आहे. सुषमा स्वराज यांच्या नावावर दिल्लीत पॉश परिसरात एक फ्लॅट आहे. या 3 बीएचके फ्लॅटची किंमत 2 कोटी आहे. तर स्वरात यांच्या नावावर मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 फ्लॅट आहे. त्यांच्या मुंबईतल्या फ्लॅटची किंमत 6 कोटी आणि दिल्लीतल्या फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये आहे. सगळ्यात विशेष गोष्ट ही की, सुषमा स्वराज यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे मालक त्यांचे पती असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:42:49Z", "digest": "sha1:GZDBZNYW43NVT7DXGRHA7WNNYYTGEDDB", "length": 12514, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राहुल देव बर्मन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(राहुलदेव बर्मन या पानावरून पुनर्निर्देशित)\nराहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.\n२७ जून इ.स. १९३९\n४ जानेवारी इ.स. १९९४\nइ.स. १९५८ - १९९४\n१ बालपण आणि संगीत शिक्षण\n४ आर.डी. बर्मन यांच्याविषयीची पुस्तके\nबालपण आणि संगीत शिक्षणसंपादन करा\nसचिनदेव बर्मन १९४४ साली कलकत्त्याहून मुंबईत आले. त्यावेळी ��ाहुलदेव पाच वर्षांचा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत सचिनदेव आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कलकत्त्याला धाडले. कलकत्त्यात लहानाचा मोठा झालेल्या राहुलदेवला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ ऑर्गनवर प्रभुत्व मिळवले. वेळ काढून कलकत्त्यात येणारे सचिनदेव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार, असा त्यांचा नेहमीचा सूर असे.. सचिनदांचा हा दृष्टिकोन राहुलदेवच्या शाळेतील बक्षीससमारंभामुळे बदलला. या कार्यक्रमात सचिनदेवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माऊथ ऑर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदेवांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे’ हे राहुलचे उत्तर सचिनदेवांसाठी अनपेक्षित होते.\nया प्रसंगानंतर सचिनदेवांनी राहुलला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले. त्यानंतर राहुलदेवने दाखवलेला झापाटा विलक्षण होता. वयाच्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेला राहुल लगेचच वडिलांचा साहाय्यक म्हणून काम करू लागला. एवढेच नव्हे तर त्या वयात त्याने स्वरबद्ध केलेल्या 'ए मेरी टोपी पलटके आ' (फंटूश) आणि 'सर जो तेरा चकराए' (प्यासा) या चालींचा सचिनदेवांनी उपयोग केला. सचिनदेवांचा भर लोकगीतांवर तर राहुलदेवांना कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता, साहजिकच ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटापासून पंचमच्या करामतीमुळे सचिनदेवांच्या गाण्यांची शैली कमालीची बदलली.\nसचिनदेवांना साहाय्य करण्यात राहुलदेवांची उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली. सचिनदांनी नाकारलेला 'भूत बंगला' हा चित्रपट त्याला मिळाला, परंतु मेहमूदने त्यापूर्वी ‘छोटे नबाब’ची निर्मिती सुरू केली आणि तो राहुलदेव बर्मन यांचा पहिला सिनेमा ठरला. ‘आराधना’च्या गाण्यांच्या निर्मितीत पंचमचा सिंहाचा वाटा असूनही त्या गाण्यांच्या तबकड्यांचे अनावरण सचिनदेवांच्या निवासस्थानी झाले, तेव्हा राहुलचे कोणीही कौतुक केले नाही, पूर्ण कार्यक्रमभर तो एका कोपऱ्यात उभा होता. स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे, या निर्णयापर्यंत तेव्हा तो आला.\nवडील आणि मुलगा आता स्पर्धक झाले. पंचम एकेक शिखर सर करत असताना सचिनदेव मात्र झाकोळले जाऊ लागले. ‘१ ऑक्टोबर १९७४, या सचिनदेवांच्या वाढदिवसाच्या रात्री न चुकता घरी फेरी राहुलदेव रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. दाराची बेल वाजवणार तोच माझ्या कानावर 'आप की कसम' आणि 'अजनबी' या चित्रपटांतील गाणी पडली. वडील माझी गाणी ऐकतायत हे कळल्यानंतर राहुलदेवांनी संकोचून बाहेरच थांबणे पसंत केले. गाण्यांचा आवाज थांबल्यानंतर ते. घरात शिरले. त्यानंतर सचिनदेव म्हणाले, 'पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो, असा मुलगा लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही'\nअगर तुम ना होते (१९८३)\nआर.डी. बर्मन यांच्याविषयीची पुस्तकेसंपादन करा\nआर.डी. बर्मन - जीवन संगीत (मूळ इंग्रजी, लेखक अनिरुद्ध भट्टाचार्य व बालाजी विठ्ठल; मराठी अनुवाद मुकेश माचकर) - राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुस्तक\nआर. डी. बर्मन : द प्रिन्स ऑफ म्युझिक (इंग्रजी, लेखक – खगेशदेव बर्मन)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील राहुल देव बर्मनचे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२० रोजी २३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/when-life-gives-you-a-hundred-reasons-to-break-down-and-cry-show-life-that-you-have-a-million-reasons-to-smile-and-laugh-stay-strong-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:08:47Z", "digest": "sha1:J4BPMX64XKURJLVL3FVYVRA2UEA4FYGV", "length": 9974, "nlines": 76, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "जेव्हा आयुष्य आपल्याला खाली पडण्याची आणि रडण्याची शंभर कारणे देईल तेव्हा हसणे आणि हसणे आपल्याकडे दशलक्ष कारणे असल्याचे जीवन दर्शवा. ठाम रहा. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nजेव्हा आयुष्य आपल्याला खाली पडण्याची आणि रडण्याची शंभर कारणे देईल तेव्हा हसणे आ��ि हसणे आपल्याकडे दशलक्ष कारणे असल्याचे जीवन दर्शवा. ठाम रहा. - अनामिक\nआयुष्य कधीच गुळगुळीत नसते. आपल्याकडे ब्रेक होण्याची, विस्कळीत होण्याची आणि रडण्याची पुष्कळ कारणे असतील. तथापि, हे सुनिश्चित करा की आपण स्वत: ला जीवनातल्या दु: खामध्ये आणि अडचणींमध्ये अडकणार नाही.\nआयुष्य आपल्याला मागे वळायला शंभर कारणे देईल, जसे की आपल्याकडे असलेले सर्व काही हरवले आहे असे वाटते परंतु आपण त्यापलीकडे वाढत आहात हे निश्चित करा\nआपण फक्त जीवनाची नकारात्मकता पाहू नये तर आपल्याबरोबर घडणा positive्या सकारात्मक गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. आजूबाजूला पहात असताना आपल्याला हसणे आणि हसणे देखील पुष्कळ कारणे सापडतील दु: खावर जोर देण्याऐवजी त्यांना निवडा.\nआमच्या दृष्टीकोनात थोडा फरक आपल्या आयुष्यासाठी चमत्कार करू शकतो. आपण दृढ राहणे महत्वाचे आहे. आयुष्याचे स्वतःचे चढउतार असतील.\nअसे काही क्षण असतील जेव्हा आपण पूर्णपणे तुटलेले असावे आणि नंतर अशी परिस्थिती उद्भवेल जेव्हा आपण उठत आहात असे वाटत असेल आणि चांगले कार्य करत असेल तर हसत असेल आणि हसतील आणि मनापासून हसतील.\nसकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास आनंदी व्हा आणि नकारात्मक परिमाणांपासून स्वत: ला पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. एकदा आपण हे केल्यावर, आपल्याला असे वाटेल की जणू काय आयुष्याची कल्पना आपण जितकी कल्पना केली असेल त्याहून सोपी झाली आहे.\nखंबीर राहा आणि कार्य करत रहा. आपला विचार बदला थोडा प्रक्रिया करा आणि आपल्याला आपल्या आसपास घडणार्‍या चांगल्या गोष्टी आढळतील.\nमजबूत कोट्स प्रतिमा व्हा\nजीवन आणि आनंद याबद्दल प्रेरणादायक उद्धरण\nमजबूत आणि आनंदी असण्याचे कोट्स\nआयुष्या बद्दल मजबूत कोट्स रहा\nमजबूत आणि शूर कोट\nआयुष्या बद्दल मजबूत कोट\nमजबूत कोट्स बनण्याचा प्रयत्न करीत आहे\nआपण ज्या सर्व संघर्षाचा सामना करता त्याबद्दल आभारी रहा. ते आपल्याला अधिक सामर्थ्यवान, शहाणे आणि नम्र करतात. हे आपणास बनवू देऊ नका हे तोडू देऊ नका. - अनामिक\nआपल्या आयुष्यातील काही कठीण वेळा असतात जेव्हा आपल्याला बर्‍याच संघर्षांतून जावे लागते.…\nएखाद्या वाईट गोष्टीबद्दल विचार करुन आज एखाद्या चांगल्याची खराब होऊ नका. जाऊ द्या. - अनामिक\nआपले काल कदाचित चांगले गेले नसते, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या सर्व आशा ���मावाल…\nजगातील सर्वात वाईट भावना म्हणजे आपण वापरत आहात आणि खोटे बोललात हे जाणून घेणे. - अनामिक\nया जगातली सर्वात वाईट भावना म्हणजे आपण वापरत आहात आणि खोटे बोलत आहात हे जाणून घेणे\nनवीन कोणालाही भेटण्यासाठी कधीही व्यस्त होऊ नका. - अनामिक\nएखाद्यास नवीन भेटणे नेहमीच चांगली कल्पना असते. हे जवळजवळ नवीन जग जाणून घेण्यासारखे आहे, नवीन मानसशास्त्र आणि…\nआपल्या चुकांपासून शिकणे शहाणपणाचे आहे, परंतु इतरांच्या चुकांपासून शिकणे हे जलद आणि सोपे आहे. - अनामिक\nआपल्या चुकांपासून शिकणे शहाणपणाचे आहे, परंतु इतरांच्या चुकांपासून शिकणे हे जलद आणि सोपे आहे. -…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/el/78/", "date_download": "2020-09-30T10:15:31Z", "digest": "sha1:B3I7FSPFVKKBDWRAQIHO2IGJDBSWN2SC", "length": 23499, "nlines": 941, "source_domain": "www.50languages.com", "title": "विशेषणे १@viśēṣaṇē 1 - मराठी / ग्रीक", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » ग्रीक विशेषणे १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nम्हातारी स्त्री μί- μ----- γ------\nइंटरेस्टिंग / वैशिष्टपूर्ण लोक εν----------- ά-------\nइंटरेस्टिंग / वैशिष्टपूर्ण लोक\nसुस्वभावी मुले φρ----- π-----\n« 77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + ग्रीक (1-100)\nसंगणकासाठी ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करणे शक्य आहे.\nअगोदर पासून माणसाचे स्वप्न होते कि त्याला मनातले वाचता यावे. प्रत्येकजण दुसर्‍याला दिलेल्या वेळी काय विचार करतो हे माहिती करून घेण्यात इच्छूक असतो. हे स्वप्न अद्याप सत्यात नाही आले. आधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून देखील आपण मनातले वाचू शकत नाही. इतरांना काय वाटते एक गुप्त राहते. पण इतर लोक काय ऐकतात हे आपण ओळखू शकतो. हे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालय. संशोधक ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करण्यात यशस्वी ठरले. या कारणासाठी, त्यांनी चाचणी विषयक मेंदूच्या लाटांचे विश्लेषण केले. जेव्हा आपण काहीतरी ऐकू तेव्हा आपले मेंदू सक्रिय होतो. त्यात ऐकलेली भाषा संस्कारित करण्याची पद्धत आहे. विशिष्ट क्रियांचा नमुना प्रक्रियेत दिसून येतो. हा नमुना विद्युतघटाच्या ध्रुवांसह साठवून ठेवला जाऊ शकतो.\nआणि हे ध्वनिमुद्रण पुढेही संस्कारित केले जाते. तो एका संगणकासह ध्वनी नमुन्यामध्ये रूपांतरीत केला जाऊ शकतो. ऐकलेले शब्द या मार्गाने ओळखले जाऊ शकतात. हे तत्त्व सर्व शब्दांसाठी कार्यरत आहे. प्रत्येक शब्द जो आपण ऐकतो त्याला विशिष्ट संकेत निर्मिती असते. हे संकेत नेहमी शब्दाच्या आवाजासह जोडले जातात. त्यामुळे \"फक्त\" एका ध्वनिविषयक संकेतामध्ये भाषांतर करणे आवश्यक आहे. आपल्याला आवाजाचा नमुना माहिती असल्यास, आपण शब्द समजू शकातो. चाचणी विषयक प्रयोगात खरे शब्द व बनावट शब्द ऐकले जातात. त्यामुळे शब्दांचे भाग अस्तित्वात नाहीत. हे असूनही, काही शब्दांची पुनर्रचना करता येते. मान्यताप्राप्त शब्द संगणकाद्वारे व्यक्त केले जाऊ शकतात. त्यांना फक्त एका संगणक पडद्यावर दाखवणे देखील शक्य आहे. आता, संशोधक लवकरच चांगल्या भाषेचे संकेत समजून घेतील अशी आशा आहे. तर मन वाचणारे स्वप्न सुरु...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/harawalelya-swakharichi-satyakatha/", "date_download": "2020-09-30T08:10:46Z", "digest": "sha1:DZ6KBTVWMVHEI4JE4Z463Z2DXV54YVGQ", "length": 7686, "nlines": 56, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "एक हरवलेल्या स्वाक्षरीची सत्यकथा – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nएक हरवलेल्या स्वाक्षरीची सत्यकथा\nरचनाच्या मागील एका अंकात सौ. अलकाच्या वडिलांचा म्हणजेच कै. डॉ. मो. ग. दीक्षित यांचा स्वाक्षरी संग्रह प्रकाशित झाला होता. त्या संग्रहात एक स्वाक्षरी प्रामुख्याने दिसत नव्हती. ती म्हणजे महात्मा गांधीजींची. ही सत्य कथा त्या हरवलेल्या स्वाक्षरीची आहे.\nकै. डॉ. मो. ग. दीक्षित\nमहात्मा गांधीजी एकदा पुण्यात आल्यावर विमानतळाजवळ असणाऱ्या आगा खान पॅलेसमध्ये राहायला आले होते. ही गोष्ट समजल्यावर लगेचच, डॉ. दीक्षित आणि त्यांचे एक मित्र श्री. पाटणकर, सायकलींवर स्वार होऊन गांधीजींची स्वाक्षरी मिळविण्यासाठी पुण्याहून गांधीजींच्या आश्रमांत गेले. गांधीजी त्यांची स्वाक्षरी देण्यासाठी प्रत्येकी दोन आणे हरिजनांची घरे स्वच्छ करण्याचा कार्यात मदत म्हणून घेत असत. त्याचबरोबर ते प्रत्येका कडून फक्त खादी कपडे घालण्याचे वचन पण घेत असत. दोघा मित्रांनी आनंदाने दोन आणे दिले आणि खादी घालण्याचे वचन देऊन महात्माजींची स्वाक्षरी मिळवली.\nस्वाक्षरी मिळवून घरी परत आल्यावर मात्र डॉक्टर साहेबांना काही केल्या दिवसभर चैन पडत नव्हती. रात्रीदेखील ते शांतपणे झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा सायकलीवर स्वार होऊन ते गांधीजींच्या आश्रमात गेले. त्यांनी पुन्हा आलेलं पाहून गांधीजींनाही आश्चर्य वाटले. त्यांनी पुन्हा येण्याचे कारण विचारले. डॉ. दीक्षितांनी मग महात्माजींना प्रणाम करून सांगितले की, “मी तुमची स्वाक्षरी तुम्हांला परत करायला आलो आहे. मी काल तुम्हाला खोटं वचन देऊन तुमची स्वाक्षरी मिळवली. मी लवकरचं शिक्षणासाठी परदेशीं जाणार आहे. त्यामुळे तिकडे गेल्यावर मी खादी कपडे घालू शकणार नाही. आपण ही स्वाक्षरी परत घेऊन मला वचन मुक्त करावे.” गांधीजी मिश्किलपणे हसत म्हणाले की, “मी तुझे दोन आणे मात्र तुला परत करणार नाही. तू ही स्वाक्षरी तुझ्या मित्राजवळ ठेव. तू परदेशातून परत आल्यावर खादी वस्त्रं घातल्यावर तो ही स्वाक्षरी तुला परत करेल.”\nत्या प्रसंगानंतर, बराच काळ लोटला. सौ. अलका आणि मी अमेरीकेत येऊन स्थायिक झालो होतो. एक दिवस अचानक श्री. पाटणकर काका आणि सौ. काकू आमच्या घरी आले. त्यांनी ही गोष्टं आम्हांला सांगितली. त्यांनी ही कथा मागे पुण्यात एका तत्कालीन मासिकात प्रकाशितही केली होती. त्याचे कात्रण त्यांनी आम्हांला दिले. त्यांनी सांगितले की, गांधीजींची ‘ती स्वाक्षरी’ त्यांच्या जवळ सुखरूप आहे. पुढच्या वेळी सौ. अलका पुण्याला आल्यावर ते स्वाक्षरी तिला देतील. दुर्भाग्याने आमचे लवकर भारतात जाणे जमले नाही आणि काळाने घात केला. श्री. पाटणकर काका आणि सौ. काकू लवकरच स्वर्गवासी झाले. त्यांना काही मूलबाळ नव्हते. त्यांचा स्वाक्षरी संग्रह कुठे आहे हे कोणाला पण माहित नाही. सौ. अलकाची मात्र पूर्ण खात्री आहे की ती स्वाक्षरी कोणाजवळ तरी निश्चितच सुरक्षित असेल आणि एक दिवस ती तिला परत मिळेल.\n… तोपर्यंत मात्र डॉ. दीक्षितांचा स्वाक्षरी संग्रह अपूर्णच राहणार\nमहात्मा गांधीजींच्या ‘त्या’ स्वाक्षरीच्या प्रतीक्षेतील अपूर्ण पान\nसौ. अलका आणि डॉ. सुभाष वाईकर\n← गणेश अर्चना ते गणेशोत्सव\nशतकोत्तरी कलावंत – गदिमा-बाबूजी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/nagarsevakana-havi-olakh.html", "date_download": "2020-09-30T09:34:43Z", "digest": "sha1:ZDM3NSVWUN3OVFRELOSYFKMTCQUYXDN3", "length": 6768, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नगरसेवकांना हवी विभागात ओळख - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI नगरसेवकांना हवी विभागात ओळख\nनगरसेवकांना हवी विभागात ओळख\nमुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नग��सेवकांना आपल्या विभागातील नागरिक ओळखत नसल्याने मोक्याच्या जागेवर नगरसेवकांचे नाव व मोबाईल क्रमांक लावण्यात यावा अशी मागणी तत्कालीन नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी केली होती. ही सूचना पालिका आयुक्तांनी फेटाळली असली तरी याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.\nस्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो. नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरी सुविधा पुरविणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे, मुंबईच्या विकासात हातभार लावणे अशा कामात अहोरात्र झटत असतात. विभागातील सर्वच नागरिक आपल्या नगरसेवकाशी परिचित नसतात. यामुळे दिल्ली, चंदिगढ, मणिपूर, तामिळनाडू महापालिकेतील क्षेत्रात त्या प्रभागातील ओळख व्हावी म्हणून नगरसेवकांचे नाव व मोबाईल नंबर दर्शवणारे लोखंडी फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. याप्रमाणे मुंबईतही नगरसेवकांचे नाव व मोबाईल नंबर लावण्यात यावेत अशी मागणी ज्योत्स्ना दिघे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.\nया ठरावाच्या सुचनेवर अभिप्राय देताना पालिकेच्या विभाग कार्यालायत सर्वच नगरसेवकांचे नाव पक्षाचे नाव प्रदर्शित केले असते. पालिकेच्या विभाग कार्यालयात सर्वच नागरिक भेट देत असतात. यामुळे त्यांना आपला नगरसेवक कोण याची या फलकावरून माहिती मिळते. मुंबईत ठीक ठिकाणी फलक लावणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे कारण देत आयुक्तांनी दिघे यांची ठरवाची सूचना फेटाळून लावली आहे. दरम्यान आयुक्तांनी या सुचनेबाबत सर्व पक्षीय गेटनेत्यांनी निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे. आयुक्तांनी दिलेला अभिप्राय विधी समितीत माहितीसाठी सादर करण्यात आला आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानुसार याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर केला जाणार का गटनेते या मागणीला मंजुरी देणार का याकडे आता नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/aamir-khans-daughter-photo-shared-users-said-be-careful/", "date_download": "2020-09-30T09:41:52Z", "digest": "sha1:P6PVU2B7ODRBWGQ6JYZ7TMUKXQUMPRNF", "length": 29808, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आमिर खानची लेक इरा खानने शेअर केला फोटो; युजर्स म्हणाले,‘जरा सांभाळून’ - Marathi News | Aamir Khan's daughter photo shared, The users said, 'Be careful' | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nAll post in लाइव न्यूज़\nआमिर खानची लेक इरा खानने शेअर केला फोटो; युजर्स म्हणाले,‘जरा सांभाळून’\nअभिनेता आमिर खान हा सध्या त्याची लेक इरा खान हिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. इरा खान ही नाटक दिग्दर्शित करत आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर पण अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडिय��वर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.\nआमिर खानची लेक इरा खानने शेअर केला फोटो; युजर्स म्हणाले,‘जरा सांभाळून’\nबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा सध्या त्याची लेक इरा खान हिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. इरा खान ही नाटक दिग्दर्शित करत आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर पण अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती घराच्या बिल्डींगवर झोपलेली दिसतेय. या फोटोला युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्स म्हणाले,‘जरा सांभाळून..’,‘ बिल्डींगवरून पडू नकोस..’\nआमिर खानची मुलगी इरा खान ही भलतीच अ‍ॅक्टिव्ह दिसते. तिने नुकताच पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत ती घराच्या बिल्डींगवर झोपलेली दिसतेय. तिने शॉर्ट्स घातले असून कानात हेडफोन घालून गाणे ऐकताना दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, मला माझ्या घराची गच्ची खूप आवडते. सिमेंट गरम आहे आणि सुटलेला थंड वारा तसेच हा निसर्ग मला नेहमीच प्रेमात पाडतो.. हॅप्पी वीकेंड.’ इराचा हा फोटो फॅन्सना खूप आवडलेला दिसतोय. १२ हजारांपेक्षा जास्त युजर्सने हा फोटो लाईक केला आहे. युजर्सनी इराला कमेंट करताना ‘सुंदर’ अशी कमेंट दिली. तसेच काहींनी इराला ट्रोल करणेही सुरू केले. एकाने लिहिले की,‘जरा सांभाळून पडशील’\nइरा खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, इरा खान ही बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चर्चेत आहे. तिच्या नाटकाचे नाव ‘युरिपिड्स मेडिया’ असे आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत इराने युवराज सिंहच्या पत्नीला घेतले आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nInstagramAamir KhanIra Khanइन्स्टाग्रामआमिर खानइरा खान\ncoronavirus: मोदींच्या भाषणानंतर आमीर खानचा 'खोचक' टोला, दिला टोल फ्री नंबर\nमॉडेल साक्षी मलिकच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे फोटो\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nशिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबतचा टिक टॉक व्हिडीओ केला शेअर; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट\n कर्फ्यूदरम्यान चक्क इंस्टाग्रामवरून करत होते दारू विक्री; पोलिसांनी पकडले\nअसहिष्णुतेसंबंधी टिपणी; आमिर खानला नोटीस, पुढील सुनावणी १७ ���प्रिल रोजी\nHathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली...\nअमिताभ बच्चन यांनी सोडला अवयवदानाचा संकल्प; चाहत्यांचा मात्र भलताच ‘तर्क’\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\n मौनी रॉयने चुकून राजनाथ सिंहांना केलं टॅग, यूजर्स म्हणाले - ताई, NCB वाले उचलून नेतील...\n'या' कारणामुळे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सुशांतसिंग राजपूत सोबत काम करायला सतत द्यायची नकार\nलग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल \nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावल��; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/income-loss-of-70-lacks-for-parbhani-depo-1173587/", "date_download": "2020-09-30T09:58:44Z", "digest": "sha1:UHYYX4PSGJ5LW6AAPJM5D7YVOKBTF6WM", "length": 12267, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संपामुळे एस. टी.चे ७० लाख उत्पन्न बुडाले | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nसंपामुळे एस. टी.चे ७० लाख उत्पन्न बुडाले\nसंपामुळे एस. टी.चे ७० लाख उत्पन्न बुडाले\nवेतनवाढीच्या प्रमुख मागणीसाठी एस. टी. कामगारांच्या काँग्रेसप्रणित इंटक संघटनेने गुरुवारी संप सुरू केला होता.\nएस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना मोठा फटका बसला. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेला संप शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आला. मात्र, त्यापूर्वी परभणी विभागात एकही गाडी आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर विभागाला पाणी सोडावे लागले. संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. परभणी विभागाचे दररोजचे उत्पन्न ४० लाख रुपये असून, दोन दिवसांपासून सुरू केलेल्या संपामुळे अंदाजे ७० लाखांपर्यंत उत्पन्न बुडाले.\nवेतनवाढीच्या प्रमुख मागणीसाठी एस. टी. कामगारांच्या का��ग्रेसप्रणित इंटक संघटनेने गुरुवारी संप सुरू केला होता. एस.टी.च्या चक्काजाम आंदोलनाने परभणी विभागात गुरुवारपासून ३८७ गाडय़ा जागेवरच थांबल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ज्या गावात बसव्यतिरिक्त वाहन नाही, अशा गावातील प्रवाशांचे हाल झाले. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत बस सोडण्याचा प्रयत्न परभणी व पाथरी आगाराने केला होता. परंतु तो आंदोलनकर्त्यांनी हाणून पाडला. त्यामुळे एकही बस न सोडण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला आणि त्यानंतर एकही बस सोडण्यात आली नाही.\nसंपाबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय इंटकने घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संप सुरू राहिला. दुपारी एकच्या दरम्यान नागपुरात इंटक संघटनेचे पदाधिकारी व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत बठक होऊन तोडगा काढण्यात आला. परंतु संप मागे घेण्याबाबतची सूचना परभणी विभागाला सायंकाळी पाच वाजता मिळाली. तोपर्यंत एकही बस धावली नाही. संप सुटल्याची सूचना मिळताच सर्वच आगारातून पाचनंतर बस सोडण्यात आल्या. आजही परभणी बसस्थानकात बसची वाट पाहत बसलेले प्रवासी दिसून आले. संप सुटला असेल अशी अनेकांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानकात दुपापर्यंत बसून होते. दुपारनंतर मात्र बसस्थानक रिकामे झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नो���रीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 ८५ टक्के अधिकारी धुतल्या तांदळासारखे\n2 एस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका\n3 शौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून ठरणार घरांची ‘प्रतिष्ठा’\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/cricket-world-cup-2015-winner-australia-1088104/", "date_download": "2020-09-30T09:22:51Z", "digest": "sha1:AB2UP54T6WHV7DE5LXMWNUTPJF4K6PHY", "length": 26423, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध! | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nक्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध\nक्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध\nऑस्ट्रेलियाने विश्वचषक पाचव्यांदा जिंकला आणि आपण खरेखुरे जगज्जेते असल्याचं जगाला दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरचा चोकर हा शिक्का पुसून टाकता आला नाही. आपलीही कामगिरी अपेक्षेप्रमाणेच\nऑस्ट्रेलियाने विश्वचषक पाचव्यांदा जिंकला आणि आपण खरेखुरे जगज्जेते असल्याचं जगाला दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरचा चोकर हा शिक्का पुसून टाकता आला नाही. आपलीही कामगिरी अपेक्षेप्रमाणेच होती.\nविश्वचषक क्रिकेट हे आपली हुकमत गाजवायचे मैदान आहे हे ऑस्ट्रेलियाने यंदा पुन्हा सिद्ध केले आहे. पाचव्यांदा ही स्पर्धाजिंकताना त्यांनी क्रिकेटच्या सर्वच आघाडय़ांवरील आपली दादागिरी दाखविली. अनेक नवोदित खेळाडू असूनही मायकेल क्लार्क याच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांनी हे यश मिळविले. त्यांच्याइतकी अव्वल दर्जाची कामगिरी अन्य कोणताही संघ करू शकला नाही हेही या वेळी स्पष्ट झाले.\nविजेतेपद सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी उत्तम नेतृत्व, खेळाडूंच्या व्यूहरचनेसाठी योग्य नियोजन, अव्वल दर्जाची संघबांधणी, संघातील खेळाडूंचा ताजेतवाना टिकविणे आदी गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर भविष्यासाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले व्यासपीठ तयार करणेही महत्त्वाचे असते. क्रिकेटमधील अव्वल यश मिळविण्यासाठी फल���दाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व खेळाडूंमधील समन्वय या आघाडय़ांवरही सर्वोत्तम व सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज असते. ऑस्ट्रेलियन संघाने या सर्वच कसोटींमध्ये चपखल कामगिरी केली. त्यांच्या तुलनेत उपविजेता न्यूझीलंडचा संघ अनेक आघाडय़ांवर कमी पडला. दक्षिण आफ्रिकेला आपल्या नावावर असलेला ‘चोकर’चा शिक्का पुसता आला नाही. भारतीय संघाने उपांत्य फेरीत सपशेल निराशा केली.\nसंघातील ताजेपणा टिकविण्यासाठी एक-दोन खेळाडूंूना विश्रांती देणे आवश्यक असते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मिचेल मार्श याला कांगारूंनी संधी देताना जोश हॅझेलवूड, जेम्स फॉकनर आदी खेळाडूंना विश्रांती दिली. बाद फेरीत मात्र त्यांना संधी देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली. जॉर्ज बेली याने वनडेत आपल्याविरुद्ध नेतृत्व केले होते. त्यालाही वगळण्यात आले होते. स्टीव्हन स्मिथ याच्याकडे कसोटी सामन्यांच्या वेळी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्या वेळी ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका झाली होती मात्र त्याच्या नेतृत्वाखाली ऑसी संघाने आपल्याला धूळ चारली. विश्वचषक स्पर्धेत स्मिथ हा जरी संघाचे नेतृत्व करीत नव्हता तरीही क्लार्क याने वेळोवेळी त्याचा सल्ला घेतला व भविष्यात स्मिथ हाच कर्णधार असेल या दृष्टीने आता पाया रचला गेला आहे. मिचेल स्टार्क, हॅझेलवूड, फॉकनर यांना विश्वचषकाचा अनुभव नव्हता तरीही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. यंदाच्या विश्वचषकात त्यांचा मोठा वाटा आहे पण पुढच्या विश्वचषकासाठीही ते दावेदार आहेत याची झलक पाहावयास मिळाली.\nखोलवर फलंदाजी, भेदक द्रुतगती गोलंदाजी, अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण याच्या जोरावर कांगारूंनी उपांत्य फेरीत भारताचे आव्हान फुसके ठरविले. मिचेल जॉन्सनपर्यंत त्यांच्याकडे फलंदाजी आहे हे पुन्हा सिद्ध झाले. शिखर धवन व विराट कोहली यांनी बेजबाबदारपणे फटके मारत विकेट्स फेकल्या. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये शिस्तबद्ध शैलीची आवश्यकता असते हे त्यांनी शिकले पाहिजे. पहिल्या दहा षटकांमध्ये थोडीशी जोखीम घेत फटके मारता येतात. मात्र धवन व कोहली यांनी त्या वेळी जोखीम घेण्याऐवजी क्षेत्ररक्षक पांगले गेल्यानंतर उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला व आपली विकेट गमावून बसले. तेथेच सामन्यास कलाटणी मिळाली. रोहित शर्मा हा बलाढय़ संघाविरु���्ध ढेपाळतो हे पुन्हा दिसून आले. रोहित, धवन, अजिंक्य रहाणे हे पुढच्या विश्वचषकातही दिसणार आहेत हे लक्षात घेऊन संघबांधणी करताना रोहितऐवजी रहाणे याला सलामीस पाठविणे व रोहितला मधल्या फळीत खेळविणे योग्य होईल. उमेश यादव, मोहित शर्मा, महंमद शमी या द्रुतगती गोलंदाजांच्या कामगिरीबाबत मला खूप समाधान वाटले. उपांत्य फेरीत ते अपयशी ठरले असले तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी खूपच प्रभावी होती. त्यांनी उपांत्य फेरीत यॉर्कर व रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवर भर द्यायला पाहिजे होता. एक मात्र नक्की या स्पर्धेतील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपल्या देशात वेगवान गोलंदाजीसाठी संजीवनी मिळाली आहे. द्रुतगती गोलंदाजीस पुन्हा महत्त्व येणार आहे. ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली पाहिजे अशी प्रेरणा युवा खेळाडूंना मिळणार आहे. रवीचंद्रन अश्विन यानेही समाधानकारक कामगिरी केली. रवींद्र जडेजा याच्याबाबत विचारायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडूची नेमकी व्याख्या काय असाच मला प्रश्न पडतो. या स्पर्धेत त्याने सपशेल निराशा केली. सर डॉन ब्रॅडमन यांना त्याला आपल्या पंक्तीत का बसविले जाते याचेच दु:ख वाटत असेल.\nआफ्रिकेच्या खेळाडूंनी पुन्हा आपला चोकरपणा दाखविला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तीन-चार झेल सोडताना, तीन-चार वेळा धावबादची संधी सोडताना त्यांनी आपण शाळकरीच खेळाडू आहोत हे दाखवून दिले आहे. दडपणाखाली खेळताना त्यांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. तारतम्य व कल्पकता त्यांच्याकडे नाही. एखादा खेळाडू झेल घेत असेल तर त्याने दुसऱ्याला सावध केले पाहिजे. त्यांचा कर्णधार अब्राहम डीव्हिलीयर्स याने आपला संघ एकखांबी तंबू असल्याचे व आपल्यावरच संघाची संपूर्ण ताकद आहे हे सिद्ध केले. काही अंशी इम्रान ताहीर या फिरकी गोलंदाजाने आपला ठसा उमटविला. अन्य खेळाडूंनी सपशेल निराशा केली.\nन्यूझीलंडचा संघ चांगल्या दर्जाचा होता. त्यांची संघबांधणी चांगली झाली होती. द्रुतगती व फिरकी गोलंदाजीबाबत त्यांचा संघ समतोल होता. मात्र त्यांनी या स्पर्धेतील ९५ टक्के सामने घरच्या मैदानावर खेळले. घरचे मैदान, अनुकूल वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा, लहान मैदानांचा फायदा ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना मेलबर्नवरील सीमारेषा, खेळपट्टी याचा अंदाज आला नाही. अंतिम फेरीत ते प्रथमच पोहोचले होते. त्यांची ही पहिलीच परीक्षा होती. कांगारूंना अंतिम फेरीची सवय होती. न्यूझीलंड संघातील आक्रमक फलंदाजांना यॉर्कर टाकला तर ते अपयशी होतील याचे नियोजन कांगारूंच्या गोलंदाजांनी केले होते. ब्रॅण्डन मॅकलम, कोरी अँडरसन, ल्युक रोंची हे यॉर्करवरच बाद झाले. उपविजेतेपद ही न्यूझीलंडसाठी खूप मोठी कामगिरी आहे. अंतिम लढतीत कसे खेळावयाचे असते याचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल.\nया स्पर्धेतील खेळपट्टी, क्षेत्ररक्षणाचे नियम आदींमुळे फलंदाजांचे वर्चस्व होते. असे असले तरी अंतिम सामन्याचा मानकरी जेम्स फॉकनर व मालिकेचा मानकरी मिचेल स्टार्क या गोलंदाजांना दिल्यामुळे गोलंदाजीस महत्त्व देण्यात आले. क्षेत्ररक्षणाच्या बंधनांबाबत मायकेल क्लार्क, महेंद्रसिंह धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुन्हा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे मत व्यक्त करताना गोलंदाजांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे.\nविश्वचषक स्पर्धा अनेक ज्येष्ठ खेळाडूंसाठी निवृत्त होण्याचे व्यासपीठ असते. सर्वोत्तम कामगिरी करीत कीर्तीच्या शिखरावर असताना घेतलेली निवृत्ती नेहमीच समाधानकारक असते. क्लार्क याने अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक केले, तसेच पुन्हा आपल्या देशास विश्वचषक जिंकून दिला. तो अतिशय आनंदाने निवृत्त होत आहे. डॅनियल व्हिटोरी, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, ब्रॅण्डन टेलर, मिसबाह उल हक यांच्यासाठी निवृत्त होण्यापूर्वीची ही स्पर्धा अतिशय संस्मरणीय ठरली आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे. व्हिटोरी याने उपविजेतेपद मिळविणाऱ्या संघात आपला वाटा होता हे सिद्ध केले. संगकाराने लागोपाठ चार शतके टोलवीत निवृत्ती सुखकारक केली.\nआपल्यासाठी ही स्पर्धा भविष्यासाठी उत्तम संघबांधणीकरिता खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण या स्पर्धेत खेळलेल्या पंधरा खेळाडूंपैकी केवळ चारच खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव होता. अन्य खेळाडूंना ही स्पर्धा नवीनच होती. या पाश्र्वभूमीवर आपल्या संघासाठी ही स्पर्धा सकारात्मक होती. विराट कोहलीकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. मात्र त्याने खेळाप्रमाणेच संयमाव���ही नियंत्रण ठेवले पाहिजे. नेतृत्व करणे ही काही सोपी गोष्ट नाही. वेगवेगळ्या सामन्यांमधून शिकून त्यानुसार आपला अनुभव समृद्ध करण्यावर त्याने भर दिला पाहिजे. येथील अनुभवाची शिदोरी घेत आपल्या युवा खेळाडूंनी आपण कोठे कमी पडलो, विजेतेपद मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतेरा वर्षांचे फलित काय\nयुरोपियन खंडाचा राजा कोण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 औषधाविना उपचार : फळभाज्या आणि शेंगभाज्या\n2 मिरची पकोडा चाट\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/those-opposing-jinnahs-potrait-should-also-oppose-godses-temple-1673409/", "date_download": "2020-09-30T10:13:43Z", "digest": "sha1:5G4B7R3QRB4ZM4JOJYI7K4HNPNJWOQEA", "length": 13380, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Those opposing Jinnah’s potrait should also oppose Godse’s temple | जिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nजिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर\nजिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर\nजिन्ना यांचं चित्र लावणं खूप लाजिरवाणं असून विरोध करणाऱ्यांनी नथुराम गोडसेच्या मंदिरांचाही विरोध केला पाहिजे असं गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे\nअलिगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांचं चित्र लावणं खूप लाजिरवाणं असून विरोध करणाऱ्यांनी नथुराम गोडसेच्या सन्मानार्थ बांधल्या जाणाऱ्या मंदिरांचाही विरोध केला पाहिजे असं गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जिन्ना यांचं चित्र लावण्यात आलं असल्या कारणाने मोठा वाद निर्माण झाला असून, जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. अलीगढचे भाजपा खासदार सतीश गौतम यांनी चित्र हटवण्याची मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.\n‘मोहम्मद अली जिन्ना अलीगढ विद्यापीठाचे ना विद्यार्थी होते, ना शिक्षक. त्यांचं चित्र तेथे लावणं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रसाशन आणि विद्यार्थ्यांनी ते चित्र तेथून हटवलं पाहिजे. आणि जे या चित्राला विरोध करत आहेत त्यांनी नथुराम गोडसेच्या सन्मानार्थ बांधल्या जात असलेल्या मंदिरांनाही विरोध केला पाहिजे’, असं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.\nदरम्यान विद्यापीठात जिनांचा फोटो १९३८ पासून म्हणजे भारताच्या फाळणी अगोदरपासून लावलेले आहे. संसदेकडून जर जिनांचे छायाचित्र हटवण्याबाबत काही सूचना आली तर त्याचे पालन केले जाईल असे विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष फैजल हसन याने म्हटलं आहे. विद्यापीठाचे प्रवक्ते शफी किडवाई यांनीही जिना यांच्या चित्राचे समर्थन केलं आहे. जिन्ना हे विद्यापीठाचे आजीवन सदस्य होते आणि युनिव्हर्सिटी कोर्टाचेही सदस्य होते. गेली अनेक दशके हे चित्र तेथे आहे. त्याला आजवर कोणी आक्षेप घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nकॅम्पसमध्ये घोषणा देत घुसखोरी करणाऱ्या आंदोलकांना अटक व्हावी अशी मागणी करणाऱ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. यावेली सहा विद्यार्थी जखमीदेखील झाले. हे आंदोलनकर्ते हिंदू युवा वाहिनीचे होते. पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिले असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या ��ातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 FB बुलेटीन: उत्तर भारतात वादळाचे ६० बळी, CSK कडून सचिनचा अपमान व अन्य बातम्या\n2 महिला सहकाऱ्यावर जडलं प्रेम, तिला मिळवण्यासाठी प्रियकराची केली हत्या\n3 इस्त्रो कॅम्पसमधील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० गाडया घटनास्थळी\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/26/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-30T09:23:07Z", "digest": "sha1:GZT6RCUMYS3CHAUIKMGFMIM7RBLLYYPN", "length": 6625, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भूतानचे डॉ. पंतप्रधान करतात मोफत रुग्णसेवा - Majha Paper", "raw_content": "\nभूतानचे डॉ. पंतप्रधान करतात मोफत रुग्णसेवा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By शामला देशपांडे / डॉ, पंतप्रधान, भूतान, रुग्णसेवा, शेरिंग / April 26, 2019 April 26, 2019\nआपला शेजारी देश भूतान. या देशाचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग नुकतेच एका फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आले होते. हा फोटो त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केला होता. यात ते त्यांच्या पत्नीच्या पायाला रस्त्यातला चिखल लागू नये म्हणून तिला पाठुंगळी घेऊन रस्त्यावरून जाताना दिसले होते. या फोटोखाली त्यांनी दिलेले कॅप्शन मोठे सुरेख होते. त्यात ते म्हणाले मी सर वॉल्टर इतका महान नाही, मात्र कोणत्याची पुरुषाने त्याच्या पत्नीचे ���ाय साफ ठेवण्यासाठी जे करायला हवे ते केले आहे. हा फोटो १२ सप्टेंबररोजी शेअर केला गेला होता.\nत्यानंतर पुन्हा एकादा डॉ. शेरिंग चर्चेत आले आहेत ते त्यांच्या आयुष्यातील आणखी एका पैलू मुळे. राजकारणात येण्यापूर्वी ते डॉक्टरचा व्यवसाय करत होते आणि आता पंतप्रधान झाल्यावरही ते सोमवार ते शुक्रवार निराळ्या अर्थाने जनसेवा करतात तर विकएंडला सर्जन बनून रुग्णसेवाही करतात. यात बहुतेक रुग्ण ते मोफत तपासतात. शेरिंग यांनी बांग्ला देशातील ढाका विध्यापितःच्या मामंसिंग मेडिकल कॉलेज मधून पदवी घेतली आहे आणि त्यानंतर अमेरिकेत मेडिकल कॉलेज ऑफ विस्कोन्सिन मधून युरोलोजीची पदवी मिळविली आहे. त्यानंतर ते मायदेशी परतले तेव्हा भूतान मधील ते एकमेव युरोलॉजिस्ट होते. तेव्हाही ते विकएंड मध्ये मोफत सर्जरी करत. बेस्ट सर्जन अशी त्यांची देशात ओळख आहे.\nआजही पंतप्रधान पदाची जबाबदारी पार पाडत असताना ते भूतान राजधानीत जिग्मे दोरजी वांगचूक नॅशनल रेफरल हॉस्पिटल मध्ये काम करतात आणि सर्जन म्हणून काम करत असतानाच सकाळी ७.३० ते १० पर्यंत ज्युनिअर डॉक्टरना प्रशिक्षित करतात. युरोलोजीमध्ये ते गेली ११ वर्षे प्रॅक्टीस करत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/17/if-the-situation-remains-the-same-the-number-of-coronaviruses-in-the-country-will-reach-20-lakh-by-august-10/", "date_download": "2020-09-30T08:02:04Z", "digest": "sha1:VRVRSUQTVOZN6PTB2NFN3D7VXY2BPENK", "length": 5217, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अशीच परिस्थिती राहिली तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख होईल - Majha Paper", "raw_content": "\nअशीच परिस्थिती राहिली तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख होईल\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / आकडेवारी, काँग्रेस खासदार, कोरोनाबाधित, राहुल गांधी / July 17, 2020 July 17, 2020\nनवी दिल्ली : देशाती��� कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने आज 10 लाखांचा टप्पा पार केला असून, देशासाठी ही बाब चिंताजनक असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 10 ऑगस्टपर्यंत देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.\n10,00,000 का आँकड़ा पार हो गया\nइसी तेज़ी से #COVID19 फैला तो 10 अगस्त तक देश में 20,00,000 से ज़्यादा संक्रमित होंगे\nसरकार को महामारी रोकने के लिए ठोस, नियोजित कदम उठाने चाहिए\nदेशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 10 लाखांचा टप्पा ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार झाला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील, असे त्यांनी म्हटले आहे. या महामारीला रोखण्यासाठी ठोस, नियोजित पावले सरकारने उचलायला हवीत, असेही त्यांनी म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/21/30-yo-son-climbed-up-hospital-window-to-see-covid-19-positive-mother-see-viral/", "date_download": "2020-09-30T08:05:16Z", "digest": "sha1:KF6WGU27POTHHKHU7PPHCSA4KXP47A7C", "length": 6210, "nlines": 45, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मन सुन्न करणारी घटना; कोरोनाशी लढणाऱ्या आईला पाहण्यासाठी 'तो' चढायचा रुग्णालयाच्या इमारतीवर - Majha Paper", "raw_content": "\nमन सुन्न करणारी घटना; कोरोनाशी लढणाऱ्या आईला पाहण्यासाठी ‘तो’ चढायचा रुग्णालयाच्या इमारतीवर\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / कोरोना, कोरोनाशीलढा / July 21, 2020 July 21, 2020\nजगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दररोज अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहे. अशाच एका मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो मागची माहिती वाचल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावतील.\nव्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये वेस्ट बँक येथील बेइट आवा शहरातील एक पॅलेस्टाईन मुलगा जिहाद अल-सुवाती हेब्रोन हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला अखेरचे पाहत आहे. खिडकीवर बसलेल्या या मुलाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nट्विटर यूजर @mhdksafa ने हा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले की, कोव्हिड-19 चा संसर्ग झालेली एक पॅलेस्टाईन महिला हॉस्पिटलमध्ये भरती होती. आईला बघण्यासाठी मुलगा तिच्या मृत्यूपर्यंत दररोज हॉस्पिटलच्या खोलीतील खिडकीवरून चढून पाहत असे.\nजिहादची आई 73 वर्षीय रस्मी सुवाती यांना कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अशा स्थितीमध्ये आईला पाहण्यासाठी त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे तो दररोज हॉस्पिटलच्या इमारतीवर चढून आईला पाहत असे. 5 दिवस उपचारानंतर अखेर जिहादच्या आईचा मृत्यू झाला. तो म्हणाला की, तिच्या अखेरच्या क्षणात मी असाहय्य होऊन आयसीयूच्या खिडकीबाहेर बसून केवळ पाहत असे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/25/upsc-recruitment-2020-for-121-seats-including-assistant-professor-and-other-post-sarkari-naukari/", "date_download": "2020-09-30T08:24:31Z", "digest": "sha1:BZYBEQDLLTZ44UEWXJPHJ7DMSW22XP4H", "length": 4994, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यूपीएससीमध्ये विविध पदासांठी नोकरीची सुवर्णसंधी - Majha Paper", "raw_content": "\nयूपीएससीमध्ये विविध पदासांठी नोकरीची सुवर्णसंधी\nकरिअर, मुख्य / By आकाश उभे / असिस्टेंट प्रोफेसर, नोकरी, यूपीएससी / July 25, 2020 July 25, 2020\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) असिस्टेंट प्रोफेसर आणि अन्य विविध पदासांठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 24 जुलै 2020 पासून सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2020 आहे.\nएकूण 121 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदांमध्ये मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर – 36, असिस्‍टेंट इंजिनिअर – 3 , स्‍पेशलिस्‍ट ग्रेड III असिस्‍टेंट प्रोफेसर – 60, सीनियर साइंयंटिस्‍ट ऑफिसर – 21 आणि आर्किटेक्‍ट (ग्रुप -A) पदासाठी 1 जागा आहे.\nशिक्षण व वयाची अट ही पदानुसार वेगवेगळी आहे. इच्छुक उमेदवार वेबसाईट संपुर्ण माहिती मिळवू शकतात. उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होईल.\nइच्छुक उमेदवार एसबीआय नेटबँकिंग सुविधेचा किंवा व्हिजा/मास्टर क्रेडिट/डिबेट कार्टचा वापर करून अर्जाचे ऑनलाईन शुल्क 25 रुपये भरू शकतात. एससी/एसटी/पीएच/महिला उमेदवारांसाठी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-four-storey-building-collapsed-in-shanti-nagar-area-of-bhiwandi-mhhs-401880.html", "date_download": "2020-09-30T10:02:25Z", "digest": "sha1:VBOONMHW6VNDCS34AM6UVVK5RO3PPQN5", "length": 20860, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू maharashtra four storey building collapsed in shanti nagar area of bhiwandi mhhs | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चे���डूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nभिवंडीत 4 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nभिवंडीत 4 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू\nभिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.\nभिवंडी,24 ऑगस्ट : भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच पाच जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. जखमींमध्ये एनडीआरएफच्या तीन जवानांचा समावेश आहे. रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारीत 8 वर्ष जुनी आणि बेकायदेशीर होती. परंतु ही धोकादायक अवस्थेत असल्यानं संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. तरीही काही लोक परवानगीशिवाय इमा��तीत वास्तव्यास होते. या दुर्घटनेत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला आहे.\n(वाचा : 'यंदा लेकाला आशीर्वाद द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद)\n(वाचा : उदयराजेंनी पुन्हा एकदा केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप प्रवेशावर मात्र सस्पेन्स कायम)\n(वाचा : राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस\nदरम्यान, 16 जुलै रोजी मुंबईतील डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता.\nVIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2015/03/blog-post_8.html", "date_download": "2020-09-30T09:02:18Z", "digest": "sha1:T367XHVTDXKDB3U55GXKMJYFCTJM2O5L", "length": 10652, "nlines": 116, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: वाडा चिरेबंदी", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nरविवार, ८ मार्च, २०१५\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव तोडणारी किंवा परके पणाची भावना देणारी असते. एकदाका मनुष्य आपले घर सोडून दुसरी कडे संसार थाटून राहिला कि तो आपल्या मूळ घराला पाहुणाच होतो ; मग मनुष्य म्हणजे त्या घरची लाडकी लेक असो कि वंशाचा दिवा.\nमाणसाच्या कौटुंबिक स्वभावावर, काळा प्रमाणे भावंडांच्या स्वभावात आलेल्या कटुतेवर, अप्पलपोटी पणावर तसेच एकाच जातीतल्या पण वेगळ्या पोट जातीतील हेवे-दाव्यांवर केलेले स्पष्ट भाष्य म्हणजे महेश एलकुंचवार लिखित नाटक 'वाडा चिरेबंदी'. ह्या नाटकातली पात्रं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य रसिकांना अंतर्मुख करतं आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसतं. वऱ्हाडी संस्कृती मध्ये ३०-३५ वर्षां पूर्वी लिहिलेले हे नाटक आजही सर्व ठिकाणी लागू होते. काळानुरूप माणसाच्या गरजा बदलतात, वेशभूषा बदलते, भाषा बदलते पण स्वभाव बदलत नाही.\n१ मे १९८५ रोजी कालभैरव या संस्थेने दादर मधल्या शिवाजी मंदिर येथे ह्या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर महेश एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे दोन भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ्याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा ९ तासांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा 'अष्टविनायक' आणि 'जिगीषा' या दोन नाट्यसंस्थांकरवी व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.\nनक्कीच पहावे आणि अनुभवावे असे हे दोन अंकी नाटक संग्रहित करण्या योग्य सुध्दा आहे.\nपुस्तकवाले डॉट कॉम वर पुस्तक रूपात नाटक उपलब्ध आहे.\nलेखक : Vishubhau वेळ: रविवार, मार्च ०८, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: पुस्तक / साहित्य/नाटक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nनर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/312404", "date_download": "2020-09-30T09:45:12Z", "digest": "sha1:XF7GR6HQNKTRM6W3AXV3VGMCAURSELVY", "length": 2600, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म (संपादन)\n१२:०४, २६ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n७२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२३:४४, २२ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n१२:०४, २६ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nDragonBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-central-insurance-scheme-for-thousands-of-garbage-collectors-broken-for-4-years/", "date_download": "2020-09-30T08:38:08Z", "digest": "sha1:T3RULWISSTTKM3QP3KDKV3LXRBMTPIEI", "length": 19188, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : हजारो कचरा वेचकांची केंद्रीय विम�� योजना 4 वर्षांपासून 'खंडित' ! कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणार्‍यांकडे मनपाचे 'दुर्लक्ष' | Pune: Central insurance scheme for thousands of garbage collectors broken for 4 years", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nPune : हजारो कचरा वेचकांची केंद्रीय विमा योजना 4 वर्षांपासून ‘खंडित’ कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणार्‍यांकडे मनपाचे ‘दुर्लक्ष’\nPune : हजारो कचरा वेचकांची केंद्रीय विमा योजना 4 वर्षांपासून ‘खंडित’ कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणार्‍यांकडे मनपाचे ‘दुर्लक्ष’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या साथीमध्ये शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडताना मरण पावलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अद्याप कुठलिही भरपाई मिळालेली नाही. तर दुसरीकडे शहरात अगदी झोपडपट्टयांपासून सोसायट्यांमध्ये जावून घरोघरी कचरा गोळा करणार्‍या स्वच्छ संस्थेकडील सुमारे साडेसात हजार कचरा वेचकांचा महापालिकेने चार वर्षांपासून विमाच उतरविला नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छता अभियानात पुण्याचे नाव देशात अव्वल येण्यासाठी कष्ट उपसणार्‍या स्वच्छतादूतां प्रति महापालिका आणि केंद्र शासन उदासीन असल्याचा प्रकार यातून समोर येत आहे.\nकचरा व्यवस्थापनासाठी घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून स्वच्छ संस्था व अन्य काही संस्थां शहरात काम करत आहेत. आजमितीला शहरातील ७५ टक्के घरांतून कचरा गोळा करण्यासाठी ८ हजारांहून अधिक स्वच्छता सेवक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास ९० टक्के कर्मचारी हे स्वच्छ या संस्थेचे आहेत. अगदी कोरोनाच्या काळात लॉकडाउनमध्येही ही सेवा देणारे स्वच्छचे चार कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे.\nकचरा वेचकांना ग्लोव्हज, रेनकोट, साबण तसेच ढकलगाड्या व बकेट पुरविण्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येते. स्वच्छ संस्थेच्यावतीने वेळोवेळी त्यांच्याकडील कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासण्याही केल्या जातात. या कर्मचार्‍यांचा केंद्र शासनाच्यावतीने एक लाख रुपयांचा विमाही उतरविण्यात येतो. परंतू २०१६ पासून ही विमा योजना तांत्रि�� अडचणीत सापडली आहे. २०१६ पासून स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍यांचा विमा उतरविण्यात आलेला नाही. यामुळे अगोदरच गरिबीमुळे कचरा वेचण्यासारख्या घाणीतील कामाकडे वळालेला हा वर्ग दुहेरी कात्रीत सापडला आहे.\nकेंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कचरा वेचकांचा विमा उतरवण्याची योजना तांत्रिक कारणामुळे खंडीत झाली आहे. नुकतेच ती पुन्हा सुरू करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या मार्ङ्गत महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.\n– ज्ञानेश्‍वर मोळक (सह आयुक्त आणि घन कचरा विभाग प्रमुख, पुणे महापालिका)\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nधनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडे पोहचलं रक्तानं लिहीलेलं पत्र\n‘अजब’ प्रेमाची ‘गजब’ कहाणी, स्वतःला पेटवून गर्लफ्रेन्डला केलं ‘प्रपोज’ (व्हिडीओ)\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक\nPune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत महापालिका आयुक्तांनी…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 62 नवे पॉझिटिव्ह…\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहाण्याचा धोका,…\n मुंबईतही लवकरच Send Off \nविहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ \nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे…\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\nVisa शिवाय जगातील या 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय,…\nCM योगी यांना जीवे मारण्याची धमकी, यूपी 112 च्या व्हॉट्सअप…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nनखांमध्ये होणारे बदल ‘हे’ लपलेल्या आरोग्य…\nपुरुषांमध्ये वाढतेय अकाली केस पिकण्याची आणि गळण्याची समस्या,…\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना…\nदारूचे व्यसन असणार्‍यांसाठी सॅनिटायजर धोकादायक, जाणून घ्या…\nतुमच्या मुलांना दुधाची अ‍ॅलर्जी तर नाही ना \nघोरण्याचा असू शकतो अल्झायमरशी संबंध\n मध आणि बदामाचे असे करा सेवन\nतुम्हाला माहिती आहेत का, आरोग्याचे ‘हे’ 5 रंग,…\nनोएडामधील ‘ते’ 6 कोरोना संशयित ‘निगेटिव्ह’\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही…\nतरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही,…\nगुगल डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nIPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला –…\n पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय बांधून मृतदेह…\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी…\nएकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल, भाजपाला लवकरच…\n सिगारेटच्या धुराप्रमाणे पसरतो ‘कोरोना व्हायरस’, बर्‍याच संशोधनानंतर WHO नं देखील केलं मान्य\nटी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ कप्तान, जाणून घ्या मायकल वॉनचं म्हणणं\nभारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/social-viral/meet-dog-can-balance-anything-his-head/", "date_download": "2020-09-30T08:26:38Z", "digest": "sha1:E2KXFRWQWBHOPHDTDPSX35WBXQDKNNNN", "length": 27115, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही... - Marathi News | Meet this dog can balance anything on his head | Latest social-viral News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\n'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही...\nकुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो.\n'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही...\nकुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो. अशाच एका कुत्र्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जो त्याच्या डोक्यावर काहीही ठेवलं तरिही ते खाली पडू देत नाही.\nया कुत्र्याचं नाव Harlso असून हा खरचं अत्यंत चलाख कुत्रा आहे. दरम्यान, Harlso च्या डोक्यावर तुम्ही काहीही ठेवलं तरिही तर तो ती गोष्ट अगदी हुशारीने बॅलेन्स करतो. अजिबात डोक्यावर ठेवलेली वस्तू तो खाली पडू देत नाही.\nहे पाहा... याचं कसब\nमालकाने ओळखलं याचं खरं टॅलेन्ट\nखरं तर, Harlso चे ओनर Paul Lavery यांनी याच्यात असलेलं हे कसब ओळखलं. त्यांनी आपल्या कुत्र्याच्या डोक्यावर एक वस्तू ठेवली आणि Harlsoने ती अगदी सहज बॅलेन्स केली.\nकदाचित Harlsoने नंतर खाऊन टाकलं असेल...\nकिती क्यूट आहे हा...\nहे कसं बरं केलं याने\nHarlso या टॅलेन्टची दखल गिनिज बुकने घेतली आहे...\nगिनिज बुकमध्ये याचं नाव अमेझिंग अ‍ॅनिमल या श्रेणीमध्ये नोंदविण्यात आलं आहे.\nHarlso चं इन्स्टाग्रामवर अकाउंट असून जवळपास 10 हजारपेक्षा त्याचे फॉलोअर्स आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nViral PhotosJara hatkeSocial Viralव्हायरल फोटोज्जरा हटकेसोशल व्हायरल\n 5 तारखेआधीच लोकांनी लावले 'दिवे', एक एक Meme बघून लोळून लोळून हसाल\nअचानक तुमच्यासमोर रस्त्यात हत्ती आल्यावर काय होईल\nCorona virus : कोरोनासारखाच जीवघेणा होता 'हा' रोग, भारतातच लस शोधून वाचवला लाखों लोकांचा जीव\nलिक्विड गोल्ड : सोन्यापेक्षाही महाग असतं 'या' लाकडाचं तेल, किंमत वाचून व्हाल अवाक्....\nसमुद्रात चक्क उभं होणारं एकुलतं एक असं जहाज, जे ट्रान्सफॉर्मरसारखं पूर्णपणे बदलतं....\nलॉकडाऊनने दाखवलं मुंबईचं अविस्मरणीय रुप, मायानगरीत घडलं मोरांचं दर्शन....\nसोशल वायरल अधिक बातम्या\n गल्लीतून जाणाऱ्या आजीसह नातवालाही वळूनं दिली धडक; अन् मग.... पाहा थरारक व्हिडीओ\n भारतीय परंपरेने घरात केलं कुत्र्याचं स्वागत, व्हिडीओ पाहून लोक भारावले\nप्रपोज करण्यासाठी बोटीवर चढला; तोंडावर लाथ पडली अन् झालं 'असं' काही, पाहा व्हिडीओ\n सोशल डिस्टेंसिंगसाठी हळद लावण्याचा 'जुगाड' पाहून पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ\n नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ\n टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\ncorona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट\nपिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या\nकांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान\nसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी शितलकुमार जाधव; जमादार बदलीच्या प्रतिक्षेत\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nHathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना\nउद्यापासून Google च्या 'या' स���वेसाठी पैसे मोजावे लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/gas-cylinder-notice-to-vegetables-clothing-marketpersons/", "date_download": "2020-09-30T09:45:13Z", "digest": "sha1:KE5MQC4UL2GBJJTW3ZVHCYJC7BK356C6", "length": 7953, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजी, कपडे विक्रेत्यांना गॅस सिलिंडरची नोटीस", "raw_content": "\nभाजी, कपडे विक्रेत्यांना गॅस सिलिंडरची नोटीस\nअतिक्रमण विभागाचा प्रताप : पथारी संघटनेचा आरोप\nनोटिसा मागे घेऊन तोडगा काढण्याची मागणी\nफेरीवाला समितीच्या निर्णयाचे काय\nएका बाजूला महापालिका प्रशासनाने पथारी व्यावसायिकांना नोटिसा बजाविल्या असल्या तरी, शहर फेरीवाला समितीमध्ये शहरात नियोजन करून फूडझोन करणे तसेच गॅस सिलिंडर वापराचे निकष निश्‍चित करण्यात आलेले आहेत. तसेच, राज्य शासनाच्या अन्न व औषध परवाना विभागाकडूनही गॅस कसा वापरावा याचे प्रशिक्षण फेरीवाल्यांना देण्यात आले असून त्याचे प्रमाणपत्रही महापालिकेने दिलेले आहे. त्यामुळे एका बाजूला प्रशासनच शहर फेरीवाला समितीत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने नोटिसा बजावित असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.\nपुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहर फेरीवाला धोरणांतर्गत अनधिकृतपणे गॅस सिलिंडर तसेच रॉकेल आणि स्फोटक पदार्थ वापरणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अतिक्रमण विभागाकडून चक्‍क भाजी, कपडे विक्रेते तसेच पानपट्टी चालकांनाही या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे तातडीने या नोटिसा मागे घेऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायतीने केली आहे. दी स्ट्रीट व्हेंडर ऍक्‍ट 2014 नुसार, शहरात पथारीच्या ठिकाणी खाद्यपदार्थ शिजविण्यास बंदी आहे. तसेच, पथारीच्या ठिकाणी गॅस, रॉकेल तसेच स्फोटक पदार्थ ठेवण्यासही मनाई आहे. या नियमाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून तब्बल पाच वर्षांनंतर सुरू करण्यात आली असून त्यानुसार या कायद्यांतर्गत शहरात अधिकृत नोंदणी असलेल्या 21 हजार पथारी व्यावसायिकांना सरसकट या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.\nधक्‍कादायक बाब म्हणजे अनेक पथारी व्यावसायिक हे भाजीपाला, कपडे, पट्टे, पानपट्टी, तसेच खेळणी विक्री करणारे आहेत. त्यांच्या व्यवसायात कोठेही या वस्तूंचा समावेश नसताना त्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, का��वाईचा इशारा देण्यात आला आहे. ही बाब पूर्णत: चुकीची असून प्रशासन सर्व पथारी व्यावसायिकांना एकाच घटकात मोजत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने बैठक घेऊन नोटीस मागे घेतल्या जाव्यात, अशी मागणी शहर फेरीवाला समितीचे सदस्य बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nरिया चक्रवर्तीचाही बायोपिक करण्यास निर्माते उत्सुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/maharashtra/page/69/", "date_download": "2020-09-30T07:58:47Z", "digest": "sha1:FDXWC57YPZMZKVN7C3LJ5WJ5VIQAX5WG", "length": 8260, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about maharashtra | Page 69, Maharashtra | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nऊस उत्पादकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप...\nऊस आंदोलनाने पश्चिम महाराष्ट्र पेटला...\nबीड येथे २२ व २३ डिसेंबरला अकरावे विद्रोही साहित्य...\nजय महेश कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न- थावरे...\nनांदेडात साडेसात लाखांची लूट...\nकाष्टी ग्रामपंचायतीत १५४ अर्ज दाखल...\nमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सात नवीन गाडय़ांचा प्रस्ताव सादर...\n‘कृष्णा’ कारखान्याचा ३०० रुपये दुसरा हप्ता – मोहिते...\nसोलापूर पालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर टनभर कचरा टाकला...\nऊसदरासाठी आजऱ्यात शिवसेनेचे आंदोलन...\nदिवाळीच्या खरेदीमुळे गर्दीने फुलल्या बाजारपेठा...\nपु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत नाशिक विभागात ‘चामखीळ’ प्रथम...\nसेनेच्या विजयास रिपाइं व पर्यटन विकास आघाडीचा हातभार...\nमहापालिकेत १९८५ च्या नियमानुसार पदोन्नतीची मागणी...\n‘उद्योगांमध्ये महाराष्ट्र अग्रेसरच, आता स्पर्धा जगाशी’...\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आल�� नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nधोका टळलेला नाही...हिवाळ्यात करोना संकट अधिक गडद होण्याची चिन्हं; तज्ज्ञांचं आवाहनX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbharpan-aani-kes", "date_download": "2020-09-30T08:26:33Z", "digest": "sha1:E252HHCDKAOFBKIK6LH4APKY3GAIGRLV", "length": 11900, "nlines": 253, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भारपणातील केसांची अवस्था . . . - Tinystep", "raw_content": "\nगर्भारपणातील केसांची अवस्था . . .\nगर्भावस्थेत असताना हार्मोन्स बदलामुळे काही समस्या व दुखणी येतात. आणि शरीरात अनेक परिवर्तन येत असतात. बऱ्याच समस्यांबद्धल ह्या अगोदर लिहले गेले त्यात केस गळण्याच्या समस्येवर लिहले गेले. पण केस नेमके कोणत्या कारणामुळे गळतात. एकदम अचानक गरोदरपणातच कसे काय केस गळायला लागतात असे प्रश्न गरोदर स्त्रीला पडतात. आणि ह्यात केस गळून कमी होतात असे नाही तर काही स्त्रियांचे केस जास्तच वाढायला लागतात. तर असे का होते ह्याविषयी माहिती ह्या ब्लॉग/ लेखात आहे. तुमचे केसांची सौंदर्य तसेच राहील फक्त थोडा कालावधीपर्यंत तुम्हाला समस्या राहील.\n१) केस गळण्यामागचे विज्ञान\nआपल्या केसांचे ती टप्पे असतात. ते म्हणजे एनजेन, कैटाजन, आणि टेलोजेन असे आहेत.\n१. एनजेनच्या टप्प्यात केस विकसित व्हायला लागतात. ह्या टप्प्यात हेयर फॉलिकल्स च्या मध्ये सतत विभाजन होत असते. आणि हे लगभग २ ते ६ वर्षापर्यँत असेच राहते.\n२. टेलोजेन आणि एनेजेन च्या टप्प्यात कैटाजन चे संक्रमण सुरु होऊन जाते.\n३. टेलोजेन ला आरामाचा टप्पा म्हटला जातो आणि एनजेन ला वृद्धीचा टप्पा मानतात.\n४. लगभग ३ टक्के आपले केस राशी ह्या कैटाजनमध्ये वाढत असतात. त्यामुळे केस वाढणे बंद होऊन जाते. आणि नंतर टेलोजेन ज्याला आरामाचा टप्पा म्हणतात त्यामध्ये ५ ते १० टक्के केश राशी उरते. आणि ह्याच टप्प्यात खूप केस गळायला लागतात.\n५. प्रतिदिवस २५ ते ५० केस ह्याचप्रकारे गळत असतात. आणि हा क्रम काही दिवस चालतो.\nआता गरोदरपणात नेमके काय घडते. अचानक केस खूप गळतात किंवा वाढायला लागतात कारण ह्या वेळेत तुमच्या शरीरातील हार्मोन्स खूप वेगाने उत्पन्न होतात. प्रोजेस्टेरॉन आणि इस्टोरोजेन हार्मोन्सचा पुरच आलाय असे वाटते. तुमचे जेही केस हार्मोनच्या दरम्यान गळत असतात त्याला इस्ट्रोजेन हार्मोन्स केस तुटण्यापासून वाचवतो म्हणजे ते केस कैटाजनमध्येच राहतात म्हणून केस कमी गळतात. आणि जर ती केस टेलोजेन टप्प्यात गेली तर ती तुटायला लागतात.\n३) केसांच्या देखभालीसाठी संतुलन\nबाळाला जन्म दिल्यावर ५ महिन्यात आईच्या केस राशी त्यावेळी कैटाजन मध्ये असतील तर त्या टेलोजेन मध्ये येतात म्हणून केस खूप गळण्याचा अनुभव मिळतो. आणि केस गर्भावस्थेच्या अगोदर सारखे व्हायला वेळ लागतो. पण ते नेहमीसारखे दाट होतात. पण थोडा कालावधी लागतो.\n४) ह्यावर काय उपाय करता येईल\nआणि जर तुम्हाला ह्या केस तुटण्यावर उपाय करायचा असेल तर गरोदरपणात व नंतरही तुम्हाला आहार व्हिटॅमिनयुक्त आणि खूप खनिज पदार्थ असलेला घ्यावा लागेल. आणि खूप केसांना हेयर ड्रायर सारखे साधने वापरू नका.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-sindhudurg/2017/devgad", "date_download": "2020-09-30T09:59:53Z", "digest": "sha1:H2Q57MPPM7J3ZYOYCHNUDJJ2SX7HTTAE", "length": 2616, "nlines": 38, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Devgad 2017 - 18 | रेडि रेकनर सिंधुदुर्ग २०१७ - १८", "raw_content": "\nमूल्य दर २०१७ - १८\nदेवगड २०१७ - १८\nदेवगड तालुक्यात आपले स्वागत आहे.\nतालुका : देवगड वार्षिक मूल्य दर तक्ता\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत���र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0charcha-advt-rohit-erande-marathi-article-1815", "date_download": "2020-09-30T10:18:59Z", "digest": "sha1:53PSJBFMUO4YEIRPONPRH4HISBQ3IBJG", "length": 15952, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Charcha Advt. Rohit Erande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 17 जुलै 2018\nहल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य विमा असणे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खासगी व्यवसाय - नोकरी करणाऱ्यांना स्वतःचे वैद्यकीय विमा कवच घ्यावे लागते. मात्र केंद्र सरकारतर्फे ‘केंद्र सरकार आरोग्य सुविधा‘ (C. G.H .S.) अंतर्गत गेले. ६० वर्षांहून अधिक काळ आजी-माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो. याची व्याप्ती प्रचंड आहे. या सुविधेअंतर्गत सी.जी. एच. एस कार्ड धारकांना सरकारतर्फे मान्यताप्राप्त हॉस्पिटल्समध्येच उपचार घेणे अनिवार्य असते आणि तेथील खर्चाचा भार सरकारतर्फे नियमानुसार उचलला जातो. मात्र एखाद्या कार्डधारक कर्मचाऱ्याने केवळ सी.जी. एच. एस. हॉस्पिटल यादी व्यतिरिक्त दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले म्हणून त्याचा उपचारांचा खर्च फेटाळता येईल का असा प्रश्न नुकताच सर्वोच्च न्यायालयापुढे शिवकांत झा विरुद्ध भारत सरकार (रिट पिटिशन (सिव्हिल ) क्र ६९४ /२०१५) या याचिकेच्या निमित्ताने उपस्थित झाला. (निकाल तारीख१३ /४/२०१८) याचिकाकर्ते शिवकांत झा ७० वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने घटनेच्या कलम ३२ अन्वये थेट सर्वोच्च न्यायालयातच दाद मागून अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बिकट वाट सोपी करून ठेवली आहे. २०१३ च्या सुमारास दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्टस हॉस्पिटल येथे हृदय रोगाच्या उपचारासाठी झा यांना तातडीने ॲडमिट व्हावे लागते आणि तिथे त्यांना (सी.आर.टी.डी ) पेसमेकर बसवला जातो आणि त्या सर्व उपचारांचे सुमारे १० लाख रुपयांचे बिल होते. नंतर काही दिवसांनी मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल येथे पक्षाघात आणि लकवा याच्या उपचारासाठी त्यांना परत ॲडमिट व्हावे लागते आणि त्याचे सुमारे ४ लाख रुपयांचे बिल होते. अशा एकूण सुमारे १४ लाख रुपयांच्या बिलांचा परतावा मिळावा म्हणून सी.जी. एच. एस. समितीकडे सर्व बिल्स दाखल केली जातात. मात्र एकतर पेसमेकर बसवायचीच काही गरज नव्हती, तसेच याचिकाकर्त्याने फोर्टिस हॉस्पिटल या सी.जी.एच.एस. मान्यताप्राप्त नसलेल्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी उपचार घेतले आणि तेथील उपचारांचे दर हे सी.जी. एच. एस. मान्यताप्राप्त दरांपेक्षा खूपच जास्त आहेत, या कारणास्तव सी.जी. एच. एस. कमिटीने १४ लाखांच्या क्‍लेम मधील केवळ ६ लाख रुपयांचा क्‍लेमच मान्य केला. त्यामुळे उरलेली रक्कम त्यांना स्वतःच्या खिशातून भरावी लागली.\nसी.जी.एच. एस कमिटीकडून देखील योग्य ती उत्तरे न मिळाल्याने व्यथित होऊन याचिकाकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयातच दाद मागितली आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील याचिकाकर्त्याला मोठा दिलासा दिला. सी.जी. एच. एस स्कीम ही काही नियमांवर चालते आणि याचिकाकर्त्याची मागणी मान्य केल्यास या पुढे क्‍लेम्स मान्य करणेच अवघड होऊन बसेल, असे प्रतिपादन सरकारतर्फे करण्यात आले. सर्वांचा युक्तिवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले, की केंद्रीय कर्मचाऱ्याला नोकरीमध्ये आणि निवृत्तीनंतर देखील वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि या अधिकारावर कुठल्याही प्रकारे बंधने आणता येणार नाहीत. पेशंटसाठीची उपचार पद्धती ठरविण्याचा अधिकार हा केवळ तज्ज्ञ डॉक्‍टरांनाच असतो आणि पेशंट किंवा त्यांच्या नातेवाइकांना या बाबतीत काहीच ठरविता येत नाही. तांत्रिक कारणांनी क्‍लेम फेटाळणे हे पूर्णपणे चुकीचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहे, असे सर्वोच्च न्यायालायने नमूद केले. क्‍लेम मान्य करताना संबंधित कमिटीने पेशंटने खरच उपचार घेतलेत, की नाही आणि त्या संबधीची अधिकृत कागदपत्रे जोडलीत की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. मात्र एकदा का ही खात्री पटली, की कुठल्याही तांत्रिक कारणांवरून असा क्‍लेम फेटाळणे हे संबंधित अधिकाऱ्यांचे असंवेदनशील वर्तन आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालय��ने पुढे केली. खासगी हॉस्पिटलमध्ये अवाच्या सवा दर आकारले जातात आणि सी.जी. एच. एस. मधील दर हे सरकारी परिपत्रकाप्रमाणे असतात हा सरकारचा युक्तिवाद असला तरी मानवी प्राणापेक्षा दुसरे मोठे काही नाही आणि सरकारी नियमदेखील त्याच्या आडवे येऊ शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले, आणि याचिकाकर्ते झा यांना उरलेली सर्व रक्कम देण्यास सांगितले.\nपुढे जाऊन निवृत्तिवेतन धारकांच्या बाबतीतील क्‍लेम्सचा विना विलंब आणि सहजपणे निपटारा व्हावा यासाठी सर्वोच न्यायालयाने सचिवांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष कमिटी नेमण्याचीही आदेश दिले. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे दाखल केल्यानंतर त्यांच्या क्‍लेम्सवर १ महिन्यांच्या आत निर्णय घेऊन पैसे द्यायची व्यवस्था करावी, असा दूरगामी परिणाम करणारा आदेश न्यायमूर्ती आर. के. अगरवाल आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने दिला. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे यात शंकाच नाही. ह्याचा लाभ आज लाखो सी.जी. एच. एस कार्ड धारकांना होणार आहे. सेवेत असताना एकवेळ ठीक आहे, पण केवळ पेन्शन वर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संपूर्ण निर्णयाचा खूपच लाभ होणार आहे. तसेच जर एखाद्यावेळेला सी.जी.एच. एस. प्रणीत हॉस्पिटलमध्ये एखादा उपचार होणे शक्‍य नसेल किंवा तशी सुविधा नसेल, तर अशावेळी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी देखील वरील निकालाचा उपयोग होऊ शकतो. आता या निकालामुळे सरकारला देखील त्यांच्या नियमावलीमध्ये योग्य ते बदल निश्‍चितच करेल. त्यामुळे संबंधित लाभार्थींनी सदरील विभागाकडे जरूर चौकशी करावी. त्याचबरोबर प्रत्येक केसची पार्श्वभूमी वेगळी असते हेही लक्षात ठेवावे.\nआरोग्य व्यवसाय सरकार सर्वोच्च न्यायालय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-iravati-barsode-marathi-article-4258", "date_download": "2020-09-30T08:55:45Z", "digest": "sha1:Q3K2YGIIWR4YZ7WCPCDZ5YNRTLRLHIBS", "length": 28626, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Iravati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 6 जुलै 2020\nसंवादाच्या आधुनिक माध्यमांमध्ये सर्वदूर वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे ईमोजी. अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे गेल्या दशकामध्ये ईमोजीचा विकास झाला आहे. ईमोजी म्हणजे आधुनिक चित्रलिपीच... सगळ्यांना समजेल, उमजेल अशी आणि शब्दांची जागा घेणारी\nचित्रलिपी हे संवादाचे फार प्राचीन साधन आहे. नंतर माणूस भाषा वापरायला शिकला. लिपी विकसित झाल्या आणि माणूस शब्द, वाक्यांच्या मदतीने संवाद साधू लागला. कोसाकोसावर भाषेमध्ये बदल होत गेले. पण आता इंटरनेटच्या जगात पुन्हा एका ‘युनिव्हर्सल’ भाषेत माणूस बोलू लागला आहे. ती भाषा म्हणजे आधुनिक चित्रलिपीच आहे. आता आपण त्यांना ‘ईमोजी’ म्हणतो.\nसध्याच्या जगात संवादासाठी इंटरनेट हे खूप महत्त्वाचे माध्यम झाले आहे. व्हिडिओ, ऑडिओ कॉल्सबरोबरच विविध मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेजेसही मोठ्या प्रमाणात एकमेकांना पाठवले जातात. टेक्स्ट मेसेजेसमध्ये ईमोजी अजिबात न वापरणारा मनुष्य विरळाच. साधे हाय म्हणायचे झाले, तरी Hi एवढी दोन अक्षरे टाइप करण्याऐवजी हा ईमोजी आपण वापरतो. एखाद्या विनोदावर हसायचे असले, की पूर्वी Hahaha असे उत्तर दिले जायचे (विनोद किती उत्तम आहे यावर ha कितीवेळा लिहायचे हे ठरणार), पण आता smiling किंवा grinning ईमोजी टाकला, की झाले. त्यातही विनोदाच्या दर्ज्यावर कुठला ईमोजी वापरायचा याची स्केल ठरते. सुमार असेल, पण रिप्लाय तर करायलाच हवा असे असेल, तर विनोद चांगला असेल तर आणि खूपच भारी असेल, एवढा की हसूनहसून मी गडाबडा लोळते आहे, असे सांगायचे असेल तर खूप जास्तच हसायला आले तर याच ईमोजीची संख्या वाढते. हीच गोष्ट इतर भावभावनांचीही. राग येणे, वाईट वाटणे, रडू येणे, आश्चर्य वाटणे, बरे न वाटणे इथपासून थंडी वाजणे, गरम होणे, अगदी उलटी येण्यापर्यंत प्रत्येक भाव हल्ली ईमोजीतून व्यक्त होतो.\nआता I love you च्या ऐवजी आणि LOL (Laugh out loud) च्या ऐवजी वापरले की काम झाले. सांगू नकोस कोणाला म्हणताना पुढे जोडले, की भावना पटकन पोचतात. वाढदिवसाला शुभेच्छा देताना हा केक नाही, असे होतच नाही. पुढे कोणाला सभ्यपणे शिव्या घालून राग व्यक्त करायचा असेल तर (पु.ल. म्हणतात तशा फुल्या फुल्या फुल्या...) कोरोनाच्या आधीच आलेला हा मास्कवाला ईमोजीही हल्ली भरपूर वापरला जातो. नुसते हास्य दाखवणारे १३ ईमोजी आहेत, यात डोळे मारून हसणारे धरलेले नाहीत. ‘सॅड फेसवाले’ही असेच १३-१४ ईमोजी आहेत. वर्क ईमोजीमध्ये शेफ, डिटेक्टिव्हपासून ॲस्ट्रॉनॉटपर्यंत अनेक व्यवसाय आहेत. स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी करणारे ईमोजी आहेत. काल्पनिक कॅरॅक्टर्सही किती असावीत... जादुगार, एल्फ, व्हँपायर, झाँबी, जादूई दिव्यातून बाहेर आलेला/ली जिनी, मर्मेड, परी. हेअरकट, हेड मसाज, स्पा यांसारख्या पर्सनल केअरसारख्या गोष्टीही फक्त एका ईमोजीने शेअर करता येतात. ड्रॅगनपासून डायनासॉर आणि पाळीव कुत्रा, मांजरापासून डुकरापर्यंत सर्व पाळीव व जंगली प्राणी, पक्षी, कीडे, सरपटणारे प्राणी, मासे, झाडे, फुले, इंद्रधनुष्य, ढग, पाऊस, स्नो फ्लेक, सूर्य, चंद्र, वीज असे सगळे ईमोजी आहेत. भाज्या आहेत, नूडल्स आहेत, फ्रेंच फ्राईजही आहेत; अन्नपदार्थांबरोबर पेयांमध्येही भरपूर व्हरायटी आहे... दुधापासून मधापर्यंत आणि कॉफीपासून मार्टिनीपर्यंत सर्व काही. तीन हजारांहून अधिक ईमोजी आहेत, त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करायचा म्हणजे कठीणच होईल.\nपण काही काही इमोजींचा कोण कशासाठी वापर करत असेल ते मला कळत नाही. उदा. कोळ्याचे जाळे (हॅलोविनच्या शुभेच्छा देण्यासाठी पाश्चिमात्य लोक याचा वापर करत असावेत), नट-बोल्ट, सेफ्टी पिन, शवपेटी.. अशी बरीच उदाहरणे देता येतील.\nईमोजी हे आधी ईमोटिकॉन होते, पण ईमोजी आणि ईमोटिकॉन या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. ईमोजीच्या आधी ईमोटिकॉन आले. एखादी भावना दर्शविण्यासाठी विरामचिन्हे, अक्षरे आणि आकड्यांचा वापर केला तर तो ईमोटिकॉन होतो. ईमोशलन आयकॉन यापासून ईमोटिकॉन हा शब्द तयार झाला आहे. स्मार्टफोन्सची लाट येण्याआधी समोरच्याला एक स्माइल पाठवण्यासाठी :) याचा वापर केल्याचे तुम्हाला आठवत असेल. तेव्हा हा ईमोटिकॉन मान वाकडी करून पाहावा लागत असे. नापसंती दाखवण्यासाठी :( हा फ्राउनिंग फेस वापरला जायचा. तर, वेडावण्यासाठी जीभ बाहेर काढायची तर :P वापरले जायचे.\nईमोजी (emoji) हा मूळ जपानी अक्षरांपासून तयार झालेला शब्द आहे. e म्हणजे picture आणि moji म्हणजे character. ईमोजीचा शोध शिगेटाका कुरिटा यांनी १९९९ मध्ये लावला. मूळ ईमोजी फक्त जपानी ग्राहकांसाठी तयार करण्यात आले होते. ते मांगा आर्ट आणि कांजी कॅरॅक्टर्सवरून तयार करण्यात आले. जपानी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी २००७ मध्ये पहिल्या आयफोनमध्ये ईमोजी कीबोर्ड समाविष्ट केला होता. यामध्ये १७६ ईमोजी होते, जे सध्या न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पर्मनंट कलेक्शनमध्ये ���ेवले आहेत. सुरुवातीला ईमोजी डोकोमो, केडीडीआय, सॉफ्टबँक या जपानी फोन्समध्येच उपलब्ध होते. नंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसारख्या पाश्चिमात्य कंपन्यांनीही ईमोजीचा वापर करायला सुरुवात केली. लवकरच ईमोजी जगात सगळीकडे अतिशय लोकप्रिय झाले. १७ जुलैला जागतिक ईमोजी दिनही साजरा केला जातो.\nआता सर्वच मेसेंजिंग अॅप्समध्ये ईमोजी वापरले जातात. प्रत्येक टेक कंपनीची स्टाइल थोडी वेगवेगळी असते, म्हणजे ‘ग्रिनिंग फेस’चा ईमोजी फेसबुकसाठी वापरताना वेगळा दिसतो, व्हॉट्सॲपसाठी वेगळा दिसतो, आयफोनवर वेगळा दिसतो आणि अँड्रॉईड फोनवर वेगळा दिसतो. ईमोजी हा काँप्युटरच्या दृष्टीने फक्त एक कॅरॅक्टर असतो, पण त्याचा वापर जगातील असंख्य लोक भावना व्यक्त करण्यासाठी करतात.\nकाँप्युटर हाताळणाऱ्या प्रत्येकाने युनिकोड हा शब्द ऐकलेला असेलच. युनिकोडला युनिव्हर्सल एनकोडिंग सिस्टीम म्हणता येईल. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर (मोबाइल्स, काँप्युटर्स इ.) टेक्स्ट सारखाच दिसतो, तो युनिकोडमुळेच. हेच ईमोजीच्या बाबतीतही लागू होते.\nयुनिकोड कॉन्सोर्टियम (Unicode Consortium) ही अशी संस्था आहे, जी जगातील सर्व काँप्युटर्स, मोबाइल यांच्यासाठी टेक्स्ट स्टँर्डड्स ठरवते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा सर्वांत जास्त वापरला जाणारा ईमोजी आहे. २०१० पासून युनिकोड नवीन ईमोजीचे प्रपोजल्स लोकांकडून स्वीकारते. तुमच्याकडे ईमोजीसाठी संकल्पना असेल, तर तुम्हीही ती युनिकोडकडे पाठवू शकता. पण ते वाटते तितके सोपे नाही. तुम्हाला हा ईमोजी का तयार व्हायला हवा याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, तसेच तो कसा दिसू शकेल हेही सांगावे लागते. युनिकोड कॉन्सोर्टियमच्या ईमोजी सबकमिटीला हे पटले तर त्याचा ईमोजी तयार होऊ शकतो.\nईमोजीचा वापर आता सर्वदूर पसरला आहे. व्हॉट्सॲप मेसेजेससह सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ईमोजी आढळतो. २०१४ मध्ये अमेरिकेच्या व्हाइट हाउसच्या आर्थिक संकल्पामध्ये ईमोजीचा वापर करण्यात आला होता आणि त्याची माध्यमांनीही दखल घेतली होती. २०१२ आणि २०१३ मध्ये ईमोजीचा वापर इतका वाढला, की २०१३ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ईमोजी हा शब्द अधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला. एवढेच नव्हे, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०१५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ होता. हो या ‘फेस विथ टीअर्स ऑफ जॉय’ या ईमोजीला शब्दाचा मान देण्यात आला होता. कारण २०१५ मध्ये हा सर्वाधिक वापरलेला ईमोजी होता. अजूनही हाच ईमोजी सर्वाधिक वापरला जातो.\nईमोजी कीबोर्ड पाहिला, तर त्यामध्ये लिंग, वर्ण, सांस्कृतिक समानता राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण सुरुवातीला असे नव्हते. जसजशी ईमोजीची संख्या वाढायला लागली, तसे सगळी प्रोफेशन्स तर आहेत, पण ते सगळे पुरुषच का आहेत, सगळे माणूस सदृश ईमोजी गौरवर्णीच का आहेत, कुटुंबाच्या ईमोजीमध्ये समलिंगी जोडपे का नाही, छोट्या देशांचे झेंडे का नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. २०१५ मध्ये माणूस सदृश ईमोजीमध्ये सहा वर्ण समाविष्ट करण्यात आले.. आणि तिथून पुढे ईमोजीमध्ये सर्व धर्म, संस्कृती, लैंगिकता यांच्यामध्ये समानता दिसू लागली. प्रत्येक प्रोफेशन, स्पोर्ट्स अक्टिव्हिटी ईमोजीमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही ईमोजी आहेत, अगदी मिसेस सांताक्लॉजही आहे. कुटुंबामध्येही गे, लेस्बियन जोडपी आणि सिंगल पॅरेंट्सही दिसतात. हिजाब आणि पगडी घातलेलेही ईमोजी आहेत.\nया तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये जग झपाट्याने बदलते आहे. व्हर्च्युअल जगात आपण अधिकाधिक गुरफटत आहोत. शब्दांपेक्षा ईमोजीतून व्यक्त होणे जास्त सोपे आणि प्रभावी आहे असे आपल्याला वाटते. डॉ. विद्याधर बापट म्हणतात, त्याप्रमाणे खरेच ही सोयही आहे आणि पळवाटही...\nभावना प्रखरतेने व्यक्त करण्यासाठी आणि सुरक्षित भावना व्यक्त करण्यासाठी ईमोजीचा वापर होतो. शब्दांचा वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो किंवा वाक्याची रचना चुकली, तर वेगळा अर्थ निघू शकतो. समोरचा कसा वाचेल, कसा अर्थ घेईल हे आपण सांगू शकत नाही. अशा वेळी ईमोजी नेमक्या भावना पोचवतो. तिथे एक्सप्लनेशची गरज नसते.\nसमोरच्याला बरे वाटावे म्हणून ईमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली जाते. तुम्ही सहमत नसाल तरी अंगठा रिप्लाय दिला की काम होते. माझ्या मते, मूल्ये आणि शिष्टाचार म्हणून यांचा वापर होतो. ईमोजी ही व्यक्त होण्याची सोयही आहे आणि कडवटपणा वाढू नये म्हणून भावना दडवण्यासाठीची पळवाटही आहे. भावना तीव्रतेने प्रकट करायची असेल, तर तो ईमोजी अधिक वेळा वापरला जातो. ईमोजी हा कोड आहे आणि तो शब्दांची जागा घेतो. आय लव्ह यूच्या जागी वापरतात. पण खरेच मनापासून तसे वाटत असेल तर शब्द वापरून स्पष्ट बोलावे.\n-डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियो���न तज्ज्ञ\nईमोजी वापरले की शब्दांची गरज पडत नाही. जे सांगायचे आहे, ते ईमोजी जास्त प्रभावीपणे सांगतात. वेळ वाचतो, ऊर्जा वाचते. ईमोजी शब्दांपेक्षा जास्त लाइव्हली असतात. शब्दांना ईमोजीची साथ असेल, तर खूप परिणामकारक होतात. ते वापरताना मजा येते आणि आनंदही मिळतो.\n-डॉ. उषा मराठे, ज्येष्ठ नागरिक\nमी व्हॉट्सॲप, टेलिग्राम दोन्ही ठिकाणी ईमोजी वापरतो, पण जे नेहमीचे ईमोजी आहेत तेच वापरतो, म्हणजे उदा. हाय करणारा मुलगा, स्मायली फेसेस, थंब्ज अप वगैरे. टेलिग्राममध्येही खूप ऑप्शन्स आहेत. कधीकधी असे होते, की नेमका शब्द सापडत नाही. पण मग त्यावेळी ईमोजीमुळे नेमक्या भावना समोरच्यापर्यंत पोचतात. मी शिक्षक आहे. पालकांशी बोलताना कधीकधी नुसते टेक्स्ट उद्धट वाटेल की काय असे वाटते. मग ईमोजीचा वापर करतो. उदा. एका मुलीच्या पालकांनी उत्तरपत्रिका मेल केल्याचा मेसेज केला, पण मला काही मेल मिळाला नव्हता. तुमचा मेल मिळालेला नाही, असे थेट सांगण्याऐवजी मी आणि can you please check असा मेसेज केला. यामुळे पालकही व्यवस्थित बोलतात. एखादी भावना जास्त तीव्रतेने प्रकट करायची असेल तर एक ईमोजी अनेकवेळा वापरून मेसेज केला\nजातो, जसे की, खूप हसायचे असेल तर हे आता आउट ऑफ हॅबिट होतेच.\n-डॉ. प्रणव जोशीराव, प्राध्यापक\nमी ईमोजी भरपूर वापरते आणि सगळ्या भावनांचे ईमोजी वापरते, राग, हसू, रडू... ईमोजी वापरले की समोरच्याला मला काय म्हणायचे आहे, हे व्यवस्थित कळते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ईमोजी वापरून व्यक्त होते. मित्रमंडळींमध्ये चॅटिंग करताना उपहासात्मक प्रतिक्रिया देण्यासाठीसुद्धा ईमोजी वापरतो. उदा. अगदीच बंडल विनोद असेल, अजिबातच हसायला येत नसेल, तरीसुद्धा मुद्दाम हसणारा ईमोजी वापरतो. आमचे कॉलेजचे व्हॉट्सअॅप ग्रुप्स आहेत. तिथे मोठ्या लोकांबरोबर, शिक्षक-पालकांबरोबर बोलताना मात्र ईमोजी नाही वापरत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/864/39367", "date_download": "2020-09-30T09:24:45Z", "digest": "sha1:NMHB3KPCFQZPZLJCQZUAOMWASGLZEI2I", "length": 5821, "nlines": 98, "source_domain": "bhutkatha.com", "title": "भारतातील भुताटकी��ी ठिकाणे. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nठाण्याची वृंदावन सोसायटी. इथे एक जागा आहे जिथे रात्रीचे जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. लोकांच्या सांगण्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने वृंदावन सोसायटीच्या गच्चीवरून उडीमारून आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या व्यक्तीचे भूत इथे आपल्या अस्तित्वाची जाणीव लोकांना करून देत असते. काही दिवसांपूर्वी सोसायटीत रात्रीची फेरी मारताना सिक्युरिटी गार्डला कोणीतरी हवेतातच जोराने थप्पड मारली. ती एवढ्या जोराने की तो खालीच पडला. अशा अनेक घटना इथे घडलेल्या आहेत.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nबृज राज भवन (कोटा)\nडॉ हिल्स (पश्चिम बंगाल)\nBooks related to भारतातील भुताटकीची ठिकाणे\nअनिल उदावंत यांचे लेख\nश्री अनिल उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक सावेडी, अहमदनगर संपर्क : ९७६६६६८२९५\nसंत नरहरी सोनार रचीत गीते\nशिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education\nRTE कायदा हा हिंदू विरोधी असून त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे.\nसेना महाराज रचीत गीते\nसहज सुचलं म्हणून लिहिलं... बाकी काही नाही... वाचा आणि आनंद घ्या\nसुंदर जीवन जगण्यासाठी,आपली नाती आपणच जपायला हवी\nविक्रम आणि शशिकला यांच्यावर आधारित संगीत नाटक.\nमुलगी होणं सोपं नाही\nएका मुलाचा व आई तले सुंदर नाते वर्णन केले आहे.\nया लेखात मी आपणास जगातील पहिल्या लढाऊ पाणबुडीच्या इतिहासाबाबत सांगणार आहे...\nदबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/w/walt-disney/if-you-can-dream-it-you-can-do-it-walt-disney/", "date_download": "2020-09-30T09:09:33Z", "digest": "sha1:JBQYAZO6LNSETWKFVEFFEE4NVJWABWZ3", "length": 5239, "nlines": 59, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "जर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही साकार पण करू शकता. - वॉल्ट डिस्ने - कोडिया पेडिया", "raw_content": "\nजर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही साकार पण करू शकता. - वॉल्ट डिस्ने\nजर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही साकार पण करू शकता.\nआपल्या स्वप्नांच्या कोट्सवर विश्वास ठेवा\nस्वप्नांच्या कोट्सचा पाठलाग करत आहे\nजस्ट डू इट कोट्स\nमोठ्या स्वप्नांच्या बद्दलचे कोट\nस्वप्ने आणि ध्येय बद्दल उद्धृत\nयू कॅन डू इट कोट्स\nआपण जे काह��� कराल ते चांगले करा. - वॉल्ट डिस्ने\nआपण नेहमीच यशस्वी असाल किंवा नाही याचा फरक पडत नाही, परंतु जे महत्त्वाचे आहे ते प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहे…\nप्रारंभ करण्याचा मार्ग म्हणजे बोलणे सोडणे आणि करणे सुरू करणे. - वॉल्ट डिस्ने\nजास्त बोलणे आपल्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी कधीच घेऊन जाणार नाही. हे याशिवाय काहीही करणार नाही ...\nआमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतील, जर त्यांच्यात पाठपुरावा करण्याचे धैर्य असेल तर. - वॉल्ट डिस्ने\nआमची अर्धी स्वप्ने केवळ त्यांची पूर्तता होत नाहीत कारण आपण त्यांचा पाठपुरावा करणे थांबवले आहे. हे देणे महत्वाचे आहे ...\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T09:15:50Z", "digest": "sha1:MS2NTYCRNH3CSYHQWBMTIKACKOVTRSRB", "length": 19888, "nlines": 110, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "जाधव प्रियांका साठी सदस्य-योगदान - विकिस्रोत", "raw_content": "\nFor जाधव प्रियांका चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिस्रोतविकिस्रोत चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चासाहित्यिकसाहित्यिक चर्चापानपान चर्चाअनुक्रमणिकाअनुक्रमणिका चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा\n(नविनतम | सर्वात प्राचीन) पहा (नवे ५० | जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१३:५७, ३० सप्टेंबर २०२० फरक इति. +२२८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/337 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१३:४२, २९ सप्टेंबर २०२० फरक इति. +१३८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/335 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:५३, २३ सप्टेंबर २०२० फरक इति. +४६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/330 ‎ →‎म��द्रितशोधन सद्य\n१४:१८, २३ सप्टेंबर २०२० फरक इति. +१३८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/329 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:३२, १८ सप्टेंबर २०२० फरक इति. +३०८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/317 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:५६, १८ सप्टेंबर २०२० फरक इति. +४३‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/326 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:४७, १८ सप्टेंबर २०२० फरक इति. +१११‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/325 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:५६, १५ सप्टेंबर २०२० फरक इति. +१३२‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/324 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:३४, १५ सप्टेंबर २०२० फरक इति. +२९‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/323 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:१७, १५ सप्टेंबर २०२० फरक इति. +६२‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/322 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:४१, १५ सप्टेंबर २०२० फरक इति. +८३‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/321 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:३०, १५ सप्टेंबर २०२० फरक इति. +११‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/320 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१७:०८, १४ सप्टेंबर २०२० फरक इति. +१०‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/319 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:५६, १४ सप्टेंबर २०२० फरक इति. +७७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/318 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:५३, १४ सप्टेंबर २०२० फरक इति. +४८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/316 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:२५, १३ सप्टेंबर २०२० फरक इति. +३७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/315 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:३४, ११ सप्टेंबर २०२० फरक इति. +२८‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/314 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१२:५८, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +५२‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/313 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१२:३९, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +२१‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/312 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१२:०४, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +१०५‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/311 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:३६, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +१०६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/310 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:२५, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +२१‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/309 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:१९, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +८६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/308 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:१०, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +१०‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/307 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:०२, ३ सप्टेंबर २०२० फरक इति. +८१‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/306 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१२:४३, २ सप्टेंबर २०२० फरक इति. +२२९‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/305 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:४४, ३१ ऑगस्ट २०२० फरक इति. +३‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/304 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१७:०३, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +१०९‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/303 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:२८, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +४०‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/302 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:१८, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +३६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/301 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:४१, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +१२‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/300 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:०४, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +३७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/299 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:४०, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +५९‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/298 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:०७, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +१४६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/297 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१३:०५, ३० ऑगस्ट २���२० फरक इति. +३३‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/296 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१२:२४, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +४७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/295 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:४८, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +६७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/293 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:५८, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +७०‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/292 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:४३, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. +१५०‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/291 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१०:२०, ३० ऑगस्ट २०२० फरक इति. -७६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/289 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१७:०४, २४ ऑगस्ट २०२० फरक इति. +९६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/288 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:५४, २४ ऑगस्ट २०२० फरक इति. +२३‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/287 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:४६, २४ ऑगस्ट २०२० फरक इति. +२७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/286 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:२९, २४ ऑगस्ट २०२० फरक इति. +१३६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/285 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:१८, २४ ऑगस्ट २०२० फरक इति. +७७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/284 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१६:२४, २३ ऑगस्ट २०२० फरक इति. +१०५‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/283 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१५:४९, २३ ऑगस्ट २०२० फरक इति. +१८१‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/281 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:३८, २३ ऑगस्ट २०२० फरक इति. +७६‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/280 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n१४:०१, २३ ऑगस्ट २०२० फरक इति. +१४९‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/279 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n११:२९, २३ ऑगस्ट २०२० फरक इति. +९७‎ पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/277 ‎ →‎मुद्रितशोधन सद्य\n(नवि���तम | सर्वात प्राचीन) पहा (नवे ५० | जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-silk-directors-interact-growers-nishti-25239", "date_download": "2020-09-30T08:36:38Z", "digest": "sha1:RJPS37DKPDEBUH3RUYIIPSHWSKS3DH52", "length": 15854, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi silk directors interact with growers at Nishti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेशीम संचालकांनी साधला उत्पादकांशी संवाद\nरेशीम संचालकांनी साधला उत्पादकांशी संवाद\nशनिवार, 23 नोव्हेंबर 2019\nभंडारा : जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादक गाव असलेल्या निष्टी येथे रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी टसर रेशीम उत्पादनाशी निगडित अडचणींबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्या अडचणींच्या सोडवणुकीचे आश्‍वासन दिले.\nभंडारा : जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादक गाव असलेल्या निष्टी येथे रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी टसर रेशीम उत्पादनाशी निगडित अडचणींबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्या अडचणींच्या सोडवणुकीचे आश्‍वासन दिले.\nनिष्टी येथे नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत टसर रेशीमकोष उत्पादकांकरिता टसर कोष, टसर धागानिर्मिती ते कापडनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत निष्टी येथे एक एकर शासकीय जागा उपलब्ध झाली असून, तेथे टसर रेशीम मूलभूत सुविधा केंद्राचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाची पाहणीसुद्धा भाग्यश्री बानायत यांच्याकडून करण्यात आली. या वेळी टसर रेशीम अळीचे खाद्यवृक्ष अर्जुनचे वृक्षारोपण करण्यात आले.\nउपस्थित टसर रेशीमकोष उत्पादक लाभार्थ्यांशी संचालकांनी संवाद साधला. टसर कोष उत्पादक लाभार्थींच्या वनक्षेत्राविषयी अडचणी, अंडीपुंज दराचे अनुदान व रिलींग कोष दराबाबतचे सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे संचालकांनी सांगितले.\nनावीन्यपूर्ण योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात टसर कोषापासून धागानिर्मिती करावी आणि गावातच रोजगार उपलब्ध करावा, त्याकरिता रेशीम संचालनालय सहकार्य करेल, असे भाग्यश्री बानायत यांनी या वेळी सांगितले. टसर अंडीपुंज उत्पादक चंद्रकांत डहारे व वामन सदाशिव डहारे यांच्या अंडीपुंज निर्मितीगृह केंद्राला या वेळी भेट देण्यात आली. या वेळी रेशीम उपसंचालक डी. ए. हाके, आर. टी. जोगदंड, पी. जी. मदने, अनिलकुमार ढोले यांची या वेळी उपस्थिती होती.\nया वेळी नैसर्गिक टसर किट संगोपन कार्यक्रमाचे औपचारिक उद्‍घाटन निष्टी येथील नैसर्गिक ऐन वनक्षेत्रात रेशीम संचालकांच्या हस्ते करण्यात आले. २०१९-२० मध्ये भंडारा जिल्ह्यात ९० ते ९५ हजार अंडीपुंजाचे वाटप करून ३० ते ३५ लक्ष टसर कोषाचे उत्पादन करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रभारी रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी दिली.\nवनक्षेत्र रोजगार employment विकास\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/abhangdhara-ram-janmabhoomi-1085899/", "date_download": "2020-09-30T09:20:28Z", "digest": "sha1:5MSK6BGEK5BUAS2OF3JJ4GP667CD6FS3", "length": 16063, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "६०. राम-जन्म-भूमी! | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nगप्पांचा प्रवाह इतका वेगात होता की बाहेर संध्याकाळ कलू लागल्याचं जाणवलंही नव्हतं. ‘आत-बाहेर’ची चर्चा संपली तेव्हा बाहेर लक्ष गेलं\nगप्पांचा प्रवाह इतका वेगात होता की बाहेर संध्याकाळ कलू लागल्याचं जाणवलंही नव्हतं. ‘आत-बाहेर’ची चर्चा संपली तेव्हा बाहेर लक्ष गेलं\nमाई – आधीच सांगत्ये, रात्रीचा भोजनप्रसाद अर्धाच तास असतो. तेव्हा वेळेवर जायला हवं..\nअचलदादा – हो बाई हो..\nहृदयेंद्र – पण खरंच दादा, गरमागरम आमटी, भात ��णि कोरडी चटणी हा गोंदवल्याचा रात्रीचा भोजनप्रसाद इतका हलका वाटतो की नंतरही रात्री एवढंच खाण्याची सवय टिकून होती. नोकरीत रात्रपाळी सुरू झाली त्यानंतर मात्र ती तुटली..\nसर्वजण खाली उतरले. महाराजांचं घर, शेजघर, आईसाहेबांची खोली, मारुतीचं मंदिर, राममंदिर हा सारा परिसरही फिरून झाला. दादा आणि माई उद्याच पुण्याला जाणार होते. तिथे चारेक दिवस नातेवाईकांकडे राहून मग इंदूरला परतणार होते. तेव्हा आपल्याच गाडीतून पुण्यापर्यंत चलण्याचा प्रस्ताव कर्मेद्रनं मांडला आणि माईंनाही तो पसंत पडला. सकाळी गोशाळा आणि ध्यानमंदिर पहायचा बेत ठरला. रात्री आरती आणि भोजनप्रसादानंतर माई खोलीवर गेल्या. चौघा मित्रांसह दादा होते. जम९ल तेवढी चर्चा करायची आणि मग झोपायला खोलीवर परतायचं, असं दादांनी ठरवलं होतं. त्यानुसार गप्पा पुन्हा सुरू झाल्या.\nहृदयेंद्र – दादा, या महिन्यातच रामनवमी आहे आणि त्या दिवशी आपण उत्तर प्रदेशात गुरुजींकडे नाही की गोंदवल्यातही नाही, हे जाणवून वाईट वाटतंय बघा..\nअचलदादा – (हसत) अहो शरीरानं कुठंही असलात तरी मनानं गुरुचरण सोडायला कोण सांगतंय एकदा ते चरण हृदयात घट्ट असले की जिथे असाल तिथे गोंदवलं आहेच\nकर्मेद्र – पण दादा, मनातली एक उत्सुकता काही शमत नाही.. खरंच जिथे रामजन्मभूमी आहे, म्हणतात प्रभू रामाचा जन्म खरंच तिथेच झाला का हो (कर्मेद्रच्या या प्रश्नावर अचलानंद दादा आणि हृदयेंद्र एकदम स्मितहास्य करतात. त्यावर कर्मेद्र काहीशा त्राग्यानं विचारतो..) हसायला काय झालं (कर्मेद्रच्या या प्रश्नावर अचलानंद दादा आणि हृदयेंद्र एकदम स्मितहास्य करतात. त्यावर कर्मेद्र काहीशा त्राग्यानं विचारतो..) हसायला काय झालं अहो एवढा वाद चालतो, ‘मंदिर वही बनाएंगे’.. मग निदान तुमच्या सद्गुरुंसारख्या साक्षात्कारी सत्पुरुषांनीच याचं उत्तर द्यायला हवं.. तेच सांगू शकतील..\nहृदयेंद्र – म्हणूनच आम्हाला हसू आलं.. (कर्मेद्रच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे बघत) मागे एकानं हाच प्रश्न गुरुजींना केला होता. त्यावर गुरुजी म्हणाले, संपूर्ण अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे यात शंका नाही. संपूर्ण अयोध्याच रामजन्मभूमी आहे, पण अमुक विशिष्ट जागीच प्रभूचा जन्म झाला, हे छातीठोकपणे सांगायला काही आधार नाही..\nज्ञानेंद्र – मलाही पटतं हे.. आता अवघ्या चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी आपल��� जन्म झालाय. आपणही फारतर रुग्णालय कोणतं ते सांगतो, पण अमक्या खोलीत अमक्या कॉटवर झाला, हे सांगता येईल का जर पन्नास वर्षांपूर्वीच्या जन्माची ही कथा तर कित्येक हजारो वर्षांपूर्वीच्या जन्माची जागा काय सांगावी\nहृदयेंद्र – तेही जाऊ दे.. गुरुजींनी उलट विचारलं की रामाचा जन्म आधी झाला की रावणाचा\nकर्मेद्र – अर्थात रावणाचा..\nहृदयेंद्र – त्या माणसानंही हेच उत्तर दिलं. मग गुरुजी म्हणाले, आपल्या शरीरातही अहंकाररूपी रावणाचा जन्म झाला आहे ना\nहृदयेंद्र – मग कुशाग्र सद्बुद्धीरूपी कौशल्या आणि दहा इंद्रियरूपी दशरथ यांचं ऐक्य होईल तेव्हाच हृदय अभेद्य, अजेय अर्थात अयोध्या होईल या हृदयरूपी अयोध्येतच मग रामाचा जन्म होईल या हृदयरूपी अयोध्येतच मग रामाचा जन्म होईल खरी रामजन्मभूमी हीच आपल्या अंत:करणात जोवर राम जन्मत नाही तोवर अहंकाररूपी रावणाचा नाश नाही.. तोवर बाहेर कितीही रामजन्म साजरे करा, काही उपयोग नाही\nअचलदादा – आणि मला सांगा, या खऱ्या रामजन्मभूमीची कुणाला पर्वा तरी आहे का या खऱ्या रामजन्मासाठी कुणी व्याकुळ तरी आहे का या खऱ्या रामजन्मासाठी कुणी व्याकुळ तरी आहे का बाहेर कितीही तोडफोड कराल आणि सोन्याची मंदिरं उभाराल.. सोपं आहे ते.. पण अंत:करणातल्या अहंकारावर घाव घालाल का बाहेर कितीही तोडफोड कराल आणि सोन्याची मंदिरं उभाराल.. सोपं आहे ते.. पण अंत:करणातल्या अहंकारावर घाव घालाल का जेव्हा असा रामजन्म हृदयात होईल ना, तेव्हाच आत-बाहेरचं द्वंद्व उरणार नाही.. परमार्थमय प्रपंच हीच सकृतांची खरी जोडी प्रत्यक्ष जगण्यात येईल.. मग विठ्ठलाची आवड दूर का राहील\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n2 ५८. सकृतांची जोडी – २\n3 ५७. सुकृतांची जोडी – १\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1119378", "date_download": "2020-09-30T10:31:02Z", "digest": "sha1:Z7CBA2EZY3PUBNYZLHNJMUEVRKLSVJQG", "length": 2199, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:२३, ६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: rue:1505\n०७:५७, ७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:1505)\n०३:२३, ६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: rue:1505)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1286094", "date_download": "2020-09-30T08:54:04Z", "digest": "sha1:AD6DFBV4FHHSA2YALHM2DUJ3QJMOQCFK", "length": 2145, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१७, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n२१:१४, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n२१:१७, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCzeror (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1636752", "date_download": "2020-09-30T10:24:34Z", "digest": "sha1:AUEDWHOBM6OYK5EJQUUMWHAV32HKGLMS", "length": 3577, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन क���ा)\n\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:१३, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती\n३९७ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१४:०५, २३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१०:१३, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| संकेतस्थळ = [http://www.unix.org/ युनिक्स.ऑर्ग]\nयुनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. आज युनिक्स प्रणाली areया सिस्टिमवर splitएकाच intoवेळी variousअनेक branches,लोक developedवेगवेगळ्या overप्रकारची timeकामे byकरू AT&Tशकतात. asसंगणकाच्या wellप्रकारावर asकिंवा variousत्यातील commercialहार्डवेअरवर vendorsही andसिस्टीम non-profitअवलबून organizationsनसते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2020-09-30T09:47:28Z", "digest": "sha1:BXVIUADMRY2ADJ27UHBH6YD7DLEXXVLY", "length": 6940, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उर्वशी (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nकविता रंजिनी उर्फ उर्वशी ही एक दक्षिण भारतीय सिने-अभिनेत्री आहे. त्रिवेंद्रममध्ये जन्मलेल्या उर्वशीने आजवर अनेक मल्याळी, तामिळ, तेलुगु व कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिला आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण इत्यादी अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील उर्वशीचे पान (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री\nके. पी. ए. सी. ललिता (१९९०)\nसुदीप्त चक्रवर्ती आणि सोहिनी हलदार (१९९९)\nके. पी. ए. सी. ललिता (२०००)\nकोंकणा सेन शर्मा (२००६)\nलीशांगथेम तोन्थोईंगांबी देवी (२०११)\nडॉली आहलूवालिया आणी कल्पना (२०१२)\nअमृता सुभाष आणी ऐडा अल-काशिफ (२०१३)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१९ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिर���क्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/bank", "date_download": "2020-09-30T09:34:06Z", "digest": "sha1:IC4FM5IUZTZBOAESRCSXU3T75HKYPKHJ", "length": 4163, "nlines": 131, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "bank", "raw_content": "\nमोफत ‘यूपीआय’वर बँका उकळताहेत पैसे\nटाकळी ढोकेश्वर येथील बँकेतील डिमांड ड्राफ्टद्वारे 5 कोटींची फसवणूक\nभारतीय पोस्ट देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक होणार\nपीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा - सहकार मंत्री\nआता हाेम लाेन, कार लाेन स्वस्त\nनगर अर्बनचे कर्ज स्वस्त\nसुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागात बँक आपल्या दारी\nबँकेचा सायरन वाजल्याने उडाली खळबळ\nपोस्ट बँकेची ‘आधार एटीएम’ सेवा; कोणत्याही बँकेच्या खात्यातील पैसे काढण्याची पोस्ट कार्यालयात सुविधा\nचंद्रापूरच्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nबँकेतून पैसे काढण्यास विरोध केल्याने मॅनेजरला शिवीगाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/customer-mixed-response-for-gold-purcahse-on-akshaya-tritiya-1236715/", "date_download": "2020-09-30T08:36:45Z", "digest": "sha1:6HD5IIMBOHBA5LC7226LKWLW7BGMS2N4", "length": 15647, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अक्षय्य’ खरेदीसाठी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\n‘अक्षय्य’ खरेदीसाठी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद\n‘अक्षय्य’ खरेदीसाठी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद\nया दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते.\nअक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी झालेली गर्दी.\nसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचा योग साधण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे बाजारपेठ फुलल्याचे पाहावयास मिळाले. सराफ व्यावसायिकांच्या संपामुळे मागील काही मुहूर्त हुकले होते. त्याची कसर सोमवारी अनेकांनी सोन्याची खरेदी करीत भरून काढली. सोन्याच्या चढत्या दरामुळे ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची व्यावसायिकांची भावना होती. दुसरीकडे घर खरेदी, वाहन तसेच अन्य काही खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल होता. दरम्यान, अक्षय्यतृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांना या दिवशी आंबे खरेदी करताना काहीसा हात आखडता घ्यावा लागला. यामुळे उत्साहात फरक पडला नसला तरी खरेदीचे प्रमाण मात्र काहीसे कमी झाले.\nया दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा आजवरचा अनुभव. गेल्या काही महिन्यांपासून सराफ व्यावसायिकांचा संप आणि त्यातही दरात चढ-उतारांची शृंखला सुरू असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने-चांदी खरेदीला अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्राधान्य दिले. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे सराफ बाजार झळाळल्याचे पाहावयास मिळाले.\nसराफ व्यावसायिकांच्या संपामुळे दोन महिन्यांतील गुरुपुष्यामृत आणि गुढी पाडव्याचा मुहूर्त चुकल्याने अनेकांनी हा मुहूर्त साधला. सोन्याचा प्रति तोळे भाव ३० हजार ५० रुपयांवर गेल्यामुळे काहींचा हिरमोड झाला. यामुळे वनग्रॅम गोल्डसह अन्य काही पर्याय ग्राहकांनी स्वीकारले. आर. सी. बाफना, राजमल लखिचंद, महावीर ज्वेलर्स आडगावकर व टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिक रोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी व्यावसायिकांनी घडणावळीत सूट यासह काही खास सवलती दिल्या. खरेदीचे वातावरण असले तरी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.\nखरेदीचा मुहूर्त काहींनी वास्तू खरेदी तर काहींनी वास्तूसाठी गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करीत साधला. घरातील सजावटीसाठी लाकडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू या बाजारपेठेत उभारी आल्याचे दिसले. या दिवशी वाहन खरेदीतही चांगलाच उत्साह होता. या दिवशी बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली.\nदुसरीकडे, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे घागर पूजत नैवेद्य म्हणून आमरस आणि पुरणपोळीचा बेत आखला जातो. बाजारात हापूस, केसर, लालबाग असे काही मोजकेच प्रकार दाखल झाले आहेत. प्रतिकू��� हवामानामुळे यंदा बोटावर मोजता येतील इतकेच पर्याय शिल्लक राहिल्याने आणि त्याचा परिणाम भावावरही झाला. यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांना विचार करणे क्रमप्राप्त ठरले.\nहापूस, केसर अन् लालबाग या तीन प्रकारच्या आंब्यांवर हा सण साजरा करावा लागल्याचे पाहावयास मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे, आवक मुबलक नसल्याने आंब्याचा स्वाद चाखण्याकरिता खिसा खाली करण्याची तयारी ठेवणे भाग पडले. केसर व लालबागचा किमान दर ६० ते १०० रुपये तर हापूस आकारमानानुसार ३०० ते ५०० रुपये डझन होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसोनेखरेदीसाठी आज अक्षय्य उत्साह\n‘सोने विरुद्ध सेन्सेक्स’ द्वंद्व आणखीच तीव्र बनेल\nसुवर्णकन्या हिमा दासला मिळणार ‘हा’ बहुमान…\n पुणे विमानतळावर केसांच्या क्लिप्समध्ये सापडले १८ लाखांचे सोने\nसोनं खरेदीला ‘अच्छे दिन’; आयात शुल्क घटण्याची शक्यता\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 कौटुंबिक अत्याचाराच्या वाढत्या घटना कुटुंब व्यवस्थेसाठी चिंताजनक\n2 शिवसेना खासदार आणि भाजप आमदारात श्रेयाची लढाई\n3 मरकडेय गडावरील स्वच्छता मोहिमेत अर्धा टन कचरा संकलित\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/category/rachana/2020/", "date_download": "2020-09-30T09:05:56Z", "digest": "sha1:VUK5HU537KD3GMYAD2OMWQLOWRHW6XIO", "length": 5927, "nlines": 76, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "2020 – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\n(लघु रुपकम्) (उज्जैन नगरं समीपे अकस्मिन दिने कालिदास: वृक्ष्यस अधितले उपविशत काव्य वाचनं करोति l सर्वे जना: शृणवन्ति) कालिदास: – “कश्चित्कान्ताविरह्गुरुणा स्वधिकारात्प्रमत्य: शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण…\nContinue Reading... कालिदास – विक्रमादित्य\nमी संपदा थत्ते. व्यवसायाने मी बरीच वर्षे फिझिकल थेरपिस्ट असिस्टंट आहे. त्याचबरोबर मी YMCA मध्ये ग्रुप फिटनेस चे वर्ग घेते. कोविड १९ च्या काळात मला…\nआपल्यापैकी बहुतेकांच्या अक्षरप्रवासाची सुरुवात पाटीवरच्या ‘श्रीगणेशा’ने झाली असेल. पण आजच्या स्मार्टफोन-कंप्युटरच्या युगात हाताने लिहिण्याची गरज कमी झाली किंवा जवळजवळ संपलीच. असे असतानाही सुलेखन(Calligraphy) रुपाने ही…\nContinue Reading... माझी अक्षरसाधना\nन ठरवता लागले नवीन छंद\nइंजिनीरिंगची आवड लहानपणा पासून, त्यामुळे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करण्याची आणि नाही दुरुस्त झाली तरी ती का दुरुस्त करू शकलो नाही ह्याचा शोध लावण्याचा माझा छंद….\nContinue Reading... न ठरवता लागले नवीन छंद\n१२ मार्चला रात्री ऑफिस मधून टेक्स्ट आला की उद्यापासून अनिश्चित काळापर्यंत घरुन काम करायचं. पोटात मोठ्ठा गोळा आला कारण मी जास्त कधी घरून कामच केलं…\nमार्च महिना सुरु झाला आणि कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरु झालं. चार भिंतीच्या आत राहून स्वतःला कामाव्यतिरिक्त व्यस्त कसं ठेवता येईल यासाठी डोकं विचार करू…\nContinue Reading... देवांचा देव महादेव\nकोविड – १९ चे सावट पसरले जगावरती नेहमी गजबजलेली, हादरली ही धरती; सर्वत्र सोशल डिस्टंसिन्ग , घराबाहेर जाण्यास बंदी तर देशा-देशात बेरोजगारी व आर्थिक मंदी…\nमी श्रुती तेंडुलकर रोग्ये. मी एक गृहिणी आहे. माझा नवरा गेले १० वर्षे घरातून काम करतोय. मुलगा १० वी मध्ये आहे. खरं तर कोरोना विषाणूच्या…\nस्वस्थ मी…. अस्वस्थ मी\nमी अमित रोग्ये. सोल्युशन आर्किटेक्ट. गेली १० वर्षे मी पूर्णवेळ घरातुनच काम करतो. माझे ऑफिस म्हणजे माझे घर; माझ्या कामाच्या वेळा मीच ठरवतो. घरातून काम…\nContinue Reading... स्वस्थ मी…. अस्वस्थ मी\nमला मराठी साहित्य आणि काव्य यात रस आहे. जमेल तसे वाचन आणि लेखनाचाही प्रयत्न चालू असतो. या वर्षी मार्च मध्ये कोविड विषाणूने रोजच्या दिनचर्येची …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/experts-from-harvard-said-to-rahul-gandhi-more-people-die-due-to-lockdown-than-coronavirus-mhpl-455671.html", "date_download": "2020-09-30T09:48:20Z", "digest": "sha1:AFF6FECYIZ65OQ4GLGPRKNSUAZVIXVOJ", "length": 21860, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध experts from harvard said to rahul gandhi more people die due to lockdown than coronavirus mhpl | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nकोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\n एका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर आता भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona test\nकोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध\nकाँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्याशी बातचित कर��ाना आरोग्य तज्ज्ञांनी (health expert) ही शक्यता वर्तवली आहे.\nनवी दिल्ली, 27 मे : कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र कोरोनापेक्षा हा लॉकडाऊनच सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत जगातील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ आशिष झा (Asish Jha) आणि जोहान गिसेक (Prof. Johan Giesecke) यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी लॉकडाऊन हळूहळू शिथील करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.\nप्राध्यापक जोहान म्हणाले, \"आजारापेक्षा लॉकडाऊन सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरू शकतं. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही उद्धवस्त होईल. कोरोनाव्हायरस हा सौम्य असा आजार आहे. बहुतेक लोकांना माहितीही नाही की त्यांना कोरोनाव्हायरस झाला आहे. ज्यांना आधीपासून इतर आजार आहे, त्यांनी या आजारापासून बचाव करायला हवा. आजाराच्या तुलनेत कठोर लॉकडाऊनच्या कारणाने अधिक मृत्यू होऊ शकतात\"\nहे वाचा - 31 मेनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार असा असेल सरकारचा नवा प्लॅन\n\"लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवायला हवा. सुरुवातीला काही बंधनं हटवावीत. जर संक्रमण जास्त पसरलं तर पुन्हा एक पाऊल मागे जावं. वयस्कर आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांची विशेष काळजी घ्यायला हवी\", असा सल्ला जोहान यांनी दिला.\nतर हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्युटचे आशीष झा यांनी सांगितलं, \"कोरोनाव्हायरस पुढील वर्षापर्यंत तरी राहणारा आहे आणि लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सुरू करताना लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे.\"\n\"या व्हायरसचा मानसिक प्रभावही आहे. लॉकडाऊन लागू करून तुम्ही लोकांना परिस्थिती खूप गंभीर आहे, हे जाणवून देता. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था सुरू करता तेव्हा तुम्हाला लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो\", असं झा यांनी सांगितलं.\nहे वाचा - खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार का नाही\nदोघांशी बातचीत करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, \"लोकांचं जीवन आता बदलणार आहे. अमेरिकेत 11 सप्टेंबर, 2001 च्या दहशतवादी हल्ल्याला अध्याय म्हटलं जातं. मात्र कोविड-19 पूर्ण पुस्तक असेल. भारताला कोरोनाव्हायरसशी प्रभावीपणे लढा देण्यासाठी राज्यांना अधिक अधिकार आणि संसाधने उपलब्ध करून द्यावी लागतील\"\nसंकलन, संपादन - प्रिया लाड\nकोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं या प्रश्नांची द्या उत्तरं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/womens-initiative-in-home-buying-said-naredco-organisation/articleshow/78152748.cms", "date_download": "2020-09-30T08:31:02Z", "digest": "sha1:7LIH7TRTSO4PDVCB4MWIC2LK34XHCQOJ", "length": 15166, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघर खरेदी करण्यात महिलांचा पुढाकार\nकरोना संकटानंतर उद्भवलेल्या स्थितीत प्रत्येक क्षेत्रात ग्राहक अधिकाधिक पैसा वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचवेळी करोना संकटात घरगुती मिळकत वाढविण्यासाठी महिलाही ऑनलाइनसह अन्य गृह उद्योगात समोर आल्या आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nकरोना संकटानंतर उद्भवलेल्या स्थितीत प्रत्येक क्षेत्रात ग्राहक अधिकाधिक पैसा वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचवेळी करोना संकटात घरगुती मिळकत वाढविण्यासाठी महिलाही ऑनलाइनसह अन्य गृह उद्योगात समोर आल्या आहेत. यामुळेच करोनापश्चात महिला घर खरेदीदारांची संख्या वाढती आहे, असे निरीक्षण बांधकाम व्यावसायिकांच्या 'नरेडको' संघटनेने मांडले आहे.\nकरोना काळात सर्वाधिक फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसला. करोनाआधी मंदीमुळे फ्लॅट किंवा घरांचे दर तसेही स्थिर होते. यामुळे मागील वर्षीच्या दिवाळीनंतर अनेकांनी फ्लॅट्सचे बुकिंग करून ठेवले होते. परंतु करोना लॉकडाउनमुळे अनेक ग्राहकांनी पुढील निणय तूर्तास थांबवले आहेत. संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात असे सुमारे एक लाख आठ हजार फ्लॅट तर मुंबई महानगर प्रदेशात असे दोन लाख ९१ हजार फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. परंतु विक्रीविना असलेल्या या फ्लॅटच्या खरेदीसाठी महिला ग्राहक पुढे येत असल्याचे 'नरेडको'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांचे म्हणणे आहे.\nडॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या मतानुसार, 'भारतीय कुटुंब पद्धतीत घरातील स्त्री ही याआधीदेखील निर्णयक्षम होतीच. पण अंतिम निर्णय घेण्यात सहसा स्त्रिया नसत. परंतु रिअल इस्टेट अर्थात फ्लॅट क्षेत्रात कुटुंबातील स्त्रियांच्या निर्णयाला महत्त्व असल्याचे कायम दिसून आले आहे. यामुळे आता करोनापश्चात किंवा करोना संकटकाळात अनेक महिला या कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावत आहेत. यामुळेच कुटुंबातील स्त्री ही घर किंवा फ्लॅट खरेदीत केवळ निर्णयकर्ताच नाही, तर महत्त्वाचा भागीदार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.'\nव्याजदर कमी असल्याने फायदा\nफ्लॅट किंवा घरेदी खरेदी करणाऱ्या महिलांना प्राप्तिकरात तुलनेने अधिक सवलत मिळते. याखेरीज पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतीची टक्केवारीही पुरुष खरेदीदाराहून अधिक आहे. त्याखेरीज विविध गृह वित्त संस्था, बँकाकडूनही गृह खरेदीदार महिलांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदरही पुरूष कर्जदारांपेक्षा साधारण अर्धा टक्का कमी असतात. या सर्वांचा विचार केल्यास कुटुंबातील महिलेच्या नावे गृह खरेदी केल्यास किमान तीन ते पाच लाख रुपयांची सवलत मिळणे शक्य असते. करोनापश्चात निर्माण झालेल्या वातावरणात ही सवलत फार मोठी ठरत असल्यानेच महिला खरेदीदार १५ ते २० टक्क्यांनी वाढत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nAnkush Surwade: अंकुश सुरवडेचं काय झालं; सायन रुग्णालयातलं सत्य येणार समोर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nमुंबईतीन दिवसांपासून 'ती' बेपत्ता होती; मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादची धमाकेदार फलंदाजी, दिल्लीपुढे १६३ धावांचे आव्हान\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलDC vs SRH: रशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीचे लोटांगण, हैदराबादचा पहिला विजय\nदेशहाथरसची निर्भया: भाऊ म्हणाला, 'दीदी बेशुद्ध होती तरी पोलिस सांगत होते बहाने करतेय'\nदेशउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना करोनाचा संसर्ग, सचिवालयाने दिली माहिती\nदेशहाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादने पहिल्या विजयासह गुणतालिकेतही दिल्लीला दिला धक्का, पाहा...\nपुणेकरोनामुक्त रुग्णांसाठी पोस्ट कोविड मॅनेजमेंट प्लॅन; असा होणार फायदा\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका 'या' चूका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1068241", "date_download": "2020-09-30T10:28:07Z", "digest": "sha1:IMQSQZ6YBTQFLTWYUMJXCCQR643GKC6E", "length": 2373, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वूत्श्का प्रांत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वूत्श्का प्रांत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:०९, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n३० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१२:०९, १७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMastiBot (चर्चा | योगदान)\n०४:०९, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/headlines-chinese-company-vivo-will-not-sponsor-ipl-2020-agreement-can-be-broken-after-protest/", "date_download": "2020-09-30T09:30:01Z", "digest": "sha1:NKBRK4NZP25T3Z4H5NX4QSBDT7PRVDBI", "length": 17729, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "चिनी कंपनी Vivo नसणार IPL 2020 ची प्रायोजक ! विरोधानंतर मोडला जाऊ शकतो करार | headlines chinese company vivo will not sponsor ipl 2020 agreement can be broken after protest | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\nचिनी कंपनी Vivo नसणार IPL 2020 ची प्रायोजक विरोधानंतर मोडला जाऊ शकतो करार\nचिनी कंपनी Vivo नसणार IPL 2020 ची प्रायोजक विरोधानंतर मोडला जाऊ शकतो करार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी मोबाइल कंपनी विवो बीसीसीआयबरोबरचा करार मोडू शकते. विवो आयपीएलची प्रायोजक आहे आणि अद्याप त्यांचा तीन वर्षांचा करार बाकी आहे. वास्तविक विवोचा इंडियन प्रीमियर लीगच्या सहकार्याबाबत सर्वत्र विरोध केला जात आ���े. अनेक भारतीय चाहत्यांपासून ते अनेक मोठ्या लोकांनी व बऱ्याच संस्थांनीही त्याविरोधात आवाज उठवला आहे. सतत आवाज उठवल्यामुळे आणि त्यांच्याविरोधात निषेधामुळे विवोनेही मंडळाबरोबरचा त्यांचा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विवो आयपीएलचा प्रायोजक म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, विवो कदाचित या हंगामातून बाहेर होऊ शकते, पण असेही म्हटले जात आहे की २०२१ ते २०१३ दरम्यान ते पुन्हा एकदा या लीगचा भाग होतील.\nवास्तविक, लडाख सीमेवर जून महिन्यात भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. यानंतर देशभरात चिनी कंपन्यांविरोधात निषेधाचे वातावरण आहे आणि खुद्द भारत सरकारनेही अनेक चिनी कंपन्यांशी केलेला करार मोडला आहे. तसेच अनेक चिनी अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. विवोही आयपीएलचा शीर्षक प्रायोजक आहे आणि त्या बदल्यात ते बोर्डला ४४० कोटी रुपये देतात. विवोचा आयपीएलबरोबर २०२२ पर्यंत पंचवार्षिक करार आहे. म्हणजेच त्यांचा अद्याप तीन वर्षांचा करार बाकी आहे.\nजर या वेळी विवो आयपीएलमधून वेगळे झाले तर आयपीएल २०२० चे शीर्षक प्रायोजक कोण असेल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आयपीएलचा १३ वा सीझन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यावेळी सामन्यांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. ज्या दिवशी दोन सामने असतील त्या दिवशी पहिला सामना दुपारी ३.३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. त्याशिवाय सायंकाळी ७.३० पासून इतर सामने खेळले जातील.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nलोणीकंद पोलिसांनी कोलवडीत केली हातभट्टीवर कारवाई\nसुशांतची Ex मॅनेजर दिशाचा बलात्कार करून खून झालाय, माझ्याकडे तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट’ : नारायण राणे\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद आयपीएलमध्ये करतोय…\nटी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ कप्तान, जाणून घ्या मायकल…\nIPL 2020 मध्ये झ��ले 10 सामने, जाणून घ्या आतापर्यंतच्या 10 दमदार फॅक्ट\n‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड घ्यायला आला नाही एबी डिव्हिलियर्स, कोहलीनं केला…\n… म्हणून ईशान किशनला खेळू दिली नाही सुपर ओव्हर, रोहित शर्मानं सांगितलं\nश्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’च्या…\n‘कोरोना’च्या संकटादरम्यान पिंपरी-चिंचवड पालिकेनं…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\nशरीरावरील स्ट्रेच मार्क्सपासून ‘मुक्ती’ देतील…\n24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nमराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पोहचले दिल्लीत\nदररोज भरा फक्त 2 रुपये अन् वर्षाला मिळवा 36000 \nPune : स्वारगेट विभागातील वाहतूकीत बदल\n‘कडूलिंब’ आणि ‘मधा’चा सोपा फेसपॅक,…\nरात्री झोपताना खोकला येतो का \nसनी लिओनीला आहे हा आजार ; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं\nCoronaviurs : डोळे लाल होणं हे ‘कोराना’चं लक्षण…\nपुरुषांनो, ‘या’ 6 आजारांच्या लक्षणांवर ठेवा…\nMonsoon diet tips : पावसाळ्यात चुकून देखील खाऊ नका…\nलवकरच नेहमीच्या वापरातील ‘या’ औषधांवर सरकार…\nचैत्र शुद्धप्रतिपदा गुढीपाडवा आणि कडूलिंब\n“जीवनाचा आनंद लुटण्यासाठी जगण्याचा वेग कमी करा”\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nBank holidays in October 2020 : ऑक्टोबरमध्ये बँकांना भरपूर…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nHealth Tips : ‘या’ 5 गोष्टींसह दही मिक्स करून…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह दे���ातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त…\n कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले होते डॉक्टर, घरी…\n संजय राऊतांनी दिलं ‘हे’…\nPurandar : पुरंदर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रल्हाद…\nबाबरी विध्वंस केसमधील सर्व आरोपी निर्दोष, न्यायाधीश म्हणाले – ‘घटना पुर्वनियोजित नव्हती’\nPimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक सुरक्षा’ पथकाची स्थापना\nअभिनेता अक्षत उत्कर्षचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी पोलिसांवर तपास करत नसल्याचा केला आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/beauty/beauty-tips-home-remedies-pimples-and-acne/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-30T09:13:18Z", "digest": "sha1:XKUNSYEXQHFHGGEK5I2H63LGASZZSZ2V", "length": 26657, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पिंपल्स आणि डागांपासून होईल सुटका; फक्त करा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Beauty Tips Home remedies for pimples and acne | Latest beauty News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nभाजपने अंधारात तीर मारत बसू नये\nदिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा\nमाझे कुटुंब, माझी जबाबदार मोहिम मुंबई उपनगर जिल्ह्यात गतिमान करा\n कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nगुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी प्रतिबंध विधेयक मंजूर करा\n कोरोना संकटात गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार\nHathras Gangrape : 'गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे', रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\n'कारखानीसांची वारी' निघाली टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला\nNirbhaya कांडाची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती | बलात्कार करून जीभ कापली | UP Rape Case | India News\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nBubonic Plague: कोरोनानंतर चीनमध्ये पसरला आणखी एक रोग; प्रशासनाकडून आणीबाणी लागू\n कोरोनाचा अंत इतक्य���त होणार नाही; संयुक्त राष्ट्र प्रमुखांची धोक्याची सुचना\nWorld Heart Day 2020: कोरोना काळात हृदयाला मजबूत ठेवण्यास हवी निरोगी जीवनशैली\nआरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार\nनवी दिल्ली - दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा\nएफटीआयआयच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक, निर्माते शेखर कपूर यांच्या नावाची घोषणा\nIPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती\nउल्हासनगर - आज ५० नवे रुग्ण तर मृत्यूची नोंद नाही. एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९१३४\nयवतमाळ- जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी करत डॉक्टरांचं आंदोलन; जिल्हाधिकारी अरेरावी करत असल्याचा आरोप\nHathras Gangrape : \"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं\", राहुल गांधींचा हल्लाबोल\nमुंबई - मास्‍क नसल्‍यास बेस्‍ट, टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश देऊ नका, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहलांचे आदेश\nलसिथ मलिंगा UAEत दाखल होणार IPL 2020 त पुनरागमन करणार IPL 2020 त पुनरागमन करणार\nधनगर, ओबीसी समाजाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे दाखल\nमुंबई - महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 23,033 वर\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला\nHathras Gangrape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा विराट कोहलीकडून तीव्र शब्दात निषेध, म्हणाला...\nठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nDC vs SRH Live Score: दिल्ली कॅपिटल्स विजयाची हॅटट्रिक सजारी करणार की SRH त्यांची घोडदौड रोखणार\nमुंबई - गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील 215 पोलिसांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली - दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा\nएफटीआयआयच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक, निर्माते शेखर कपूर यांच्या नावाची घोषणा\nIPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती\nउल्हासनगर - आज ५० नवे रुग्ण तर मृत्यूची नोंद नाही. एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९१३४\nयवतमाळ- जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी करत डॉक्टरांचं आंदोलन; जिल्हाधिकारी अरेरावी करत असल्याचा आरोप\nHathras Gangrape : \"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं\", राहुल गांधींचा हल्लाबोल\nमुंबई - मास्‍क नसल्‍यास बेस्‍ट, टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश देऊ नका, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहलांचे आदेश\nलसिथ मलिंगा UAEत दाखल होणार IPL 2020 त पुनरागमन करणार IPL 2020 त पुनरागमन करणार\nधनगर, ओबीसी समाजाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे दाखल\nमुंबई - महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 23,033 वर\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला\nHathras Gangrape : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा विराट कोहलीकडून तीव्र शब्दात निषेध, म्हणाला...\nठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nDC vs SRH Live Score: दिल्ली कॅपिटल्स विजयाची हॅटट्रिक सजारी करणार की SRH त्यांची घोडदौड रोखणार\nमुंबई - गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील 215 पोलिसांना कोरोनाची लागण\nAll post in लाइव न्यूज़\nपिंपल्स आणि डागांपासून होईल सुटका; फक्त करा 'हे' घरगुती उपाय\nसध्या वातावरण बदलत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम त्वचेवर होत आहे. या वातावरणात समस्या ही विनाकारण येणाऱ्या पिंपल्सची असते. असातच आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. एवढचं नाहीतर यामुळे पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डागही दूर होतील.\nसर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, पिंपल्स दोन प्रकारचे असतात. नॉन-इंफ्लेमेटरी आणि इंफ्लेमेटरी. व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स नॉन-इंफ्लेमेटरी पिंपल्स असतात. तर इंफ्लेमेटरीमध्ये पॅप्युल्स, पस्ट्यूल, नोड्यूल आणि सिस्ट असतात. ज्यामुळे दाग आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला इंफ्लेमेटरी पिंपल्सबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय...\nखोबऱ्याचं तेल पिंपल्सवर लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी पाण्याने धुवून टाका. यामध्ये असणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-ई त्वचेवरील पिंपल्स दूर करतात. तसेच अ‍ॅक्नेही दूर ��ोतात.\nकापसाच्या मदतीने सफरचंदाचं व्हिनेगर पिंपल्सवर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं पाण्याने धुवून घ्या. यामध्ये असणारे अॅन्टी-मायक्रोबियल गुणधर्म पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात.\nकोरफडीचा गर पॉलीसॅकराइड आणि जिबरेलिंस यांसारख्या पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि तजेलदारही होते.\nसंत्र्याच्या सालीची पावडर आणि मध एकत्र करून लावल्याने पिंपल्स दूर होतात. त्याचबरोबर त्वचा उजळण्यासही मदत होते.\nपाण्यामध्ये 2 टिस्पून बेकिंग सोडा एकत्र करून पिंपल्सच्या डागांवर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. हे त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यासोबतच पीएच लेव्हल संतुलित करतं.\n(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)\nत्वचेची काळजी ब्यूटी टिप्स थंडीत त्वचेची काळजी\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nखासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\n जान कुमार सानूनंतर निक्की तांबोळी जाणार 'BIGG BOSS 14' च्या घरात, जाणून घ्या कोण आहे ती \nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फाय���ा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nसुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम\nमेड इन इंडिया लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम; पुढच्या ७ दिवसात २५ जणांचे लसीकरण होणार\nनागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध\nराजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा\n”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ\nIPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती\nनागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nराजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा\nHathras Gangrape : अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया, ही क्रूरता कधी थांबणार\nHathras Gangrape : \"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं\", राहुल गांधींचा हल्लाबोल\nHathras Gangrape : नातेवाईकांना नाही दिला मृतदेह, धरणे आंदोलनावर बसले वडील अन् भाऊ\nशेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले...\nखासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-number-of-corona-patients-in-india-is-over-1-lakh-25-thousan/", "date_download": "2020-09-30T09:04:18Z", "digest": "sha1:GPXQYZPM5IA5Y5EFZ5GVPZA6EVR5LBGV", "length": 16565, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १ लाख २५ हजारांवर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nबाबरी मशिद निकालः निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर…\n… हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला…\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला वकीलांची परिषद\nजेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात\nभारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १ लाख २५ हजारांवर\nमुंबई : मागील २४ तासांत भारतात कोरोनाचे ६ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले आहेत. १३७ रुग���णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आता देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ७२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n५१ हजार ७८४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४१.३९ टक्के आहे. देशात सर्वाधिक ४४, ६४२ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल नवे २९४० रुग्ण आढळले आहेत. काल ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २८.१८ टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत १ हजार ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबईत २७ हजार २५१ कोरोनाचे रुग्ण सा\nपडले आहेत. ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्रानंतर रुग्णांची संख्या जास्त असलेली तीन राज्ये :\nतामिळनाडू – १४, ७५३ रुग्ण. ७१२८ बरे झाले. मृत ९८. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.३१ टक्के\nगुजरात – १३, २३८ रुग्ण. ५८८० बरे झाले. मृत ८०२. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४४.४१ टक्के\nदिल्ली – १२, ३१९ रुग्ण. ५८९७ बरे झाले. मृत २०८, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.८६ टक्के\nजगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. रुग्णांची संख्या ५३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मागील २४ तासांत जगात १,०७,७०७ नवे रुग्ण आढळले आहेत व ५,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आढावा बैठक सुरू\nNext articleमहाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील- हसन मुश्रीफ\nबाबरी मशिद निकालः निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी म्हणाले…\n… हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार : जितेंद्र आव्हाड\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला वकीलांची परिषद\nजेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन करुन दिला आदेश\nसुचित्रा कृष्णमूर्तीचा दावा, करणच्या पार्टीत गेल्यावर काम मिळते\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन...\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nहाथरस येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nहाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी पुढे यावे : सुप्रिया सुळे\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/onion-export-ban-all-india-kisan-sabha-slams-modi-government/articleshow/78124313.cms", "date_download": "2020-09-30T09:24:30Z", "digest": "sha1:TIFXY3KY7LWZMZF5EDYQN4KQVSDORT3U", "length": 16021, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAjit Nawale: मोदी सरकार शेतकरीद्रोही; बिहार निवडणुकीसाठीच कांदा निर्यातबंदी: अजित नवले\nAjit Nawale केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचे त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय किसान सभेने या निर्णयावर सडकून टीका करतानाच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nनगर: पुरवठा साखळीतील अडचणीमुळे कांद्याची तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भाव वाढले तर याचा बिहारच्या निवडणुकीत फटका बसू शकतो. असा विचार करून स्वार्थी राजकारणासाठीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला आहे, असा आरोप भारतीय किसान सभेन��� केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला आहे. ( All India Kisan Sabha Leader Ajit Nawale Slams Modi Government )\nवाचा: कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, देशात किलोला ५० रुपये भाव\nकेंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याची मागणी घटून भाव कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून किसानसभेने या बंदीला विरोध केला आहे. यासंबंधी डॉ. नवले यांनी सांगितले की, ‘बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. अगोदरच करोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अलीकडेच केंद्र सरकारने कांद्यासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा केली होती. भाजप समर्थक शेतकरी संघटनांनी सरकारच्या या घोषणेचे तोंड भरून कौतुक करताना कांदा उत्पादकांना आता सोन्याचे दिवस येतील, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. मोदी सरकारने तीन अध्यादेश काढून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य बहाल केले असे निष्कर्षही काही शेतकरी संघटनांनी काढले होते. प्रत्यक्षात मात्र मोदी सरकारच्या त्या निर्णयाचे पडघम हवेतून विरण्यापूर्वीच कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. मोदी सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा यामुळे पुन्हा एकदा उघड झाला आहे.’\nवाचा: कांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या' धोक्याची जाणीव\nसध्या कांद्याचे भाव का वाढले आहेत, हे सांगताना नवले म्हणाले, ‘या हंगामात कांद्याचे देशात विक्रमी उत्पादन झाले होते. सप्टेंबर महिन्यात पुरवठा साखळीतील अडचणींमुळे कांद्याचे भाव थोडे वाढले होते. मात्र ही वाढ तात्पुरत्या स्वरूपाची होती. आंध्र प्रदेश व कर्नाटकात उत्पादित होणारा कांदाही बाजारात येणार आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या टंचाईची गंभीर समस्या उत्पन्न होण्याची नजीकच्या काळात शक्यता दिसत नसताना केवळ बिहार निवडणुकीच्या स्वार्थी राजकारणासाठी कांद्यावर निर्यातबंदी लादून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोदी सरकारने बळी दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेत तीव्र आंदोलन उभारले जाईल.’\nवाचा: कांदा निर्यात बंदी निर्णयाचं भाजीपाला विक्रेत्यांकडू���न स्वागत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nVinod Tawde: खडसेंची नाराजी व भाजपमधील गटबाजीवर विनोद त...\n...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत ...\nशिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nरोहित पवारांच्या मतदारसंघात रस्त्याची चाळण; करोना रुग्णांना बसतोय फटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nमुंबईतीन दिवसांपासून 'ती' बेपत्ता होती; मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरसची निर्भया: भाऊ म्हणाला, 'दीदी बेशुद्ध होती तरी पोलिस सांगत होते बहाने करतेय'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेकेंद्र सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी, गणेश देवींचा नव्या कायद्यांना कडाडून विरोध\nमुंबईउत्तर प्रदेशातील 'ही' अमानुष घटना; अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संताप\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादने पहिल्या विजयासह गुणतालिकेतही दिल्लीला दिला धक्का, पाहा...\nकोल्हापूरआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, कोल्हापुरात घेणार गोलमेज परिषद\nपुणेFTIIच्या अध्यक्षपदी शेखर कपूर; 'हे' आहे सर्वात मोठे आव्हान\nदेशहाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1286097", "date_download": "2020-09-30T10:32:47Z", "digest": "sha1:MHB5BF2WHZMQSGSVHRF5ELGGPT4FLEXA", "length": 2300, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२१, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n६८ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n२१:२०, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n२१:२१, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCzeror (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:End", "date_download": "2020-09-30T10:30:26Z", "digest": "sha1:UI5HC7P5CKIVQVVXKFCHXP5HJWDUSB4V", "length": 8151, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:End - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयथादृश्यसंपादक व इतर साधनांसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nकाहीच प्राचले नमूद लेली नाहीत\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:End/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑक्टोबर २०१६ रोजी १७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/know-why-hair-loss-and-baldness-more-common-men/", "date_download": "2020-09-30T08:12:39Z", "digest": "sha1:EPHT7G6M3CN57GK4UT6OROCSYOZPMC4Y", "length": 18359, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "पुरुषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं ? जाणून घ्या | know why hair loss and baldness more common men | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nपुरुषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं \nपुरुषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक पुरुषांना टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करवा लागतो. परंतु महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. रिसर्चनुसार, 70 टक्के पुरुष केसगळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. महिलांमध्ये हे प्रमाण पाहिलं तर केवळ 40 टक्के इतकंच आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये तर कमी वयातही मुलांना टक्कल किंवा जास्त केसगळतीचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.\nपुरुषांच्या टक्कल पडण्याला एंड्रोजेनिक एलोपेसिया पॅटर्न बोल्डनेस असं म्हटलं जातं. या स्थितीत केस फोरहेड म्हणजेच कपाळापासून वर गळणं सुरू होतं आणि नंतर क्राऊन एरिया म्हणजे डोक्याच्या मध्यभागात केसगळती होते.\nपुरुषांच्या टक्कल पडण्याचं कारण काय \nपुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जेनेटीक्स आणि डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन नावाचं मेल सेक्स हार्मोन्स हे आहे. रिसर्चनुसार, प्युबर्टीदरम्यान मसल्स आणि हेड टिश्यू म्हणजे डोक्यातील पेशी स्ट्रेच होतात. या दरम्यान डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन सुद्धा मुलांच्या शरीरात जास्त रिलीज होऊ लागतात.\nफॉलिकल्सला नाही मिळत पोषण\nडी हायड्रो टेस्टोस्टेरॉन जेव्हा जास्त रिलीज होतं तेव्हा हेअर फॉलिकल्समधील एंड्रोजन रिसेप्टर्स जे केसांना हेल्दी ठेवण्यासाठी शरीरातून पोषण घेतात ते हार्मोन्स जास्त रिलीज होतात. हार्मोन्सचं प्रमाण जास्त झालं की, फॉलिकल्स आकुंचन पावतात, ज्यामुळं ते केसांना पूरक पोषक घेऊ शकत नाहीत आणि कमजोर होतात. हेच कारण आहे की, केसगळती होऊ लागते.\n… आणि कायमस्वरूपी टक्कल पडतो\nजर या हार्मोन्सचं प्रमाण कायम राहिलं तर नवीन केसही येत नाहीत आणि शरीर फॉलिकल्स स्पेस बंद करतं. असं हो���ं तेव्हा कायमस्वरूपी टक्कल पडू शकतो. पुरुषांमध्ये या हार्मोन्सची निर्मिती आयुष्यभर सुरूच असते. हेच कारण आहे की, ते केस गळती आणि टक्कल पडणं अशा समस्यांचे शिकार होतात.\nसर्व परुषांचं का नाही पडत टक्कल \nजर काही पुरुषांना टक्कल पडत नसेल तर याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे त्यांचे जेनेटीक्स आणि दुसरं म्हणजे त्यांच्यातील एंड्रोजन रिसेप्टर्स हार्मोन्सला कमी प्रमाणात शोषून घेतात.\nवयाच्या पन्नाशीनंतर वाढतं टक्कल\nएका रिसर्चनुसार, वयाच्या पस्तीशीपर्यंत 2 तृतीयांश पुरुषांनी टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना केल्याचं मान्य केलं. 50 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या 80 टक्के पुरुषांनी केस पातळ होणं आणि टक्कल पडणं या गोष्टी मान्य केल्या आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्याचा अभिमान : PM नरेंद्र मोदी\nमंदिरासोबत इतिहासाचीही पुनरावृत्ती : PM मोदी\nHealth Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे,…\n‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा…\nजीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर, जाणून घ्या फायदे\nअडुळसा आरोग्यासाठी बहुगुणी, ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठेवतील तंदुरूस्त,…\nHeart Attack Symptoms : ‘या’ 10 लक्षणांच्या मदतीने ओळखा हार्ट अटॅकचा धोका…\n‘या’ धातूमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो खात्मा, ‘हे’ 5…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nBSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद…\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2…\nPune : वडिल आजारी पडल्यानंतर त्यानं घेतले पैसे उसणे,…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nAadhaar कार्डला आपल्या बँक अकाउंटशी ‘या’ 4…\nबाबरी विध्वंस प्रकरण : 47 FIR, 49 आरोपी, 17 चे निधन, 32 वरील…\nCoronavirus : ‘कोरोना’चा रिपोर्ट निगेटिव्ह…\nनखं कुरतडण्यासह ‘या’ 4 खराब सवयीसुद्धा…\nडिप्रेशनमुळं महिलांमध्ये वाढतो ‘या’ गंभीर…\n‘कोरोना’च्या संकटादरम्यानच भारतात पुन्हा वाढला…\nघरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी\nEat An Apple Day : कर्करोगापा���ून मधुमेह पर्यंत, दररोज सफरचंद…\nजाणून घ्या महिलांना नेमक्या कोणत्या वयात गरज असते…\n३० दिवसांत कमी होईल वजन, करा ‘हा’ घरगुती उपाय\nबेकायदेशीर गर्भपातप्रकरणी कोल्हापुरातील १५ हॉस्पिटलवर छापे\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण…\nशिवसेना आमदारांच्या बैठकीत मराठा आरक्षण चर्चेला\nटी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ…\nUS Election 2020 : डिबेटमध्ये ‘कोरोना’वर…\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी…\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही…\nHealth Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात…\nCoronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’…\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार…\nबाबरी विध्वंस केसमधील सर्व आरोपी निर्दोष, न्यायाधीश म्हणाले…\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या…\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि…\nमोदी सरकारनं शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी उचललं मोठं पाऊल \nनॅशन इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं बदलले स्त्री-पुरूषांचं सामान्य…\nCoronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’ चूका,…\nICMR COVID Vaccine Portal : देशात वॅक्सीनच्या माहितीसाठी लॉन्च झालं…\nएकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल, भाजपाला लवकरच देणार सोडचिठ्ठी \nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते जाणून घ्या प्रमुख कारणे आणि प्रकार\nबाबरी मशीदप्रकरणी आज तब्बल 28 वर्षांनी येणार निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/students-will-clean-the-area/", "date_download": "2020-09-30T10:22:21Z", "digest": "sha1:YZWYRHRRPZ6P2RKER5VVTWMBBF6KT6ZN", "length": 5670, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थी करणार स्वच्छतेचा जागर", "raw_content": "\nविद्यार्थी करणार स्वच्छतेचा जागर\nविद्यार्थी सांभाळणार ही जबाबदारी\nशाळेत नियमित स्वच्छता मोहीम घेऊन शाळा स्वच्छ ठेवणार\nस्वच्छतेचे महत्त्व पालकांना सांगून घराच्या स्वच्छतेसाठी मदत करणार\nसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची विनंती करणार\nपरिसर, नातेवाईकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणार.\nपुणे – महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी आता शहर स्वच्छतेचा प्रसार आणि जनजागृती करणार आहेत. शालेय जीवनातच त्यांना स्वच्छतेची सवय लागावी तसेच त्यांच्याकडून आपल्या पालकासह आसपासच्या परिसरातही याबाबत जनजागृती करावी या उद्देशाने या विद्यार्थ्यांना “स्वच्छता मित्र” केले जाणार आहे.\nमहापालिकेच्या शहरातील सुमारे 287 शाळांमध्ये सुमारे 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिकेकडून शहरात स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रसार आणि प्रचार करण्यासह मुलांमध्ये शालेय शिक्षणापासूनच आपली शाळा, आपले घर आणि आपला परिसर स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी. तसेच मुलांच्या माध्यमातून पालकांनाही याबाबत माहिती व्हावी या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही मोहीम हाती घेतली आहे.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nरिया चक्रवर्तीचाही बायोपिक करण्यास निर्माते उत्सुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2016/12/", "date_download": "2020-09-30T10:12:01Z", "digest": "sha1:PBPMR774E25U7SLO4EU4GWFYHJ3MRJHS", "length": 14452, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "December 2016 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\nवाईन ही दारू, लिकरसारखी नाही हे समजून घ्यायला पाहिजे. भारतात वाईनबद्दल तसे बरेच गैरसमज आहेत. पाश्चात्यांकडे हे कल्चर १४व्या शतकापासून चालत आलंय. आपल्याकडे वाईन आलीच फार उशिरा, त्यामुळे ‘वाईन कल्चर’ इकडे यायला तसा बराच वेळ लागणार आहे. वाईनचा इतिहास असं म्हणतात की फार पूर्वी काही प्रवासी लोकांना गोड आणि रसाळ अशी काही फळे आवडली. त्यांनी ती […]\nकवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर\nमराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर या मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्याही संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले. वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी […]\nवर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. […]\nमराठी नाट्यसंगीत गायक, अभिनेते छोटा गंधर्व\nहिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी झाला. बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’’प्राणप्रतिष्ठा’’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची […]\nयाला जीवन ऐसे नाव भाग २४\nपाणी शुद्धीकरण भाग चार पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात. दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. […]\n“आहीस्ता चल जीन्दगी, अभी कर्ज चुकाना बाकी है.. कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है.. कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..” आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस.. वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. एखादी गोष्�� प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन […]\n३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]\n३१ डिसेंबर……म्हणजे पार्टी हवीचं\n३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला […]\nनववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष कोणाचं नविन वर्ष हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं […]\nजाताना जरा लक्षात असू द्या\nखांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू […]\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/371812", "date_download": "2020-09-30T10:43:24Z", "digest": "sha1:I4XZZDLITWOOIO5DAH6BHE6ONUY4QZYE", "length": 2529, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सांगली (लोकसभा मतदारसंघ)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सांगली (लोकसभा मतदारसंघ)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसांगली (लोकसभा मतदारसंघ) (संपादन)\n०९:०८, १७ मे २००९ ची आवृत्ती\n१३८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२०:४५, ३० सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\n०९:०८, १७ मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n|प१३=[[अखिल भारतीय काँग्रेस पक्ष]]\n|खा१४=[[प्रकाशबापु वसंतराव पाटील]](२००४-२००६)
[[प्रतीक पाटील]] (२००६-)\n|प१४=[[अखिल भारतीय काँग्रेस पक्ष]]\n|प१५=[[अखिल भारतीय काँग्रेस पक्ष]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/life-is-too-ironic-it-takes-sadness-to-know-what-happiness-is-noise-to-appreciate-silence-and-absence-to-value-presence-anonymous/", "date_download": "2020-09-30T08:43:33Z", "digest": "sha1:G2NRHPFHF2YUTNJLHY4XPST7IBAMF23L", "length": 11435, "nlines": 83, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "आयुष्य खूप विचित्र आहे. आनंद म्हणजे काय हे जाणून घेण्यास दु: खीपणा, मौनाचे कौतुक करण्याचा आवाज आणि मौल्यवान उपस्थितीचा अभाव. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nआयुष्य खूप विचित्र आहे. आनंद म्हणजे काय हे जाणून घेण्यास दु: खीपणा, मौनाचे कौतुक करण्याचा आवाज आणि मौल्यवान उपस्थितीचा अभाव. - अनामिक\nजीवन उपरोधिक आहे आणि ते खरे आहे. जोपर्यंत आपण ती गमावत नाही तोपर्यंत आपल्याला विशिष्ट गोष्टींचे मूल्य कळत नाही. होय, आजूबाजूला पहात आहात, आपल्याला कदाचित हे आता लक्षात येणार नाही, परंतु रेष खाली, आपल्याला खात्री आहे की हे घेईल या शब्दांचा खरा अर्थ.\nआपल्या मालकीचे होईपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीचे कौतुक करीत नाही. आम्ही त्या गोष्टी मान्य केल्या आहेत आणि त्यांच्याकडे पाहण्याची आणि त्यांच्या मूल्याबद्दल क्वचितच त्रास देत नाही. आमचे मानसशास्त्र काम करण्याकडे असे दिसते\nजेव्हा आपण या गोष्टी गमावतो तेव्हाच आपण त्याकडे लक्ष देणे सुरू करतो. असे म्हणतात की आनंद म्हणजे काय हे जाणून घेण्यास दु: ख होते\nआपल्याला आनंदाबद्दल कधीही माहिती नसते आणि आपण आपल्या आयुष्यात दु: ख आणि दु: ख पाहिल्याशिवाय आपण आनंदी असल्याचे लक्षातही येत नाही.\nआपण या सर्व काळादरम्यान सुखी आणि चांगले आयुष्य जगत आहात हे समजण्यासाठी आपल्याला काही वाईट दिवस अनुभवले पाहिजेत.\nपरिणामी, जेव्हा आपण आपल्याभोवती बराच आवाज ऐकला तेव्हाच आपण मौनाचे मूल्य समजण्यास सक्षम व्हाल.\nदुसर्‍या मार्गाने हे लिहिले जाऊ शकते कारण आपण कधीही हे समजू शकणार नाही की शांतता आणि आजूबाजूला शांत वातावरण आपल्याला होईपर्यंत कसे वाटते आणि जोपर्यंत आपण आपल्याभोवती सर्वत्र गोंधळलेले नाही.\nतसेच, जेव्हा एखादी व्यक्ती यापुढे नसते तेव्हाच आपल्या सभोवतालच्या एखाद्याच्या उपस्थितीचे मूल्य आपल्याला समजू शकेल.\nकेवळ एखाद्या व्यक्तीची अनुपस्थितीच आपल्याला त्याची किंवा तिची उपस्थिती जाणवेल. जेव्हा एखादी व्यक्ती सदैव आपल्या आसपास असते तेव्हा आम्ही बर्‍याचदा त्या व्यक्तीला कमी लेखतो.\nफक्त उदाहरणार्थ, आमची आई नेहमीच आमच्यासाठी असते, घरातील सर्व कामे करत असते आणि अशा प्रकारे, तिची इतरत्र जाईपर्यंत तिला तिची उपस्थिती कळत नाही.\nत्याचप्रमाणे, आपल्या मालकीची वेळ होईपर्यंत आपण त्याचे मूल्य कितीही कौतुक करीत नाही. जेव्हा आपण ती व्यक्ती तिथे नसते तेव्हाच आपण मूल्य शिकू शकतो.\nम्हणूनच, आपण नेहमी हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण आहात गोष्टींना महत्त्व देण्यास शिका ते आपल्या आयुष्यात उपस्थित होईपर्यंत, कारण त्यांचे आयुष्य संपण्यापूर्वी काहीच अर्थ नाही.\nरडत आहे मौन उद्धरण\nआनंद आणि दु: ख कोट\nशांत बसणे बद्दल उद्धरण\nदु: ख कोट प्रतिमा\nमी पैसे, सामाजिक स्थिती किंवा नोकरीच्या पदवीपासून प्रभावित नाही. एखादी व्यक्ती इतर मानवांबरोबर ज्या प्रकारे वागते त्यापासून मी प्रभावित झालो आहे. - अनामिक\nमला वाटते की आपल्याकडे असलेले सर्वात मोठे मूल्य म्हणजे योग्य प्रकारची पूर्तता करणे ...\nदेव कधीकधी आपल्यास जीवनातून तुमचे रक्षण करतो. त्यांच्यामागे धावू नका. - अनामिक\nकधीकधी, आपण अशा लोकांकडे आलात ज्यांना आपणास मध्यभागी आवडेल. हे समजून घेणे आवश्यक आहे की देव…\nआपण सर्व एकटे असल्यासारखे वाटत असतानाही देव तुमची काळजी घेतो आहे; माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील पडद्यामागील देव कठोर परिश्रम करीत आहे. - अनामिक\nकधीकधी आपण खूप एकटे वाटू शकता आणि विचार करा की आपल्याकडे आपली काळजी घेणारा कोणी नाही.…\nआपण याबद्दल प्रार्थना करत असल्यास, देव त्यावर कार्य करीत आहे. - अनामिक\nजर आपण त्याबद्दल प्रार्थना करीत असाल तर हे जाणून घ्या की देव सर्वत्र आपल्या पाठीशी आहे.\nजेव्हा प्रार्थना करणे कठीण असते तेव्हा प्रार्थना करा. - अनामिक\nप्रार्थना म्हणजे सुंदर संदेश जे थेट देवाला दिले जातात आणि आम्हाला आशा आणि धैर्य ...\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/cbi", "date_download": "2020-09-30T08:46:47Z", "digest": "sha1:HO3PYK45CVOEHBHX4KDLYWIQTRS2I2WY", "length": 8483, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "CBI Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nमुंबईः जालना जिल्ह्यातील पान्शेंद्र गावातील २ दलित युवकांच्या हत्येची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी या युवकांच्या कुटुंबियांनी केली आहे. जमिनीच्य ...\nनागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले\nनवी दिल्लीः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर अत्यंत गलिच्छ प्रतिक्रिया देणारे सीबीआयचे माजी हंगामी संचालक व माजी आयपीएस अधिक ...\nबिहारमध्ये सीबीआयचे तपास संशयास्पदच\nसुशांतसिंगच्या अकाली मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा या प्रामाणिक हेतूने, एरवी एकमेकांच्या विरोधात उभे असलेले हे राजकीय पक्ष, एकत्र का आले आहेत\n‘अस्थाना प्रकरण : दोन महिन्यात अहवाल द्या’\nनवी दिल्ली : सीबीआयचे माजी प्रमुख राकेश अस्थाना यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला आणखी दोन महिन्यांचा अ ...\nराकेश अस्थाना लाच प्रकरण : सीबीआयचा ढिला तपास\nसीबीआयचे माजी महासंचालक व आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराचा तपास अपूर्णच राहावा व त्यांना वाचवण्यात यावे यासाठी केंद्रा ...\nचिदंबरम आणखी ४ दिवस सीबीआय कोठडीत\nनवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील एक आरोपी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी ...\nचिदंबरम २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत\nनवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना विशेष सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्य��त सीबीआय कोठडी सुनावली आह ...\nसीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची पदानवती\nसीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची शुक्रवारी पदानवती करून त्यांच्याकडे अग्निशमन, नागरिक सुरक्षा व होमगार्ड खात्याच्या महासंचालकपदाची सूत् ...\n‘सीबीआयची फिर्याद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला’ – लॉयर्स कलेक्टिव\nया एनजीओला परदेशातून मिळणाऱ्या निधीच्या वापरामध्ये विसंगतीअसल्याच्या गृह मंत्रालयाच्या आरोपाच्या आधारे सीबीआयने एफआयआर दाखल केला. ...\nगेल्या पाच वर्षात भाजप सरकारने जे काही केले ते आधीच्या एकूणच भारताच्या राजकीय प्रक्रियेपेक्षा भिन्न आहे का आणि त्यातून गुणात्मक फरकाच्या संदर्भात काही ...\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81", "date_download": "2020-09-30T10:33:21Z", "digest": "sha1:OF2GPNNTWQKAOBE3AB47X2INA7MOB7FG", "length": 3403, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "झुइकाकु - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nझुइकाकु (जपानी:瑞鶴, भाग्यवान बगळा) ही जपानच्या शाही आरमाराची शोकाकु प्रकाराची विमानवाहू नौका होती. झुइकाकु आणि तिची जुळी नौका शोकाकु यांनी दुसऱ्या महायुद्धात अनेक महत्त्वाच्या समुद्री लढायांमध्ये भाग घेतला.\nपर्ल हार्बर आणि कॉरल समुद्राच्या लढाईत झुइकाकुवरील विमानांनी मोठी कामगिरी बजावली. पर्ल हार्बरवर हल्ला करणाऱ्या जपानच्या सहा विमानवाहू नौकांपैकी झुइकाकु ही युद्धात खर्ची पडलेली शेवटची विवानौका होती. लेयटे गल्फच्या लढाईत दोस्त राष्ट्रांना ही विवानौका बुडवली.[१]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/three", "date_download": "2020-09-30T09:42:04Z", "digest": "sha1:J5GUH5SX24NVRAIW3SMAJFPS2MDGU3JS", "length": 4158, "nlines": 126, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "three", "raw_content": "\nजळगाव : बेपत्ता महिलेच्या मृत्यूप्रकरणी डिनसह तीन जण निलंबित\nधुळे : आणखी तीन करोना पॉझिटिव्ह आढळले\nधुळे : जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ६९\nभडगाव : अपघातात दोघांचा मृत्यू\nजळगाव : आणखी तीन करोना बाधित रूग्ण आढळले\nनंदुरबारात आणखी तिघे कोरोनाबाधीत\nजिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संंशयित ५ रुग्ण दाखल\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nधुळे जिल्ह्यात तिघा भावंडांचा बुडून मृत्यू\nडॉ.पायल तडवी आत्महत्त्या प्रकरण – तिन्ही महिला डॉक्टरांना शिक्षणबंदी\nतीन महिने सुटी निर्हेतूक असेल \nधुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास\nनांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांच्या तीन दुर्मिळ प्रजातींचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/aboutus.php", "date_download": "2020-09-30T09:54:01Z", "digest": "sha1:MOCULSLR7TCGY4TE5UM773QPRV7MJKFM", "length": 6553, "nlines": 74, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : आमच्याविषयी", "raw_content": "\nकोलाज डॉट इन काय आहे\nकोलाज ही एक फिचर वेबसाईट आहे. यात मराठीत लिहिलेले लेख असणार आहेत. बातम्यांच्या पलीकडे जाऊन माहिती आणि विश्लेषण असेल. शिवाय यात वीडियोही असतील. फिचरोत्सवात तुमचं स्वागत आहे, या लेखात साईटची भूमिका वाचता येईल.\nलेखांचे विषय कोणते असतील\nफक्त राजकारण किंवा फक्त साहित्य असे एकाच विषयाभोवती फिरणारे लेख यात नसतील. यात तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित कोणताही विषय येऊ शकतो. कोणत्याही एका विचारधारेचा, पक्षाचा यावर प्रभाव नसेल. मतभेदांच्या पलीकडे जाऊन निकोप विचारचर्चेचं इथे स्वागत आहे.\nकोणाची आहे ही वेबसाईट\nसचिन परब कोलाजचे संपादक आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. इंटरनेट, टीवी आणि प्रिंट या पत्रकारितेच्या तिन्ही प्रकारात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. अनेक प्रयोग केलेत. दरवर्षी आषाढी एकादशीच्य��� निमित्ताने ते रिंगण हा अंक काढतात. पण ही त्यांच्या एकट्याची साईट नाही. हे कुणा एकट्याचं स्वप्न नाही. मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या काही तरुण मित्रांनी हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलंय.\nविनायक पाचलग यांच्या वेदबिझ या कंपनीने ही साईट उभारलीय. विनायक आयटी विषयातले आहेत. तसंच टेक्नॉलॉजी आणि समाजाच्या परस्परप्रभावाचे अभ्यासक आणि लेखकही आहेत.\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2565", "date_download": "2020-09-30T09:18:34Z", "digest": "sha1:2OUO7F7TXLVIJ55LGEQFFG53UNLUPX5K", "length": 15603, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 फेब्रुवारी 2019\nदहावी- बारावीच्या परीक्षा म्हटल्या की आजही घाबरायला होते. नेमके माहिती नाही, पण अगदी पूर्वीपासून चालत आलेली घाबरण्याची ही परंपरा आजही कायम आहे. मात्र, या परीक्षांना परीक्षार्थी मुले अधिक घाबरतात की त्यांचे पालक - विशेषतः अलीकडच्या काळातील, याबद्दल संभ्रम आहे. खरे तर तसा संभ्रम नसावा, कारण मुलांपेक्षाही पालकच या परीक्षांचा अधिक बाऊ करतात, हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेले आहे. वास्तविक, नेहमीच्या परीक्षांसारख्याच या दोन परीक्षा आहेत. पण स्पर्धेला घाबरून आपल्या मुलांच्या (यात मुलीही आहेत) भवितव्यासाठी () पालक या परीक्षांना अति महत्त्व देतात आणि मुलांबरोबरच स्वतःचेही स्वास्थ्य गमावून बसतात.\nदहावी - बारावीत मेरिटमध्ये आलेली, ऐंशी - नाहीच - नव्वदच्या पुढे गुण असलेल्या मुलांचेच करिअर किंवा भवितव्य उज्ज्वल असते आणि बाकीची मुले टाकाऊच असतात, असे अजिबातच नाही. पण आपण या मार्कांनाच इतके महत्त्व देतो, की त्यापुढे सगळ्या गोष्टीच आपल्याला गौण वाटायला लागतात. चांगले गुण मिळाले नाही, तर चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, त्यामुळे पालक आणि अनेकदा मुलेही त्याचे प्रचंड दडपण घेतात... आणि घाण्याला जुंपल्यासारखे ‘अभ्यास एके अभ्यास’ करू लागतात.\nअभ्यास करण्यात वाईट काहीच नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. करिअरसाठी, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यास करणे - मेहनत घेणे चांगलेच; पण केवळ तेवढेच करणे योग्य नाही. शेवटी करिअर किंवा भवितव्य म्हणजे तरी काय आपले ध्येय साध्य करणे, त्या क्षेत्रात प्रगती करणे, सर्वोच्च पातळीवर पोचण्याचा प्रयत्न करणे.. वगैरे. मग या गोष्टी केवळ अभ्यास करूनच साध्य होतात का आपले ध्येय साध्य करणे, त्या क्षेत्रात प्रगती करणे, सर्वोच्च पातळीवर पोचण्याचा प्रयत्न करणे.. वगैरे. मग या गोष्टी केवळ अभ्यास करूनच साध्य होतात का उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण या सगळ्या गोष्टी मिळवण्याचे अभ्यास हे ‘एक’ साधन आहे; ‘एकमेव’ साधन नव्हे. तसे केले तर मुले ‘पुस्तकी किडा’ होतील. आपले ध्येय साध्य करायचे असेल तर मुलांना आपले व्यक्तिमत्त्व बहुविध करायला हवे. त्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नाही, तर त्याबरोबर इतर ‘ॲक्‍टिव्हिटीज’ही हव्यात. त्यातील एक आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे खेळ - व्यायाम होय. मुलांनी लहानपणापासून खेळायलाच हवे. मैदानावर जायलाच हवे. मैदानी खेळांची आवड नसली, तरी मैदानाला पळत पळत फेऱ्या मारायलाच हव्यात. व्यायाम करायलाच हवा. मोकळ्या हवेत चार क्षण घालवायलाच हवेत. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. मन प्रसन्न होते आणि अभ्यास करायला उत्साह येतो. अर्थात अभ्यासाला पर्याय नाही. पण अभ्यास म्हणजेच सर्वकाही असेही नाही. मुलांना ही गुंतागुंत कळणार नाही, पण त्यांच्या पालकांना नक्की कळेल. ज्यांची कळून घेण्याची इच्छा नाही, त्यांनीही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या गोष्टींचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे.\nमुले अभ्यासू असण्यात का��ी चूक नाही. पण अभ्यासू आहे, भरपूर गुण मिळवते आहे, पण बाकी त्याला काही येत नाही हेही योग्य नाही. आपले मूल एककल्ली करायचे की त्याचे व्यक्तिमत्त्व चौफेर फुलू द्यायचे हे पालकांनी ठरवायचे. सतत अभ्यास केल्याने आज कदाचित ते लौकिक अर्थाने ‘यशस्वी’ होईलही. चांगली नोकरी मिळवेल, गलेलठ्ठ पगार मिळवेल, कदाचित परदेशीही जाईल; पण पुढे काय या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर काय करायचे हा त्याच्यापुढे भलामोठा प्रश्‍न उभा राहणार आहे, याची पालकांनी आजच मनाशी खात्री बाळगावी. कारण साध्य करायला नंतर त्याला काही राहणारच नाही. आयुष्य पोकळ वाटू लागेल. पण हेच त्याने आधीपासून काही छंद जोपासले, वेगळ्या आवडी जोपासल्या, खेळ खेळला; तर कदाचित इतका गहन प्रश्‍न त्याला पडणार नाही.. आणि मुलांना हे समाजावून सांगण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली - मोठ्यांचीच आहे. मुले काय, त्यांना घडवू तसे घडतात. पण त्यांच्या मोठेपणी या सगळ्यातला फोलपणा लक्षात आल्यावर ते पालक म्हणून आपल्याला नावे ठेवणार नाहीत याची मात्र खात्री नाही. त्यामुळे केवळ ‘स्पर्धेत धावणे’ एवढेच त्यांचे लक्ष्य न ठरवता, त्यांना फुलू द्यावे, मोकळे वाढू द्यावे. पालकांची ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी मुळात त्यांनी दडपण घेऊ नये आणि मुलांना ताण देऊ नये.\nयासाठीच ‘सकाळ साप्ताहिका’च्या या अंकात डॉ. विद्याधर बापट आणि डॉ. अविनाश भोंडवे या तज्ज्ञांचे लेख आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ते मुलांसाठी कमी आणि पालकांसाठीच जास्त आहेत.\nपरीक्षेच्या ताणाचा परिणाम शरीर आणि मन या दोहोंवरही होत असतो. मुळात तसा परिणाम होऊ नये आणि झालाच तर काय करावे, याचे मार्गदर्शन हे दोन्ही लेख करतात. अभ्यास करताना मूळ प्रश्‍न असतो एकाग्रतेचा. तर ही एकाग्रता कशी साधावी, अभ्यास तर करावाच पण तो करताना थोडा विरंगुळा कसा शोधावा, परीक्षेच्या काळातला आहार - काय खावे, काय खाऊ नये, परीक्षेला जाण्यापूर्वी कोणता आहार घ्यावा, अभ्यासाच्या वेळा कशा ठरवाव्यात, झोप व विश्रांती कशी असावी, व्यायाम कोणता करावा, मनाचे स्थेैर्य कसे मिळवावे वगैरे मुद्‌द्‌यांवर हे सविस्तर मार्गदर्शन आहे. ते अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे पालकांसाठीच अधिक आहे.\nया सगळ्याचा तात्पर्य एकच - मुलांना मोकळे सोडा, त्यांना खेळू - बागडू द्या, त्यांच्या आवडीनिवडी जोपासू द्या; मग आपला अभ्यास ते कसा मनापासून करतील बघा मात्र आजचा काळ बघता, मुलांवर नियंत्रणही हवे, पण तेही सकारात्मक मात्र आजचा काळ बघता, मुलांवर नियंत्रणही हवे, पण तेही सकारात्मक त्यांची दिशा योग्य आहे ना ते बघण्यापुरते. मुलांचे मित्र व्हा, आपले मूल नक्की यशस्वी होईल, याची खात्री बाळगा.\nकरिअर छंद सकाळ साप्ताहिक विद्याधर बापट अविनाश भोंडवे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7395", "date_download": "2020-09-30T08:40:23Z", "digest": "sha1:UH3QWYEVRVMMIBIEI2NB22BT2YGULFZC", "length": 20611, "nlines": 155, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एथिकल टुरिझम | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nइटालियन भाषेच्या क्लासला सुट्टी लागली, तेव्हा मह्या आणि मी वीकेंडला साईड बिझिनेस करायचं ठरवलं. बिझिनेस काय तर टूरिझम. भेंजो प्रत्येकालाच कुठेतरी जाऊन फोटो काढून इन्स्टावर टाकायला आवडतं.\nडहाणूजवळच्या एका गावात मह्याच्या ओळखी होत्या. तिकडे जाऊन आम्ही सेटिंग लावून आलो. प्लॅन असा की शनिवारी सकाळी बसनी निघायचं, गावात जाऊन चिकन हाणायचं, दुपारी झोप काढायची, संध्याकाळी जरा शेतात भटकायचं, मग दारूशारू करून जेवून झोपायचं. सकाळी उठून नीरा प्यायची, नाश्ता करून परत शेतात फिरायचं, मग जेवून बसनी परत यायचं. फुल्ल चिल मारायचा प्लॅन भेंजो.\nतर मह्याने अजून आयडिया काढली. एथनिक टूरिझम करायची. म्हणजे त्या गावातल्या घरावर थोडी वारली पेंटिंग काढायची, रात्री जेवणापूर्वी कॅम्पफायर आणि फोकडान्स, आणि बियरऐवजी मोहाची दारू. आता पालघर जिल्ह्यात मोहाची दारू कुठून येणार भेंजो, पण एथनिक टूरिझम तर एथनिक टूरिझम.\nतर मह्या एथनिक सेटिंग लावायला तिथे गेला, आणि मी पॅम्प्लेट छापून घ्यायच्या मागे लागलो. पेपरात टाकून फुल अॅडकॅम्पेन भेंजो. प्रिंटरकडे गेलो आणि त्याला मॅटर लिहून देत होतो तेवढ्यात आमच्या ऑफिसातल्या नेहाचा फोन आला काहीतरी एचारचं विचारायला. फोनवर माफक गूळ पाडत होतो तर प्रिंटर प्रूफ घेऊन मधेमधे यायला लागला. आता नेहा समोरून फोन करते म्हणजे अलभ्य लाभ; मग मॅटर न बघता प्रिंटरला ओके सांगितला.\nतिसऱ्या दिवशी रविवार होता. मह्याच्या घरी गेलो. त्याची आई पोहे म���्त करते. हाॅलमधे त्याचे बाबा आणि त्यांचे मित्र पत्रकार देसाई पोहे चापत होते. मला बघून हातातलं पॅम्प्लेट नाचवत देसाईकाका म्हणाले, \"काय रे, हे टूरिझमचं काय नवीन आणि एथिकल टुरिझम म्हणजे काय आणि एथिकल टुरिझम म्हणजे काय\nमी पॅम्प्लेट जवळजवळ ओढून घेतलं. इंग्लिशमध्येच होतं, आणि मजकूर होता \"एथिकल टुरिझम: एक्स्पिरिअन्स द जाॅईज ऑफ एथिकल टुरिझम. काॅन्टॅक्ट अमुक अमुक\". भेंजो माझी फुल तंतरली. प्रिंटरनी मोठा लोचा केला होता.\nमह्या शांतपणे बोलू लागला, \"त्याचं काय ना काका, पर्यावरणाशी जवळीक साधली पाहिजे. लोकल प्रोड्यूस वापरलं पाहिजे. हे करणारं टुरिझम म्हणजे एथिकल टुरिझम.\"\nदेसाईकाका जाम खूष झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी पेपरात छोटं आर्टिकलपण छापून आणलं भेंजो, अगदी माझ्या आणि मह्याच्या फोटोसकट. फटाफट टूरची बुकिंग आली आणि फक्त पाच दिवस शिल्लक होते.\nमग आम्ही दोघांनीही सीएल टाकल्या आणि खपून सगळी सेटिंग बदलली.\nशनिवार आला. बुकिंग केलेले वीसजण पिकप पाॅईंटला आले. भाड्याने घेतलेल्या सायकली आम्ही तयार ठेवल्या होत्या. \"पर्यावरण वाचवायचं तर सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे,\" मह्या म्हणाला. सगळे सायकलींवर बसलो आणि रेल्वे स्टेशनला गेलो. काही अंकल धापा टाकत होते पण कोणी कंप्लेन नाय केली.\nसायकली स्टॅन्डावर लावल्या आणि मग ट्रेनमधून डहाणूला गेलो. तिथे परत सायकलींची अरेंजमेंट केली होती. आधी बैलगाडीचा विचार केला होता पण भेंजो बैलाला ते एथिकल वाटलं नसतं. तर अर्धा तास सायकल चालवून गावात पोचलो.\nतिकडे वांगी, टाॅमेटो वगैरे लोकल प्रोड्यूसच्या भाज्या आणि लोकल पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्या. मग जरा झोप काढून नंतर शेतात जाऊन श्रमदान केलं. म्हणजे मी आणि मह्या सोडून, कारण आम्ही मुकादमगिरी करत होतो आणि लोकांचे निढळाच्या घामाचे वगैरे फोटो काढत होतो. पब्लिक जाम खूष होतं. मग रात्री बक्षीस म्हणून सगळ्यांना लोकल नदीतल्या माशांचं कालवण आणि भात दिला. शाकाहाऱ्यांना वांग्याचा रस्सा आणि भात. मग सगळे दमून झोपले तेव्हा मी आणि मह्या बाईकवरून स्टेशनला गेलो आणि चिकन मांचुरियन खाऊन आलो.\nदुसऱ्या दिवशी नाश्त्याला भाताची पेज दिली. भाभी आणि आंटी लोक \"अय्या कित्ती एथनिक\" वगैरे म्हणत होत्या. \"आणि गावातलाच तांदूळ, म्हणजे एथिकलसुद्धा\" मह्या म्हणाला.\nमग गावात चक्कर मारून पब्लिकला विहीर, तिच��यावरचा रहाट, गुरांचे गोठे वगैरे दाखवलं. मग सगळ्यांना सायकलींवर चढवलं आणि डहाणू स्टेशनला आणून ट्रेनमध्ये बसवलं.\nमह्या आणि मी डहाणूलाच थांबलो आणि सगळ्यांना त्यांचेत्यांचे एथिकल टुरिझमचे फोटो व्हाॅटसॅप केले. मग एकेक बियर मारली आणि मग बाईकनी घरी गेलो.\n प्लान तर मला पण आवडला.\nमग नेहाला पार्टी दिलीत काय\nमी पॅम्प्लेट जवळजवळ ओढून घेतलं. इंग्लिशमध्येच होतं, आणि मजकूर होता \"एथिकल टुरिझम: एक्स्पिरिअन्स द जाॅईज ऑफ एथिकल टुरिझम. काॅन्टॅक्ट अमुक अमुक\". भेंजो माझी फुल तंतरली. प्रिंटरनी मोठा लोचा केला होता.\nहे प्रिंटरलोक नेहमी असाच गोंधळ करतात.\nपूर्वी पुण्यात लक्ष्मीरोडवर 'जनसेवा दुग्धमंदिर' नावाचे एक आत्यंतिक मराठमोळे, रादर भटुरडे असे उपाहारगृह-कम-दुकान होते. (गेऽले बिचारे ईमृशांदे.) दूध तथा दुधाचे पदार्थ, मिठाया, चकल्याचिवडे, 'पियूष', खरवस, माफक कोल्ड्रिंके वगैरे विकत. नंतरनंतर साबूदाण्याची खिचडी तथा सांजासुद्धा विकायला सुरुवात केली होती, असे कळते. पदार्थांची क्वालिटी चांगली होती, परंतु रेंज तितकीच. (चहा विकत नसत. आणि, इडली-डोसा-संकीर्णसौथिण्डियन वगैरे विकण्याच्या निव्वळ कल्पनेनेसुद्धा बहुधा चालकमालकांचा धर्म भ्रष्ट होत असावा. असूद्या बिचारा.)\nतर एकदा मंडळींनी नवीन मेनूकार्डे छापवून घेतली. त्यात कोल्ड्रिंकांच्या यादीत 'रिमझिम मसाला डोसा' अशी एक एंट्री निघाली. मग त्या 'डोशा'वर बॉलपेनाने काट मारून त्याशेजारी बॉलपेनानेच हाताने 'सोडा' असे लिहिलेली मेनूकार्डे त्यानंतर कित्येक दिवस तेथील टेबलांना विशोभित करीत असत.\nपु.लं.च्या 'नारायणा'त लग्नाच्या पत्रिकेखाली 'तिकीट विक्री चालू आहे.' असा मजकूर आढळल्याचा एक किस्सा आहे. तो निव्वळ कपोलकल्पित असावा, अशी कित्येक दिवस माझी जवळजवळ खात्री होती. परंतु हे पाहिल्यावर तो किस्साही अगदीच अशक्य कोटीतला नसावा, असे हल्ली वाटू लागले आहे. चालायचेच.\nमह्यानं काही गोंगाट केला नाही का डब्बल पैसे लावले, एथिकल म्हणून\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२��), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/india-vs-south-africa-keshav-maharaj-ruled-out-3rd-test-against-india-south-africa-suffer-injury/", "date_download": "2020-09-30T09:43:07Z", "digest": "sha1:GY7OQZXYYZUHZJNIU4NOPMALACQU7EGG", "length": 30416, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार - Marathi News | India vs South Africa : Keshav Maharaj ruled out of 3rd Test against India as South Africa suffer injury blow | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणप���लावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.\nIndia vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार\nIndia vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग कर��्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेला 189 धावाच करता आल्या. भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मानहानिकारक पराभवानंतर आफ्रिकेची चिंता वाढवणारी बातमी सामन्यानंतर धडकली आहे. त्यांच्या मुख्य खेळाडूनं तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.\nआफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजनं खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराजची माघार ही आफ्रिकेसाठी मोठा धक्काच आहे. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना महाराजला दुखापत झाली. महाराजनं गोलंदाजीत फार योगदान दिले नसले तरी फलंदाजीत त्यानं दुसरी कसोटी गाजवली. त्यानं पहिल्या डावात 132 चेंडूंत 72 धावा केल्या. याखेळीसह त्यानं वेर्नोन फिलेंडरसह ( 44) नवव्या विकेटसाठी 109 धावांची विक्रमी भागीदारीही केली. दुसऱ्या डावातही महाराजनं 65 चेंडूंत 22 धावा केल्या आणि पुन्हा फिलेंडरसह 56 धावा जोडल्या. गोलंदाजीत त्यानं 50 षटकांत 196 धावा देत केवळ एक विकेट घेतली.\n''MRI रिपोर्टनुसार महाराजच्या डाव्या खांद्याचे स्नायू दुखावले गेले आहेत आणि त्यामुळे त्याला फलंदाजी करताना त्रास होत होता. गोलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला 14 ते 21 दिवसांच्या विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल,''अशी माहिती दक्षिण आफ्रिका संघाचे डॉक्टर रामजी हशेंद्र यांनी दिली.\nमहाराजच्या जागी संघात जॉर्ज लिंडे याचा समावेश करण्याता आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIndia vs South AfricaVirat Kohlimayank agarwalभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीमयांक अग्रवाल\nBig News : 'या' दिवशी निवृत्ती घेणार विराट कोहली; पीटरसनसोबतच्या संवादात केला खुलासा\nबॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार\nकेव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...\nVideo : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम\nCorona Virus : डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज\nआई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम\nIPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट\nजिंकणारा सामना ते ‘सुपर ओव्हर’पर्यंत खेचतात\nआजचा सामना : अनुभवी स्मिथच्या संघापुढे कार्तिकच्या नेतृत्वाची परीक्षा\nविराटला लवकरच सूर गवसेल - सुनील गावसकर\nDC vs SRH Latest News : रशीद खानच्या फिरकीची जादू; अखेर SRHनं नोंदवला पहिला विजय\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना प���्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1370295", "date_download": "2020-09-30T10:42:43Z", "digest": "sha1:TJHLODNUWKPTTCDPWLNFFD46SQOB2CYN", "length": 2555, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सांगली (लोकसभा मतदारसंघ)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सांगली (लोकसभा मतदारसंघ)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसांगली (लोकसभा मतदारसंघ) (संपादन)\n०६:५९, ७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ४ वर्षांपूर्वी\n→‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा\n१७:२८, २६ मे २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n०६:५९, ७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा)\n*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2020-09-30T10:28:22Z", "digest": "sha1:T6SVPGUBHNZQU54Z5QVO6ZD43OFB5MDR", "length": 4749, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डुब्युक - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अमेरिकेतील आयोवा राज्यातील डुब्युक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डुब्युक (निःसंदिग्धीकरण).\nड��ब्युक हे अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शहर आहे. डुब्युक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६च्या अंदाजानुसार ५८,५३१ होती. हे शहर आयोवा, इलिनॉय आणि विस्कॉन्सिन राज्यांच्या सीमेवर आहे.\nबव्हंशी सपाट असलेल्या आयोवा राज्यातील या शहरात काही टेकड्या आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१७ रोजी १९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T10:29:29Z", "digest": "sha1:KGNQATTUIOLTPYHK34QEOPUYPUZ2AT7W", "length": 43460, "nlines": 107, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी - विकिस्रोत", "raw_content": "प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी\n←प्रशासननामा/जात नाही ती जात\nललाटीचा आलेख बदलणारे तलाठी\nरविवारी संध्याकाळी, शासकीय बंगल्यासमोरच्या तजेलदार हिरवळीवर खालीच बसून, चंद्रकांत पत्नी व मुलांशी गप्पा मारीत होता. समोर रविवारच्या पेपर्सच्या पुरवण्या पडल्या होत्या, त्या तो चाळत होता. त्याच्या पत्नीनं त्याच्या आवडीचा गरम भजी, मसाला पापड व चहाचा बेत केला होता. त्याचा तो मनापासून आस्वाद घेत होता.\nआणि त्याच वेळी बंगल्याच्या गेटमधून एक लाल दिव्याची जीप आली. नोकरानं निरोप दिला की, प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी आले आहेत. तसेच प्रांतसाहेबांच्या मुख्यालयीन तालुक्याचे तहसीलदार सोबत आहेत. सुटीच्या दिवशी कल्पना न देता तीन वरिष्ठ अधिकारी येतात, म्हणजे काही महत्त्वाचं काम असणार, हे चंद्रकांतनं ताडलं. तो उठून आपल्या अभ्यासिकेत आला. तिथं हे तीन अधिकारी नुकतेच येऊन विसावले होते.\n‘बोला प्रांतसाहेब, काही विशेष\n“तसं विशेष आहे म्हणून तर...' चंद्रकातला दोन-तीन वर्ष ज्युनिअर असलेला प्रांत अधिकारी जरा घुटमळत म्हणाला.\nपण सेवानिवृत्ती जवळ आलेले अनुभवी जिल्हा पुरवठा अधिकारी पुढे होत म्हणाले, 'सर, मीच स्पष्ट बोलतो. आपण तिघांनी त्या तलाठ्याच्या गैरप्रकाराची जी चौकशी केली आहे, त्याबाबत एक विनंती घेऊन आम्ही तिघे आलो आहोत.'\n'माझा काही दोष नसताना आपण माझ्याविरुद्ध आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे, काही हरकत नाही सर.'\nआता सफारीतल्या काळ्याभिन्न, धिप्पाड, पूर्ण टक्कल असलेल्या तहसीलदारांना कंठ फुटला होता.\n“मी तालुक्यात गेली दोन वर्षे काम करतो आहे, त्या तलाठ्याला मी चांगला ओळखतो. त्याच्याबाबत चौकशीअंती आपण जो अहवाल तयार केला आहे, त्यावर निमूटपणे प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिका-यांनी सह्या केलेल्या आहेत; पण तो तलाठी म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे सर. त्याला निलंबित न करता केवळ त्याची बदली करावी. फार तर सर्कल आण्णांनी प्रस्तावित केलेली सजा तशीच ठेवावी. पण त्या हरामखोराशी आपण अकारण वैर घेऊ नये.'\n‘खरं सांगतो सर - आम्हाला तुमच्या बदनामीची काळजी वाटते.'\nचंद्रकांतला हसू आवरणं कठीण जात होतं. तो काहीशा व्यंगात्मक स्वरात म्हणाला,\n‘वा प्रांतसाहेब, डी.एस.ओ. साहेब आणि तहसीलदारसाहेब तुम्ही तिघे त्याला घाबरता हे मी ऐकून होतो, आज त्याची प्रचिती आली.'\nथोडं थांबून त्या तिघांच्या चेह-यावरचे अस्वस्थ भाव ताडीत चंद्रकांत पुढे म्हणाला,\n‘आपल्या तिघांच्या संयुक्त समितीने चौकशी करून निष्कर्ष काढले आहेत. तो तलाठी भाऊराव व गिरदावार (मंडल अधिका-याला मराठवाड्यात जुन्या निजामी पद्धतीनं गिरदावार म्हणतात) कल्याणराव हे दोषी ठरतात, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यासाठी त्यांना निलंबित करून रीतसर विभागीय चौकशी करणं हाच एकमेव पर्याय आहे, त्यावर आपलं एकमत झालं होतं. तुम्ही दोघांनी चौकशी अहवालावर सही केली आहे, मग आता अशी विनंती का फाईल तर कलेक्टरांकडे गेली आहे.'\n'ती फाईल मी पी.ए. कडेच रोखली आहे, सर, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले.\nचंद्रकांत खवळला,' हाऊ डेअर यू\n“थोडं शांत व्हा सर. मी सारं सांगतो.\" आपलं अनुभवकौशल्य पणाला लावीत ते म्हणाले, “आज दुपारी प्रांतसाहेबांच्या कार्यालयात त्या तलाठी भाऊरावानं एका बाजारी बाईला पाठवलं होतं, त्यांना बदनाम करण्यासाठी. तुम्हाला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी. पुढे कार्यवाही करू नये किंवा ती पातळ करावी म्हणून. मी सुदैवानं त्यांच्या तालुक्यातच दौ-याला होतो. मला कळताच मी ते प्रकरण कसं तरी मिटवलं. तिथला पी.एस.आय. माझा कोमटी जातभाई होता. त्यालाही भाऊराव ही चीज माहीत होती व ती बाजारूबाई पण... त्यामुळे प्रांतसाहेबांविरुद्ध विनयभंगाची तक्रार गुदरली गेली नाही एवढंच म्हणून आम्ही तिघे आलो आहोत आपल्याकडे. आपण शांतपणे विचार करावा.\nचंद्रकांत थक्क होऊन त्या तिघांकडे पाहत राहिला.\nसामान्य दिसणारा तलाठी भाऊराव धूर्त, कावेबाज होता. तालुक्यातील पन्नास तलाठ्यांचा अनभिषिक्त नेता होता. यापूर्वीचे तहसीलदार हे मराठवाड्यात प्रशासकीय कौशल्याबद्दल दरारा असलेले होते. त्यांनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आपली तीन वर्षे काढली होती. या बदल्यात भाऊरावानं त्यांच्या वाट्याला जायचं नाही व वरिष्ठांपर्यंत जातील एवढ्या मोठ्या भानगडी करायच्या नाहीत आणि तहसीलदार म्हणून त्यांनी भाऊरावच्या इतर गोष्टींकडे कानाडोळा करायचा. असा त्यांच्यात अलिखित करार झाला होता.\nत्यांच्यानंतर आलेल्या तहसीलदारांना कलेक्टर मठ्ठ काळा बैल म्हणत असत. त्यात काही खोटं नव्हतं. म्हणून भाऊरावानं मागील तीन वर्षातला कमाईचा व भानगडींचा बॅकलॉग भरून काढायचा धूमधडाका लावला होता.\nपण पापाचा घडा केव्हा ना केव्हा भरतोच. तसंच झालं भाऊरावांचं. त्याला खमका पुढारी शामराव सावंतच्या रूपानं भेटला. सावंतचं प्रचंड उपद्रवी मूल्य लक्षात घेऊन त्याच्या जिल्हा परिषद मतदार संघातले सारे कर्मचारी व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ज्युनिअर इंजिनिअर्स व शेतकी अधिकारी चूपचाप हप्ते देत असत. त्याच्या विभागात पाच वर्षे झाली म्हणून भाऊरावाची त्याच्या संमतीनं बदली झाली. त्याला वाटलं होतं, सावंत आपल्या वाटेला जाणार नाही. पण त्याच्या लेखी भाऊराव हा इतर तलाठ्यांप्रमाणे एक तलाठी होता. त्यानं ठरावीक हप्ता द्यायलाच हवा होता\nभाऊराव स्वतः ब्लॅकमेलर म्हणून मशहूर होताच. तहसीलदार व प्रांत अधिका-यांना हवं नको ते पुरवून त्यांची मर्जी राखायचा, पण त्याच काळात त्यांच्या गैरकृत्यांचे पुरावेही स्वत:जवळ राखून ठेवायचा. मग त्या जोरावर आपली दादागिरी, सरंजामशाही चालवायचा. सावंतनं हप्ता मागणे हा त्याला अपमान वाटला. त्यानं सावंतला नकार दिला. तेव्हा तोही अपमानानं व हप्ता न मिळाल्यामुळे चिडून भाऊरावाच्या मागे लागला.\nत्याला संधीही लवकरच मिळाली. पावसाळ्यात नदीकाठच्या भाऊरावाच्या गावांमध्ये पूर येऊन घरे पडली, म्हणून भाऊरावाच्या अहवालाप्रमाणे तहसीलदारांनी घरदुरुस्तीसाठी बाधित घरमालकांना सुमारे तीन लक्ष रुपयांचे घरबांधणी अनुदान वाटले. सावंतनं हे प्रकरण उचलून धरलं. भाऊरावाच्या सातही गावात जाऊन घर न् घर पालथे घालून, गावात अनेक घरापर्यंत पूर आलाच नसताना आणि घरे पडली नसताना खोटे पंचनामे करून अनेकांना चुकीची मदत वाटली अशी तक्रार केली. तक्रारीसोबत प्रत्येक गावांतील नावानिशी व घरक्रमांकानिशी झालेल्या गैरप्रकाराचा तपशील जोडला होता. आणि सातही गावांतील ज्या घरांना पडल्याबद्दल अनुदान वाटप झाले होते, त्यांचे व्हिडीओ शुटिंग करून त्याची प्रत कलेकटरांना दिली, तशीच ती पालक मंत्री व विरोधी पक्षनेते यांना दिली. यामुळे या प्रकरणाने गंभीर रूप धारण केलं तेव्हा चौकशी पद्धतशीर व निष्पक्ष व्हावी म्हणून कलेक्टरांनी चंद्रकांत (आर.डी.सी.)च्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली व त्यात इतर दोघे सदस्य म्हणून जुनेजाणते जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित प्रांत अधिकारी यांचा समावेश केला. सावंतची तक्रार अर्थातच खरी होती. ही सातही गावं नदीकाठी असली तरी चांगली पन्नास-साठ फूट उंचावर होती. म्हणून कितीही पूर आला तरी नदीचे पाणी या गावात सर्व भागांत शिरणं शक्य नव्हतं. त्यामुळे केवळ पावसामुळे थोडीबहुत पडझड झाली होती. ती पूर्णपणे पडलेली दाखवून शासकीय अनुदान वाटप झाले होते. हा अत्यंत गंभीर असा गैरप्रकार होता\nया चौकशीच्या वेळी भाऊरावांचे जे दर्शन झालं, त्यानं चंद्रकांत थक्क झाला. महसूल खात्यातला सर्वात छोटा कर्मचारी म्हणजे तलाठी. त्या संवर्गातला भाऊराव एवढ्या उचापती करतो, हे पाहून कुणाही माणसाची मती गुंग व्हावी. पुन्हा, अनुदानाचे चेक प्रत्येक गावी चार-सहा प्रमुख वजनदार व्यक्तींना म्हणजे सरपंच, पोलीस, पाटील इ. ना भाऊरावांनी वाटले होते. बाकीच्यांना आपल्या नावे चेक निघाले आहेत हे माहीतही नव्हतं. प्रत्येक गावात सामान्य माणसं चौकशी सुरू होताच म्हणायची, 'काय साहेब, कसली चौकशी ही आमच्या गावात केव्हा पूर आला आमच्या गावात केव्हा पूर आला कुणाची घरं पडली' म्हणजेच, प्रमुख चार सहा मुखंड वगळता बाकीच्यांच्या नावाचे चेक वा त्यांचा पैसा भाऊरावानं कल्याणराव व इतर अधिका-य��ंच्या मदतीनं मस्तपैकी ओरपला होता व तृप्तीची ढेकर दिली होती. त्याचा आंबट वास सावंताच्या नाकाने टिपला आणि त्याला त्यात काही न मिळाल्यामुळे, वा त्याला भाऊराव धूप घालीत नसल्यामुळे त्यानं चिकाटीनं पुरावा गोळा करून तक्रार केली. सदर प्रकरण विरोधी पक्षनेत्यामुळे विधानसभेतही गाजलं. त्यामुळे चौकशी समिती गठित करण्यात आली होती. तिचा अहवाल चंद्रकांतनं कालच सादर केला होता. भाऊराव व कल्याणरावाचा भ्रष्टाचार प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी एक तृतीयांश रकमेची वसुली करावी व त्यांना निलंबित करावं अशी शिक्षा त्यांनी प्रस्तावित केली, तर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचा अप्रत्यक्ष हात असल्यामुळे त्यांनी १/३ वसुली द्यावी व त्यांच्याविरुद्धही खातेनिहाय चौकशी करावी अशी शिफारस त्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त असल्यामुळे त्यांना करण्यात आली.\nहा अहवाल अजून कलेक्टरांच्या टेबलावर पोहोचलाही नव्हता, तोच प्रांत अधिकाऱ्याच्या दालनात बाजारू बाई पाठवून त्यांची मानहानी करण्याचा प्रसंग उद्भवला होता. तो कसाबसा निस्तरला गेला, पण त्यानं हबकलेले प्रांत अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी त्याच्याकडे अहवाल बदलण्याची विनंती घेऊन आले होते.\n‘सर, या माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगानं तरी तुम्हाला भाऊराव ही काय चीज आहे याची कल्पना आली असेल तुम्ही पदोन्नतीवर लवकरच जाणार आहात बदलून, तर मग कशाला त्या माणसाचं झंझट मागे लावून घेता तुम्ही पदोन्नतीवर लवकरच जाणार आहात बदलून, तर मग कशाला त्या माणसाचं झंझट मागे लावून घेता पुन्हा आपण चौकशी अहवाल कितीही कडक दिला, तरी रीतसर विभागीय चौकशीत मागेपुढे तो सुटणारच. कशाला आपण संभाव्य बदनामी - तीही अशी नाजूक चारित्र्याची मोल घ्यायची पुन्हा आपण चौकशी अहवाल कितीही कडक दिला, तरी रीतसर विभागीय चौकशीत मागेपुढे तो सुटणारच. कशाला आपण संभाव्य बदनामी - तीही अशी नाजूक चारित्र्याची मोल घ्यायची\nचंद्रकांत रात्रभर विचार करीत होता. त्याला समाजमन चांगलंच माहीत होतं. समाजमनास भ्रष्टाचार, पैसे खाणं याचं फारसं काही वाटत नाही, पण स्त्री-संदर्भातील बदनामी तो खपवून घेत नाही. असा बदनाम होणारा माणूस मग समाजरचनेत बहिष्कृत होत जातो. चंद्रकांत त्याबाबत सर्व बाजूंनी विचार करीत होता व समजा उद्या तसं काही आ���ल्या संदर्भात झालं तर काय, याची मनाशी पडताळणी करीत होता. पण तीव्र भावना मनात होती की, भाऊरावसारख्या क्षुद्र पण मस्तवाल तलाठ्यापुढे नमायचं नाही, कारण तसं केल्यास स्वत:ची प्रतिष्ठा व आत्मसन्मानास ठेच पडणार होती.\nदुस-या दिवशी सकाळीच कार्यालयात कलेक्टरांना भेटून कालचा सारा प्रसंग सांगून चंद्रकांत म्हणाला,\n'सर, आय रिअली डोंट नो - व्हॉट विल हॅपन पण मी जर चांगला, प्रामाणिक व सरळमार्गी असेन तर माझं वाईट होणार नाही. अच्छे आदमी के साथ हमेशा अच्छाही होता है, यावर माझा ठाम विश्वास आहे. पण तुम्ही मला साथ द्यावी, अशी विनंती मात्र करीन पण मी जर चांगला, प्रामाणिक व सरळमार्गी असेन तर माझं वाईट होणार नाही. अच्छे आदमी के साथ हमेशा अच्छाही होता है, यावर माझा ठाम विश्वास आहे. पण तुम्ही मला साथ द्यावी, अशी विनंती मात्र करीन\nचंद्रकांतनं आक्रमण हाच भक्कम बचाव असतो, या उक्तीप्रमाणे एक असाधारण गोष्ट केली. त्यानं भाऊराव व कल्याणरावांना आपल्या दालनात बोलावून घेतलं. चार अधिकारी व पत्रकारांच्या साक्षीनं त्याला खडे बोल सुनावीत यापुढे असं करू नये अशी तंबी दिली. आणि पत्रकारांना चौकशी अहवालाची असाक्षांकीत प्रत बातमीसाठी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी, ज्यांच्या पक्षाचे सावंत होते, रस घेतल्यामुळे पत्रकारांनी ही बातमी व भाऊरावाच्या मागील कर्तृत्वाचा पाढा वाचणा-या खमंग बातम्या छापल्या. त्यामुळे भाऊराव त्याच्या सर्व्हिसमध्ये प्रथमच हतबल झाला व त्यानं नांगी टाकली.\nया प्रकरणाची धूळ खाली बसल्यानंतर चंद्रकांतशी एकदा गप्पा मारताना एक बुजुर्ग गांधीवादी पत्रकार त्याला म्हणाले,\n‘साहेब, हे प्रकरण म्हणजे टिप ऑफ आइसबर्ग आहे. तुम्ही हिंमत दाखवली, संभाव्य बदनामीची पर्वा केली नाही म्हणून हे प्रकरण लोकांपुढे आलं. खरंच, शेतकरी व गाववाल्यांच्या ललाटीच्या रेषा ब्रह्मदेव बदलणार नाही, एवढ्या सहजतेनं तलाठी हा प्राणी बदलत असतो. एकवेळ अफगाणी पठाणाची सावकारी परवडेल, 'शोले'मधल्या गब्बरसिंगसारख्या डाकूचे अत्याचार सहन होतील, पण त्याही पलीकडे, भारतात तलाठी नामक प्राण्याची जी मगरमिठी शेतकरी व जमीन मालकांवर बसली आहे, ती असह्य आहे. तसं पाहायला गेलं तर तलाठी हा वर्ग तीनचा कारकून समकक्ष कर्मचारी, पण त्यांच्या हाती गावाच्या जमिनीच्या नोंदीचे अधिकार असतात. पूर, दुष्काळ, आग, आदि नैसर���गिक आपत्ती, मृत्यूअपघात बाबतचे पंचनामे करण्याचे तो काम करीत असतो व त्यावरच तर बाधित व्यक्तींना शासकीय मदत, अनुदान वा कर्ज मिळत असते. त्यामुळे ग्रामीण जीवनात तलाठ्याचे स्थान एकमेवाद्वितीय असे झालेले आहे. छोटे पण मोठे अधिकार असले की, माणसाची बुद्धी पण भ्रष्ट होते, माणूस बहकला जातो हे चिरंतन सत्य आहे. त्याप्रमाणे काही हाताच्या बोटावर मोजणारे अपवाद सोडले, तर सारे तलाठी एकजात चालूगिरी करतात, हे निर्विवाद सत्य आहे. कुणाही शेतक-याला सातबारा (जमीन व पिकाच्या नोंदीचा दस्तऐवज) व वारस, खरेदीनं बदलणारी मालकीची फेरफार नोंदीची प्रत सहजपणे, वेळेवर न पैसे देता मिळाली असं एखादं उदाहरण मला पहायला - अनुभवायला मिळालं तर धन्य वाटेल... पण आकाशाला कधी फूल येतं का\nबापूसाहेबांचं हे सडेतोड विवेचन ऐकताना चंद्रकांतला शरम वाटत होती. ज्या महसूल यंत्रणेचाच आपण एक भाग आहोत, त्या यंत्रणेचा एक भाग असलेल्या तलाठ्याबद्दल चुकूनही कोणी चांगलं बोलत नाही. तो अस्वस्थ होत ऐकत होता. मग हलकेच तो म्हणाला,\n“बापू, आपला शब्द न शब्द खरा आहे ज्या देशात सत्तर टक्के लोक शेतकरी आहेत, तिथं जमिनीचं मोल अपार असतं. त्यामुळे मालकी हक्क, कब्जा, वहिवाट, पीक नोंदी, कर्ज नोंदी आणि कृषी जीवनाशी संबंधित पूर, दुष्काळाच्या वेळी मदत वाटप याला अपार महत्त्व आहे. हे सारे अधिकार तलाठ्याकडे एकवटलेले आहेत व महसुली कायदे, तशीच अपील प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. लोक सोशिक व शांत आहेत, त्यामुळे तलाठ्यांच्या वर्चस्वाला कोणी प्रश्नांकित करीत नाही.\"\nतालुक्यातील सब रजिस्ट्रारला हाती धरल्यामुळे प्रत्येक खरेदी-विक्री होताच भाऊरावला माहिती व्हायची किंवा इतर तलाठी व गिरदावार द्यायचे. त्यांच्या मंजुरीचे एकमुठी वा वट्ट काम तो हाती घ्यायचा. पैशाची देवघेव व त्याची रक्कम आणि तपशील ठरवायचा. तहसीलदार व प्रांतसाहेबांना एकत्रितपणे त्यांच्या वाटा बिनबोभाट पोचता करायचा आणि नोंदी करून द्यायचा. भित्र्या व स्वत:ची इमेज जपू पाहणाच्या वरच्या अधिका-यांना काहीही न करता बिनबोभाट, घरपोच पैसे हप्त्याच्या स्वरूपात मिळायचे, अशी मोडस ऑपरेंडी होती भाऊरावाची. बापूसाहेब चंद्रकांतला भाऊरावबाबतची, त्यांना पत्रकार या नात्यानं ज्ञात असलेली माहीती देत होते.\nभाऊराव तलाठ्याची पूर्ण जिल्ह्यात एवढी कीर्ती होती की, सारे पुढ���री, तालुक्याचे सातत्याने निवडून येणारे आमदार, काही अपवाद वगळले तर त्याची पाठराखण करायचे. केवळ शामराव सावंतचे व त्याचे का फाटले हे मात्र गूढ होतं. काहीतरी बाईची भानगड आहे अशी वदंता होती\nभाऊराव हा टिपिकल तलाठी होता. त्यामुळे कोणत्याही शासकीय अनुदान कर्ज योजनेतल्या खाचाखोचा त्याच्या पटकन लक्षात यायच्या. त्याचा कसा फायदा घ्यावा हेही त्याला नेमकेपणानं उमगायचं प्रस्तुतचं, पूर आला नसताना घरं पडलेली दाखवून खोटा पंचनामा-तोही गावक-यांना कळू न देता करणे व अनुदानाची रक्कम लाटणे हे त्याच्या महसुली कसबाचे उत्तम उदाहरण होतं\n“बापू, शेतक-यांच्या गळ्याला असलेली तलाठ्यांची मगरमिठी हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. केवळ तलाठीच नव्हे, तर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी स्तरापर्यंतचे विविध खात्याचे कर्मचारी व अधिकारी-मग ते ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी असतील किंवा गट सचिव ते डेप्युटी रजिस्ट्रार (सहकारी संस्था) असतील, शेती, बांधकाम, वीज खात्याची माणसं असतील. सारेजण शेतकरी व ग्रामीण माणसाला आपआपल्या परीनं नागवत असतात. तलाठ्यावर नाराजी सर्वात जास्त दिसते. कारण जास्तीत जास्त शेतकरी व ग्रामीण लोकांचा त्याच्याशी सर्वाधिक संबंध येतो. पुन्हा जमिनीवर ग्रामीण माणसाचं लोकविलक्षण प्रेम व माया असते. त्यामुळे तिच्याबाबत ढवळाढवळ करणारा तलाठी शेतक-यांना सर्वात जास्त चीड आणतो एवढंच बाकी कमी अधिक प्रमाणात सर्वच शासनयंत्रणा अशीच आहे. उडदामाजी काळे-गोरे काय निवडावे अशी व्यवस्था आहे.\"\n“तुमचं अॅनॅलिसिस बरोबर आहे. पण त्याची दुसरी बाजू - वरचे अधिकारी त्यांचे काय\n\"मी त्यावरही येत होतोच बापू.\" चंद्रकांत म्हणाला, “प्रथम तलाठी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी-तहसीलदार ते कलेक्टरबाबत विचार करू या एक शब्द मला काट्यासारखा सलतो. सरबराई, बंदोबस्त एक शब्द मला काट्यासारखा सलतो. सरबराई, बंदोबस्त तहसीलदार व इतर अधिकारी जीप उडवत खेडेगावी दौरा करतात, तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची चोख सोय तलाठी अगदी ब्रिटिश काळापासून करीत आला आहे. तहसीलदारांचा एक कॅम्प म्हणजे तलाठ्याच्या किमान एका महिन्याच्या पगाराची वाट लागणार हे ठरलेलं तहसीलदार व इतर अधिकारी जीप उडवत खेडेगावी दौरा करतात, तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची चोख सोय तलाठी अगदी ब्रिटिश काळापासून करीत आला आहे. ���हसीलदारांचा एक कॅम्प म्हणजे तलाठ्याच्या किमान एका महिन्याच्या पगाराची वाट लागणार हे ठरलेलं त्याखेरीज तालुका आणि जिल्ह्यातील डाक बंगल्याची सेवा हेही भयंकर प्रकरण आहे. हा सारा खर्च तलाठी मंडळीच करतात. ते तो त्यांच्या पगारातून करणार नाहीत हे उघड आहे. प्रारंभी जरी काही तलाठी नि:स्पृह वागत असले, तरी एकदा ही सरबराई व बंदोबस्त मागे लागला की, त्याला पूर्वसुरींची चोखाळलेली भ्रष्टाचाराची व शेतक-यांच्या पिळवणुकीची रूढ वाट पकडावीच लागते... हा सरबराईचा रोग सर्व खात्यास जडला आहे, त्यामुळे प्रत्येक विभागाची ग्रामीण यंत्रणा भ्रष्टाचार व पिळवणुकीचं दमनचक्र बनली आहे.'\n“माझा तर जीव घाबराघुबरा होतो हे सारं ऐकून.\" आयुष्यभर साधेपणानं पत्रकारितेचे जीवन घालविणारे बापूसाहेब निराश होत विचारते झाले, “यावर काही उपाय नाही का\nचंद्रकांत म्हणाला, “जमिनीच्या नोंदणीचं, खरेदी-विक्री व्यवहाराचं, दस्तऐवजाचं शंभर टक्के संगणकीकरण होणं आणि जिल्ह्याच्या गावीसुद्धा कोणत्याही गावाचा दस्तऐवज संगणकावर प्रिंट होऊन मिळणं... हे काम महाराष्ट्रात सुरू झालं आहे. पण त्याबाबत आंध्रप्रदेशानं आघाडी मारली आहे. परवा बिल क्लिंटनला चंद्राबाबू नायडूंनी एका मिनिटात कॉम्युटराईज्ड ड्रायव्हिंग लायसेन्स दिलं... झालंच तर कर्नाटक सरकारच्या 'भूमी प्रकल्पा' मुळे तलाठ्यांच्या मनमानीस ऐंशी-नव्वद टक्के आळा बसला आहे. हे प्रत्येक राज्यात व प्रत्येक खात्यात झालं तर फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार कमी होईल हे निश्चित. राईट टु इन्फॉर्मेशन व राईट टू अॅक्सेस - ते हे, बापूसाहेब. आजच्या आयटीच्या जमान्यात आपल्या हुशार संगणकतज्ज्ञ भारतीयांच्या आवाक्यातली ही गोष्ट आहे. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी.'\n“असं व्हावं आणि ते या थकल्याभागल्या डोळ्यांना याचि देही याचि जन्मी पाहायला मिळावं, ही इच्छा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/4273", "date_download": "2020-09-30T08:24:32Z", "digest": "sha1:2PHNP7QHTGJJBNDGPAS5T6Q54UJMH77O", "length": 32191, "nlines": 289, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५\nगेल्या तीन वर्षांची परंपरा पाळत यंदाही ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी ’ऐसी अक्षरे’च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.\nइथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे.\nदिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं ’ऐसी’च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१५ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळाव��� ही आग्रहाची विनंती.\nदिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर() माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.\nशब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.\nआता अंकाच्या ’विशेष संकल्पने’बद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.\nयंदाची विशेष संकल्पना आहे ’नव्वदोत्तरी’. त्याबद्दल खाली विस्तारानं लिहितो आहोत.\nदिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आह��त.\nकालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१५\nलिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.\nलेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.\nप्रत्येकच कालखंड आपापली वैशिष्ट्यं घेऊन येतो. विसाव्या शतकाचा पहिला अर्धा भाग भारताची स्वातंत्र्यप्राप्तीची वाटचाल, शहरीकरणाची सुरुवात, दोन महायुद्धं यांनी भरला होता; तर साधारण दुसऱ्या अर्ध्यासमोर स्वातंत्र्य, फाळणी, नवनिर्माणाची सुरुवात, आणि त्याचबरोबर लोकसंख्यावाढ व भुकेकंगालीला तोंड देण्यासाठीची हरितक्रांती अशी आव्हानं होती.\nएकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही काही बदल झालेे आहेत. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले. त्यापुढच्या बदलांमध्ये यातून आलेल्या जागतिकीकरणाचा मोठा हातभार असल्याने बदलांचा आढावा घेण्यासाठी तो एक सोयीचा सुरुवातीचा बिंदू म्हणून पाहता येतो. आजच्या घटकेला हा बसल होऊन सुमारे पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यामुळे काळाचा पुरेसा मोठा आवाकाही झालेला आहे. तर प्रश्न असा आहे की नव्वदोत्तरी काळात भारतात, महाराष्ट्रात नक्की काय बदल झाले कसे झाले आणि त्यातून सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदललं\nबदल कुठे कुठे घडले असं विचारण्यापेक्षा कुठे घडले नाहीत, असंच विचारण्यासारखी परिस्थिती आहे, इतका व्यापक फरक आपल्या आसपास दिसतो. पंचवीस वर्षांत सातत्याने वाढलेली सुबत्ता झकपक मॉल्स, आलीशान गाड्या आणि उंची हॉटेलांमधून दिसते. घरांच्या किमती प्रचंड वाढल्या तरी त्याचबरोबर त्या परवडणारेही वाढताना दिसतात. तरीही दारिद्र्यरेषेखाली जगलं जाणारं भयाण आयुष्य शिल्लक आहेच.\nतंत्रज्ञानातले बदल डोळे दिपवून टाकणारे आहेत. साठ वर्षं सरकारी टेलिफोन जेमतेम दहा-वीस टक्के लोकांपर्यंत पोचला, तर मोबाईल क्रांतीमुळे अवघ्या दहाबारा वर्षांत संपूर्ण भारत फोनमय झाला. इंटरनेटही आता गावोगावी पोचतं आहे. संवाद वाढला, त्याचबरोबर कोलाहलही. माणसामाणसातले संबंध बदलले. ते सुधारले की बिघडले\nकलाकृतींमध्येदेखील या नव्वदोत्तरी बदलांचं प्रतिबिंब उमटलं असं म्हणायला जागा आहे. मासिकं संपली, दिवाळी अंक शिल्लक राहिले. वर्तमानपत्रं बदलली, टीव्हीचा राबता वाढला. सिनेमांमध्ये आधुनिक सफाईदार तंत्र आलं - याने दर्जा सुधारला किंवा कसं हा मुद्दा वेगळा. फेसबुक आणि स्वस्त कॅमेरांमुळे चित्रांचा प्रसार झाला. फक्त शब्दांऐवजी सं��ादात चित्रभाषेचा अधिकाधिक शिरकाव झाला.\nया सर्व विषयांवर प्रबंध लिहिता येऊ शकेल इतकी त्यांची व्याप्ती आहे. 'ऐसी'च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी थीम म्हणून हा विषय निवडताना आम्हांला याची कल्पना आहे. तरीही आज थोडंसं मागे वळून आणि आसपास नजर फिरवून दिसणारी काही चित्रं वाचकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. तुम्हांला हे चित्र कसं दिसतं, या बदलांचे काय परिणाम घडलेले दिसतात, येत्या काही दशकांत काय घडेल, त्याचं कल्पनाचित्र आशादायक दिसतं का काळजीलायक\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी जे इलेक्ट्रीक टूथ-ब्रश आले तो शोध फार थोर वाटतो\nडीओडस मध्येही क्रांती घडतेय जे की आश्वासक आहे\nविषय अतिशय रोचक आहे. अर्थात याची व्याप्ती बरीच विस्तृत आहे. तरीही काही ठळक बाबींवर अतिशय दर्जेदार लेखन या अंकाच्या निमित्ताने होईल (व ते आपल्याला वाचायला मिळेल) अशी आशा करतो.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nदिवाळी अंकाची थीम चांगली\nदिवाळी अंकाची थीम चांगली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nकाही जणांनी विचारणा केल्याने\nकाही जणांनी विचारणा केल्याने 'लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.' हे पुन्हा सांगत आहोत. (व या निमित्ताने आठवण असावी म्हणून धागाही वर निघेल )\nज्या ऐसीबाह्य/जालबाह्य लोकांना व्यक्तिगत निरोप म्हणजे काय माहिती नसेल त्यांच्यासाठी:\nव्यक्तिगत निरोप ही ऐसीवरील सर्व सदस्यांना दिली जाणारी निरोप पाठवण्याची सोय आहे. थोडक्यात ऐसीपुरते व ऐसीवरून अ‍ॅक्सेस करता येणारे इमेल आहे.\nइथे सदस्यत्त्व घेतले नसेल तर ते घेताच ही सुविधा आपोआप प्राप्त होतील.\nबाकी ऐसीकरांनो, डेडलाईन जवळ येतेय. आणखी भरपूर लेखन येऊ दे प्रत्येक लेखन विषयाशी संबंधित हवे असे अजिबात नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतुम्ही आधी मराठी तर\nतुम्ही आधी मराठी तर लिवायला=टायपायला शिका\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता एक वर्ष आहे तुमच्याकडे मराठीत टाईप करायला शिकण्यासाठी.\nमराठी जाऊ द्या हो, कमीत कमी इंग्लिश ची स्पेलिंग तरी बरोबर लिहा. accaunt\nआणि ऐसी अक्षरे ही कुठली side नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद,\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद साबळेसाहेबांना, पण शुचि नी लिहीला म्हणल्यावर आपल्याला लिह���यला हरकत नाही असे वाटले.\nअनु तू लिहीतेयस का एखादा लेख\nअनु तू लिहीतेयस का एखादा लेख दिअं साठी तुला वाटलं तरच सांग.\nप्रयत्न करा. हळूहळू सरावाने जमेल. ऐसीवर लेख लिहिण्यासाठी दिवाळीअंकच पाहिजे, असे नाही. तुम्ही एरवीपण लेख लिहू शकाल.\nसमजा लेखन तयार असेल तर ते देवनागरीत लिहिलेले लेखन 'ऐसी अक्षरे' या आयडीवर व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवलेत तर पुढील संवाद साधता येईल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा दिवाळी अंक देखिल दर्जेदार होईलच.\nटाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग \nदेवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/todays-photo/16-03-09/photoshow/4269327.cms", "date_download": "2020-09-30T08:20:51Z", "digest": "sha1:2W5NPRBVH5XEUOAKM4L2QR7HJPQDXDRJ", "length": 8068, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑन द ट्रॅक अगेन\nतिस-या वनडेमध्ये न्यूझीलंडला पळता भुई थोडी करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता कसोटी मालिकेसाठी सज्ज होतोय. पोटाच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून सचिन बराच सावरला असून त्यानं आज टीमसोबत प्रॅक्टिस केली. त्यावेळी फुटबॉल खेळण्यातही तो रंगून गेला होता.\nसमाजवादी पार्टीची उमेदवारी मिळाल्यानंतर अभिनेता संजय दत्तनं दणक्यात प्रचार सुरू केलाय. तसं तर, सुप्रीम कोर्टानं अजून त्याला हिरवा सिग्नल दिलेला नाही. पण तरीही संजूबाबा हरत-हेने कामाला लागलाय. आज लखनौमध्ये त्यानं शिया क्लेरिक कालबे जव्वादसोबत अल्लांकडे विजयासाठी प्रार्थना केली.\nफ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरुन डिस्कव्हरी यानाने ७ अंतराळवीरांसह अवकाशात झेप घेतली.\nपणजीत शिगमो परेडमध्ये बॉलिवुडचा अभिनेता नाना पाटेकर याने खास मराठमोळ्या शैली हजेरी लावली होती.\nये है मिसेस इंडिया...\nमुंबईत ग्लॅडरॅक्स मिसेस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात सोफिया मेहता हिने हा किताब पटकावला. तर श्रिमा राय दुस-या आणि शियालिका शर्मा हिने तिसरे स्थान पटाकावले.\nलेहमन ब्रदर्सचे मिनीबाँडस आपल्याला परत मिळावेत या मागणीसाठी हाँगकाँगमधले गुंतवणूकदार थेट रस्त्यावरच उतरले आणि त्यांनी भर रहदारीच्या मार्गावर वाहतुकीला अडथळा करत जोरदार निदर्शनं सुरू केली.\nयुसेन बोल्टने जीसी फोस्टर कॉलेज क्लासिक स्पर्धेत शंभर मीटरची शर्यत ९.९३ सेकंदात पूर्ण करून संयुक्त सुवर्णपदक मिळवले. आपला ट्रेनिंग पार्टनर डॅनियल बेलीही पहिला येतोय हे कळल्यावर आनंदीत झालेला बोल्ट बेलीचे अभिनंदन करण्यासाठी सरसावल्याने तो बेलीसह संयुक्त अव्वल ठरला. पण, त्याला खंत नाही.\nमहात्मा गांधी यांच्या वस्तूंच्या नुकत्याच झालेल्या लिलावात ठेवण्यात आलेल्या वस्तू आणि गांधींचे वाळूचे शिल्प तयार केले आहे ओरिसातील सुदर्शन पटनायक या शिल्पकाराने.\nयुनायटेड स्टेट्सच्या परकीय व्यापारातील तूट जानेवारी २००९ मध्ये सहा वर्षांतील नीचांकावर आली असून, कंपन्यांच्या आयात व निर्यातीतही मागणीअभावी मोठी घट झाली आहे. अमेरिकन महाकाय कार उत्पादक कंपनी 'जनरल मोटर्स'च्या पार्मा (ओहियो स्टेट) येथील 'मेटल स्टॅम्पिंग प्लॅण्ट'मध्ये काम करताना दोन 'डायमेकर्स'.\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/p/peter-senge/", "date_download": "2020-09-30T08:27:50Z", "digest": "sha1:KAGNWMM3ERZ34724MIMNG2FU5YYPJVCF", "length": 2283, "nlines": 22, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "सर्वोत्कृष्ट पीटर सेन्ज कोट्स - कोट्स पीडिया", "raw_content": "\n1 कोट आणि म्हणणे\nसर्व महान गोष्टींची सुरुवात लहान असते. - पीटर सेन्जे\nजसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या सर्वांमध्ये जीवनात वेगवेगळ्या आकांक्षा असतात. हे वेगवेगळ्यामुळे सुरू होते ...\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T09:54:26Z", "digest": "sha1:RV32UF6FQYDKWQOKWLROHG4Y7AYDUYOY", "length": 7445, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरार्डस मर्केटर - विकिपीडिया", "raw_content": "\nजेरार्डस मर्केटर (मराठी नामभेद: गेरहार्ड मर्केटर; रोमन लिपी: Gerardus Mercator) (५ मार्च, इ.स. १५१२ - २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक फ्लेमिश नकाशाकार होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.\nसोळाव्या शतकातील जेरार्डस मर्केटर हा जगाचा नकाशा बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या मुळे युरोपियन शोध मोहिमांना गती मिळाली.\nगेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा ��हिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ.स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे रेखांशातील अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील अक्षवृत्तांमधील अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी दिशा आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.\nइ.स. १५३८ सालचा अमेरिकन जिओग्राफीकल सोसायटीच्या लायब्ररीमध्ये असलेला मर्केटर वर्ल्ड मॅप\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५१२ मधील जन्म\nइ.स. १५९४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१९ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/maze-maher", "date_download": "2020-09-30T08:38:29Z", "digest": "sha1:GDSTNKA2PWHRGVV43FB4Z3A5G2BHLV3Q", "length": 18672, "nlines": 142, "source_domain": "www.irablogging.com", "title": "maze maher", "raw_content": "\nलोक डॉन मुळे यावर्षी माझ्यासारख्या अनेक सासुरवाशीन ना माहेरी जाता आलं नाही, त्यामुळं अनेकींच्या मनाचा पूर्ण हिरमोड ही झाला असेल. माहेर-प्रत्येक विवाहित स्त्रीची आपलं मन, भावना, दुःख, वेदना व्यक्त करण्याची हक्काची जागा. जणू प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनाचा सुंदर, नाजूक हळुवार कोपरा\nमाहेर म्हटलं की मन कसं पाखरू होतं अन क्षणात माहेरच्या अंगणात जाऊन अनेक आठवणींच्या फुलांवर स्वैरपणे हुंदडत, उडत राहत “एका जनार्दनी शरण, येते माहेरची आठवण” यातले ‘माहेरची आठवण’ हे शब्द पंडित भीमसेन जोशींनी इतक्या हळु��ार, आर्त अन कासावीस होऊन म्हटले आहेत की त्या ओळी सतत मनात रेंगाळत राहतात अन मन कातर होतं .\n“कोणीतरी वाट पाहत आहे मनातून म्हणूनच जाण्यात अर्थ आहे,\nकोणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणूनच गाण्यात मजा आहे”\nआज लग्नाला एक दशक झाल्यावरही मन माहेरच्या आठवणीने अगदी “वढाय वढाय” होतं. आई पण सतत विचारत असते तू केव्हा येणार. मुलांना घेऊन ये ना ग एकदा. मग माझ्याही मनाला आनंदाचे पंख फुटतात अन क्षणात ते माहेरी जाऊन पोहोचतं असं वाटतं, जणू आई उंबऱ्याशी माझ्या वाटेवर डोळे लावून बसलेली आहे बाजूलाच तांब्याभर पाणी आणि भाकरीचा तुकडा ठेवला आहे-मला आणि मुलांना ओवाळण्या करता, वडीलही अस्वस्थ फेऱ्या मारतात, नाहीतर दिवाणखान्यात पेपर वाचण्याचं नाटक करतात पण तेही माझ्यासाठी अन नातवंडांसाठी अधीर झालेले असतात. फाटकाजवळ ऑटो थांबला की आईची लगबग सुरू होते आम्हाला ओवाळून तुकड्यांनी नातवंडांचं लिंबलोन करते, मुलांच्या डोक्यावर हात फिरवून ती दाही बोटं कांशी ला जवळ नेऊन त्यांची नजर काढते. पण क्षणातच मी वर्तमानात येते आणि माझ्या डोळ्यांच्या कडा अचानक ओल्या झाल्या असतात.\nयावर्षी कोरोनामुळे माहेरी जाता ना आल्यानं सारखं वाटतं की आईच्या अंगणातली आंबा, पेरू, चिकू चीझाड, सायली, चमेली चा वेल, मोगरा, कुंडाची झुडपं क्षणभर तरी माझ्यासाठी चुकचुकली असतील का उन्हाळ्याची बेगमी करताना आईने माझी अन माझ्या मुलीची म्हणजेच तिच्या लाडक्या नातीची किती आठवण काढली असेल उन्हाळ्याची बेगमी करताना आईने माझी अन माझ्या मुलीची म्हणजेच तिच्या लाडक्या नातीची किती आठवण काढली असेल नाती ला आवडतात म्हणूनच मी मी शेवया, पापड, बिबड्या करते बरं असं फोनवर सांगताना ही समाधानानं किती तृप्त झाली हे नुसत्या तिच्या आवाजावरून च लक्षात येतं.\nमाझं माहेर एक निमशहरी गाव घराच्या अंगणात पेरू, आंबा आणि चिकूच्या झाडाच्या सावल्या आजही मनाला गारवा देतात. चमेली, सायली, पारिजात आणि मोगऱ्याची फुलं देवाचा आणि मनाचा गाभारा सुगंधित करतात. आणि सहजच इंदिरा संत यांच्या ओळी आठवतात “कुठुन कसा आला वारा, गेला अंगाला वेढून, अंग उरले न अंग गेले अत्तर होऊन” आईच्या घरासमोरच्या मैदान ने माझ्या लहानपणीच्या लंगडी, डिगर, लगोरी, आणि आंधळी कोशिंबीर खेळाच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. आजही मैदानात असलेल्या राम मंदिरात राम जन्म, कृष्�� जन्म, हनुमान जयंती, आणि अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. माझ्या लहानपणी राम नवमीला मंदिरात कैरीचं पन्ह द्यायचे आणि हनुमान जयंतीला भंडारा ही व्हायचा. आई सांगते यावर्षी हे काहीच झालं नाही-कोरोनामुळे.\nरात्री मुलीला माझ्या बालपणीच्या आठवणी सांगताना उन्हाळ्यातली भर दुपारची कैरीच्या पन्ह्याची, कोकम सरबताची, आणि लालेलाल, थंडगार, गोड टरबुजाची आठवण सांगताना तीच क्षणभर माझ्याही जिभेवर रेंगाळली. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैत्रिणींशी केलेल्या गप्पा, पत्त्यांचे रंगलेले डाव, आणि अष्ट चंग खेळताना झालेली चिडाचिडी आजही आठवते. श्रावणात सोमवारी ग्रामदैवत असलेल्या माझ्या गावच्या महादेवाच्या देवळात पायी पायी चालत जाऊन केलेली पूजा ही आठवली. हे महादेवाचे मंदिर आईच्या घरापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे बरं का गणेशोत्सव, हरतालिकेच्या एकत्र पूजा आणि जागरण, दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटून मोठ्यांचा घेतलेला आशीर्वाद, भुलाबाईची म्हणजेच भोंडल्याची गाणी म्हणून जागवलेली रात्र, कोजागिरी पौर्णिमेचे आटवलेले घट्ट केशरी दूध आठवलं. दिवाळीत उजळलेले घरातले आणि अंगणातले दिवे मनालाही उजळवून गेले.\nदिवाळीत मी आणि माझे वडील किल्ला बांधायचं, बहिणी घरकुल करायच्या. मोठ्या बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणी भातुकलीच्या खेळात वांग्याची भाजी आणि पोळ्या असा खास वऱ्हाडी स्वयंपाक करायचा. तो स्वयंपाक करताना किती मजा यायची वांग्याच्या भाजी आणि पोळ्या अजूनही आठवतात. गौरी गणपती मध्ये गौराईच्या हळदीकुंकवासाठी आईसोबत शेजारच्या काकूंकड गेल्यावर, गौरीच्या बाळाकडे पाहून मी आईला म्हणायची “गौरी ची बाळ किती गोंडस आहेत गं” तेव्हा शेजारची काकू “तुलाही गौरी अशीच गोड मुलं देईल”, असं म्हणून तोंडभर आशीर्वाद द्यायची. शेजारच्या काकूंचा तो आशीर्वाद आजही मला आठवतो आणि माझ्या दोन गोंडस मुलांकडे बघून जीव सुखावतो. “\nसंक्रांतीची हळदी कुंकू आणि उखाण्यांचा आग्रह हे लहानपणी कळत नव्हतं, आणि समजण्याचं ते वयही नव्हतं. पण आज असं वाटतं सासर, माहेर, नवरा, मुलं-बाळं, यांच्यावरच प्रेम व्यक्त करण्याचं गृहिणींचा “उखाणा” हे फक्त एक माध्यम होतं, मनातल्या प्रेम , नाजूक भावना, व्यक्त करण्यासाठी गृहिणी, विवाहीत तरुणी, शब्दांचा साज शृंगार घेऊन या साऱ्यांचं कौतुक करायच्या, आणि स्वतःची प��रतिभा ही दाखवायच्या. किती साधं सोपं होतं लहानपणीच सारं.\nपावसाळ्यातली जांभळं, कणस, हिवाळ्यातल्या चिंचा, बोरे, आवळे आणि उन्हाळ्यातल्या कैऱ्या, टरबूज, आणि द्राक्ष ,याशिवाय पिकलेल्या आंब्यांच्या नुसत्या वासाने ही मन तेव्हाही तृप्त व्हायचं आणि आजही समाधान होतं.\nआजच्या पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स, यांना आईच्या-आजीच्या लोणच्याची, सांडग्या-दही मिरचीची, कुरडई आणि पापडाची सर येणार नाही. शेजारच्या देशमुख काकूंशी माझ्या आईचा घरोबा होता. नवलाईची भाजी किंवा एखादा पदार्थ वाटीभर का होईना, आई आवर्जून त्यांना द्यायची आणि त्यांच्या शेतातली रान भाजी चाकवत, मुगाच्या शेंगा, हरभरे न चुकता आमच्याही घरी यायचे. ह्या वाटीभर देण्या घेण्यात केवढं प्रेम, जिव्हाळा होता ते आता समजतंय.\nअजूनही आईकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बहिणी “माहेरी” जमतो, बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. संसारातली रुसवे-फुगवे, ताण-तणाव, मतभेदाचे प्रसंग सांगितल्या आणि ऐकल्या जातात, मन मोकळं करता येतं. मुल अंगणातल्या आंबा पेरूच्या झाडावर चढतात आई अजूनही उन्हाळ्यात मठातल्या पाण्यात मोगऱ्याचे” फूल टाकते आणि ते सुगंधी, थंडगार पाणी गळ्याची आणि मनाची तलखी तृप्त करतो.\nरोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना आईच समंजस, समाधानी, सोज्वळ चेहरा आठवतो. हा चेहरा बघतांना लहानपणी मला नेहमीच प्रश्न पडे ‘देवाजवळ दिवा लावताना, दिव्याच्या प्रकाशामुळे आई इतकी सुंदर दिसते की ती मुळातच सुंदर आहे’ परंतु आज माझ्या वैवाहिक जीवनाच्या एका दशकाच्या अनुभवानं मला असं वाटतं आई सुंदर तर आहेच, पण काटकसरीने आणि निगुतीने केलेल्या तिच्या संसाराचं सच्चे पणाचं तेज तिच्या मुखावर आहे. देवाला मी नेहमी हात जोडून विनंती करते की “माझ्या आईला शतायुषी” कर अन माझं माहेर असंच औक्षवंत राहू दे. आपण गृहिणी कितीही मोठ्या झालो तरी आपल्याला हे माहेरपण हवंच असतं कारण बालपणीच्या आठवणींचा अनमोल ठेवा या माहेरानच् आपल्याला दिलेला असतो.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/saurav-ganguly-changed-mindset-indians-shoaib-akhtar/", "date_download": "2020-09-30T09:11:19Z", "digest": "sha1:3YHYGMZJETENENZ3BKXTC4G5ZO2IPCHH", "length": 27742, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख��तर - Marathi News | saurav Ganguly changed the mindset of Indians - Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसं���्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nAll post in लाइव न्यूज़\nगांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर\nभारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच...\nगांगुलीमुळे भारतीयांची मानसिकता बदलली - शोएब अख्तर\nनवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच. सौरवकडे नेतृत्व येण्याआधी भारतीय संघ पाकिस्तानवर मात करण्यास कधीही मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हता,’ असे पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने म्हटले.\nशोएब म्हणतो, ‘मी सौरवसोबत बराच वेळ घालविला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळताना तो माझा कर्णधार होता. सौरवने खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवला. त्याने संघाची मानसिकता बदलली. त्याच्याकडे नेतृत्व येण्याआधी भारत पाकला हरवू शकतो, असे मला कधीही जाणवले नाही.’\nएका व्हीडिओमध्ये शोएब पुढे म्हणाला, ‘सौरवमध्ये गुणवत्ता ओळखून संधी देण्याची क्षमता होती. हरभजन, सेहवाग, झहीर व युवराज या सर्व खेळाडूंना सौरवने पुढे आणले. या सर्व खेळाडूंचा समावेश असलेला वेगळा भारतीय संघ मी बघितला. या संघात पाकिस्तानवर मात करण्याच्या मानसिकतेचा संचार झाला. या संघाने २००४ मध्ये पाकिस्तानात पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळविला. ही मोठी घटना होती.’\nअख्तर म्हणाला, ‘गांगुलीत शानदार नेतृत्वक्षमता आहे. क्रिकेट नसानसात भिनले असल्याने त्याला बारकावे ठाऊक आहेत. त्याने भारतीय क्रिकेटला जमिनीवरुन आकाशात भरारी घेण्याइतपत बनविले.’\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSaurav GangulyShoaib AkhtarBCCIPakistanसौरभ गांगुलीशोएब अख्तरबीसीसीआयपाकिस्तान\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार\nभारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर्षांनंतर कोण काय करतंय पाहा\nVideo : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम\nकोरोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार करतय पंतप्रधान मोदींना फॉलो\nIPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार\nCorona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान\nआई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम\nIPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट\nजिंकणारा सामना ते ‘सुपर ओव्हर’पर्यंत खेचतात\nआजचा सामना : अनुभवी स्मिथच्या संघापुढे कार्तिकच्या नेतृत्वाची परीक्षा\nविराटला लवकरच सूर गवसेल - सुनील गावसकर\nDC vs SRH Latest News : रशीद खानच्या फिरकीची जादू; अखेर SRHनं नोंदवला पहिला विजय\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणी��ची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://v-vatasaru.com/gravitational-wave/", "date_download": "2020-09-30T09:29:22Z", "digest": "sha1:WAZ2I4L7LUCDNJCZHIU4TAXIBTX3CIQG", "length": 24450, "nlines": 218, "source_domain": "v-vatasaru.com", "title": "गुरुत्वीय लाटांबद्दल थोडक्यात – विज्ञानाचा वाटसरू", "raw_content": "\nएखादा पदार्थ जेंव्हा त्वरणासहित (वाढत्या गतीने) गतिमान असतो, त्यावेळी काळ अंतराळाच्या पटलावरती लाटा किंवा लहरी उठतात. या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात आणि यांना गुरुत्वीय लाटा किंवा लहरी (ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज) म्हणून ओळखले जाते. गुरुत्वीय लहरींची कल्पना सर्वप्रथम हेन्री पॉईनकेअर या शास्त्रज्ञाने १९०५ साली मांडली होती. पुढे जाऊन १९१६ साली अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आणि त्याद्वारे पुन्हा गुरुत्वीय लहरींचे भाकीत केले.\nगुरुत्वीय लहरी विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे ऊर्जेचे वहन करतात आणि या उर्जेला गुरुत्वीय किरणोत्सर्ग असे म्हटले जाते. गुरुत्वीय लहरी या न्यूटनच्या गुरुत्वा संबंधीच्या सिद्धांतानुसार सिद्ध होत नाहीत. त्यासाठी सापेक्षतावाद समजून घेणे महत्वाचे ठरते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आईन्स्टाईननुसार गुरुत्व हे बल नसून वस्तुमान असलेले पदार्थांनी हे काळ-अंतराळाचे पटल वाकवल्याने घडणारी अन्योन्य क्रिया आहे आणि या वक्र पटलामुळे वस्तू एकमेकांकडे सरकत जातात. या विषयावर आपण पुढे कधीतरी विस्ताराने बोलू. पण गुरुत्वीय लहरीमुळे अंतराळाचे म्हणजे स्पेसचे आकुंचन आणि प्रसारण पावते. हे आकुंचन आणि प्रसारण अत्यंत सूक्ष्म असून ते गुरुत्वीय लहरींच्या वारंवारितेइतके (फ्रिक्वेन्सी) असते. गुरुत्वीय लहरींच्या स्रोतापासून आपण जसजसं दूर जाऊ तसतसं आकुंचन आणि प्रसरण अधिकाधिक कमी कमी होत जाते.\nपॉईनकेअर आणि आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांनी गुरुत्वीय लहरींची संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली असली तरी अगदी अलीकडच्या काळापर्यंत या गुरुत्वीय लहरी मोजणारी साधने या जगात कुणाकडेच नव्हती. अप्रत्यक्षपणे गुरुत्वीय लहरी शोधण्याचे आणि मोजण्याचे बरेच अयश��्वी प्रयत्न या काळात केले गेले. पण १४ सप्टेंबर २०१५ रोजी अमेरिकेतील लिगो या प्रयोगशाळेला गुरुत्वीय लहरी मोजण्यात यश मिळाले. अंतराळातील दोन कृष्णविवरांचा संयोग झाल्याने या गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्या होत्या आणि या गुरुत्वीय लहरींमधून तब्बल तीन सूर्याची संपूर्ण ऊर्जा एकाच वेळेला मुक्त होईल इतकी ऊर्जा गुरुत्वीय लहरींमधून मुक्त झाली. गुरुत्वीय लहरी प्रत्यक्षात शोधून त्यांचे अस्तित्व स्थापित केल्याबद्दल रेअर वेस, किप थॉर्न आणि बॅरी बारिश या शास्त्रज्ञांना २०१७ साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले गेले.\nगुरुत्वीय लाटा पृथ्वीवरून सतत जात असतात. पण त्यातील सर्वात मोठ्या लाटांचा देखील खूप सूक्ष्म असा परिणाम होतो. उदाहरणार्थ २०१५ साली मोजलेल्या गुरुत्वीय लहरीमुळे लिगो मधील चार किमी लांबीच्या मोजमापन यंत्राची लांबी एका प्रोटॉनच्या रुंदीच्या १०००० व्या हिस्स्याइतकी बदलली. हा बदल इतका छोटा आहे कि हे गुणोत्तर सारखे ठेवून सूर्यमालेबाहेरील सर्वात जवळचा तारा आणि आपली पृथ्वी यातील अंतरात किती फरक पडला असेल तर तो केवळ एका केसाच्या रुंदीइतकाच असेल.\nअंतराळ संशोधनासाठी गुरुत्वीय लाटा फार महत्वाच्या आहेत. कृष्णविवरांच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे विद्युत चुंबकीय तरंग कृष्णविवरातून बाहेर पडू शकत नाहीत. परंतु गुरुत्वीय लहरींच्या साहाय्याने आपण कृष्णविवरांच्या अभ्यास करू शकतो. तसेच अंतराळातील धुळीच्या ढगांमुळे दृश्य किरण पृथ्वीवर पोचायला अडथळा निर्माण होतो, परंतु गुरुत्वीय लहरी या धुळीच्या ढगांमधून लीलया पार होऊ शकतात. या दोन्ही गोष्टींमुळे गुरुत्वीय लहरींमुळे आपल्याला विश्वाबद्दल माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. कमी पहा\nअपलोड करण्यासाठी फायली ड्रॉप करा.\nजास्तीत जास्त अपलोड फाइल आकार: 100 MB.\nइमेज शीर्षक विशेषता इमेज सीएसएस क्लास\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nव्हिडिओ स्रोत काढून टाका\nपोस्टर फोटो कडून टाका\nव्हिडिओ ट्रॅक काढून टाका\n<# } ); #> <# } else { #> ट्रॅक्स(उपशीर्षके, शीर्षके, वर्णने, अध्याय किंवा मेटाडेटा)\nतिथे संबद्ध उपशीर्षके नाही आहेत. <# } #>\nकोणतेही आयटम आ���ळले नाहीत.\nएक ब्राउझर चिन्ह म्हणून\n<# print( 'विज्ञानाचा वाटसरू' ) #>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/l/lucius-annaeus-seneca/if-you-wished-to-be-loved-love-seneca/", "date_download": "2020-09-30T08:08:51Z", "digest": "sha1:JLMCZYOM6PNYNHR3BYOKOURX3LGR55V2", "length": 8386, "nlines": 59, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "आपण प्रेम केले तर, प्रेम. - सेनेका - कोडेस पीडिया", "raw_content": "\nआपण प्रेम केले तर, प्रेम. - सेनेका\nप्रेम ही आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आनंदासह. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. जर आपण एखाद्यावर प्रेम करू शकत नाही तर आपण आनंद साध्य करू शकत नाही. जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला शक्य तितके प्रेम पसरवावे लागेल.\nआम्हाला माहित आहे की कधीकधी परिस्थितीमुळे एखाद्यावर प्रेम करणे खूप कठीण असते. तथापि, आपण एखाद्यावर प्रेम करू शकत असल्यास, तो किंवा ती बरे होण्याची शक्यता आहे. बरं, तुम्हाला हे माहितच असलं पाहिजे की तुमच्या प्रेमामुळे या जगात प्रेम हा एक चांगला उपचार करणारा आहे. तुम्ही लोकांना आनंदी व समाधानी करू शकता.\nशिवाय, आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल. बरं, आपल्यापैकी बहुतेकांना पाहिजे असलेल्या गोष्टींपैकी ही एक आहे. प्रेमाशिवाय, आपल्या जीवनात अस्तित्व नाही. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्यावर प्रेम करण्याची संधी मिळते तेव्हा आपण कधीही त्यापासून दूर राहू नये.\nआपल्याला लक्षात ठेवणारी एक गोष्ट अशी आहे की जर आपणास कोणाकडून प्रेम मिळवायचे असेल तर आपण देखील त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. प्रेम दिल्याशिवाय आपण एखाद्याकडून प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही. आपण एकमेकांशी देवाणघेवाण केली पाहिजे ही एक गोष्ट आहे. म्हणून एखाद्यावर प्रेम करणे कधीही थांबवू नका.\nतथापि, जर आपल्याकडे प्रेमाकडून कोणतीही अपेक्षा नसेल तर आपल्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असेल. एखाद्याला प्रेम करणे आणि त्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा करणे हे आपण केले पाहिजे असे नाही. जर व्यक्ती त्या बदल्यात आपल्याला प्रेम देण्यास अयशस्वी ठरली तर ती आपले हृदय तुटेल. परंतु आपल्याला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही कारण जीवनाचा हा नियम आहे की आपण एखाद्यावर प्रेम केल्यास आपण ते परत मिळवाल.\nतर, आपण पाहू शकता की प्रेम ही आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या शांती, आनंद आणि समाधानासाठी हे जबाबदार आहे. त��तोतंत, प्रेम आपण मौल्यवान काहीतरी आहे. हे आपल्या आठवणी देईल की आपण आपले संपूर्ण आयुष्य साठवू शकता.\nप्रेम बद्दल खोल कोट\nप्रेम आणि संबंध उद्धरण\nकोट्स आणि म्हणींसह प्रतिमा आवडतात\nजीवन आणि प्रेम बद्दलचे उद्धरण\nखरे प्रेम कोट्स आणि म्हणी\nरत्नास घर्षण केल्याशिवाय पॉलिश करता येत नाही, किंवा चाचण्याशिवाय परिपूर्ण मनुष्यही नाही. - लुसियस अ‍ॅनेयस सेनेका\nघर्षणाशिवाय रत्न पॉलिश करणे शक्य नाही. हे समजून घेणे महत्वाचे आहे की पॉलिश करण्यासाठी…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30202/", "date_download": "2020-09-30T10:35:28Z", "digest": "sha1:3Y6YG2KNUXSNQVPBLYSTUGAIEKVXLGSE", "length": 22812, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मीड, मार्गारेट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमीड, मार्गारेट : (१७ डिसेंबर १९०१–१५ नोव्हेंबर १९७८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म फिलाडेल्फिया (पेनसिल्व्हेनिया) येथे. शालेय शिक्षण घरी पूर्ण करून तिने पुढे बर्नार्ड महाविद्यालयातून (कोलंबिया विद्यापीठ) मानसशास्त्र विषयात पदवी घेतली (१९२२). तेथेच फ्रांट्‌स बोॲस या नामवंत मानवशास्त्रज्ञाचे आणि नंतर रूथ बेनेडिक्ट य�� विदुषीचे तिला मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रभावामुळे तिच्या पुढील जीवनाला कलाटणी मिळाली.\nप्रथम तिने पॅसिफिक महासागरातील ओशिॲनिया बेटावरील आदिवासी लोकांचा अभ्यास केला. पुढे सामोआ, न्यू गिनी, ॲडमिरॅल्टी द्वीपसमूह, बाली इ. बेटांवरील आदिम जमातींचा प्रत्यक्ष क्षेत्राभ्यास करून तिने प्रारंभीचे संशोधन केले. विशेष म्हणजे या प्रारंभीच्या संशोधनाचा पाठपुरावा ती १९७५ पर्यंत करीत होती. १९२८ ते १९७५ दरम्यान जवळजवळ सहा वेळा या प्रदेशांना तिने भेटी दिल्या. विशेषतः मॅनस बेटावरील पेरी गावातील आदिवासींचा अश्मयुगापासून इलेक्ट्रॉनिक युगापर्यंत एकाच पिढीत झालेला प्रवास तिने कसोशीने टिपला. तेथील आदिवासी जीवनाच्या परिवर्तनांचा अभ्यास करण्याचे तंत्र प्रथमच तिने अवलंबिले. मानसशास्त्रीय तत्त्वे व तंत्रे मानवशास्त्रीय संशोधनासाठी वापरण्यास प्रथम तिनेच सुरुवात केली. संस्कृतीची संकल्पना, समाजरचना आणि संस्कृतीचा समाजीकरणाच्या आकृतीबंधावर होणारा परिणाम व त्यामुळे विविध समाजातील व्यक्तीमत्वांच्या विशिष्ट पद्धतीने होणारा विकास व्यक्तीचे लैंगिक जीवन व सवयींवर पडणारा संस्कृतीचा प्रभाव, संस्कृतीचे प्रतिकात्मक अर्थबोधन व त्यासाठी कर्मकांड, कला यांसारख्या गोष्टींची उपयुक्तता असे तिचे प्रारंभीचे संशोधन-अभ्यासाचे विषय होते. विविध समाजांतील स्त्री-जीवनाचा तौलनिक अभ्यास करणारी, तसेच सामाजिक-सांस्कृतिक घटकांचा शारीरिक-जौविक प्रक्रियांवर होणारा परिणाम निदर्शनास आणणारी ती पहिलीच मानवशास्त्रज्ञ होय.\nतिने आपल्या सुरूवातीच्या संशोधनाचे निष्कर्ष कमिंग ऑफ एज्‌ इन सॅमोआ (१९२८), ग्रोइंग अप इन न्यू गिनी (१९३०) व सेक्स अँड टेंपरामेंट इन थ्री प्रिमिटिव्ह सोसायटीज (१९३५) या ग्रंथांत मांडले. व्यक्तिगत व सामाजिक अभिवृत्ती आणि वर्तणूक यांना वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य संस्कृती करते, हे तिने विश्लेषणात्मक-वर्णनात्मक पद्धतीने वरील ग्रंथांतून विशद केले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाकडे ती वळली आणि सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या परिवर्तनाचा वेग व आशय यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही तिने केला. अनेक भिन्न शास्त्रांचा समन्वय साधून संशोधन करण्यात ती अग्रणी होती.\nतिची ‘अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’ येथे मानवजातिशास्त्र विषयाची साहाय्यक अभिरक्षक (१९२६–४२), सह अभिरक्षक (१९४२–६४), अभिरक्षक (१९६४–६९) आणि गुणश्री अभिरक्षक (१९६९ नंतर) म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोलंबिया विद्यापीठात ती मानवशास्त्र विषयाची अभ्यागत प्राध्यापक म्हणून १९५४ नंतर अध्यापनही करीत असे. अमेरिकेच्या अनेक आयोगांवर तिने सभासद म्हणून काम केले. २८ विद्यापीठांनी सन्मान्य डी.लिट्‌. ही पदवी तिला दिली. यांखेरीज तिला इतरही अनेक मानसन्मान मिळाले.\nतिचे संशोधनपर लेखन विपुल असून तिने मानवशास्त्रातील विविध शाखांवर एकूण ४४ ग्रंथ लिहिले. यांपैकी १८ ग्रंथांत ती सहलेखिका असून तिचे सु. १,००० शोधनिबंध आणि व्याप्तिलेख प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय विविध विषयांवरील तिची काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक काढलेली टिपणे मानवशास्त्राच्या पुढील अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत. तिने लिहिलेल्या ग्रंथांपैकी माउंटन अरापेश (१९३८-४९), बालिनीज कॅरॅक्टर : ए फोटोग्राफिक ॲनालिसिस (१९४२), मेल अँड फीमेल : ए स्टडी ऑफ द सेक्सिस इन अ चेजिंग वर्ल्ड (१९४९), न्यू लाइव्ह्‌ज फॉर ओल्ड (१९५६), ॲन्थ्रपॉलॉजी : ए ह्यूमन सायन्स (१९६४), कल्चर अँड कमिटमेंट (१९७०), ए रॅप ऑन रेस (१९७१), इ. पुस्तके महत्त्वाची आहेत. ब्लॅकबरी विंटर या आत्मचरित्रात (१९७२) तिचे प्रारंभीचे जीवनकथन आढळते. लेटर्स फ्रॉम द फील्ड (१९७८) हा तिचा पत्रसंग्रह.\nमार्गारेट मीडने निरनिराळ्या समाजरचनांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करून संस्कृती व मूल्ये, समाजरचना व व्यक्तिमत्व यांसंबंधी महत्त्वाचे सिद्धांत मांडले. समाजरचनेच्या अभ्यासात तिने मानसशास्त्रीय दृष्टीकोनाचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तिच्या मते आर्थिक-तांत्रिक विकास व बदल हे संस्कृती व समाजरचनेवर बरेचसे अवलंबून असतात. प्रत्येक समाजरचनेचे काही एक वैशिष्ट्य असते आणि त्यानुसार सामाजीकरणाची प्रक्रिया व व्यक्तिमत्त्वाचा विकास विशिष्ट प्रकारचा ठरतो. समाजशास्त्रीय सिद्धांतांचा उपयोग हा सामाजिक बदल निरनिराळ्या स्तरांना कशा तऱ्हेने मान्य होईल, हे समजण्यासाठी आणि दैनंदिन जीवन जास्त समृद्ध करण्यासाठी झाला पाहिजे, असे तिने आग्रहाने प्रतिपादले. आधुनिक मानवशास्त्राच्या अभ्यासात तिने वैज्ञानिक पद्धतीची शिस्त निर्माण केली. न्यूयॉर्क येथे ती कर्करोगाने मरण पावली.\nकुलक��्णी, मा. गु. दामले, य. भा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : ��८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/found", "date_download": "2020-09-30T09:26:08Z", "digest": "sha1:T7ISEPEKJPW64LFEXPGPES3LOZLOTUZQ", "length": 6011, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "found", "raw_content": "\nप्रवरेत वाहून गेलेला कोल्हेवाडीच्या तरुणाचा मृतदेह सापडला\nजळगाव : जिल्ह्यात आढळले १३० पॉझिटिव्ह रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ८९ रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले ७१ करोना बाधित रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ३८ पॉझिटिव्ह रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले २४ करोना बाधित रुग्ण\nइगतपुरी : रायांबे येथील युवकास करोनाची लागण; १८ जण क्वारंटाईन\nपाथर्डी भागात आढळले बिबट्याचे बछडे; बछड्याच्या आईचा शोध सुरू\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना बाधित ५९ रुग्ण\nजिल्ह्यात १३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; शहरातील ०८ रुग्णांचा समावेश\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ५० रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ३१ रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित १८ रुग्ण\nनाशिककरांची चिंता वाढली; एकाच दिवशी १०९ संशयित दाखल\nनंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ८ करोना रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आणखी पंधरा करोना बाधित रूग्ण आढळले\nजळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले 20 करोना बाधित रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यात आणखी अठरा करोना बाधित रूग्ण आढळले\nजळगाव : जिल्ह्यात आणखी नऊ करोना बाधित रूग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/arbaaz-khans-girlfriend-enters-giorgia-andriani-debut-tamil-webseries/", "date_download": "2020-09-30T09:08:00Z", "digest": "sha1:PXBEYHERFG5D4GMTMOKZRUUAK5OJ65HQ", "length": 29198, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री, पहा तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक - Marathi News | Arbaaz Khan's girlfriend enters Giorgia Andriani debut in Tamil Webseries | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पव���रांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मि��ाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nAll post in लाइव न्यूज़\nअरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री, पहा तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक\nमलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे.\nअरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री, पहा तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक\nमलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. मात्र जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. ति���े ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.\nजॉर्जिया एंड्रियानीची तमीळ वेब करोलिन कामाक्षीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.\nइंटरपोलची कॅरोलिन आणि सीबीआयची कामाक्षी असे दोन अधिकारी आहेत, ज्या विरोधी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. परंतु धोकादायक माफिया डॉनची शिकार करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. असे टीझरमध्ये दाखवले आहे. या टीझरमध्ये जॉर्जिया एक्शन आणि कॉमेडी दोन्ही करताना दिसणार आहे. वेब सीरिजला चेन्नई आणि पाँडिचेरीमध्ये शूट केले आहे.\nकरोलिन कामाशीचा १० भागांचा पहिला सीझन लवकरच झी 5 वर प्रसारित होणार आहे. विवेककुमार कनंन दिग्दर्शित ‘एक्शन-पॅक्ड कॉमेडी-ड्रामा’ या वेब सीरिज मध्ये पहायला मिळणार आहे.\nजॉर्जिया करोलिन कामाक्षी या वेबसीरिज व्यतिरिक्त लवकरच ‘श्री देवी बंगलो’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n Netflix च्या सीरीजमधून 2 वर्षांआधीच कोरोनाचा केला होता खुलासा, व्हिडीओ पाहून बसेल धक्का\nकोरोना : घरी बसून कंटाळला असाल तर या BEST वेबसीरिज बघा\nही अभिनेत्री दिसणार हटक्या भूमिकेत, सलमान खानच्या कुटुंबीयांशी आहे हे खास नातं\nअरबाज खानची गर्लफ्रेंड मलायकापेक्षाही आहे HOT, पाहा तिचे नवीन फोटोशूट\nअधिकारी ब्रदर्सच्या पुढच्या पिढीची 'धीत पतंगे'मधून सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री\nबॉलिवूडचे हे स्टार्स घटस्फोटाची कोटींची पोटगी देऊन झाले कंगाल.\nHathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली...\nअमिताभ बच्चन यांनी सोडला अवयवदानाचा संकल्प; चाहत्यांचा मात्र भलताच ‘तर्क’\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\n मौनी रॉयने चुकून राजनाथ सिंहांना केलं टॅग, यूजर्स म्हणाले - ताई, NCB वाले उचलून नेतील...\n'या' कारणामुळे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सुशांतसिंग राजपूत सोबत काम करायला सतत द्यायची नकार\nलग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होत��� फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल \nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे ने��े\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A5%A8/", "date_download": "2020-09-30T08:57:55Z", "digest": "sha1:N3UGJH4CCLKITUDN7X2KH6XHYROXPMYS", "length": 20521, "nlines": 72, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "शिवरायांचे आदर्श राज्य_२०.२.२०२० – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nजेव्हा सैनिक शत्रूवर हल्ला करण्यास सिद्ध होतो. सैन्य शत्रूच्या खंदकापासून २०० मीटर वर पोहचते. सैनिक रायफलवर संगीन चढवतो आणि मृत्यूच्या अग्नीकुंडात उडी मारतो, तेंव्हा तो एकटाच असतो. समोरून येणाऱ्या मशिनगणच्या गोळ्या अंगावर झेलत तो शत्रूवर तुटून पडतो. तेंव्हा गरजतो “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय”. मृत्यूच्या दाढेत उतरताना असे काय त्या जयघोषात आहे कि त्याला भितीमुक्त करते, प्रेरित करते. देशासाठी मर मिटायला तयार करते. “जय शिवाजी” म्हणताच माणूस पवित्र होतो. देशासाठी, समाजासाठी कटिबध्द होतो.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिले तर आदर्श दिला. जगण्याचा मार्ग दाखवला. ते ही भाषणातून नव्हे तर कृतीतून. शिवराय स्वतः पुढे असायचे. आपल्या सैनिकापेक्षा मोठा धोका पत्करायचे. अफजल खानला सामोरे जाताना मृत्यू स्पष्ट दिसत होता, पण आपल्या बुद्धी कौशल्याने त्यांनी असा सापळा रचला की अफजल खानला तर ठार केलच, पण त्याच्या सैन्याचाही फडशा पाडला. शाहीस्तेखानला पळवून लावले, त्याच्या मनोबलावर हल्ला करून. नाहीतर शाहीस्तेखानचे सैन्य अबादित होते. पण शिवरायांच्या हल्ल्याने तो इतका गर्भगळीत झाला की तो दिल्लीला पळून गेला. त्याप्रमाणेच मिर्झा राजे जयसिंगच्या हल्ल्यात शिवरायांनी २ पावले मागे घेतली. शत्रुची शक्ती ओळखून त्यांनी तह केला. वेळ मारून नेली व पुन्हा सर्व शक्तिनिशी उभे राहिले. पराभवाला विजयात परिवर्तित करण्याला असामान्य गुणवत्ता लागते. शिवरायात ती होती. एका उत्कृष्ट सेनापतीला युद्धशास्त्राप्रमाणे शत्रुची पूर्ण माहिती असावी लागते व आपल्या शक्तीचा खरा अंदाज असावा लागतो. केवळ शौर्य विजय मिळवून देत नाही. राजपुतांकडे शौर्य भरून होते. पण युद्धशास्त्र नव्हते. जगातील अनेक योद्ध्यांशी तुलना करताना स्पष्ट होते की, शिवरायांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे युद्धशास्त्र वापरले. त्यांच्या युद्धनितीला सर नाही. शत्रूला समजुच शकले नाही की शिवराय काय करतील. गतिमान युद्धाचे ते जनक होते. ठिकठिकाणी मजबूत गड चौक्या बनविले. तिथे घोडदळठेवले. शत्रू असताना, अचानक आपल्या तळातून मराठे बाहेर पडायचे आणि शत्रूवर हल्ला करून परत सुरक्षित ठिकाणी लपायचे. हे तंत्र शिवरायांनी आणि नंतर औरंगजेबाला नामोहरम करताना मराठ्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने वापरले.\nआग्र्याहून सुटका झाल्यावर शिवरायांनी ताडले की, औरंगजेब महाराष्ट्रात उतरणार. आपल्याला महाराष्ट्रात मुकाबला करता येणार नाही. म्हणून स्वराज्याला खोली (Depth) देण्यासाठी त्यांनी दक्षिण स्वारी केली. थेट तामिळनाडुपर्यंत मजबूत चौक्या बांधल्या. घोडदलाला मुक्त छोट्या टोळ्यात ठेवले. औरंगजेबसाठी सापळा तयार केला. औरंगजेबचे मोठे सैन्य त्यांनी खाली खेचायचे नियोजन केले आणि शत्रूला विस्कळीत करून छोट्या छोट्या तुकडीत फोडून घेरायचे. घोडदळ अचानक हल्ला करायचे. ह्या तंत्राचा उपयोग संभाजी राजे, राजाराम राजे आणि ताराराणीने केला. औरंगजेबास संभाजी महाराजांनी जेरीस आणले. कुठेच यश मिळू दिले नाही. पण स्वार्थी, घातकी स्वकियानी संभाजी महाराजांचा घात केला. संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारले. अशी यातना जगातील कुठल्याही राजांनी भोगली नसेल. पण देशासाठी जो त्यांनी त्याग केला त्यातूनच क्रांतीची योद्धे निर्माण झाले. मराठे सूड घेण्यासाठी पेटून उठले. उभा महाराष्ट्र जिवंत झाला. राजाराम महाराजांनी आपली राजधानी जिंजीला नेली, औरंगजेबाचे सैन्य विखुरले गेले. मावळ्यांनी त्वेषाने जागोजागी मोगल कापले. मोगली सेनेचे मनोबल तुटले. ताराराणीने सुद्धा तेवढ्याच गतीने हल्ले चालू ठेवले. अखेर औरंगजेबाला आपला देह महाराष्ट्रातच ठेवावा लागला.\n२७ वर्ष मावळे लढले, ते शिवरायांच्या युद्धशास्त्राने. शिवरायांनी आपल्या कुटुंबाला आणि सैन्याला असे तयार केले की मावळ्यांनी बलाढ्य औरंगजेबाला विकलांग केले. त्यानंतर मराठा राज्य पूर्ण देशात राज्य करू लागले. खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. म्हणूनच भारताचा पहिला स्वतंत्र लढा हा मराठ्यांचा २७ वर्ष औरंगजेबाविरुद्धचा लढा आहे. त्याच लढ्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्मी निर्माण केली. परकीय आक्रमणे झुगारून स्वतःचे स्वातंत्र्य आबादीत ठेवण्याची ऊर्जा निर्माण केली.\nशिवरायांचे राज्य म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर आजच्या राज्यकर्त्यांना एक आदर्श आहे. शिवरायांनी आपल्याला शिकवले की राज्य हे लोकांच्या कल्याणासाठी आहे. राजसत्ता भोगण्यासाठी नव्हे. लोकांना आनंदी आणि संपन्न करण्यासाठी आहे. स्वतः अब्जोपती होण्यासाठी नव्हे. शिवरायांनी सर्व जहागिरी, वतने खालसा केली व सर्व रयतेला सन्मान दिला. समतेच्या राज्याची संकल्पना रोवली. आज १०६ अब्जोपतींच्या ताब्यात भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती दिली आहे. मोदी व ठाकरे साहेबांनी हे लक्षात ठेवावे. रयतेचे राज्य म्हणजे संविधांनाचेराज्य आहे. शिवरायांनी सर्वांच्या हितासाठी कायदे म्हणजेच संविधान बनवले. समता, न्याय आणि बंधुत्व त्याचा आत्मा होता. तेच संविधान भारतीय संविधानात आहे.\nशिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वराज्य बनवले. त्यांनी स्त्रियांसाठी सगळ्यात पहिल्यांदा स्थान निर्माण केले. स्त्रियांना योद्धा बनवले, म्हणूनच २५ वर्षाची विधवा सून घोड्यावर बसून थेट औरंगजेबावर हल्ला करू शकली. त्या मर्दानी ताराराणीचे इतिहासातून मनूवाद्यांनी मिटवून टाकली. कारण मनुवादामध्ये स्त्रीयांचे काम हे चूल आणि मूल एवढेच आहे. म्हणूनच १९९१ मी लोकसभेत मागणी केली की भारतामध्ये अशी स्त्री योद्धा झाली , मग आज स्त्रियांना सैन्यात जागा का नाही या माझ्या मागणीला सर्वांनी पाठिंबा दिला व १९९२ पासून स्त्रिया सैन्यात येऊ लागल्या. पण सैन्यांनी स्त्रियांना त्यांची योग्य जागा मिळू दिले नाही. मी मागणी केली होती की स्त्रियांना जवान देखील बनवा, फक्त अधिकारी नको. पण सैन्य दलाने ते मान्य केले नाही व आज सरकार सुप्रीम कोर्टात मांडते की स्त्रियांना नेतृत्व (Command) करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले नाही. मी पहिले आहे की हे मुद्दाम करण्यात आले आले. जर स्त्रियांची १०० जवानांची तुकडी बनविण्यात आली, तिचे नेतृत्व स्त्री अधिकार्‍यांना दिले तर आपोआप नेतृत्वाचे प्रशिक्षण मिळेल व स्त्रिया Command करू शकतील. सरकारच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांना कायम नोकरीत ठेवण्याचे आदेश दिले. या बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार. माझा विश्वास आहे की स्त्रिया लढू शकतात, त्या नेतृत्व करू शकतात त्यासाठी मनुवादात अडकलेली वैचारिक वाईथक पुरूषांना सोडावी लागेल व शिवरायांसारखेच स्त्रीला तिची योग्य जागा मिळवून द्यावी लागेल. शिवरायांनी आपल्याला तेच उद्दीष्ट दिले आहे. जर शिवरायांचे खरे मावळे असाल तर ते राज्य निर्माण करा मगच “शिवाजी महाराज की जय” म्हणा.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\nट्रम्प ची अमेरिका_२७.२.२०२० →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-helmet-cover-story-dr-avinash-bhondave-marathi-article-2462", "date_download": "2020-09-30T09:33:20Z", "digest": "sha1:CNB5QMTTHZFSOV6YTON4MWTEUBMXDJFL", "length": 23033, "nlines": 143, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Helmet Cover Story Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसर सलामत तो पगडी पचास\nसर सलामत तो पगडी पचास\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nमनुष्य हा एक बुद्धिमान प्राणी आहे. कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्त विकसित झालेला मेंदू हा त्याच्या चौफेर बुद्धिमत्तेचा कर्ता असतो. मात्र ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ म्हणतात तसे या बुद्धीतून निर्माण होणारे विचार प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असतात. सध्या दुचाकीस्वारांसाठी जी हेल्मेटसक्ती केली जाते आहे, त्याबाबत उठणारे उलटसुलट मतप्रवाह ऐकले, त्याबाबत निघणारे मोर्चे पाहिले, ठिकठिकाणची पोस्टर्स पाहिली, की याची चांगलीच प्रचिती येते.\nब्लॅक ॲण्ड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातली दूरदर्शनवरील एक जाहिरात आठवते एका कलिंगडावर हातोडा मारला जातो आणि कलिंगडाचा चक्काचूर होतो. नंतर त्या कलिंगडावर हेल्मेट घालून हातोडा मारला जातो. ते सुरक्षित राहते. अगदी थोडक्‍या वेळेत कमालीची परिणामकारकता साधणारी ही जाहिरात होती. दूरदर्शनची त्या काळातली व्यापकता पाहता ही जाहिरात जनमानसात घर करणारी ठरली, पण प्रत्यक्ष परिणाम साधू शकली नाही.\nगेल्या १०-१५ वर्षात भारतभरात वाहनांची जी अपरिमित वाढ झाली त्यामध्ये ८० टक्‍क्‍यांहून जास्त दुचाकी वाहने आहेत. आकडेवारीनुसार २०१७ -१८ मध्ये भारतातल्या दुचाकींची संख्या २ कोटी होती. वाहनांची संख्या वाढल्याने अपघात वाढले आणि साहजिकच त्यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त भरू लागली. २०११ पासून दरवर्षी होणाऱ्या अपघातांची, त्यात होणाऱ्या मृत्यूंची आणि होणाऱ्या गंभीर जखमी व्यक्तींची आकडेवारी पाहिली तर हे लक्षात येईल.\nभारतात स्वयंचलित वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या ६९ टक्के आहे. वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वार ठार होण्याची शक्‍यता ३० पटीने जास्त असते. दुचाकी वाहनांच्या अपघातामुळे मृत होणाऱ्या व्यक्तींमध्ये ७२ टक्के २० ते ३० वयाचे तरुण असतात.\nदुचाकी वाहनांचे जे अपघात होतात, त्यात चालक रस्त्यावर फेकला जाऊन ‘हेड इंज्युरी’ म्हणजे डोक्‍याला मार बसून मेंदूला इजा होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर हातापायांची हाडे मोडणे, मणक्‍यांना इजा होणे, पोटाला अंतर्गत इजा होणे या गोष्टी घडतात. यातील ७५ टक्के ते ८८ टक्के अपघातात डोक्‍याला मार बसतो. या अपघाती स्वरूपाचा इलाज मोठ्या इस्पितळात इंटेन्सिव्हकेअर युनिटमध्ये करावा लागतो, आणि इस्पितळातून घरी आल्यावरही बरेचसे रुग्ण अंथरुणाला खिळून राहू शकतात. २५ टक्के रुग्णांमध्ये दीर्घकालीन अपंगत्व किंवा मेंदूच्या कार्यात दोष राहू ���कतात. या साऱ्या उपचारांचा खर्चही अमाप असतो.\nआज पुण्यासह अनेक शहरात रोजच्या कामांसाठी सार्वजनिक वाहनव्यवस्था मुळीच सोयीची नाही. चारचाकी घेणे सर्वांनाच परवडत नाही आणि त्या मोटारी गर्दीतून चालवणे एकतर महाकर्मकठीण झाले आहे शिवाय त्यांचे पार्किंग हा आणखी एक गहन विषय आहे. रिक्षा आणि टॅक्‍सी हा पर्याय रोजच्या रोज वापरला तर खिशाला मोठीच चाट बसते. साहजिकच आजच्या जीवनशैलीत शहरांतर्गत रस्त्यावरील दैनंदिन कामांसाठी प्रवास करायला सर्वांना दुचाकीचाच पर्याय राहतो.\nशहरातल्या रस्त्यात आणि हमरस्त्यावर वेगाने जाणाऱ्या मोटारी, ट्रक्‍स, बसेस जो रस्ता वापरतात तोच रस्ता दुचाकी वापरतात. भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांना दुचाकी स्वार पटकन दिसत नाहीत आणि अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यात तरुण पिढीला सुरक्षित पद्धतीने, वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवण्याऐवजी जिवावर उदार होऊन बेभानपणे गाड्या चालवण्यात भूषण वाटते. शिवाय या जोडीला रस्त्यावरील खड्डे, अशास्त्रीय वळणे यांची भर असते. मद्यप्राशन करून वाहने चालवणे हेसुद्धा वाहनांच्या अपघातांचे एक महत्त्वाचे कारण असते.\nआपण दुचाकी वापरणे टाळू शकलो नाही, तरी हेल्मेट वापरून त्यातून उद्भवणाऱ्या हेड इंज्युरीज नक्कीच टाळू शकतो.\nअपघातात डोक्‍याला मार बसण्याचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात डोक्‍यावर एखादी गोष्ट धडकून प्रत्यक्ष इजा होऊ शकते. म्हणजे समोरील वाहनाचा एखादा भाग, रस्ता, रस्त्यावरील दगड, खांब किंवा डोक्‍यावर आदळणारी कोणतीही कठीण गोष्ट. आणि दुसऱ्या प्रकारात वाहनांची धडक झाल्यामुळे डोक्‍याला हिसका बसून अप्रत्यक्ष इजा होते. यामध्ये मेंदूवरील दोन आवरणाच्या मधील द्रवपदार्थ हलतो, त्याचा दबाव वाढून मेंदूवर दबाव येतो. हेल्मेट वापरण्याने हे दोन्ही प्रकारचे त्रास तर टळू शकतात. पण इतर त्रासही टाळले जाऊ शकतात.\nहेल्मेटचे बाह्य आवरण आघात झेलणाऱ्या पॉलि कार्बोनेट प्लास्टिक आणि कठीण फायबरग्लासने बनलेली असतात आणि त्यात कार्बन फायबर वापरून टणक केलेली असतात. त्यामुळे बाह्य आघातांनी होणारी डोक्‍याची आणि पर्यायाने मेंदूची इजा टळू शकते.\nहेल्मेटच्या आतल्या बाजूने इपीएस फोमने म्हणजेच एक्‍स्पांडेड पॉलिप्रॉपिलिन किंवा पॉलिस्टायरिनने बनलेला अंतस्थ थर असतो. जेव्हा एखादा आघात होतो, तेव्हा त्याचा प्रहार झेलून या इपीएस फोमचे तुकडे होतात आणि डोक्‍याला होणारी अप्रत्यक्ष इजा होत नाही.\nजागतिक पातळीवरील आकडेवारीनुसार, हेल्मेट वापरल्याने अपघातात होणाऱ्या मृत्यूची शक्‍यता ३९ टक्‍क्‍यांनी कमी होते.\nअपघाताचा धोका आणि होणाऱ्या गंभीर इजेचा धोका ७२ टक्‍क्‍यांनी कमी होतो.\nहेल्मेटच्या दर्शनी भागातील पारदर्शक प्लास्टिक भागामुळे चेहऱ्याला होणाऱ्या इजा टळतात.\nरस्त्यावरील रहदारीत इतर वाहनांच्या चाकांनी उडणारे दगड दुचाकी स्वारांच्या डोक्‍याला, डोळ्यांना, चेहऱ्याला लागून इजा होऊ शकते. हेल्मेट वापरणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होत नाही.\nकडक ऊन, पाउस, थंड हवा, धूळ, प्रदूषणयुक्त धूर यापासून संरक्षण होते.\nअनेकदा रस्त्यावरील कीटक, कचरा यांचा त्रास टळतो.\nहेल्मेट वापरल्यास जे अपघात आणि इजा कमी होतील त्यामुळे या अपघातग्रस्त रुग्णांवर होणारा वैद्यकीय खर्चही कमी होईल. ही रक्कम अंदाजे २५ हजार कोटी रुपये म्हणजे भारताच्या जीडीपीच्या किमान १ टक्का असेल. थोडक्‍यात भारतीयांचे केवळ आयुर्मानच नव्हे तर जीवनमानदेखील उंचावू शकेल.\nभारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटसाठी नवीन निकष तयार केले आहेत. यानुसार\n१५ जानेवारीनंतर फक्त आयएसआय प्रमाणित हेल्मेट्‌सची विक्री करावी लागणार आहे.\nही हेल्मेट्‌स ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डच्या आयएस ४१५१ :२०१८ च्या निकषांवर उतरणे गरजेचे आहे.\nया निकषांनुसार, नवीन हेल्मेटचे कमाल वजन १.५ किलो करण्यात आले आहे.\nवाहन चालवताना इंडस्ट्रिअल हेल्मेट्‌स परिधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.\nरस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांना, हेल्मेटची विक्री करणाऱ्यांना आणि हेल्मेटच्या वितरकांना १५ जानेवारीपासून या निकषांचे पालन करणे आवश्‍यक ठरणार आहे.\nया नियमांचे पालन केले नाही तर संबंधितांना २ वर्षे कारावास आणि २ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.\nहेल्मेट न वापरण्याची कारणे\nआज जे लोक हेल्मेट वापरायला विरोध करत आहेत, त्यांच्या विधानांची दुसरी बाजूदेखील पाहू या.\nमी व्यवस्थित वाहन चालवतो, मला काय गरज हेल्मेटची - पण अपघात हे अकस्मात होत असतात . तुमचे ��ाहन हाकणे व्यवस्थित असले, तरी समोरचे वाहन व्यवस्थितपणे चालवले जात असतेच असे नाही.\nहमरस्त्यावर आणि हायवेवर हेल्मेट ठीक आहे पण शहरात थोड्या अंतरावर फिरताना हेल्मेट नको. - अपघातांच्या आकडेवारीत शहरामध्ये तितक्‍याच प्रमाणात अपघात होतात आणि त्यातून होणाऱ्या हेड इंज्युरीज आणि इजा तितक्‍याच जीवघेण्या असतात.\nदिवसभर हेल्मेट बाळगणे अडचणीचे असते. - वाहनावर हेल्मेट लावा किंवा त्यासाठी साखळीचे कुलूप वापरा.\nहेल्मेट वापरल्याने खूप गरम होते, मान दुखते - हे त्रास नित्याच्या वापराने दूर होतात.\nहेल्मेटमुळे मानेच्या मणक्‍यांचा स्पॉण्डिलोसिस होतो, केस गळतात, डोळे खराब होतात, डोके दुखते - हे सारे चुकीचे आणि अशास्त्रीय समज आहेत.\nहेल्मेट्‌स खूप महाग असतात. - गाड्यांच्या किमतीपेक्षा आणि आपल्या जिवापेक्षा महाग नाहीत.\nहेल्मेटची उपयुक्तता आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुरक्षा याबाबत अनेकांना शंका नाही, मात्र त्याच्या वापराच्या सक्तीला त्यांचा विरोध आहे. अपघात विम्यात हेल्मेट वापरणे आवश्‍यक ठरवावे, नसल्यास अपघात विम्याची रक्कम न मिळण्याची तरतूद ठेवावी. हेल्मेट नसल्यास पेट्रोल पंपावर पेट्रोल देऊ नये, अशाप्रकारच्या सक्तीला आज समाजात विरोध आहे. याउलट हेल्मेट्‌सचा वापर वाढावा याकरिता समाजप्रबोधन करावे, जनतेत जागरूकता आणि सकारात्मक जाणीव निर्माण करावी. शक्‍य असल्यास हेल्मेट वापरण्यासाठी काही इंसेंटिव्हज द्यावा. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत सतर्कता जागृत व्हावी म्हणून शिक्षण देणे योग्य ठरेल.\nहेल्मेट टीव्ही भारत अपघात\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T10:56:34Z", "digest": "sha1:PCUR47JJ4ZCKGFOFBGPKLWOMXYH6UVNE", "length": 3309, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५२ मधील निर्मितीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६५२ मधील निर्मितीला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १६५२ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १६५२ मधील निर्मिती या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १६५२ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/chinese-foreign-ministry-spokesperson-on-pm-modi-s-ladakh-visit-scsg-91-2205153/", "date_download": "2020-09-30T08:49:23Z", "digest": "sha1:G6KKX6E7UTKWJAK5LEH5ONMSOXUHQWTJ", "length": 13700, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinese Foreign Ministry spokesperson on PM Modi s Ladakh visit | ‘आपण चर्चा करतोय ना? मग असं कशाला करायचं?’; मोदींच्या लडाख भेटीनंतर चीनची नरमाई | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\n‘आपण चर्चा करतोय ना मग असं कशाला करायचं मग असं कशाला करायचं’; मोदींच्या लडाख भेटीनंतर चीनची नरमाई\n‘आपण चर्चा करतोय ना मग असं कशाला करायचं मग असं कशाला करायचं’; मोदींच्या लडाख भेटीनंतर चीनची नरमाई\nमोदींच्या दौऱ्यावर चीनची पहिली प्रतिक्रिया\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखचा दौरा केल्यानंतर चीनने त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अगदी मवाळ भूमिका घेतल्याचे पहायला मिळालं आहे. भारत आणि चीन या भागामधील परिस्थिती मळाव होण्यासंदर्भात पावले उचलत असल्याचा दाखला देत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी कोणत्याही देशाने हा वाद अजून चिघळण्यासारखं पाऊल उचलू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.\n“भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राज��ीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढणारं पाऊल उचलू नये,” असं मत चीनच्या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे.\nPhotos : …अन् मोदी थेट जवानांची भेट घेण्यासाठी लडाखमध्ये पोहचले\nपंतप्रधान मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर चीनकडून आलेल्या या प्रतिक्रियेवरुन चीनने लडाख प्रश्नी आपली भूमिका मवाळ केल्याचे संकेत दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर भारताला मिळणारा वाढता पाठिंबा, भारताने लडाखमध्ये केलेली तयारी या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताविरुद्ध मळाव धोरण राबवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याची चर्चा आहे.\nपंतप्रधान मोदींनी निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला. भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अचानक ठरलेल्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभा��ला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 समजून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या ११ हजार फूट उंचावरील निमू प्रदेशाबद्दल\n2 ऑनलाइन शिक्षणासाठी मुलीला स्मार्टफोन घेऊ न शकल्याने शेतकरी बापाची आत्महत्या\n3 उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवरुन प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथांना सुनावलं, म्हणाल्या…\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/07/Tuljapur-aarli-Agricultural-disputes-Double-Murder.html", "date_download": "2020-09-30T09:52:35Z", "digest": "sha1:7QO5CERUPR3OXXNASOKKJX32WJMKGP7W", "length": 10345, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "आरळी (ब्रु ) मध्ये शेतीच्या वादावरून डबल मर्डर - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / आरळी (ब्रु ) मध्ये शेतीच्या वादावरून डबल मर्डर\nआरळी (ब्रु ) मध्ये शेतीच्या वादावरून डबल मर्डर\nAdmin July 02, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nतुळजापूर - तालुक्यातील आरळी (ब्रु ) येथे शेतीच्या वादातून डबल मर्डर झाला आहे. चुलत्याने दोन पुतण्याच्या डोक्यात पाठीमागून खोऱ्याने हल्ला करून दोघांची क्रूरपणे हत्या केली आहे.\nतालुक्यातील आरळी ब्रु येथे दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 6 : 30 सुमारास शेतीच्या जुन्या वादातून सुरेश यादव (वय 55) यांनी पुतणे रमेश विठोबा यादव (वय 47 ) व गणेश गोविंद यादव ( वय 29) यांच्या डोक्यात शेती कामात वापरण्यात येणारे अवजार खोऱ्याचा वापर करत डोक्यात पाठीमागून वार करून ठेचून क्रूरपणे हत्या करून आरोपी सुरेश यादव व त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव वय 21 हे दोघेही फरार झाले आहेत.\nआरळी ब्रु येथे शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे,सततच्या शेती वादाचा परिणाम हा दोन व्यक्तीच्या हत्या करण्यापर्यत झाला आहे.,घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश राऊत,ईटकळ आऊट पोस्टचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील,उपसरपंच व्यंकट पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष किरण व्हरकट ,सुनील पारवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.\nशेतातील बांध फोडल्याचा जाब रमेश विठ्ठल यादव, वय 49 वर्षे, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर यांनी भाऊबंद- सुरेश विश्वनाथ यादव यांना दि. 02.07.2020 रोजी 18.30 वा. सु. मौजे आरळी (बु.) शेत गट क्र. 355 मधील शेतात विचारला. त्यावर चिडून जाउन सुरेश यादव यांचा मुलगा- संभाजी याने रमेश यादव यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारल्याने ते जमीनीवर कोसळले असता सुरेश यांची पत्नी- चंद्रकला यांनी रमेश यांच्या डोके पायाने दाबले आणि सुरेश यादव यांनीही लोखंडी फावडे रमेश यांच्या डोक्यात, पायावर मारुन त्यांना ठार मारले. ही हकीकत समजताच भाऊबंद- गणेश गोविंद यादव, वय 35 वर्षे हे तेथे येउन रक्तबंबाळ असलेल्या रमेश यादव यांस उचलन्याचा प्रयत्न करत असतांना सुरेशव संभाजी या दोघा पिता- पुत्रांनी गणेश यादव यांनाही लोखंडी फावड्याने मारहाण करुन जिवे ठार मारले. गणेश यांस वाचवण्यास त्यांचे वडील- गोविंद यादव आले असता त्यांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद पिता- पुत्रांनी फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या महेश गोविंद यादव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघा आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 307, 34 अन्वये गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा..\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmanabad-police-crime-news_22.html", "date_download": "2020-09-30T10:31:30Z", "digest": "sha1:WIG2QHZ26DDIBBJT3SLR457H2I5L34N5", "length": 8253, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल\nबेंबळी: 1)दयानंद जानोबा जगताप 2) अतुल जगताप 3) राहुल जगताप 4) सखुबाई जगताप, सर्व रा. भंडारी, ता. उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 11.09.2020 रोजी 19.00 वा. सु. गावकरी- नितीन सुधाकर सोनटक्के यांना त्यांच्या घराजवळ शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन सोनटक्के यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nतामलवाडी: 1) सोमनाथ काळे 2) यशोदा काळे 3) अनिता काळे 4) प्रशांत पवार 5) राम काळे, सर्व रा. सावरगाव, ता. तुळजापूर यांनी पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 13.09.2020 रोजी 19.30 वा. सु. भाऊबंद- अनिल चंदु काळे यांना गावातील बस थांब्यावर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल काळे यांनी दि. 14.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nतामलवाडी: दत्तात्रय नागनाथ गवळी, वय 52 वर्षे, रा. पिंपळा (बु.), ता. तुळजापूर हे दि. 12.09.2020 रोजी 20.00 वा. सु. तामलवाडी गावातील कठारे मिलसमोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे, हयगईने वाहन चालवून दत्तात्रय गवळी यांना धडक दिल्याने ते ���ंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या संकेत दत्तात्रय गवळी (मयताचा मुलगा) यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6-4075", "date_download": "2020-09-30T09:28:20Z", "digest": "sha1:AVNVPBYG6FAMLEHH6DAQWINT4EPWHTYA", "length": 8979, "nlines": 72, "source_domain": "gromor.in", "title": "बिझनेस लोन अर्जासाठी सोशल मीडियाची कशी मदत होऊ शकते? : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / बिझनेस लोन अर्जासाठी सोशल मीडियाची कशी मदत होऊ शकते\nबिझनेस लोन अर्जासाठी सोशल मीडियाची कशी मदत होऊ शकते\nवर्तमान काळात प्रत्येक कंपनील�� सोशल मीडियामध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्याची इच्छा असते. असे केल्याने तुमचा ब्रॅंड सशक्त होतो आणि तुमच्या लोन अर्जात पण त्याची मदत होते.\nउत्पादन आणि सेवांचे मार्केटिंग, ग्राहकांशी संवाद साधणे, पुरवठा करणार्‍या कंपन्यांशी किंवा जुन्या व नवीन ग्राहकांशी संपर्क करणे या सगळ्यासाठी सोशल मीडियाची मदत होते.\nबिझनेस लोनच्या अर्जासाठी सोशल मीडियाची खालील प्रकारे मदत होऊ शकते:\n१. दिलेल्या माहितीची खात्री करता येते\nउद्योगाचा पत्ता, नाव, संपर्क माहिती इत्यादीची खात्री करून घेण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होऊ शकतो.\nवरील माहिती सर्व प्रकारच्या सोशल मीडिया वर सारखीच आहे हे कर्ज देणार्‍या कंपन्या तपासून पाहतात. माहिती सगळीकडे सारखी नसेल, तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.\n२. कधी पासून सोशल मीडिया अकाऊंट वापरले जात आहे\nव्यवसायाचे सोशल मीडिया अकाऊंट कधी पासून वापरले जात आहेत हे पण कर्ज देणार्‍या कंपन्या तपासून पाहतात. व्यवसाय दीर्घकाळापासून सोशल मीडिया वापरत असेल आणि फॉलोवरची यादी चांगली असेल तर ते चांगले लक्षण मानले जाते. जितक्या अधिक अवधीसाठी व्यवसाय सोशल मीडिया वापरत असेल तितकीच कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.\nकर्ज देणार्‍या कंपन्या व्यवसायाच्या सोशल मीडिया अकाऊंटमधील पोस्ट आणि फॉलोवरची संख्या आणि दर्जा हे दोन्ही तपासून पाहतात. लघु उद्योगाच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये किमान २००० फॉलोवर असायला पाहिजे.\nया नंतर, कर्ज देणार्‍या कंपन्या सोशल मीडिया वरील पोस्ट तपासून पाहतात, कारण त्यात उत्पादने आणि सेवा यांच्याबद्दल बरीच माहिती असते. फॉलोवर्सनी पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रिया पण महत्वाच्या असतात. आदर्श परिस्थितीत सोशल मीडिया वरील पोस्ट माहिती देणार्‍या असाव्या आणि त्यात ट्रेंडिंग विषय असावे, त्यात सणांसाठी शुभेच्छा असाव्या आणि त्या मार्केटिंग करण्यासाठी वापरल्या जात असाव्या.\nAlso Read: २०१९ साली जीएसटीमध्ये केलेले बदल\nकर्ज देणार्‍या कंपन्या उद्योगाच्या उत्पादनांबाबत आणि सेवांबाबत दिलेले अभिप्राय पण तपासून पाहतात.\nग्राहकांनी वाईट अभिप्राय लिहिले असतील किंवा कोणतेच अभिप्राय नसतील तर कर्जाच्या अर्जावर दुष्प्रभाव पडू शकतो.\nसोशल मीडिया वरील उपस्थिती हा घटक तपासला जात असला तरीही कर्ज मंजूर करताना किंवा नाकरताना पात्रता निकष अधिक महत्वाचे असतात.\nतुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विना तारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला आजच संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/rahul-gandhi-attacks-on-bjp-says-bjp-uses-money-to-bring-down-state-govts/articleshow/70196344.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-30T10:56:55Z", "digest": "sha1:IEWFROFFUBDA62H3THWSLKIJJGL7ISMZ", "length": 11198, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपैशांच्या बळावर सरकार पाडते भाजप: राहुल गांधी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील राजकीय संकटासंदर्भात भाजपवर कडाडून टीका केली. भाजप पैशांचं बळ वापरून राज्य सरकारे पाडत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. माध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले, 'भाजप पैसे देऊन सरकार पाडायला बघतंय. गोव्यातही तेच आणि ईशान्येतही तेच झालं. आता हेच कर्नाटकातही होत आहे.'\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील राजकीय संकटासंदर्भात भाजपवर कडाडून टीका केली. भाजप पैशांचं बळ वापरून राज्य सरकारे पाडत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. माध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले, 'भाजप पैसे देऊन सरकार पाडायला बघतंय. गोव्यातही तेच आणि ईशान्येतही तेच झालं. आता हेच कर्नाटकातही होत आहे.'\nराहुल गांधी शुक्रवारी अहमदाबादेत होते. येथील एका न्यायदंडाधिकारी कार्यालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. अहमदाबादची जिल्हा सहकारी बँक आणि बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठर���ी...\nरद्द आरक्षित तिकिटांतून रेल्वेची १५०० कोटींची कमाई महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशBabri Verdict : 'जादूनं पाडली मशीद\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-malad-air-dangerous-today/articleshow/66925026.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-30T08:01:33Z", "digest": "sha1:6L5PTERVELHQGYTCJCNPTA5HM4WRWS4P", "length": 14523, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Air Pollution: आज मालाडची हवा धोकादायक\nहॅलो, तुम्��ी मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआज मालाडची हवा धोकादायक\nमुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा सोमवारचा निर्देशांक शहराची एकंदर हवा वाईट दर्जाची दाखवत होता तरी बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि माझगाव या पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता सफर या प्रणालीतर्फे अति वाईट नोंदली गेली. स्थानिक घटकांचा परिणाम म्हणून या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची शक्यता आहे.\nबांधकामे सुरू असल्याचा परिणाम\nआज शहराचा निर्देशांक २६४ च्या आसपास राहण्याचा अंदाज\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा सोमवारचा निर्देशांक शहराची एकंदर हवा वाईट दर्जाची दाखवत होता तरी बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि माझगाव या पाच ठिकाणी हवेची गुणवत्ता सफर या प्रणालीतर्फे अति वाईट नोंदली गेली. स्थानिक घटकांचा परिणाम म्हणून या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची शक्यता आहे.\nमंगळवारीही शहराचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक २६४ म्हणजे वाईट दर्जाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. बोरिवली, अंधेरी, बीकेसी, माझगाव येथील हवेची गुणवत्ता अति वाईट असू शकते. तर मालाडच्या हवेची गुणवत्ता घसरून ती धोकादायक ठरू शकते, असा अंदाज सफरतर्फे वर्तवण्यात आला आहे. हा निर्देशांक ४०९ पर्यंत घसरू शकतो, अशी शक्यता आहे. मालाड येथे अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्याचा परिणाम मालाडच्या हवेवर होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्थानिक घटकांची काळजी घेतली तर हवेची घसरलेली गुणवत्ता नियंत्रणात येईल, असा अंदाज आहे.\nबोरिवली येथे पीएम २.५ ची पातळी अति वाईट नोंदवली गेली. येथे गुणवत्ता निर्देशांक ३१६ होता. सर्वाधिक वाईट हवा मालाड येथे नोंदवली गेली. तिथे पीएम २.५चा गुणवत्ता निर्देशांक ३८९ होता. चेंबूर येथे वाईट तर भांडुप, कुलाबा आणि वरळी येथे मध्यम प्रतीची हवा सफर या प्रणीलातर्फे दर्शवण्यात आली. सोमवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी धुरकेही आढळून आले. या आधी माझगावची हवा दोन आठवड्यांपूर्वी धोकादायक पातळीपर्यंत घसरली होती. मात्र यावर स्थानिक मोजणी केंद्राजवळ सुरू असलेल्या बांधकामाचा परिणाम होत होता.\nप्रदूषण नियंत्रण ��ंडळाची प्रणाली बंद\nसफर प्रणालीच्या अंदाजाच्या तुलनेत मुंबईच्या एकूण हवेचा दर्जा समजून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर वेबसाइटवर मात्र हवेची गुणवत्ता दाखवणारी प्रणाली अंडर कन्स्ट्रक्शन असा संदेश दाखवत होती. ही प्रणाली शुक्रवारपासून बंद आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nजोडीदाराच्या पाठिंब्याने ती जटमुक्त झाली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमुंबईपुढची साडेचार वर्षे 'पहाटेचा' मुहूर्त नाही; शिवसेनेची टोलेबाजी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nअहमदनगरभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/send-memories-of-ramesh-prabhu/articleshow/69565739.cms", "date_download": "2020-09-30T10:38:44Z", "digest": "sha1:VPI33CJMLMTIZS3NEEEHMUAJGXHVAEGW", "length": 11122, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘रमेश प्रभू यांच्या आठवणी पाठवा’\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईचे माजी महापौर, माजी आमदार आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत डॉ. रमेश प्रभू यांच्यासंदर्भातील आठवणी प्रभू कुटुंबीय पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करणार आहेत. ज्यांचा डॉ. प्रभू यांच्याशी संपर्क आला, तसेच त्यांच्याशी संबध होते; त्यांनी त्यांच्या आठवणी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nआपल्या आठवणी bhaunchismruti@gmail.com या ई-मेलवर किंवा २६, प्रभू घर, हनुमान छेदित रस्ता क्रमांक २, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४००० ५७ या कार्यालयीन पत्त्यावर आपले छायाचित्र, नाव, ई-मेल आणि दूरध्वनी, मोबाइल क्रमांकासह पाठवाव्यात. डॉ. प्रभू यांच्याशी संबंधित छायाचित्रे असल्यास तीदेखील पाठवावीत. मजकूर मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषेत असला तरी चालेल. संबंधित मजकूर ३० जून २०१९ पर्यंत पाठवण्याची विनंती प्रभू कुटुंबीयांनी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्��� फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nराज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A5%A9", "date_download": "2020-09-30T10:29:50Z", "digest": "sha1:XYLXISUWOSVHHMUWNA7ILGPKCKIWKYVY", "length": 4052, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंडियन आयडॉल ३ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इंडियन आयडॉल ३\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/vi/72/", "date_download": "2020-09-30T09:21:31Z", "digest": "sha1:YNDUVD7DKGIDEN2HHX5IBF2N6MDDIM6F", "length": 24586, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे@ēkhādī gōṣṭa anivāryapaṇē karaṇyāsa bhāga paḍaṇē - मराठी / व्हिएतनामी", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » व्हिएतनामी एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\nएखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\nएखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\nएखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nएखादी गोष्ट करावीच लागणे Ph-i Phải\nएखादी गोष्ट करावीच लागणे\nमला हे पत्र पाठविलेच पाहिजे.\nमला हॉटेलचे बील दिलेच पाहिजे.\nतू लवकर उठले पाहिजे.\nतू खूप काम केले पाहिजे.\nतू वक्तशीर असले पाहिजेस.\nत्याने गॅस भरला पाहिजे.\nत्याने कार दुरुस्त केली पाहिजे.\nत्याने कार धुतली पाहिजे.\nतिने खरेदी केली पाहिजे.\nतिने घर साफ केले पाहिजे.\nतिने कपडे धुतले पाहिजेत.\nआम्ही लगेच शाळेत गेले पाहिजे.\nआम्ही लगेच कामाला गेले पाहिजे.\nआम्ही लगेच डॉक्टरकडे गेले पाहिजे.\nतू बसची वाट बघितली पाहिजे.\nतू ट्रेनची वाट बघितली पाहिजे.\nतू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे.\n« 71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + व्हिएतनामी (1-100)\nखूप वेगवेगळ्या भाषा का आहेत \nआज जगात 6000 पेक्षा जास्त वेगळ्या भाषा आहेत. हेच कारण आहे कि आपल्याला भाषा रुपांतर करणार्‍यांची गरज पडते. खूप जुन्या काळात प्रत्येकजण एकच भाषा बोलत होता. मात्र लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली तशी भाषाही बदलली. ते आपली आफ्रिकेतली मूळ जागा सोडून जगभरात स्थलांतरित झाले. या जागेच्या वेगळेपणामुळे द्वैभाषिक वेगळेपणही झाले. कारण प्रत्येकजण स्वतःच्या वेगळ्या शैलीत संवाद साधायचा. अनेक वेगळ्या भाषांचा उगम पहिल्या सामान्य भाषेने झाला. परंतु माणूस एकाच ठिकाणी बराच काळ राहिला नाही. म्हणून भाषांचे एकमेकांपासून वेगळेपण वाढत गेले. काही ठिकाणी रेषेबरोबर सामान्य मूळ दूरवर ओळखले गेले नाही. पुढे परत हजारो वर्षांसाठी वेगळे राहिले नाहीत. नेहमीच दुसर्‍या लोकांमध्ये संपर्क होता.\nयामुळे भाषा बदलली. त्यांनी बाहेरील भाषांमधून काही घटक घेतले किंवा आत्मसात केले. यामुळे भाषेचा विकास कधीच थांबला नाही. म्हणूनच स्थलांतर आणि नवीन लोकांशी संपर्कामुळे भाषांची गुंतागुंत वाढत गेली. भाषा या दुसर्‍या प्रश्नांमध्ये.खूप वेगळ्या का असतात, मात्र. प्रत्येक क्रांती काही नियम पाळते. म्हणूनच भाषा ज्या मार्गी आहेत याला कारण असायलाच हवे. या कारणांसाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे त्यांमध्ये उत्सुक आहेत. भाषांचा विकास वेगवेगळा का झाला हे जाणून घ्यायला त्यांना आवडेल. त्याचा शोध लावण्यासाठी भाषेच्या इतिहासाचा माग घ्यावा लागेल. मग एखादा काय बदल घडले आणि केव्हा घडले ते ओळखू शकेल. भाषेला काय प्रभावित करते हे अजूनही माहित नाही. जैविक घटकांपेक्षा सांस्कृतिक घटक हे खूप महत्वाचे दिसतात. म्हणूनच असे म्हणले जाते कि लोकांच्या वेगवेगळ्या इतिहासाने भाषेला आकार दिला. म्हणूनच भाषा आपल्याला आपल्या माहितीपेक्षा जास्त सांगतात.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-palghar/2018/talasari", "date_download": "2020-09-30T09:10:06Z", "digest": "sha1:UDQEVVRJHHOZ5JCXWY223DGGQPF5Y52Q", "length": 3578, "nlines": 48, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Talasari 2018 - 19 | रेडि रेकनर पालघर २०१८ - १९", "raw_content": "\nमूल्य दर २०१८ - १९\nतलासरी २०१८ - १९\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्��ांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trending-story-irawati-barsode-marathi-article-3604", "date_download": "2020-09-30T09:33:59Z", "digest": "sha1:NEKUNTISHASY6FWZQ7CPCXVTTAMVA4YB", "length": 14304, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trending Story Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nटाटांचा २७ वर्षांचा असिस्टंट\nटाटांचा २७ वर्षांचा असिस्टंट\nमंगळवार, 3 डिसेंबर 2019\nटाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी नवीन असिस्टंट नेमला आहे. यात काय विशेष एवढ्या मोठ्या लोकांचे असिस्टंट्स असतातच की. तर यात विशेष हे, की हा असिस्टंट फक्त २७ वर्षांचा आहे आणि स्वतः रतन टाटांनी त्याला जॉब ऑफर दिली. शंतनू नायडू असं याचं नाव. मुंबईचाच राहणारा. हा टाटांचा असिस्टंट कसा झाला याची गोष्ट ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली. या पोस्टला २४ हजारांहून अधिक लाईक्स, एक हजारहून अधिक कॉमेंट्स आल्या आहेत, तर अडीच हजारांहून जास्त वेळा पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शंतनू मीडियाचंही आकर्षण ठरला.\nशंतनूचा टाटांच्या असिस्टंट पदापर्यंतचा प्रवास घडला तो असा-\nशंतनूनं २०१४ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर टाटा ग्रुपमध्ये नोकरी करू लागला. त्याच्या भाषेत सांगायचं, तर त्याचं आयुष्य खूप सुरळीत चाललं होतं. पण एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी जात असताना त्याला रस्त्याच्या मधोमध एका कुत्र्याचा मृतदेह दिसला. त्याला कुत्र्यांविषयी विशेष जिव्हाळा आहे आणि त्यानं काही कुत्र्यांना वाचवलंसुद्धा आहे. त्यामुळं त्या कुत्र���याला त्या अवस्थेत बघून त्याला खूपच वाईट वाटलं. कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला आणावा असा विचार करत तो तिथंच उभा असताना आणखी एक चारचाकी कुत्र्याच्या अंगावरून गेली. हे दृश्‍य बघून त्याचा जीव वरखाली झाला. त्यानं ठरवून टाकलं, आपण काहीतरी करायला हवं. त्यानं त्याच्या काही मित्रांना गोळा केलं. त्यांनी रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टर्स असलेले गळपट्टे तयार केले, जेणेकरून वाहनचालकांना भटकी कुत्री लांबूनही दिसतील आणि कुत्र्यांच्या अंगावरून वाहन जाणार नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आसपासच्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये हे पट्टे बांधले. त्यावेळी या पट्ट्यांचा उपयोग होईल की नाही हे त्यांना माहीत नव्हतं, फक्त आशा होती. दुसऱ्याच दिवशी शंतनूला एक मेसेज मिळाला की, त्या पट्ट्यामुळं एका कुत्र्याचा जीव वाचला होता... शंतनू म्हणतो, ‘त्यावेळी मला खूपच भारी वाटलं\nलवकरच ही बातमी सगळीकडं पसरली. टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या न्यूजलेटरमध्येही ही बातमी झळकली. लोकांना शंतनू आणि त्याच्या मित्रांनी तयार केलेले कुत्र्यांचे पट्टे खरेदी करायचे होते, पण त्यांच्याकडं ते तयार करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा शंतनूच्या वडिलांनी सुचवलं, की त्यानं रतन टाटांना पत्र लिहावं, कारण त्यांनाही कुत्री आवडतात. सुरुवातीला शंतनूनं संकोच केला, पण मग नंतर विचार केला की काय हरकत आहे. मग त्यानं टाटांना स्वतःच्या हातानं पत्र लिहिलं. नंतर तो स्वतःच्या कामात व्यग्र झाला आणि या पत्राबद्दल विसरूनही गेला. तेव्हा त्याला याची कल्पनाही नव्हती, की दोन महिन्यांनंतर त्याचं आयुष्यच बदलणार आहे. दोन महिन्यांनी त्याला स्वतः रतन टाटा यांच्या स्वाक्षरीचं पत्र आलं. त्यामध्ये लिहिलं होतं, की त्यांना शंतनू आणि त्याच्या मित्रांचं काम खूप आवडलं आणि त्यांना मला भेटायचं होतं... यावर विश्‍वास ठेवायला शंतनूला थोडं कठीणच गेलं.\nकाही दिवसांनंतर तो त्यांना त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये भेटला. ते शंतनूला म्हणाले, ‘मला तुझं काम खूपच मनापासून भावलं आहे.’ शंतनू सांगतो, ‘मी या भेटीचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. या भेटीनंतर त्यांनी मला त्यांची कुत्री दाखवण्यासाठी नेलं.. आणि हीच आमच्या मैत्रीची सुरुवात होती.’ रतन टाटांनी शंतनूच्या पट्ट्यांच्या ‘मोटोपॉज’ उपक्रमाला निधीही पुरवला.\nया घटनेनंतर शंतनू लगेच काही असिस्टंट झाला नाही. त्याला अजून त्याचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तो लवकरच पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात गेला. पण, जाताना त्यानं टाटांना वचन दिलं, की परत आल्यानंतर मी टाटा ट्रस्टसाठी काम करेन... आणि टाटांनीही त्याची विनंती आनंदानं मान्य केली.\nशंतनू भारतात आल्यानंतर लगेचच टाटांचा फोन आला. ते म्हणाले, ‘माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम करायचं आहे. तुला माझा असिस्टंट व्हायला आवडेल का’ त्या क्षणी शंतनूला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळालं नाही. ‘मी एक दीर्घ श्‍वास घेतला आणि काही सेकंदात हो म्हणालो,’ असं तो सांगतो.\nगेले दीड वर्ष तो टाटांसाठी काम करतो आहे. अजूनही तो कधीकधी स्वतःला चिमटा काढून बघतो, हे स्वप्न तर नाही ना शंतनू त्याच्या बॉसचं वर्णन खूप प्रेमानं करतो, ‘माझ्या वयाच्या अनेकांना चांगले मित्र, चांगला गुरू आणि चांगला बॉस मिळणं खूप कठीण असतं. माझा स्वतःच्या नशिबावर विश्‍वासच बसत नाही, की मला या तिन्ही व्यक्ती रतन टाटा नावाच्या सुपर ह्युमनमध्ये मिळाल्या. लोक त्यांना प्रेमानं बॉस म्हणतात, पण मी त्यांना ‘मिलेनियल डम्बलडोर’ म्हणतो... माझ्या मते हे नाव त्यांना शोभून दिसतं.’\nडेटा रतन टाटा सोशल मीडिया\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kbc-season-11-amitabh-bachchan-fan-contestent-won-25-lakh-even-after-giving-most-wrong-option-mhmj-411628.html", "date_download": "2020-09-30T09:51:12Z", "digest": "sha1:UFYHUPOJIFTJEBX4GKQ74OIK67PRWKRQ", "length": 24999, "nlines": 226, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "KBC 11 : बिग बी म्हणाले, 'माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा', महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था kbc season 11 amitabh bachchan fan contestent won 25 lakh even after giving most wrong option | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्���ोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या ��काराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nKBC 11 : बिग बी म्हणाले, 'माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा', महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nKBC 11 : बिग बी म्हणाले, 'माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा', महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाच्यासोबत KBC खेळताना अनेक स्पर्धकांना स्वतःवर नियंत्रण राहत नाही.\nमुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाच्यासोबत KBC खेळताना अनेक स्पर्धकांना स्वतःवर नियंत्रण राहत नाही. अमिताभ यांच्या समोर बसल्यावर जवळपास प्रत्येक स्पर्धक असंच सांगतो की त्याला हे स्वप्न वाटत आहे. काही स्पर्धक हे फास्टेस्ट फिंगर फस्टमध्ये प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन KBC च्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवतात. मात्र अशावेळी अनेकदा स्पर्धकांची असबंंध वागणूक पाहायला मिळते. 4 ऑक्टोबर प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. फास्टेस्ट फिंगर फस्टमधील प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हॉट सीटवर पोहोचलेल्या उर्मिला धरतवाल यांनी आनंदाच्या भरात एवढे फ्लाइंग किसेस दिले की, शेवटी अमिताभ बच्चननी उर्मिला यांना थांबवलं.\nत्यानंतर जेव्हा उर्मिला हॉट सीटवर बसल्या त्यावेळीही त्यांनी अनेक प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली. मात्र अमिताभ यांच्या सुचनेनंतर कधी त्यांनी उत्तरं बदलली तर कधी लाइफलाइन वापरली. असं करत करत त्यांनी 25 लाख जिंकले आणि 50 लाखांच्या प्रश्नांवर त्यांनी खेळ सोडला.\nउर्वशी रौतेलाने डान्स करता करता स्वतःच उतरवला टॉप VIDEO VIRAL\nअमिताभ बच्चन यांच्या समोर बसल्यानंतरही उर्मिला एवढ्या बेचैन झाल्या होत्या की त्यांना शांत करण्यासाठी बिग बी त्यांना म्हणाले, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. त्यानंतर अमिताभ यांनी उर्मिलांना त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव करून दिली. कारण त्या हॉट सीटवर बसल्यानंतर वेगळ्याच दुनियेत वावरत आहेत असं अमिताभ यांना वाटलं होतं.\nVIDEO : रणवीरच्या फॅशनचं करायचं तरी काय अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली\nव्यवसायानं डॉक्टर असलेल्या उर्मिला यांनी अमिताभ यांना म्हटलं की, तुम्ही आज निळा सदरा घातला आहे. मात्र त्यावेळी अमिताभ यांनी पिवळा सदरा घातला होता. हे सर्व पाहिल्यावर अमिताभ यांनी उर्मिलांना खूप समजावलं आणि मग खेळाला सुरुवात केली.\nया प्रश्नावर सोडला खेळ\nप्रश्न : जम्मू आणि काश्मीरचे कोणते पंतप्रधान जे पुढे जाऊन भारताचे मुख्य न्यायाधीश झाले\nउत्तर : मेहर चंद महाजन\nराणादा आणि पाठबाईंचा टीआरपी मीटर पडला; 2 आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप\nउर्मिला यांना KBC मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न\nप्रश्न : 1731 मध्ये जोधपुर राज्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी कोणत्या महिलेनं 3 मुलांसोबत स्वतःच्या प्रश्नांची आहुती दिली\nउत्तर : अमृता देवी\nप्रश्न : 1967 मध्ये पहिलं मानवी हृदय प्रत्यारोपण कुठे करण्यात आलं\nप्रश्न : 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं कोणत्या बँकेसोबत विलीनीकरण करण्यात आलं. ज्यामुळे ती तिसरी सर्वात मोठी बँक बनली\nउत्तर : बँक ऑफ बडोदा\nप्रश्न : कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्यानं गांधीजींवर अर्धनग्न फकिर अशी टीका केली होती\nउत्तर : विंस्टन चर्चिल\nप्रश्न : आधुनिक काळात कोणाला हिंदी साहित्याचा पितामह म्हटलं जातं\nउत्तर : भारतेंदु हरिश्चंद्र\nप्रश्न : 1948 ते 56 पर्��ंत अस्तित्वात असलेल्या पेप्सू प्रांताच्या राजधानीचं नाव काय जे पूर्व पंजाबच्या 8 साम्राज्याचं क्षेत्र बनलं होतं\nप्रश्न : आशियातील कोणतं शहर जे 2020 मध्ये ऑलम्पिकचं यजमानपद भूषवणार आहे\nप्रश्न : सुरदास यांच्या भजन, 'मैया मोरी दाऊ बहुत खिजायो' मध्ये दाऊ कोण आहे\nप्रश्न : यातील काय गंभीर वर्णांधतेनं पीडित असलेल्या व्यक्तीला दिलं जात नाही\nप्रश्न : हेप्टाथलनमध्ये किती प्रतिस्पर्ध्यांचा समावेश होतो.\nप्रश्न : दीवार सिनेमात विजयनं कशाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता\nउत्तर : फेकलेले पैसे\nप्रश्न : सैंधा आणि काळा हे कोणत्या खाद्याचे 2 प्रकार आहेत\nकंगनाच्या बहिणीवर झाला होता अॅसिड अटॅक; धक्कादायक फोटोतून उलगडली कहाणी\nVIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T10:04:06Z", "digest": "sha1:J2XVLNYMJXWHVA5ZRRIQXJH3KGNZIIK4", "length": 6610, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युमा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १९१४\nक्षेत्रफळ २७६.४ चौ. किमी (१०६.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)\n- घनता २८०.६ /चौ. किमी (७२७ /चौ. मैल)\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nयुमा (इंग्लिश: Yuma) हे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील एक मोठे शहर आहे. युमा शहर अ‍ॅरिझोनाच्या नैऋत्य टोकाला ॲरिझोना-कॅलिफोर्निया राज्यांच्या व अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेजवळ सोनोराच्या वाळवंटात व गिला नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली युमा शहराची लोकसंख्या ९३ हजार होती.\nयुमा येथील अत्यंत रूक्ष हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सरासरी केवळ ३.३६ इंच (८५ मिमी) इतका पाऊस पडतो. २८ जुलै १९९५ रोजी युमामध्ये १२४ °फॅ (५१ °से) इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=3084", "date_download": "2020-09-30T08:18:35Z", "digest": "sha1:WKO3KA3PK5OSGMQXG22624FIHXTQTUVU", "length": 11750, "nlines": 117, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "*20 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास आयोजक आणि मंगल कार्यालयावर 10 हजार रुपये दंड*", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\n*20 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास आयोजक आणि मंगल कार्यालयावर 10 हजार रुपये दंड*\n50 लोकांपेक्षा जास्त लोक विवाह साठी उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता विवाहासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज दिले आहे���.\nवर्धा, (जिमाका):- लॉकडाउनच्या काळात विवाहासाठी मंगल कार्यालयात पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. मात्र 50 लोकांपेक्षा जास्त लोक विवाह साठी उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता विवाहासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आज दिले आहेत. यापुढे विवाह सोहळ्याकरीता फक्त 20 व्यक्तींनाच (वधु पक्षाकडील 10 व्यक्ती व वर पक्षाकडील 10 व्यक्ती) उपस्थित राहता येईल. विवाह सोहळ्याकरीता उपस्थित असणाऱ्या सर्व व्यक्तींना 14 दिवसांकरीता विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील.विवाह सोहळ्याकरीता बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. (अपवाद फक्त वर किंवा वधु व त्यांच्यासोबत 4 व्यक्ती ) विवाह सोहळ्याकरीता बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती उपस्थित राहील्यास आयोजकावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचेकडून 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात येईल. कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना विवाह सोहळ्याकरीता उपस्थित राहता येणार नाही. उपस्थित राहिल्यास कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. विवाह सोहळ्याकरीता संबंधीत तहसिलच्या तहसिलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. विनापरवानगी विवाह सोहळा आयोजित केल्यास आयोजक तसेच उपस्थि सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. विवाहापुर्व किंवा विवाहानंतर कोणताही कार्यक्रम, समारंभाचे आयोजन करता येणार नाही. यापुढे विवाहास्थळी संबंधीत तहसिलदार एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करतील. तसेच तहसिलदार मार्फत परवानगी प्राप्त यादी व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती उपस्थित राहील्यास अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळा आयोजित करावयाचा असल्यास केवळ 20 लोकांच्या उपस्थित करता येईल. 20 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असल्यास मंगलकार्यालय सिल करण्यात येऊन मालकाकडून 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या आदेशातील कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nहाथरस मामला: पीएम मोदी ने की सीएम य���गी से वार्ता... एसआईटी का गठन\n\"जय श्रीराम\" के नारों के साथ उत्तर प्रदेश में जो आवाज गूँज रही है, वो हैं \"पुलिस के बूटों की'. सत्ता का साफ संदेश- 'उन्माद नही होगा स्वीकार'\n'राम काज' के बाद साजिशन फंसाए गये प्रभु श्रीराम के सभी रामभक्त न्यायालय द्वारा ससम्मान बरी.. पूरे देश में \"जय श्री राम\" का उद्घोष\nएका चारचाकी वाहनातून ड्रग्स व चरस जप्त . सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त .\nअर्जुन का नाम सुनते ही न जाने क्यों गुस्से से आग बबूला हो गया सब इंस्पेक्टर शाहंशाह खान... फिर लगा पीटने\nनगरसेवक तपन मुकेशभाई पटेल मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले\nशिथिलता बरतने वाले राजस्व निरीक्षक पर चला नगर आयुक्त का चाबुक\nविद्यापीठातील अधिकारी -कर्मचार्‍यांच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा\nचीनचे आधिपत्य स्वीकारण्याच्या फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर ‘ऑनलाईन विशेष परिसंवाद’ \nहाथरस की बेटी के लिए न्याय के संघर्ष में बचें अफवाहों से.. जानिये कौन सी हैं वो भ्रामक खबरें जो फैलाई जा रही हैं साजिश के तहत\nप्रधानमंत्री कोलकाता पोर्ट ट्रस्ट के नाम पर फिर से विचार करें: नेताजी के पोते\nPM Kisan सम्मान निधि: गलत तरीके से किस्त लेने वालों को लौटाने पड़ेंगे पूरे पैसे\nहाथरस गैंगरेप पर प्रियंका और मायावती ने योगी सरकार पर साधा निशाना\nहाथरस गैंगरेप मामले में पीड़िता के लिए न्याय की मांग, देश के कई हिस्सों में प्रदर्शन\nअवतार 2’ की शूटिंग पूरी, ‘अवतार 3’ का फिल्मांकन भी पूरा\nIPL Orange Cap List 2020: एक ही टीम के दो बल्लेबाजों में लगी है होड़\nSSR केस: AIIMS ने प्रारंभिक रिपोर्ट CBI को सौंपी\nकांग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू समेत तमाम कार्यकर्ता गिरफ्तार\nCOVID-19 in India: कोरोना केस 60 लाख के पार, 24 घंटे में मिले 82 हजार से ज्यादा मरीज\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/transfer-of-additional-superintendents-of-bulandshahar/articleshow/67013939.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-30T10:50:48Z", "digest": "sha1:FQEWDY2P6B4VJQ6RRWS7UVOHG6GMHDZB", "length": 13900, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुलंदशहरच्या अतिरिक्त अधिक्षकांची बदली\nवृत्तसंस्था, लखनऊउत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक (ग्रामीण) रईस ...\nउत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक (ग्रामीण) रईस अख्तर यांची रविवारी राज्य सरकारकडून बदली करण्यात आली. गोहत्येवरून सहा दिवसांपूर्वी येथे झालेल्या हिंसाचारामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.\nउत्तर प्रदेशच्या गृहखात्याचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी पत्रक काढून अख्तर यांच्या बदलीची माहिती दिली. अख्तर यांच्याजागी मनीष मिश्रा यांची नवे एएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिश्रा हे यापूर्वी गाझियाबाद येथील नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते.\nबुलंदशहर हिंसाचारात सहभाग असल्याच्या संशयावरून शनिवारी रात्रीच भारतीय लष्करातील जितेंद्र मलिक या जवानाला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती पथकाने मेरठ येथे ताब्यात घेतले होते. त्यानंतर बारा तासांमध्येच अख्तर यांची बदली करण्यात आली आहे. बुलंदशहरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कृष्ण बहादूर सिंह यांची शनिवारीच लखनऊ येथील पोलिस महासंचालक कार्यालयात बदली करण्यात आली होती. त्याखेरीज, सयाना भागाचे सर्कल ऑफिसर सत्य प्रकाश शर्मा आणि चिंगरावती पोलिस चौकीचे प्रमुख सुरेश कुमार या दोन अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. बुलंदशहर हिंसाचाराप्रकरणी अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तवार्ता) एस. बी. शिराडकर यांनी सादर केलेल्या अहवालावरून या बदल्या झाल्याचे समजते.\n३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये गोहत्या झाल्याच्या संशयावरून ४०० जणांच्या जमावाने हिंसाचार केला होता. यामध्ये पोलिस निरीक्षक सुबोध कुमारसिंह यांचाही मृत्यू झाला होता. सुबोध कुमारसिंह हे दादरी येथील अखलाक झुंडबळीप्रकरणाचे अल्पकालासाठी तपास अधिकारी होते. या प्रकरणातील आरोपपत्र नंतर अन्य तपास अधिकाऱ्यामार्फत दाखल करण्यात आले होते.\nबुलंदशहर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. मात्र यातील प्रमुख आरोपी असलेला बजरंग दलाचा जिल्हा समन्वयक योगेश राज हा अद्याप फरार आहे. या संदर्भात बुधवारी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आपला या हिंसाचारात हातनसल्याचा दावा राज याने केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nthermometer: थर्मामीटर, नेब्युलायजरही आता ‘औषधे’ महत्तवाचा लेख\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तकंडोमशिवाय सेक्स केला; राजदूताविरोधात तक्रार दाखल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20540/", "date_download": "2020-09-30T10:04:36Z", "digest": "sha1:U54KU5QQPZVOIJOUKTXGGXFFF2DN3MAE", "length": 20722, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पल्मोनेटा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपल्मोनेटा :मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या गॅस्ट्रोपोडा (उदरपाद) वर्गातील एक गण. या गणात जमिनीवरील गोगलगायी व पिकळ्या आणि गोड्या पाण्यातील गोगलगायी यांचा समावेश केलेला आहे. या गणातील प्राण्यांची मुख्य लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे असतात. प्राणी बहुधा लहान असतात कवच साधे व कुंडलित अथवा अल्पवर्धित असते किंवा मुळीच नसते कवच असलेल्या प्राण्यांना सामान्यतः ते बंद करण्याकरिता कॅल्शियमयुक्त झाकण (प्रच्छद) नसते डोक्यावर संस्पर्शकांच्या (सांधेयुक्त स्पशेंद्रियांच्या) एक किंवा दोन जोड्या असतात डोळे दोन असतात क्लोम (कल्ले) अथवा कंकतक्लोम (फणीसारखे कल्ले) नसतात प्रावार-गुहिकेच्या (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्‍या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीच्या पोकळीच्या) भित्तीच्या द्वारे श्वसन होते (फुप्फुस) या गुहिकेला संकोचशील (आकुंचन पावू शकणारे)द्वार असून ते उजव्या बाजूला उघडते प्राणी उभयलिंगी (नराची व मादीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे ) असतात जनन ग्रंथी एक असून प्राणी बहुधा अंडज ( अंडी घालणारे ) असतात विकास सरळ असतो.\nपल्मोनेटा गणाचे बॅसोमॅटोफोरा आणि स्टायलोमॅटोफोरा असे दोन उपगण पाडलेले आहेत. बॅसोमॅटोफोरा उपगणात संस्पर्शकांची एकच जोडी असून प्रत्येकाच्या बुडाशी एक डोळा असतो. या उपगणात बव्हंशी गोड्या पाण्यातील प्राणी व थोडे समुद्री आणी मचूळ पाण्यातील प्राणी यांचा समावेश होतो. उदा. लिम्निया आणि प्लॅनॉर्बिस ( दोन्ही गोड्या पाण्यातील). स्टायलोमॅटोफोरा उपगणात संस्पर्शकांच्या दोन जोड्या असतात आणि पश्च (मागील) जोडीच्या टोकावर डोळे असतात. या उपगणात भूचर गोगलगायी आणि पिकळ्या यांचा समावेश होतो. उदा., हीलिक्स ( गोगलगाय ) व लिमॅक्स ( पिकळी ).\nगोड्या पाण्यातील पल्मोनेटा सर्व खंडांत व बहुतेक बेटांत आढळतात. स्वच्छ पाणी असलेली सरोवरे, नद्या व ओढे यांत ते विपुल असतात पण गाळ किंवा चिखल मिसळलेले पाणी असणाऱ्‍या नद्या किंवा ओढ्यांत ते फारच थोडे असतात. गोड्या पाण्यातील बहुतेक पल्मोनेट प्राणी श्वासोच्छ्वास करण्याकरिता ठराविक वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर येतात परंतु काही पाण्यातच राहून त्यांना लागणारा ऑक्सिजन वनस्पतींपासून अथवा प्रावाराच्या पृष्ठाच्या द्वारे प्रत्यक्ष पाण्यातून मिळवितात.\nभूचर पल्मोनेटांपैकी बहुतेकांना कवच (शंख) असते. लिमॅक्ससारख्या काहींना ते मुळीच नसते, तर काहींत ते एका अगदी लहान अंतर्गत तकटासारखे असते. या कवचहीन भूचर पल्मोनेटांना सामान्यतः पिकळ्या म्हणतात.\nमाणसे – विशेषतः युरोप व उत्तर आफ्रिकेतील – पुष्कळ भूचर पल्मोनेटांचा खाण्याकरिता उपयोग करतात. हीलिक्स आणि ओटाला या दोन वंशांतील जातींचा मुख्यतः या कामी उपयोग केला जातो. उत्तर आफ्रिकेतून या जातींचे प्राणी फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांत पाठविण्यात येतात. तेथील मोठ्या शहरातील फ्रेंच व इटालियन लोकांत यांचा विशेष खप होतो.\nपल्मोनेटा उभयलिंगी प्राणी आहेत. या प्राण्यांच्या जीवनवृत्तात (जीवनचक्रात) साधारणपणे डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) आढळत नाही. काहींमध्ये व्हेलिजर ही डिंभावस्था असते पण अंड्यातून प्राणी बाहेर पडण्यापूर्वी ही अवस्था अंड्यातच संपलेली असते.\nपल्मोनेटांच्या उत्पत्तीविषयी शास्त्रज्ञांनी दोन प्रकारची विचारसरणी पुढे मांडली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हे प्राणी न्यूडिब्रँकिया या उपगणापासून निर्माण झाले असावेत. दुसऱ्‍या काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हे ओपिस्थोब्रँकिया गणाच्या टेक्टिब्रँकिया या उपगणापासून उत्पन्न झाले असावेत. या गणातील प्राण्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला असता दुसरी उपपत्ती योग्य वाटते. उत्तर अमेरिकेत सापडलेल्या काही जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) या प्राण्यांची उत्पत्ती कार‌्बाॅनिफेरस कल्पात ( सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) त्यांची आधिक उत्क्रांती झाली असावी असे दिसते. एच्. सिमरॉथ या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे व्हट्रिना, हायलिनिया यांसारख्या पूर्वजांपासून आजचे पल्मोनेटा आले असावेत.\nपहा : गॅस्ट्रोपोडा गोगलगाय पिकळी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postपर्मियन व पर्मो – ट्रायासिक पादपजाति\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्���ाकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24555/", "date_download": "2020-09-30T10:21:01Z", "digest": "sha1:AZPSMUCZ23DA2P5ZAQ7C3EN3PI237FIN", "length": 17420, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "इत्सिंग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्��ेयवाद\nइत्सिंग : (६३४–७१३). भारतात सातव्या शतकात आलेल्या एक प्रसिद्ध चिनी प्रवासी. यूआन च्वांग चीनला परत गेला, तेव्हा इत्सिंग दहा वर्षांचा होता. तथापि त्या लहान वयातही इत्सिंगला बौद्ध भिक्षू होऊन भारतात येण्याची तीव्र इच्छा होती. तो चौदा वर्षांचा झाला, तेव्हा त्याला भिक्षुसंघात घेण्यात आले. ६७१ मध्ये जलमार्गाने तो भारतात येण्यासाठी निघाला. तो प्रथम सुमात्रा येथे आला. आठ महिने तेथे राहिल्यानंतर ६७३ मध्ये तो बंगालमधील ताम्रलिप्ती येथे आला. मगधातील पवित्र बौद्ध स्थळांची यात्रा करीत तो नालंदा येथे आला. नालंदा येथील दहा वर्षांच्या वास्तव्यात, त्याने तेथील बौद्ध पंडितांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धर्माचे अध्ययन केले व अनेक ग्रंथ जमा केले. नंतर तो आल्या मार्गाने ताम्रलिप्तीस परत गेला. ६८५ मध्ये समुद्रमार्गाने सुमात्रा बेटावरील श्रीविजय या समृद्ध राज्यात तो येऊन पोहोचला. तेथे चार वर्षे राहून त्याने संस्कृतचे पुढील अध्ययन केले. पुढे तो मायदेशी जाऊन नालंदाहून आणलेल्या ग्रंथांच्या भाषांतरासाठी काही साहाय्यकांस घेऊन आला. ६९५ मध्ये श्रीविजयहून तो चीनला परत गेला. त्यावेळची राणी वू-त्से त्वीन हिने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. तिने इत्सिंगचे स्वागत केले व भाषांतरांच्या कामासाठी राजदरबाराकडून त्याला मदत केली.\nइत्सिंगने सु. पंचवीस वर्षे परदेशांत घालविली. या अवधीत त्याने तीस देशांतून प्रवास केला व ४०० ग्रंथ जमविले. त्यांपैकी ५६ ग्रंथांचे ७०० ते ७१२ ह्या अवधीत भाषांतर केले. त्या भाषांतरांपैकी मूलसर्वास्तिवादिन् शाखेच्या विनयचे भाषांतर महत्त्वाचे आहे. ह्याशिवाय भारत व मलाया द्वीपसमूह या देशांतील बौद्ध धर्म व पश्चिमेकडच्या देशांत गेलेल्या बौद्ध भिक्षूंची चरित्रे यासंबंधीच्या त्याच्या चिनी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत.\nप्रस्तुत ग्रंथांमध्ये राजकीय घटनांचे विशेष उल्लेख नाहीत पण तत्कालीन धार्मिक व सांस्कृतिक माहितीसाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत. इत्सिंगने कपिलवस्तु, बुद्धगया, श्रावस्ती, कुशिनगर इ. स्थळांची यात्रा केली. तथापि तेथील सविस्तर वर्णन तो देत नाही. तत्कालीन बौद्ध धर्मातील विविध पंथ, बौद्ध मठांतील जीवन, भिक्षू व भिक्षुणी यांची वस्त्रे, अन्न, प्रव्रज्येचे नियम, गुरुशिष्यसंबंध, रोग व त्यांवरचे औषधोपचार इ. विषयांसंबंधी मात्र तो सविस्तर माहिती देतो. ही माहिती महत्त्वाची व मनोरंजक आहे. ठिकठिकाणी तो आपल्या देशातील आचारविचारांची तत्कालीन भारतीय आचारविचारांशी तुलना करतो. नागानन्द नाटक, काशिकावृत्ति, भर्तुहरीची पतंजलीच्या महाभाष्यावरील टीका यांसंबंधी त्याने प्रसंगोपात्त दिलेली माहिती वाङ्‌मयेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nगीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम\nमाँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\n���ंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33014/", "date_download": "2020-09-30T10:44:00Z", "digest": "sha1:DRXFIZLPKJP42YX446F77LMOLQ632LA2", "length": 19951, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वेलिंग्टन, ड्यूक ऑफ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवेलिंग्टन, ड्यूक ऑफ : (१ मे १७६९–१४ सप्टेंबर १८५२). ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान व सरसेनापती. त्याचे मूळ नाव आर्थर वेलस्ली. डब्लिन येथे जन्म. त्याने ईटन महाविद्यालय (ऑक्सफर्ड) व ॲन्जर्स (फ्रान्स) येथील सैनिकी अकादमीत शिक्षण घेतले. प्रथम त्याची कनिष्ठ अधिकारी म्हणून भूदलात नियुक्ती झाली (१७८७). तो लेफ्टनंट कर्नल झाला. फ्लॅंडर्सच्या लष्करी मोहिमेत (१९९४-९५) त्याचे युद्धकौशल्य दिसून आले. त्यामुळे त्याच्याकडे हिंदुस्थानातील ⇨टिपू सुलतानविरुद्धची मोहिम सोपविण्यात आली (१७९���). त्याचा वडीलभाऊ ⇨लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हिंदुस्थानात गव्हर्नर जनरल (कार. १७९७–१८०५) म्हणून रुजू झाला होता. वेलिंग्टनने टिपूचा पराभव करून तो म्हैसूरचा गव्हर्नर झाला. मद्रास इलाख्याचा प्रशासन व सेनाप्रमुख म्हणूनही त्याने काम केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर वसईचा तह करून (१८०२) तैनाती फौज स्वीकारली. वेलिंग्टनने असई व आरगाव येथील लढायांत शिंदे-होळकरांचा पराभव केला (१८०३) व त्यांना अंकित केले.\nफ्रान्सचा सम्राट पहिला नेपोलियन याने यूरोपीय देशांत धुमाकूळ घातला होता. तेव्हा ब्रिटिशांनी फ्रेंचांविरुद्ध लढण्यासाठी वेलिंग्टनची नेमणूक केली आणि त्यास लेफ्टनंट जनरल हा हुद्दा दिला. त्याने कोपनहेगनची लढाई जिंकल्यावर (१८०७) द्वीपकल्पीय युद्धांत (पेनिन्स्युलर वॉर्स) भाग घेतला. प्रथम त्याने फ्रेंच जनरल ए. ज्यूनॉतचा लिस्बन येथे पराभव केला. तसेच सालामांकाच्या युद्धात मार्शल मॉर्‌मॉंतचा पराभव करून माद्रिदवर कब्जा केला (१८१२). त्यामुळे मित्रराष्ट्रांच्या फौजेचे नेतृत्व त्याच्याकडे आले. त्याने व्हिक्टोरिया येथे फ्रेंचांच्या फौजेचा धुव्वा उडविला (१८१३) व तो फ्रान्समध्ये दाखल झाला.\nवेलिंग्टनने फ्रान्सबरोबरची तूलूझची लढाई (एप्रिल १८१४) जेव्हा जिंकली, तेव्हा नेपोलियन राज्यत्याग करून एल्बाला गेला होता. या विजयानंतर वेलिंग्टनला `फील्ड मार्शल’ व `ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. पॅरिस शांतता तहानंतर त्याची राजदूत म्हणून पॅरिसला नेमणूक झाली (जुलै १८१४). तेथून तो व्हिएन्ना कॉंग्रेसमध्ये इंग्लंडचा प्रतिनिधी म्हणून गेला. त्या सुमारासच नेपोलियन स्वगृही परतला होता. तेव्हा मित्रराष्ट्रांनी त्याविरुद्ध फील्ड मार्शल वेलिंग्टन आणि फील्ड मार्शल ब्ल्यूखर या उभयतांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोहीम आखली. ⇨वॉटर्लूच्या लढाईत (१८ जून १८१५) नेपोलियनचा दारूण पराभव झाला. पुढे तीन वर्षे पॅरिस येथे फौजेची देखभाल करण्यासाठी वेलिंग्टनची नेमणूक झाली.\nवेलिंग्टन १८१८ मध्ये इंग्लंडला परतला. १८२७ मध्ये त्याची सरसेनापती पदावर नियुक्ती झाली तथापि त्याने राजीनामा देऊन (१८२८) सक्रिय राजकारणात भाग घेतला. प्रथम त्याने विस्कळित झालेल्या टोरी पक्षाचे पुनर्संघटन करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या जॉर्जच्या विनंतीनुसार त्यान��� पंतप्रधानपद स्वीकारले. आपल्या कारकीर्दीत (१८२८–३०) त्याने रोमन कॅथलिकांना विशेष अधिकार देणाऱ्या विधेयकास विरोध केला नाही. परिणामत: बहुसंख्य प्रॉटेस्टंट त्याच्यावर नाराज झाले. तशातच मतदानपद्धतीविषयक सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकास विरोध होऊन त्याचे सरकार गडगडले. पुढे पंतप्रधान रॉबर्ट पीलचा संसदेत पराभव होईपर्यंत (१८४६) तो सक्रिय राजाकारणात होता.\nत्याचे कौटुंबिक जीवन फारसे समाधानी नव्हते. लॉर्ड लॉंगफोर्ड याची मुलगी कॅथरिन (किटी) पॅकेनहॅम हिच्याशी त्याने विवाह केला (१० एप्रिल १८०६). कायदेशीर रीत्या ते विभक्त झाले नव्हते, तरीसुद्धा ते क्वचितच एकत्र राहिले. त्याचा मोठा मुलगा आर्थर (१८०७–८४) याने वडिलांचा पत्रव्यवहार संपादित करून प्रकाशित केला. वेलिंग्टनचे लंडन येथे अल्पशा आजाराने निधन झाले.\nबाळ, नि. वि. देशपांडे, सु. र.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postवेल्सबाख, कार्ल औअर फ्राइहेर फोन\nभारत – चीन संघर्ष\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मि���ी मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/166-new-corona-patients-in-beed-district-28665/", "date_download": "2020-09-30T08:18:45Z", "digest": "sha1:BSV4VTSTFW32MJD64QOOR2QB7ZLJSHVZ", "length": 9947, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "166 new corona patients in Beed district | बीड जिल्ह्यात १६६ नवे कोरोनाबाधित रूग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रूग्णबीड जिल्ह्यात १६६ नवे कोरोनाबाधित रूग्ण\nकाल बुधवारी (Wednesday) रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा १६६ नव्या रूग्णांची(new corona patients )भर पडली आहे. तसेच बीड जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. ग्रामीण भागामध्ये (Village Area) सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील परिस्थिची चिंताग्रस्त होत आहे.\nबीड जिल्ह्यात (Beed district) कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. काल बुधवारी (Wednesday) रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा १६६ नव्या रूग्णांची(new corona patients )भर पडली आहे. तसेच बीड जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. ग्रामीण भागामध्ये (Village Area) सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील परिस्थिची चिंताग्रस्त होत आहे.\nकाल बीड जिल्ह्यात ८९८ स्वॅबची तपासणी (Swab Test) करण्यात आली. यामध��ये १६६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार १९४ वर पोहचला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ३ हजार ९७७ रूग्ण बरे झाले असून १ हजार ७६० जण उपचार घेत (Active Patients) आहेत.\nदरम्यान, आज गुरूवारी (Thursday) ११५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२५ टक्के इतके आहे.\nकोरोना संसर्गबीड जिल्ह्यात १७६ कोरोना रूग्णांची भर\nकोरोना विषाणू बीड जिल्ह्यातील कारागृहात ५९ कैद्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाच्या चिंतेत वाढ\nकोरोना विषाणू बीड जिल्ह्यात पुढील १० दिवस कडक लॉकडाऊन\nबीडटिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, तीन जण ठार\nकोरोना रूग्णबीडमध्ये एकाच दिवसात ८३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण\nशासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणावीज गेल्याने कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरवर तडफडून मृत्यू\nराज्यपीकविमा भरताना येणारी अडचण धनंजय मुंडे यांनी सोडवली\nबीडबीड जिल्ह्यात ३७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/6105", "date_download": "2020-09-30T08:46:38Z", "digest": "sha1:CRVTGM3KPXUH2L3ONF6A5IIQELN3EEEP", "length": 60928, "nlines": 501, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१७ - आवाहन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nदिवाळी अंक २०१७ - आवाहन\nगेल्या पाच वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद��दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.\nइथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे. काही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला आर्थिक मदत देऊ केली होती; इतरांनाही यात हातभार लावण्याची इच्छा असल्यास व्यक्तिगत निरोपातून स्वतंत्र संपर्क करूच.\nदिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं 'ऐसी'च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१७ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.\nदिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर() माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.\nशब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.\nआता अंकाच्या विशेष संकल्पनेबद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील काही भाग ह्या विषयाला दिला जाईल. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.\nट्रम्प, मोदी आणि पुतीन सत्तेवर असलेल्या जगात आज आपण जगतोय. कुणाला त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटतात, तर कुणाचा मस्तकशूळ त्यामुळे उठतो. ते काहीही असो, हे आपलं आजचं वास्तव आहे. हे वास्तव सेलेब्रिटी पुढाऱ्यांचं जसं आहे तसंच ते ब्रेक्झिटनंतरच्या काळातलं, म्हणजे जागतिकीकरणाचा उन्माद संपल्यानंतरचं आहे. माहितीचा महास्फोट, माध्यमांचं लोकशाहीकरण आणि आता 'बिग डेटा' वगैरेंनंतरच्या वास्तवात खरं काय आणि खोटं काय ह्याचा न्यायनिवाडा भल्याभल्यांना जिथे सहज करता येत नाही असं हे ‘पोस्ट-ट्रुथ’ वास्तवही आहे.\nगेल्या काही शतकांत पाश्चात्त्य देशांनी जी लक्षणीय प्रगती केली त्यामागे त्यांच्या प्रबोधनकाळात रूढ झालेली मूल्यं होती असं मानतात. तर्कशुद्ध विवेकवादी वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या मूल्यांचा महत्त्वाचा भाग होता. धर्माचं समाजकारणातलं आणि सत्ताकारणातलं निर्णायक स्थान बाद करून त्याला खाजगी व्यक्तिगत श्रद्धेपुरतं शिल्लक ठेवणं आणि धर्मनिरपेक्ष कल्याणकारी लोकशाहीद्वारे राज्यकारभार चालवणं हादेखील त्याचा एक भाग होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्यांना राज्यव्यवहाराच्या आणि मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी आणणं हे फ्रेंच राज्यक्रांतीचं एक फलित होतं. पाश्चात्त्यांनी साधलेली सामाजिक प्रगती, तंत्रज्ञानातली प्रगती आणि त्यांनी जगावर गाजवलेली सत्ता ह्या सगळ्या गोष्टी शक्य होण्यामागे ही मूल्यं होती असं सर्वसाधारणतः मानलं जातं. ब्रिटिशांपासून स्वतंत्र होताना आपणही आपल्या राज्यघटनेत मूलभूत मानवी हक्कांना स्थान दिलं; तसंच वैज्ञानिक विचारसरणीसाएंटिफिक टेंपर रुजवण्याबाबतचं मार्गदर्शक तत्त्वही घातलं. नंतर आपण धर्मनिरपेक्षतेचाही त्यात समावेश केला. आताच्या जगात मात्र ह्या मूल्यांना ग्राह्य धरण्यालाच हादरे बसू लागले आहेत.\nपाश्चात्त्य विवेकवादी मूल्यांना डावलणाऱ्या तत्त्वप्रणाली किंवा राज्यव्यवस्था आधुनिक जगातून जरी पूर्णपणे नाहीशा कधीच झाल्या नव्हत्या, तरी आताआतापर्यंत त्यांचे विजय मात्र तात्पुरते ठरत होते आणि त्यातून पुन्हा विवेकवादी मूल्यांना बळकट करणाऱ्या संस्थात्मक व्यवस्था उभ्या राहायला चालना मिळत होती; किमान तसा विश्वास तरी वाटत होता. दुसरीकडे पौर्वात्यवाद (Orientalism) किंवा उत्तर-वसाहतवाद (Postcolonialism) यासारख्या तत्त्वविचारांनी पाश्चात्त्य प्रबोधनाविषयीच्या ह्या अर्थनिर्णयनाला विसाव्या शतकात छेदही दिला. तरीही, व्यवस्थात्मक पातळीवर पाश्चात्त्य मूल्यांना कमकुवत किंवा नेस्तनाबूत करू शकेल अशी कोणतीही नवी व्यवस्था त्यातून उभी राहू शकलेली नाही. त्यामुळेच सोव्हिएत रशिया आणि तिची अंकित राष्ट्रं कोलमडून पडल्यानंतर केवळ हीच एकमेव व्यवस्था शिल्लक आहे असं एकध्रुवीय चित्र निर्माण झालं. जागतिकीकरण त्यानंतर फोफावलं आणि त्यानं देशांतर्गत आणि ���ंतरराष्ट्रीय पातळीवरचे श्रमव्यवहार बदलले.\nजागतिकीकरणामागच्या ध्येयधोरणांचे फायदे जगभरातल्या कॉर्पोरेट विश्वाला मिळाले तसेच ब्राझील, चीन आणि भारत यांसारख्या विकसनशील देशांनाही मिळाले. त्याचवेळी वैध-अवैध मार्गांनी मिळवलेल्या पैशाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार नाचवणारा वर्गसुद्धा त्यातून अधिकच बळकट झाला. आज असं दिसत आहे की पाश्चात्त्य देशांतल्या सामान्य जनतेत मात्र त्या व्यवस्थेविषयी आता असमाधान आहे. त्यातून 'स्थानिक विरुद्ध बाहेरचे' असा संघर्ष अनेक देशांत उभा राहिला आहे. दुसरीकडे, भारतासारख्या देशांत त्यामुळे नवा मध्यमवर्ग उभा राहिला आणि त्याखालच्या स्तरात जगणाऱ्या सामान्य लोकांच्या आकांक्षाही वाढल्या. तरीही, उच्चशिक्षण घेतलं आणि भरपूर पगाराची नोकरी धरली तरी बदलत्या वातावरणात ती उद्या राहील ह्याची मात्र आज कोणतीच शाश्वती उरलेली नाही. उबेरच्या ड्रायव्हरपासून आयटी कर्मचाऱ्यापर्यंत सगळीकडे अस्थिरता ही आहेच. यश मिळालं तरी ते नक्की कशामुळे आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल हे अतिशय अनिश्चित आहे. \"In the long run we are all dead\" हे आजही खरं असलं तरी नव्या पिढीचा सुखाचा शोध मात्र अधिकाधिक क्षणिक आणि क्षणभंगुर सुख देणाऱ्या गोष्टींमागे धावण्यापुरता मर्यादित राहिला आहे. की उद्याची कसलीही शाश्वती नसलेल्या व्यवस्थेत आपल्या हातात फक्त 'आत्ता' आहे ही जाणीव त्याच्या मागे आहे\nविज्ञान-तंत्रज्ञानातले बदल पाश्चात्त्य देशांत आधी होत राहणार ही परंपरा अद्याप कायम राहिली आहे, पण आपल्यालाही ते आता लवकर अनुभवायला मिळू लागले आहेत. एकीकडे तंत्रज्ञान फोफावत असताना सत्याचा शोध घेण्याची चिकित्सक वृत्ती मात्र वाढताना दिसत नाही; उलट छद्मविज्ञान लोकांना रुचत आहे. ठळक उदाहरण म्हणजे ‘हवामान बदलतं आहे’ असा कंठरव शास्त्रज्ञ कितीही करत असले तरी भलेभले लोक त्याला प्रलयघंटानाद मानत आहेत. विचारवंत आणि विषयतज्ज्ञ यांच्याविषयीची तुच्छता सर्व क्षेत्रांत वाढत चालली आहे. उलट ‘बिग डेटा’ वापरून ‘शहाणे’ झालेले रोबॉट किंवा बॉट आपले नवे तज्ज्ञ होऊ घातले आहेत. आधुनिक तंत्र वापरून बहुसंख्यांवर गारुड घालणाऱ्या प्रचारकी वावड्यांच्या जोरावर जनता आपली मतं निश्चित करत आहे आणि आपले निर्णय घेते आहे. राज्यव्यवहार नीट चालण्यासाठी ल���कशाहीची गरज आहे असंही आज अगदी पाश्चात्त्य देशातल्याही अनेकांना वाटत नाही.\nह्या सगळ्याचा सारांश सांगायचा, तर मनुष्याच्या विवेकी असण्यावरचा हा पाश्चात्त्य प्रबोधनकालीन विश्वास आता खोटा ठरतो आहे का मोदी, ट्रम्प, ब्रेक्झिट, पोस्ट-ट्रुथ, बिग-डेटा असे सगळे मुद्दे एकत्रित पाहिले तर आपण एक प्रकारच्या inflection pointवर आहोत. सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर हा संक्रमणाचा काळ आहे. पुढे जग नक्की कोणत्या दिशेनं जाईल ह्याविषयी नक्की सांगता येणंच कठीण आहे, पण मोठे बदल होऊ घातले आहेत असे संकेत मात्र मिळत आहेत.\nह्या वर्षीच्या ऐसी अक्षरे दिवाळी अंकात ह्या परिस्थितीचा वेगवेगळ्या अंगानं विचार करावा अशी आमची इच्छा आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक अशा अनेकविध बाजूंनी त्याकडे पाहावं; त्याचप्रमाणे एक सामान्य नागरिक म्हणून जगताना तुम्हाला ह्याच्याशी कसं भिडावं लागतं हे जाणून घेण्यातही आम्हाला रस आहे.\nया दिवाळी अंकासाठी ऐसीकरांकडून उदंड आणि दर्जेदार लेखन येवो ही सदिच्छा.\nदिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.\nकालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१७\nलिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने किंवा aisiakshare@gmail.com या इमेलपत्त्यावर पाठवावं.\nलेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.\n> दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, …\nतसं असेल तर गेल्या दिवाळी अंकांच्या लिंक्स कुठे आहेत\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nलोकशाही राज्यपद्धतीचे फायदे व\nलोकशाही राज्यपद्धतीचे फायदे व तोटे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n(१) वरच्या पट्टीवर ‘ऐसी अक्षरे विशेषांक’ आणि ‘विशेषांक’ अशा दोन लिंक्स दिसताहेत. स्टारबक्समध्ये ‘चाय टी’ आणि ‘टी’ असे वेगवेगळे प्रकार मिळतात तसं काही हे आहे का\n(२) ह्यापैकी ‘विशेषांक’ ही लिंक २०१२-दिवाळी अंकाची दिसते आहे. पण त्यातले सगळे लेख तिथे आहेत असं वाटत नाही. उदा. २०१२-दिवाळी अंकात मी जो लेख लिहिला होता तो उडवलेला दिसतो आहे.\n(३) ‘ऐसी अक्षरे विशेषांक’ वर गेलं तर एक अनुक्रमणिका दिसते पण तिथे काहीच नाही. शिवाय ‘पोर्नोग्राफी विशेषांक’, ‘भा.रा. भागवत विशेषांक’ ह्यांच्या लिंक्स सापडल्या नाहीत.\n(४) २०१४, २०१५-दिवाळी अंकांच्या लिंक्स सापडल्या नाहीत.\nसंस्थळावर येणाऱ्या माणसाला एखादी गोष्ट पटकन सापडली तरच ती तो पाहील. एकदा दृष्टीआड गेली की ती नसल्यासारखीच असते. इतके कष्ट घेऊन केलेल्या लिखाणाचा असा बोजवारा उडणार असेल तर नवीन अंक कशासाठी काढायचे\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nअपग्रेडनंतर काही गोष्टी हरवल्या आहेत. त्या नष्ट झालेल्या नाहीत. ते सगळं दुरुस्त करायला सुरुवात केलेली आहे; पण थोडा वेळ लागेल. त्याबद्दल क्षमस्व.\nउजव्या बाजूच्या स्तंभात सर्व विशेषांकांचे दुवे आता दिसत असावेत. तसदीबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nविष‌य‌ पाहून‌ थोडा घाबर‌लो- खोटां क‌शाला बोलाय‌चा\nम‌ला त‌र‌ न‌क्की स‌ंक‌ल्प‌ना काय‌ आहे ते क‌ळल‌ं अस‌ं अजून‌ वाट‌त‌ नाही - हेच‌ ते पोस्ट‌ ट्रूथ‌ ज‌ग‌ की काय‌\nअसो, प्र‌य‌त्न‌ केला जाईल‌ अस‌ं स‌ध्या त‌री वाट‌त‌ं आहे...\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nमग पोस्ट ट्रुथ या शब्दाचीच\nमग पोस्ट ट्रुथ या शब्दाचीच वाटणारी भीती, किंबहुना आपण कुठल्या प्रकारच्या जगात राहातोय याबद्दल माहिती नसण्याचा गंड यावर खास अस्वली शैलीत लिहू शकता. नव्हे, लिहाच्च.\nघासूगुर्जींचा लेख वाचायला आवडेल. 'अच्छे दिन आ रहे है' ह्या कथनाचं काय झालं, होतंय ह्याबद्दल, तसंच\nठळक उदाहरण म्हणजे ‘हवामान बदलतं आहे’ असा कंठरव शास्त्रज्ञ कितीही करत असले तरी भलेभले लोक त्याला प्रलयघंटानाद मानत आहेत.\n> सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर हा संक्रमणाचा काळ आहे.\n‘सध्या संक्रमणाचा काळ नाही बरं का’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता मला तरी एकही उदाहरण आठवत नाही.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\n‘सध्या संक्रमणाचा काळ नाही\n‘सध्या संक्रमणाचा काळ नाही बरं का’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता मला तरी एकही उदाहरण आठवत नाही.\nअर्थात‌, दिवाळी अंकाची संद‌र्भ‌चौक‌ट ल‌क्षात‌ घेत‌ली त‌र‌ त्यात‌ काही वाव‌ग‌ं आहे असं वाट‌त‌ नाही.\nपण सध्याचं संक्रमण वेगळं आहे\nपण सध्याचं संक्रमण वेगळं आहे बरं का... असंही म्हणण्याच�� किमान शेकडो वर्षांची तरी परंपरा आहेच की.\nपोस्टट ट्रुथ वगैरे भंपकपणा आहे, हे प्रकर्ण पूर्वीपासूनच चालू आहे, असं गंभीरपणे किंवा विनोदीपणे म्हणणारं लेखन, व्यंगचित्रं, कविता, व्हीडियो, इन्स्टोलेशन, किंवा लेखनाचा व्हीडियो, व्यंगचित्रांचं पॊडकास्ट, किंवा कवितांचं इन्सटोलेशन असं काहीही चालेल.\nहा आवाहनाचा लेख, विषयाबद्दलची\nहा आवाहनाचा लेख, विषयाबद्दलची माहिती असलेला भाग विशेषत्वाने आवडला.\nलिखाण कितपत सेन्सॉर्ड पाहिजे पशुपक्ष्यांची () नावं घ्यावीत का त्यावरच सटायरछाप थोडं असेल तर कारवाई होऊ शकते का त्यावरच सटायरछाप थोडं असेल तर कारवाई होऊ शकते का ऑफेंड होणारे लोक्स असतील आणि डुआयडीने लिखाण पाठवलं तर ओळख लपवली जाईल का\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nलिखाण कितपत सेन्सॉर्ड पाहिजे\nऐसीवर आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार नाही - थोडक्यात मानहानीकारक दावे करता येतील असं लेखन छापलं जाणार नाही. व्यक्तिगत अपमानव्यंजक लेखन टाळावं. पण भावना दुखावण्याबद्दल ऐसीची कोणतीही अधिकृत भूमिका नाही.\n) नावं घ्यावीत का त्यावरच सटायरछाप थोडं असेल तर कारवाई होऊ शकते का\nम्हणजे 'चिनी द पूह' छापाचं निश्चितच चालेल. विनोदावर अजिबात आक्षेप नाही.\nऑफेंड होणारे लोक्स असतील आणि डुआयडीने लिखाण पाठवलं तर ओळख लपवली जाईल का\nलेखन चांगलं असेल तर छापलं जाईल. लेखन कोणी केलेलं आहे यापेक्षा लेखनाचा दर्जा महत्त्वाचा. गेल्या काही दिवाळी अंकांमध्ये डुआयडींच्या नावानं आलेलं चांगलं लेखन छापलं गेलं आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलेट मी बी डायरेक्ट\nगायी, सावरकर, काही संघटना ह्यांच्यावर लिहीलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर मला भीतीही वाटतेय थेट लिहायची. म्हणून प्रतिक्रियाप्रपंच.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nसर्वांना माहीत असलेलं गुपित.\nअसं जाहीर लिहून तुम्ही डुआयडीची गरजच नष्ट करत आहात. (तुम्ही अमेरिकेत राहता ना मग कोणाची भीती भारताबाहेर नसलात तर मग भीती वाटण्याबद्दल नो कॉमेंट.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमी भारताबाहेर पाऊलही टाकलं\nमी भारताबाहेर पाऊलही टाकलं नाहीये आजपर्यंत.\nतुम्ही अमेरिकेत राहता ना\nकौन फैला रहा है ये अफवाएं\nअमेरिकेत असतो तर आत्ताप्रेंत लेख आलाही असता ऐसीच्या व्यनित. मुंबईतला प्रवास अर्धा वेळ खातो लिही��्याचा.\nसंपा: च्यामारी, विनोदी श्रेणी सारकॅझम नॉट इंटेंडेड. खरंच जन्मकर्म भारतभूमी आत्तापर्यंत.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nमी भारताबाहेर पाऊलही टाकलं नाहीये आजपर्यंत.\nहे वक्तव्य खर्‍या आयडीबद्दल का डुप्लीकेट आयडीबद्दल आहे\nएक कुतुहुल . यांचा डुप्लिकेट\nएक कुतुहुल . यांचा डुप्लिकेट आयडी कुठला वाटतो असे कुतुहुल .\nअनु तै असव्यात का\nअनु तै असव्यात का\n- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |\n[थट्टा मोड]म्हणजे अक्का तुम्हाला असं म्हणायचंय का कि अनुतैचा फॅन फॅन म्हणून हे आपल्याच डू आयडी ची भलावण करत आहेत अं अं [/थट्टा मोड]\nतूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे\nनाई तरी अनु तै एकदम ज्यास्त आवडणारं ते एकच पात्र आहे...\n- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |\nनाही मला नाही वाटत की अनुतै\nनाही मला नाही वाटत की अनुतै स्वतःच लिहीत असतील असं ..\nलिहिण्याची स्टाईल आणि विषय आणि सवयी फार वेगळ्या वाटतात.\nअनुताई शास्त्रीय गाणार , फॉर टॅन पार हेवी मेटल वर पण बोलणार\nशिवाय फॉर टॅन हे स्मोकर असावेत ( माझ्यासारखे ) असे वाटते , अनुताई एवढ्या रॅडिकल अजून झाल्या असाव्यात असे वाटत नाही .\nशिवाय फॉर टॅन ना मुंबय लोकल ची पडलीय तर अनुताईंना पौड फाट्याच्या दिव्यांची .\nत्यामुळे नाय इ वाटत .\nअर्थात एकाच वेळी हे सगळं आणि इतरही काही खरं असेल तर ........................\nहे दोन्ही आयडी मनोबाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही ...:)\nअगदीच सूर्यकाजवा तुलना हां बाकी\nअनुरावांची माझी तुलना होणं, किंबहुना अनुराव हा माझा किंवा १४टॅन हा अनुरावांचा डुआयडी असल्याचा तुम्हाला संशय येणं हे माझे परमभाग्य...\nशिवाय फॉर टॅन हे स्मोकर असावेत ( माझ्यासारखे )\nहे का वाटलं बाकी तुम्हाला मी पूर्ण निर्व्यसनी आहे. मैं गंगा की तरह पवित्र हूं.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nदिवाळी अंक वाचण्यात फार म्हणजे फारच इंटरेस्ट निर्माण झालाय ..\nआवाहन आत्ता नीट वाचलं .. फार छान लिहिलंय .. कोणी लिहिलंय कळू शकेल का \nमला हा दिवाळी अंक वाचण्यात फार म्हणजे फारच इंटरेस्ट निर्माण झालाय .. थोर थोर मंडळी काय मांडत आहेत हे वाचण्यात फार इंटरेस्ट आलाय .\nग्लोबल वॉर्मिंग बद्दल लिहिलं आहेत तसाच जगभर पर्यावरण या विषयावर होत असलेला वैचारिक बदल ( विशेषतः नवीन सत्ताधाऱ्यांकडून ) हा मला फार इंटरेस्टिंग वाटतो , त्यावर कोणी लिहिणार का \nशिवाय नवीन सत्ताध���ऱ्यांचा ( इथे मी फक्त भारतापुरते मर्यदित ठेवत नाहीये ) \"आम्हालाच सगळं माहितीय काय बरोबर काय चूक ते \"हा अहंगंड किती घातक ठरणार , यात सायन्स , ते समाजशास्त्र ते पर्यावरण सगळंच आलं , यावर कोणी लिहिणार का ( पोस्ट स्क्रिप्ट असं आहे कि , पूर्वीचे सत्ताधारी काही फार पुढारलेले , लिबरल , तज्ञ् वगैरे नव्हते , पण निदान स्वतःचे व्हेस्टेड इंटरेस्ट जिथे नाहीत तिथे तरी निदान त्यांचे 'जाऊ दे 'या पद्धतीने केलेले दुर्लक्ष हे बऱ्याच गोष्टी नष्ट न व्हायला /टिकायला कारणीभूत ठरल्या असाव्यात ( का ) उदाहरणे म्हणजे जगभर कमी होणारे सायन्स चे फंडिंग ( त्याचा काय उपयोग ) किंवा पर्यावरण विषयक संवेदनशीलता ( घाला रे हायवे तिथून मधून , काय होत नाय,हे अगदी साधे उदाहरण वगैरे )\n\"यश मिळालं तरी ते नक्की कशामुळे आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल हे अतिशय अनिश्चित आहे.\"\nफार फार थोर वाक्य आहे हे \n\"त्याचवेळी वैध-अवैध मार्गांनी मिळवलेल्या पैशाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार नाचवणारा वर्गसुद्धा त्यातून अधिकच बळकट झाला. \"\nहे फार सनातन सत्य आहे असे वाटत नाही का \nबा द वे , संपादक कोण आहेत \nग्लोबल वॉर्मिंग बद्दल लिहिलं\nग्लोबल वॉर्मिंग बद्दल लिहिलं आहेत तसाच जगभर पर्यावरण या विषयावर होत असलेला वैचारिक बदल ( विशेषतः नवीन सत्ताधाऱ्यांकडून ) हा मला फार इंटरेस्टिंग वाटतो , त्यावर कोणी लिहिणार का \nका गरीबाची चेष्टा मांडलीय ..\n१. स्वतःला जे वास्तव माहितीय त्याच्या मर्यादांची जाणीव आहे . उगा आपल्याला माहितीय तेच अंतिम सत्य वगैरे ... जाऊ दे ..\n२. लिहिता येत असतं तर बालिष्टर ... वगैरे ..\nआपण संपादक आहात हे जाणून आणंद जाहला ..\nबाकी आपण सध्या स्पष्ट स्टॅन्ड जाहीर मांडू लागला आहात याचा डब्बल आणंद झाला आहे \nकाही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला\nकाही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला आर्थिक मदत देऊ केली होती; इतरांनाही यात हातभार लावण्याची इच्छा असल्यास व्यक्तिगत निरोपातून स्वतंत्र संपर्क करूच >> तिन्ही मालकांखेरीज इतरकोणी आर्थिक मदत केली आहे का या दिवाळीअंकासाठी\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृष��केश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A7", "date_download": "2020-09-30T09:48:17Z", "digest": "sha1:TELVEM7Q6LI5UYU4DNL6GMCWB2F3ZILM", "length": 8160, "nlines": 96, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"विकिस्रोत:साहित्यिक-ध\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"विकिस्रोत:साहित्यिक-ध\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिस्रोत:साहित्यिक-ध या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिस्रोत:साहित्यिक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-आ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-इ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ई ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-उ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऊ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ए ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऐ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ओ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-औ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अं ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-क ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ख ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ग ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-घ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-च ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-छ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ज ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-झ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ट ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ड ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ढ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-त ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-थ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-द ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-न ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-प ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-फ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ब ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-भ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-म ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-व ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-श ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ॐ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-श्र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऋ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-क्ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ह ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-स ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अः ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kerala-air-india-express-plane-skidded-during-landing-karipur-airport-kozhikode/", "date_download": "2020-09-30T08:28:18Z", "digest": "sha1:EYIYUQCS6FE5ABYFKN2BBFRA3MN4Z2ZE", "length": 15808, "nlines": 215, "source_domain": "policenama.com", "title": "केरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात | kerala air india express plane skidded during landing karipur airport kozhikode | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nकेरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात\nकेरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात\nतिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था – केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. दुबईवरून केरळमधील करीपूर एअरपोर्टवर लॅन्डिग करताना धावपट्टीवर विमान घसरलं.\nविमानामध्ये तब्बल 180 हून जास्त प्रवासी होते. दुबई-कोझिकोड बोईंग 737 या विमानामध्ये तब्बल 184 प्रवासी असल्याचं समजतंय. हे विमान एअरपोर्टवर रात्री 7.41 वाजता लॅन्ड झालं. प्राथमिक माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं आहे. बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.\nदरम्यान, विमानामध्ये 6 क्रू मेंमबर होते. एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये पायलटसह तिघांचा मृत्यू झाल्याचं विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nLip Care Tips : जर ओठ फुटले, तर लावा ‘या’ 3 नॅचरल वस्तू\nसो��्याच्या किमतींमध्ये सलग 16 व्या दिवशी ‘विक्रमी’ वाढ, पहिल्यांदाच 57 हजारांच्या पुढं\n थेऊरमधील ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार,…\nसिरम इन्स्टिट्युट ‘कोरोना’ लसीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार\nPune : पुर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरूणाला कोयत्याने मारहाण\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंना ‘कोरोना’ची लागणं \nआधी सैनिकावर गोळी झाडली नंतर ‘कोरोना’च्या भीतीनं…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\n कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले होते डॉक्टर, घरी…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nपुण्याच्या NCL मधील मराठी शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना…\nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…\nBSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या…\nवाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे धोक्याची घंटा, जाणून घ्या गुड आणि…\nस्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी; ५६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू\nसिटीस्कॅनचं दुखणं सुरुच, रुग्णांचे प्रचंड नुकसान\nTB चं ‘इंफेक्शन’ काही लोकांमध्ये आयुष्यभर नसतं :…\nव्हिटॅमिन-D ‘कोरोना’पासून बचाव करतं की नाही \nझोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का \nCoronavirus : ‘ही’ 5 लक्षणं दिसत असतील तर लगेचच…\n‘सफरचंद’ खाल्ल्याने दूर होतील ‘हे’…\n#YogaDay 2019 : ‘योग’साधनेची सुरुवात करा…\nCorona Virus : ‘कोरोना’ व्हायरसच्या निदानासाठी…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nशिवसेना आमदारांच्या बैठकीत मराठा आरक्षण चर्चेला\nनीरा प्रा.आरोग्य केंद्राचा कारभार 8 दिवसांंपासून…\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nकाँग्रेस खासदाराचे नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर यायचं का…\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही अधिक वेगानं…\n‘हे’ 5 गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी करा योगासनं, रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढेल\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार, प्रचंड खळबळ\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’ संक्रमित, 86 हजार झाले बरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalana/large-increase-percentage-rainfall-jalna/", "date_download": "2020-09-30T09:32:58Z", "digest": "sha1:AGFFCBTYE62QGJO6M7JY77QOHHMF73KS", "length": 27367, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ - Marathi News | Large increase in percentage of rainfall in Jalna | Latest jalana News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्याय��लयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nजालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ\nजालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली\nजालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ\nजालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.\nगेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.\nया पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.\nजालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.\nपरतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील खेडमध्ये घरावर झाड कोसळले\n रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत\nकोराना संचारबंदीचा मनपाच्या पाणी पट्टी वसुलीलाही फटका\nदेशातील ११५ जिल्ह्यांमधील पावसात झाली घट; भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांचा अभ्यास\nअवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; परभणी जिल्ह्यात गहू, ज्वारीचे अतोनात नुकसान\nवर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हळद काळी पडली तर केळांचे मोठे नुकसान\nप्रसव वेदना होणाऱ्या गर्भवतीचा खाटेवरून प्रवास\nकृषी विधेयकाला कडाडून विरोध\nमराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन\nनिराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद\n'स्वाभिमानी'चे भाजप कार्यालयावर 'कांदे फेको' आंदोलन\nफळ बागांच्या नुकसानीचे पंचनामी करा; जालन्यात ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आ��ुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/sim-bhullar-to-play-in-nba-league-1088527/", "date_download": "2020-09-30T09:05:24Z", "digest": "sha1:V6IWIG27F63U7EZ6AHMD362DFL2I5MSC", "length": 9696, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सॅम भुल्लर एनबीए लीगमध्ये खेळणार | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nसॅम भुल्लर एनबीए लीगमध्ये खेळणार\nसॅम भुल्लर एनबीए लीगमध्ये खेळणार\nबास्केटबॉल विश्वातील जगप्रसिद्ध एनबीए लीगमध्ये सॅक्रामेंटो किंग्स संघासाठी भारतीय वंशाचा सॅम भुल्लर नियमितपणे खेळणार आहे.\nबास्केटबॉल विश्वातील जगप्रसिद्ध एनबीए लीगमध्ये सॅक्रामेंटो किंग्स संघासाठी भारतीय वंशाचा सॅम भुल्लर नियमितपणे खेळणार आहे. वर्षभरापूर्वी सॅमला सॅक्रामेंटोने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते. मात्र आता सॅक्रामेंटोने सॅमशी दहा दिवसांचा करार केला असून, त्यांची लढत न्यू ऑरलिन्स पेलिकन्स संघाशी होणार आहे. या स्पर्धेत खेळणारा सॅम भारतीय वंशाचा पहिला खेळाडू ठरणार आहे.\n७ फूट ५ इंच अशी निसर्गदत्त उंचीची देणगी लाभलेला सॅम कॅनडास्थित आहे. सॅमचा जन्म होण्यापूर्वीच त्याच्या पालकांनी भारतातून कॅनडाला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.\nसॅक्रामेंटो संघाचे भारतीय वंशाचे मालक विवेक रणदिवे यांनी सॅमला टोरंटोहून कॅलिफोर्नियाला आणले. सॅम पूर्वी नेवाडास्थित रेना बिर्गोन्स संघासाठी खेळत असे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 माफी न मागितल्याने कमाल यांची पुरस्कार सोहळ्यातून हकालपट्टी\n2 सेरेनाचा कारकीर्दीतील सातशेवा विक्रमी विजय\n3 दक्षिण रेल्वे, ओएनजीसीला जेतेपद फेडरेशन बास्केटबॉल स्पर्धा\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/shambhuraj-part2/", "date_download": "2020-09-30T08:31:13Z", "digest": "sha1:5HKIVE3AQMS3IHBUXSQY2U76N6YZUBXA", "length": 43992, "nlines": 131, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "श्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २ – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nश्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २\n(मागील भागात आपण इतिहास संशोधनातील घटक, आणि त्यासोबतच संभाजीराजांच्या युवराजपदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या पाहिल्या. या दुसऱ्या भागात संभाजीराजांचे राज्यारोहण, त्यांना झालेला विरोध, रायगडावरील अंतर्गत राजकारणं आणि अखेरीस त्यांचा राज्याभिषेक या साऱ्या घटना पाहणार आहोत. पूर्वार्धाकरिता पहा – ‘रचना -२०१९-०२ गुढीपाडवा विशेषांक’)\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी त्यांच्या जवळ रायगडावर मोरोपंतांचे पुत्र निळोपंत, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी न्यायाधीश, राहुजी सोमनाथ पत्की, बाळाजी आवजी चिटणीस, हिरोजी फर्जंद, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ वगैरे अनेक जुनी जाणती आणि मुत्सद्दी मंडळी होती. त्याशिवाय राणीवशातील काही राण्याही होत्या. स्वतः महाराणी सोयराबाई आणि लहानगे राजाराम सुद्धा होते. शिवाजी महाराज मृत्यूसमयी काय म्हणाले हे सांगण्यासाठी ठोस पुरावे असे काही नाहीत. एक कृष्णाजी अनंत लिखित सभासद बखर काय ती महाराजांच्या तोंडची वाक्ये सांगते. पण जर पुराव्यांचा नीट अभ्यास केला तर स्पष्ट दिसून येतं की भविष्यात पुढे जे काही झालं ते सभासदांनी शिवाजी महाराजांच्या मुखी ‘भविष्य’ म्हणून घातलं आहे, अर्थात महाराज प्रत्यक्ष असं म्हणाले असण्याची शक्यता कमी आहे. चिटणीसांच्या बखरीतला मजकूर विश्वास ठेवण्याजोगा नाही कारण जरी त्यांनी जुनी कागदपत्रे पाहिली असं ते स्वतः म्हणत असले तरी त्यांच्या वंशजांना संभाजीराजांनी मारल्यामुळे मल्हार रामरावांनी मनात कटुता धरून लिहिण्याचीच शक्यता जास्त आहे.\nप्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी पन्हाळगडावर संभाजीराजांची भेट घेतली तेव्हा राज्यविभाजनाचा प्रस्ताव ठेवलेला, परंतु संभाजीराजांच्या नकारानंतर महाराजांना समाधान वाटलं. पण तरीही, सोयराबाई आणि इतर सरकारकूनांशी संभाजीराजांचं फारसं पटत नसल्याने महाराजांनी हा विचार केला की, संभाजीराजांना तूर्त पन्हाळगडावरच राहू द्यावं. याकरिताच राजारामांच्या मुंजीला व लग्नाला संभाजीराजे रायगडावर उपस्थित नव्हते, कदाचित त्यांना बोलावणं नसावं किंवा शिवाजी महाराजांनीच वाद नकोत म्हणून त्या��ना दूर थांबायला सांगितलं असावं. पण अखेरच्या क्षणीदेखील शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना बोलावणे पाठवल्याचे दिसत नाही, कारण तसं असतं तर प्रत्यक्ष महाराजांचा आदेश सरकारकूनही धुडकावू शकले नसते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सरकारकूनांपैकी अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सोयराबाईंच्या संमतीने अथवा कदाचित त्यांच्याच आज्ञेने राजारामांना उत्तराधिकारी घोषित करायचे ठरवले. बाकीच्या सरकारकुनांनाही महाराणींचा आदेश आणि अण्णाजी दत्तोंचं म्हणणं पटलं. संभाजीराजे हे अभिषिक्त युवराज होते, परंतु शिवाजी महाराजांच्या हयातीतच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले, किंबहुना त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते कवी कलशाच्या कह्यात गेले असल्याने पुढे काय करतील हा विचार सरकारकुनांनी केलेला दिसतो.\nकवी कलश हे एक नवीनच प्रकरण शिवाजी महाराजांच्या उत्तरायुष्यात आणि संभाजी महाराजांच्या युवराजाभिषेकानंतर अवतरलं मूळचा हा कनोजी कवी बहुदा शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत त्यांना भेटला असावा आणि नंतर महाराष्ट्रात येऊन त्याची संभाजीराजांशी जवळीक वाढली. वास्तविक पाहता कलश हा शाक्तपंथीय होता. बंगाली शाक्तांचं मूळ तसं कोकणातही फोफावत होतं. अनेक कऱ्हाडे ब्राह्मण हे शाक्तपंथीय झाले होते. कवी कलशाची महत्त्वाकांक्षा ही जणू काही संभाजी महाराजांच्या छत्रछायेखाली आपण एकमेव मुख्यमंत्री बनावं अशी स्पष्ट दिसून येते. त्याला किंबहुना अनेक गोष्टींचा गर्वही असल्याचं दिसून येतं. उदाहरणादाखल सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या जाणत्या अष्टप्रधान आणि इतर सरकारकुनांची पत्रे पाहिली असता त्यात केवळ त्यांचं जे अधिकृत पद आहे तेच लिहिलेलं आढळतं, उदाहरणार्थ- मोरोपंत पेशवे हे लिहिताना “आज्ञापत्र राजेश्री मोरोपंत प्रधान” वगैरे अशा मायन्याची पत्रं लिहीत असत. आता कलशाच्या पत्राचा मायना पहायचाय “धर्माभिमान, कर्मकांडपरायण, दैवलोकनिष्ठाग्रहीताभिमान, सत्यसंध, समस्त राजकार्यधुरंधर, विसश्वासनिधी छंदोगामात्य“. अर्थात हे पत्रं खूप नंतरचं जरी असलं तरी त्याची ही स्वमखलाशी करण्याची वृत्ती सरकारकूनांपासून लपली नसणार हे उघड आहे. पुढे कुलएखत्यार पदाची कलशाची जी मुद्रा पत्रांवर आढळते त्यात तो म्हणतो की, “सर्व याचकांची इच्छापूर्ती करणारी व राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असलेली ही मुद्रा कलशाचे हातात आहे“. यावरूनच त्याला स्वतः एकट्याने कारभार करायची हाव आधीपासूनच असणार हे उघड आहे. पुढेही अनेक प्रकरणात सरदार जेध्यांच्या शकावली-करिन्यातही “कवी कलशाच्या बोले मागुती” म्हणजे केवळ कवी कलशाच्या सांगण्यावरून संभाजीराजांनी अनेक गोष्टी केल्याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. राज्यारोहणानंतर संभाजीराजांनी बाकरेशास्त्रींना जे संस्कृत दानपत्रं दिलं आहे त्यात ते म्हणतात की, “कवी कलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यांना लाली आली आहे असा (जो मी) …” व म्हणूनच, राजकारणतंत्र अवगत नसलेल्या केवळ स्वार्थी कलशाच्या तंत्राने संभाजीराजे चालणार असतील अश्या भीतीपोटीं, त्यापेक्षा राजाराम छत्रपती बनावेत असा डाव सरकारकुनांनी आखला.\nछत्रपती राजाराम महाराज यांचे चित्र न्यू पॅलेस म्युझिअम कोल्हापूर\nदि. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचे दिवस पूर्ण झाल्यानंतर दि. २१ एप्रिल १६८० रोजी मोरोपंत पेशवे आणि अण्णाजी दत्तो यांनी सोयराबाईंच्या उपस्थितीत राजारामांना मंचकावर बसवलं.\nयानंतर लगेच हे दोन्ही सरकारकून पन्हाळ्यावर संभाजीराजांकडे जायला निघाले. त्यापूर्वी सरकारकुनांनी पन्हाळगडावर हवालदार बहिर्जी नाईक इंगळे, सोमाजी नाईक बंकी वगैरे लोकांना पत्रं पाठवून संभाजीराजांना कैद करून ठेवण्यास सांगितलं, आणि शिवाय संभाजीराजांच्या नावे वेगळं पत्रं लिहून शिवाजी महाराज परलोकी गेल्याची वार्ता लिहिली. पण ही पत्रे घेऊन जाणारी गणोजी कावळा वगैरे लोकं पन्हाळ्यावर गेली तेव्हा संभाजीराजांनी त्यांना तडक समोर बोलावलं त्यामुळे त्यांच्याकडून काही वेळातच बातमी फुटली आणि संभाजीराजे सावध झाले.\nछत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र स्थळ: औरंगाबाद वस्तुसंग्रहालय\nराजाराम महाराजांच्या मंचकारोहणानंतर अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी पन्हाळ्याला जाताना कऱ्हाडजवळ तळबीडला असणाऱ्या सेनापती हंबीरराव मोहित्यांची भेट घ्यावी असं ठरवलं. पण हंबीररावांना या दोघांचाही हेतू पटला नाही आणि ज्येष्ठता नजरेत आणून संभाजीराजेंच खरे वारसदार असल्याने त्यांना सिंहासन मिळायला हवं असं हंबीररावांनी ठरवलं आणि पेशवे तसेच सचिव या दोघांनाही कैद केलं. पन्हाळ्याचा किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, मुरारबाजी देशपांड्यांच्या नातू, यालाही कैद करण्यात आले. हंबीरराव पाच हजार फौजेनिशी दोन्ही मंत्र्यांना कैद करून घेऊन आल्यावर संभाजीराजांनी फौजेचा दोन महिन्यांचा पगार आगाऊ दिला आणि जनार्दनपंत हणमंते वगैरे इतर लोकांनाही अटक करून संभाजीराजे सनापतींसह रायगडावर यायला निघाले.\nदि. ३ जून १६८० रोजी संभाजीराजे रायगडच्या वाटेवर असताना प्रतापगडावर जाऊन भवानीचं दर्शन घेऊन, पूजा करून मग पुढे रायगडावर आले. संभाजीराजांचे पाय जवळपास तीन वर्षांनी रायगडला लागत होते. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाताना त्यांनी संभाजीराजांना कोकणात शृंगारपूरला पाठवलं होतं त्या साऱ्या आणि दिलेरखानाच्या प्रकरणानंतर तीन वर्षांनी संभाजीराजे रायगडावर येत होते. रायगडचा हवालदार कान्होजी भांडवलकर याला संभाजी महाराजांनी कैद केलं, खेमसावंत वगैरे इतर अनेक लोकांचा कडेलोट केला, आणि रायगड संभाजीराजांच्या ताब्यात आला. राजाराम महाराजांवर नजरकैद बसली. ही नजरकैद बहुदा गैर माणसांची संगत त्यांच्या भवताली नसावी म्हणूनच दिसते. जेधे शकावली राजाराम महाराजांना अदबखान्यात म्हणजे तुरुंगात टाकलं असं म्हणते ते शब्दशः नसावं. येसाजी कंकांच्या मदतीने रायगडची व्यवस्था लावण्यात आली. यानंतर दि. २७ जून १६८० रोजी शिवाजी महाराजांच्या एक पत्नी महाराणी पुतळाबाई या सती गेल्या. यानंतर संभाजीराजांनी आपलं मंचकारोहण करायचं ठरवलं. हे सगळं ठरत असताना जवळच्या अनेक लोकांनी जुन्या सरकारकुनांना अटकेत ठेवणं योग्य नाही असं समजावल्यावरून संभाजीराजांच्या आज्ञेने मोरोपंत, अण्णाजी वगैरे लोकांच्या बेड्या काढून त्यांच्या घरभवतालच्या चौक्याही उठवण्यात आल्या.\nदि. २० जुलै १६८० या दिवशी संभाजीराजांनी मंचकारोहण केलं. मंचकारोहण म्हणजे केवळ सिंहासनावर बसणे, हा राज्यभिषेक नव्हता. संभाजीराजांनी स्वतःला अधिकृतरीत्या शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी आणि मराठ्यांचा ‘राजा’ म्हणून घोषित केलं. दरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये मोरोपंत वारल्यामुळे संभाजीराजांनी त्यांचे पुत्र निळोपंत यांना पेशवाई दिली आणि अण्णाजी दत्तो यांना सुरनिशीऐवजी मुजुमदारी बहाल केली. बाळाजी आवजींची चिटणिशीही कायम केली. इ.स. १६८० मध्ये अखेरपर्यंत संभाजीराजांनी प्रथम मुंबईकर आणि सुरतकर इंग्रजांचा समाचार घेतला आणि सोलापूरच्या किल्ल्यावर हल्ला चढवून लुटालूट केली आणि मोंगलांना त्रस्त करून सोडलं.\n‘माहाराज संभाजिराजे’ – स्वराज्याचे दुसरे छत्रपती\nचित्रकार: अज्ञात. दख्खनी चित्रशैली, जलरंग – सुवर्णकाम, १७ वे शतक उत्तरार्ध\nस्थळ : ब्रिटीश लायब्ररी (मराठा व दख्खनी चित्र संग्रह).\nदि. १६ जानेवारी १६८१ या दिवशी संभाजीराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला. ते आता अधिकृतरीत्या छत्रपती झाले. यानंतर लगेच म्हणजे दि. ३० जानेवारी १६८१ रोजी सेनापती हंबीरराव मोहित्यांनी मोंगलांचे प्रमुख ठाणे बुऱ्हाणपुरावर अचानक हल्ला चढवला. जवळपास तीन दिवस बुऱ्हाणपूर लुटत होते. अगणित संपत्ती घेऊन मराठी फौज चोपड्याच्या मार्गाने साल्हेरला येऊन पोहोचली. फेब्रुवारीत मराठ्यांच्या फौजांनी औरंगाबादेवर हल्ला चढला पण लूटीला सुरुवात होताच बहादूरखान येण्यास निघाला असल्याने मराठे माघारी फिरले. एप्रिलमध्ये नळदुर्गभवतालीही मराठी फौजांनी लुटालूट केली.\nया दरम्यानच शाहजादा अकबराचं प्रकरण उद्भवलं. उदयपूरच्या राजपुतांच्या झगड्यात औरंगजेबाने उदयपूर जप्त करण्याचा डाव आखला आणि दि. १६ जानेवारी १६८१ ला बादशाह औरंगजेबाच्या पाच पुत्रांपैकी एक – शाहजादा मोहंमद अकबर हा फौजेसह चितोडवर चालून गेला. पण उदयपूरची महाराणी आणि दुर्गादास राठोडने अकबरालाच त्याच्या मनाच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन, त्याला दिल्लीचा बादशाह करण्याचे आश्वासन देऊन, बापाविरुद्ध फितवून राजपुतांच्या बाजूला आणलं. अकबराने बापालाच आव्हान दिलं तेव्हा औरंगजेबाने केवळ एका पत्राच्या आधारावर अकबराच्या मागचा साऱ्या राजपुतांचा आधार काढून घेतला आणि अकबर एकटा पडला. तो थेट दक्षिणेकडे संभाजीराजांच्या आश्रयाला आला. दि. ११ मे १६८१ रोजी अकबराने संभाजीराजांना पत्रं पाठवून औरंगाजेबाविरुद्ध साहाय्य मागितलं, आणि या पत्राचं उत्तर यायच्या आत दि. २० मे रोजी दुसरं पत्रंही पाठवलं. या सगळ्यामुळे अखेरीस संभाजीराजांनी अकबराला आश्रय देऊन सुधागड किल्ल्याच्या खाली असलेल्या धोंडसे या गावात त्याची व्यवस्था केली. त्याच्या बंदोबस्तासाठी नेतोजी पालकर यांना ठेवलं.\nऑगस्ट १६८१ मध्ये पन्हाळ्यावर असताना संभाजीराजांच्या विरोधात दुसरा एक कट उघड झाला. त्यांना मत्स्य भोजनातून विषप्रयोग करण्यात आल्याची बातम��� मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात आहे. एका मुलाने संभाजीराजांना आधीच सावध केल्याने शेवटी एका नोकराला आणि कुत्र्याला ते जेवण देण्यात आलं व काही तासांतच ते मृत्यू पावले. अण्णाजी दत्तो व केशव पंडित पुरोहित यांचा यामागे हात असल्याचं इंग्रज म्हणतात. या कटात पन्हाळ्यावरच असलेल्या सोमाजी नाईक बंकी, सूर्या निकम, बापू माळी वगैरे कटातील संशयित लोकांना तिथेच ठार मारण्यात आलं. पण मुंबईकर इंग्रजांच्या सुरतकर इंग्रजांना लिहिलेल्या एका पत्रानुसार यानंतर लगेच आणखी एक कट झाला तो म्हणजे अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद व राजमाता सोयराबाईंनी अकबराची मागितलेली कथित मदत. या तिघांनीही अकबराची मदत घेऊन संभाजीराजांना पकडण्याचा डाव आखला पण अकबराने हे संभाजीराजांना कळवले, ज्या बदल्यात त्याला संभाजीराजांकडून बुऱ्हाणपुरावर हल्ला करण्यासाठी तीस हजार स्वार मिळणार होते. अकबराने ही पत्रे थेट संभाजीराजांना दाखवल्याने लगेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी वगैरे लोकांना पकडलं.\nया दुसऱ्या कटाविषयी वास्तविक पाहता अनेक मुद्दे संशय घेण्याजोगे आहेत. म्हणजे खरंच हा कट झाला होता का इथपासून शंकेला वाव आहे. कारण अण्णाजी दत्तो वगैरे मंडळींनी आधीच संभाजीराजांच्या विरोधात जाऊन पकडले गेले असल्याने पुन्हा ते हे धाडस करतील का, शिवाय जर धाडस करायचेच तर मुळात स्वतः पळून आलेल्या राज्यहीन अकबराशी ते संधान साधतील का थेट औरंगजेबाशी गुप्त मसलती करतील इत्यादी अनेक गोष्टी आहेत. शिवाय, जेधे शकावली “कवी कलशाच्या बोले मागुती” असं म्हणते, त्यावरून हा सगळा बनाव कलशाने घडवून आणला असावा असं स्पष्ट ध्वनित होतं. यात कलशाचा एक हेतू साध्य झाला तो म्हणजे पंतप्रधानादि मुख्य मुख्य सरकारकून अनायसे त्याच्या मार्गातून नाहीसे झाले आणि त्याला ‘कुलएखत्यार’ म्हणजे सगळ्या कामकाजाची अखत्यारी मिळाली. पण या सगळ्या गोष्टीत राजद्रोहाचा ठपका ठेऊन अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी चिटणीस वगैरे लोकांना सुधागडपलीकडील परळीजवळ औंढा गावानजीक दि. १६ सप्टेंबर १६८१ रोजी हत्तीच्या पायी देऊन ठार मारण्यात आले. यात एकंदर वीस असामी मृत्यू पावल्या. हे जेव्हा संभाजीराजांच्या पत्नी, महाराणी येसूबाईंना समजलं तेव्हा येसूबाईंनी, “बाळाजी प्रभु मारिले हे उचित न केले. बहुतां दिवसांच��� इतबारी व पोख्त. थोरले महाराज कृपाळू (त्यांचे) सर्व अंतरंग त्यांचेपाशी होते. … त्यांनी काही अपराध केला नाही लहानाचे (कलशाच्या) सांगण्यावरून ही गोष्ट केली …” असे सांगून संभाजीराजांची चांगलीच कानउघाडणी केल्याचं मल्हार रामरावांनी त्यांच्या बखरीत लिहिलं आहे. अखेरीस बाळाजी आवजींच्या पुत्रांना संभाजीराजांनी पुन्हा कारभारात दाखल करून त्या घराण्याकडे चिटणिशी कायम ठेवली. या नंतर जवळपास दिड महिन्यात, दि. २७ ऑक्टोबर १६८१ रोजी महाराणी सोयराबाईंनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. एकंदरच, कवी कलशाच्या आत्यंतिक महत्त्वाकांक्षेमुळे अनेक गोष्टी घडत होत्या.\nहे सर्व घडत असताना सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींना दिसत नव्हतं असं नाही. पण वैराग्य पत्करल्याने प्रत्यक्ष कोणत्याही गोष्टीत सहभागी होणे त्यांना शक्य नव्हतं. तरी शिवाजी महाराजांच्या या पुत्राला उपदेश करण्याकरिता डिसेंबर १६८१ समर्थांनी मध्ये संभाजीराजांना त्यांनी एक पत्रं लिहिलं.\nसह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी |\nनामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचे तिरीं |\nसाकेताधिपती, कपी, भगवती हे देव ज्याचे शिरीं |\nतेथे जागृत रामदास विलसे, जो या जनां उद्धरी ||\nया सुप्रसिद्ध अशा ह्या संपूर्ण पत्रात समर्थांनी राज्यकारभाराची दिशा वगैरे कशी ठेवावी, लोकांना राजी कसं ठेवावं, उगाच राग आला तरी कोणालाही दुखावू नये आणि मार्गी लावावं वगैरे अनेक उपदेश आहेत, पण मुख्य उपदेश म्हणजे “शिवाजी महाराजांकडे पहा, त्यांना आठवा. त्यांचा साक्षेप कसा होता, प्रताप कसा होता, त्यांचं बोलणं-चालणं कसं होतं, लोकांना सलगी देऊन ते त्यांना जवळ कसं करत” इत्यादी सांगून “शिवाजी महाराजांनी जे केलं त्याहूनही आणखी काही करून दाखवावं, मगच पुरुष म्हणवावं” असं समर्थ म्हणतात. हे पत्र म्हणजे अक्षरशः संभाजी महाराजांसाठी नंदादीपच होता. आपल्या सर्वांच्या दृष्टीने देखील हे संपूर्ण पत्र मार्गदर्शक आहे. एकूणच, संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जी काही अंतर्गत राजकारणं सुरु होती त्यांचा शेवट हा असा झाला, आपल्या आबासाहेबांप्रमाणेच, संभाजीराजांनीही पुढे समर्थांचा आणि संप्रदायाचा योग्य प्रकारे परामर्श घेतला. महाबळेश्वरकरांना दिलेल्या एका सनदेत तर प्रत्यक्ष संभाजी महाराजांचे वाक्य आहे, “राजश्री आबा���ाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हांस अगत्य”. … आणि संभाजीराजे पुढील बाहेरच्या राजकारणात गुंतले.\nसमर्थ श्रीरामदासस्वामींनी श्रीशंभूराजांना पत्र पाठवून “शिवरायांना आठवावे, त्यांच्याप्रमाणे वागावे” असा उपदेश केला:\nअखंड सावधान असावें | दुश्चित्त कदापि नसावें |\nतजविजा करीत बसावें | एकांत स्थळी ||१||\nकांहीं उग्र स्थिती सांडावी | कांहीं सौम्यता धरावी |\nचिंता लागावी परावी | अंतर्यामी ||२||\nमागील अपराध क्षमावे | कारभारी हातीं धरावे |\nसुखी करुनि सोडावे | कामाकडे ||३||\nपाटवणी तुंब निघेना | तरी मग पाणी चालेना |\nतैसें सज्जनांच्या मना | कळलें पाहिजे ||४||\nजनांचा प्रवाह चालिला | म्हणजे कार्यभाग आटोपला |\nजन ठायीं ठायीं तुंबला | म्हाणिजे खोटां ||५||\nश्रेष्ठींजें जें मिळविलें | त्यासाठीं भांडत बैसलें |\nमग जाणावें फावलें | गलीमांसी ||६||\nऐसें सहसा करूं नये | दोघे भांडतां तिसऱ्यासी जय |\nधीर धरूनी महत्कार्य | समजोनी करावें ||७||\nआधींच पडला धास्ती | म्हणजे कार्यभाग होय नास्ती |\nयाकारणें समस्तीं | बुद्धि शोधावी ||८||\nराजी राखीतां जग | मग कार्यभागाची लगबग |\nऐसे जाणोनियां सांग | समाधान राखावें ||९||\nसकळ लोक एक करावें | गलीम निपटुन काढावें |\nऐसें करितां कीर्ति धावे | दिगंतरी ||१०||\nआधी गाजवावे तडाके | मग भूमंडळ धाके |\nऐसे न होता धक्के | राज्यास होती ||११||\nसमय प्रसंग वोळखावा | राग निपटून काढावा |\nआला तरी कळो नेदावा | जनांमध्ये ||१२||\nराज्यामध्ये सकळ लोक | सलगी देवून करावें सेवक |\nलोकांचे मनामध्ये धाक | उपजोंचि नये ||१३||\nबहुत लोक मेळवावें | एक विचारे भरावें |\nकष्टे करोनी घसरावें | म्लेंच्छांवरी ||१४||\nआहे तितुके जतन करावें | पुढे आणिक मेळवावें |\nमहाराष्ट्रराज्य करावें | जिकडे तिकडे ||१५||\nलोकी हिंमत धरावी | शर्तीची तरवार करावी |\nचढ़ती वाढती पदवी | पावाल येणें ||१६||\nशिवराजांस आठवावें | जीवित्व तृणवत मानावें |\nइहलोकी परलोकी राहावें | कीर्तिरूपें ||१७||\nशिवरायांचे आठवावें स्वरूप | शिवरायांचा आठवावा साक्षेप |\nशिवरायांचा आठवावा प्रताप | भुमंडळी ||१८||\nशिवरायांचे कैसे चालणें | शिवरायांचे कैसें बोलणें |\nशिवरायांची सलगी देणें | कैसें असे ||१९||\nसकळ सुखांचा त्याग | करुनी साधिजे तो योग |\nराज्यसाधनाची लगबग | कैसीं असे ||२०||\nत्याहुनि करावें विशेष | तरीच म्हणावें पुरूष |\nयाउपरी आतां विशेष | काय लिहावें ||२१||\nसंभाजी महाराजांचं बाकरेशास्त्रींना दिलेलं दानपत्र\nभीमसेन सक्सेना कृत तारिखे दिलकुशा\nबुसातीनुस्सलातीन अथवा विजापूरची आदिलशाही\n(प्रस्तुत लेखक हे कौस्तुभ कस्तुरे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून गेल्या काही वर्षांत त्यांनी महत्त्वाचे संशोधन करून महाराष्ट्राच्या सत्य आणि सप्रमाण इतिहासावरील साहित्य संपदेत मोलाची भर घातली आहे आणि पुढेही घालत राहणार आहेत. राफ्टर पब्लिकेशन्स द्वारे प्रकाशित झालेली त्यांची अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा: ‘पेशवाई’, ‘इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ व २’, ‘पुरंदरे’, सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ’ आणि ‘समर्थ’. वरील लेखातील चित्रे ही विषयानुरूप विकिपीडिया व गुगल वरून साभार संकलित केली आहेत – संपादक)\nश्रीसमर्थांनी श्रीशंभूराजांना पाठवलेल्या पत्राचे हस्तलिखीत\n← प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प तिसरे\nगणेश अर्चना ते गणेशोत्सव →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2020-09-30T10:17:56Z", "digest": "sha1:EX6ZLCQYD5KSRIZABJYS627TOCZHMD32", "length": 8050, "nlines": 44, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: नैतिकतेची ऐशी तैशी", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nस्टिंग ऑपरेशनने गुपित उघड करणाऱ्या कॅमेरावर शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचा खुन्नस असला तरी, हाच कॅमेरा मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य आरक्षणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय या संकटातही शिवसेना अभंग राखण्याकरिता शिवसेनेच्या मदतीला आला आहे. आरक्षणामुळे बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता असलेल्या काही नगरसेवकांना कॅमेरासमोर बसवून कोणत्याही परिस्थितीत बंड करणार नाही आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या आणाभाका घेण्यास भाग पाडले जात आहे.\nमहापालिका निवडणुकीत महिलांसाठी वा इतर जातीजमातींसाठी वॉर्ड राखीव झाल्यावर एखाद्या नगरसेवकाने आपल्या बायकोला वा इतर नातेवाईकांनाच तिकीट द्या, असा आग्रह करीत बंडखोरीचे निशाण फडकाविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य तो धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने पूर्णपणे तयारी केली आहे. वॉर्ड राखीव झाला तरी मी बंडखोरी न करता पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन अशाप्रकारच्या विद्यमान नगरसेवकांच्या म��लाखतीच कॅमेराबद्ध करण्यात आल्या असून नगरसेवकाने पलटी मारल्यास या मुलाखतीच पुराव्यादाखल त्याच्याविरोधात वापरण्यात येतील.\nआरक्षणामुळे निम्म्याहून अधिक विद्यमान पुरुष नगरसेवकांना तिकिटापासून वंचित रहावे लागणार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडे महिलांची आधीपासूनच मजबूत फळी असल्याने या महिलांची शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या महिलांना पदाधिकारी निवडून येऊ शकतात, त्यांना आधीपासून नोकरीचा तसेच त्या भूषवित असलेल्या पदांचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी करणाऱ्यांची संख्याही मोठी असेल. त्यामुळे त्यांना थोपवून धरण्यासाठी शक्कल लढवली जात आहे. शिवसेनेच्या विभाग क्रमांक सहाचे विभागप्रमुख अजय चौधरी यांनी यावर रामबाण उपाय शोधत विभागातील सर्व नगरसेवकांचे अलिकडेच एक शिबीर आयोजित केले होते. यावेळी शिवसेनेचे, भारतीय विद्याथीर् सेनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते.\nतुमचा वॉर्ड महिला राखीव झाल्यास तुम्ही काय करणार या विषयावर यावेळी नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वांसमक्ष मुलाखती असल्याने प्रत्येकाला त्यागाचीच भाषा करावी लागली. यावेळी बहुतेक सर्वच नगरसेवकांनी, माझा वॉर्ड महिलांच्या ताब्यात गेल्यास मी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन, माझ्या नातेवाईकांनाच तिकिट द्या असा आग्रह धरणार नाही, असाच सूर आळवला. मी बंडखोरी केली तर मला ठार मारा इथेपासून ते माझा वॉर्ड राखीव होईल हे गृहित धरून महिला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी सर्व तयारी केली आहे अशी मते अनेकांनी व्यक्त केली. या मुलाखतींचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोेणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर ही कॅसेट त्याला दाखवून शांत करायचे आणि त्यानंतरही त्याने पुढचा मार्ग अवलंबल्यास त्याच्याविरोधातील प्रचारात ही कॅसेट वापरून धडा शिकविण्यात येणार आहे.\nसरकारी जन लोकपाल विधेयक, २०११ - सरकार विरुद्ध सिव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/young-leaders/aditya-thackeray-writes-letter-pm-postponement-exams-60672", "date_download": "2020-09-30T08:59:39Z", "digest": "sha1:4KIUP2KFED7DBOLUIHV3MOUUUHTTIYWT", "length": 12110, "nlines": 187, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Aditya Thackeray Writes letter to PM for Postponement of Exams | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत आदित्य ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र\nपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत आदित्य ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र\nमंगळवार, 25 ऑगस्ट 2020\nदेशातील ११ राज्यांचे सरकार अंतिम वर्षाच्या आणि विविध प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे देशभरात आता परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कारण देत ठाकरे यांनी या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे\nमुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या कालावधीत अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nकोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. देशातील ११ राज्यांचे सरकार अंतिम वर्षाच्या आणि विविध प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे देशभरात आता परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कारण देत ठाकरे यांनी या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.\nशैक्षणिक वर्ष जानेवारीमध्ये सुरू करा\nआपल्या नेतृत्वात देश कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. यात नागरिकही प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने देशातील बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे ठरवत आहेत, परंतु जगभरात जिथे शाळा-महाविद्यालये सुरू क��ण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आपले शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट ; अमरिशभाई पटेल याचा पुतण्या ठार\nशिरपूर : येथील उद्योगपती, नगरपालिकचे बांधकाम सभापती तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे आज (ता.30) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nधनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन..\nमुंबई : आकुर्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणी, रामनगर-सावरगाव येथे मुलींचे वसतीगृह चालवणे, कांदिवलीच्या नालंदा बुद्ध विहाराची...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nबाजार समित्यांना डावलणारा कायदा कॉंग्रेसकडून १५ वर्षांपूर्वीच संमत : भातखळकर\nमुंबई : कंत्राटी शेतीला संमती देणारा आणि बाजार समित्यांबाहेर (एपीएमसी) शेतीमाल विक्रीस संमती देणारा कायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2005...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nहक्कभंग प्रस्तावाविरोधात अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात\nमुंबई : महाराष्ट्र सरकारवर सतत टीकात्मक वार्तांकन करण्याचा आरोप असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावाविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nतुकाराम मुंढे अपयशी अधिकारी : आमदार मंदा म्हात्रेंचा हल्लाबोल\nनवी मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांपैकी तुकाराम मुंढे हे सर्वांत अपयशी ठरलेले अधिकारी आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई ही प्रसिद्धीसाठीच असते,...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/happy-birthday-rishab-pant-his-life-struggle-and-unknown-facts-mhpg-411486.html", "date_download": "2020-09-30T08:58:07Z", "digest": "sha1:QRSPBRH7CHFUOVZQJ5WMW6DRU7M4XA7V", "length": 22483, "nlines": 201, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Happy Birthday Rishab Pant : गुरुद्वारात राहिला, सामन्यादरम्यान वडिलांना गमावलं पण क्रिकेट नाही सोडलं! Happy Birthday Rishab Pant his life struggle and unknown facts mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'य�� 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nHappy Birthday Rishab Pant : गुरुद्वारात राहिला, सामन्यादरम्यान वडिलांना गमावलं पण क्रिकेट नाही सोडलं\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\nGold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nHappy Birthday Rishab Pant : गुरुद्वारात राहिला, सामन्यादरम्यान वडिलांना गमावलं पण क्रिकेट नाही सोडलं\nHappy Birthday Rishab Pant : या युवा खेळाडूचे स्ट्रगल वाचल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.\nनवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : एक हरहुन्नरी फलंदाज होण्यासाठी खेळाडूंना खुप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी कधीकधी असे त्याग करावे लागतात, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. अशाच एका युवा खेळाडूनं भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अवर्णनीय मेहनत केली. हा युवा फलंदाज आहे, भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत. ऋषभ पंतचा आज 22वा जन्मदिवस आहे. उत्तरराखंडमध्य�� जन्मलेल्या पंतनं क्रिकेट खेळण्यापासून ते टीम इंडियात जागा मिळवण्यापर्यंत अहोरात्र मेहनत केली.\nपंतने क्रिकेट खेळायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा तो दिल्लीतील गुरूद्वाऱ्यात झोपायचा आणि जेवणाची सोय म्हणून तिथेच लंगरही खायचा. ऋषभने दिल्लीच्या सोनेट क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले. या क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी क्रिकेटचा एक कॅम्प ठेवला होता. या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ऋषभ रुडकी येथून यायचा.\nसोनेट क्लबमध्ये दर शनिवार - रविवारी ट्रेनिंग असायची. या ट्रेनिंगसाठी तो मोतीबाग गुरूद्वारात थांबायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लंगरमध्ये काही खाल्यानंतर ऋषभ क्लबमध्ये जायचा आणि रविवारी ट्रेनिंग संपल्यावर रुडकी येथील घरी जायचा. अनेक वर्ष गुरुद्वारामध्ये राहिल्यानंतर ऋषभच्या घरातल्यांनी दिल्ली येथील छतरपुरमध्ये एक घर भाड्याने घेतले. पंतने 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमपासूनतच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.\nवाचा-भारताचा दिग्गज क्रिकेटपटू परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार\nवडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी खेळला सामना\nऋषभच्या आक्रमक खेळीचे नेहमीच कौतुक केले जाते. मात्र 2017मध्ये ऋषभच्या आयुष्यात खुप मोठी घटना घडली. त्याचे बाबा राजेंद्र पंत यांचे निधन झाले. या प्रसंगात आपल्या कुटुंबासोबत राहून त्यांचे सांतवन केले जाते, मात्र पंतनं या प्रसंगातही क्रिकेट सोडले नाही. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतनं सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. दुसऱ्याच दिवशी ऋषभनं आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाज केली. आणि 33 चेंडूत अर्धशतकही केले.\nवाचा-खेळाडूंसोबत पत्नी, मैत्रिणी असणं फायद्याचं, सानिया मिर्झाने सांगितलं कारण\nसिक्स लगावत कसोटी सामन्याची केली होती सुरुवात\nगेल्या वर्षी इंग्लंमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पंतनं आपल्या पदार्पणातच जबरदस्त कामगिरी केली. पहिल्याच चेंडूत षटकार लगावत, त्यानं पहिल्या डावात 25 धावा केल्या. मात्र सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरोधातल्या कसोटी सामन्यात पंतला संघात जागा मिळाली.\nअसे आहेत पंतचे रेकॉर्ड\nऋषभ पंतनं टीम इंडियाकडून आतापर्यंत 11 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यानं कसोटीत 754, टी-20मध्ये 325 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 229 ध��वा केल्या आहेत.\nवाचा-मयंकला संघातून वगळण्यात येणार होतं, एका सल्ल्यानंतर झळकावलं त्रिशतक\nVIDEO: प्रकाश मेहतांच्या समर्थकांकडून पराग शाहांच्या गाडीची तोडफोड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/wifes-demand-for-privacy-not-cruelty-towards-husband-delhi-high-court/articleshow/54887769.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-30T09:47:53Z", "digest": "sha1:HCBWZA5FTHXU7BKBCLGKVPRASRWB563Z", "length": 11376, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपत्नीची प्रायव्हसीची मागणी ही क्रूरता नव्हे\nविवाहित महिलेने सासरच्या घरी प्रवेश केल्यानंतर खासगीपणाची मागणी करणे याला तिचे पतीबद्दलचे क्रूर वर्तन म्हणून घटस्फोटासाठी कारण धरता येणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले.\nविवाहित महिलेने सासरच्या घरी प्रवेश केल्यानंतर खासगीपणाची मागणी करणे याला तिचे पतीबद्दलचे क्रूर वर्तन म्हणून घटस्फोटासाठी कारण धरता येणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले.\n‘खासगीपणा हा मूलभूत मानवी अधिकार आहे. जेव्हा एखादी महिला तिच्या सासरच्या घरात प्रवेश करते, तेव्हा तिला काही खासगीपण मिळवून देणे ही कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी आहे,’ असे मत न्या. एस. रवींद्र भट आणि दीपा शर्मा यांनी व्यक्त केले.\nएका पुरुषाची पत्नीपासून घटस्फोट देण्याची मागणी करणारी याचिका कनिष्ठ कोर्टाने २०१०मध्ये फेटाळून लावली होती. त्याला या पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nजोडीदाराचा अनादर ही क्रूरता\nआपल्या जोडीदाराशी ‘आदर, विश्वास आणि समजूत यांचा अभाव असलेले’ आणि त्याला वेदना आणि बदनामी देण्यास कारणीभूत ठरणारे वर्तन ही क्रूरताच आहे, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या घटस्फोटाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nदहशतवाद पाकचे अपत्य महत्तवाचा लेख\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-30T10:49:24Z", "digest": "sha1:O7U3TPYXG7YIIJYNHKLEFH42JFRWAWXK", "length": 10894, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रिया ५ - ० हंगेरी\n(व्हियेना, ऑस्ट्रिया; ऑक्टोबर १२, १९०२)\nऑस्ट्रिया९ - ० माल्टा\n(जाल्त्सबुर्ग, ऑस्ट्रिया; एप्रिल ३०, इ.स. १९७७)\nऑस्ट्रिया १ - ११ इंग्लंड\n(व्हियेना, ऑस्ट्रिया; जून ८, १९०८)\nऑस्ट्रिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ऑस्ट्रिया ७ वेळा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला असून त्याने १९५४ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. तसेच ऑस्ट्रियाने स्वित्झर्लंडसह युएफा यूरो २००८ स्पर्धेचे आयोजन केले होते.\n/ २००८ पहिली फेरी\n/ २०१२ पात्रता नाही\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • ��ायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2007/07/", "date_download": "2020-09-30T09:47:37Z", "digest": "sha1:CWU62UG4QL7FIPZBLBUI6PMLQEQIXLU5", "length": 71305, "nlines": 375, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for July 2007", "raw_content": "\nप्राच्यां दिशि शिरश्शस्तं याम्यायामथ वा नृप \nसदैव स्वपतः पुंसो विपरीतं तु रोगदम् ॥\nसदैव वर्ज्यं शयनमुदक्शिरास्तथा प्रतीच्यां रजनीचरेश \n( विष्णुस्मृति ७० )\nनोत्तराभिमुखः सुप्यात् पश्चिमाभिमुखो न च ॥\nउत्तरे पश्चिमे चैव न स्वपेद्धि कदाचन ॥\nस्वप्नादायुः क्षयं याति ब्रह्महा पुरुषो भवेत् \nन कुर्वीत ततः स्वप्नं शस्तं च पूर्वदक्षिणम् ॥\n( पद्मपुराणा, सृष्टि० ५१\nउदक्‌शिरा न स्वपेत तथा प्रत्यक्‌शिरा न च \nप्राक् शिरास्त स्वपेद् विद्वानथवा दक्षिणाशिराः ॥\n( महाभारत, अनु० १०४\nअर्थ- नेहमी पूर्व आणि दक्षिणेकडे डोके करून झोपावे. उत्तर किंवा पश्चिमेकडॆ डोके करून झोपू नये त्यामुळे आयुष्य क्षीण होते तसेच शरीरीत अनेक व्याधी(रोग) उत्पन्न होतात.\nन भग्ने नावशीर्णे च शयने प्रस्वपीत च \n( महाभारत, अनु० १०४\n( वि��्णुस्मृति ७० )\nन शीर्णायां तु खट्‌वायां शून्यगारे न चैव हि \n( कूर्मपुराण, उ० १९\nअर्थ- तुटलेल्या शय्येवर(खाटेवर) झोपू नये.\nभूमिष्ठमुद्‌धृतात् पुण्यं ततः प्रस्त्रवणोदकम् \nततोऽपि सारसं पुण्य तस्मान्नादेयमुच्यते ॥\nतीर्थतोयं ततः पुण्यं गाङ्गं पुण्यन्तु सर्वतः \nभुमिष्ठादुद्‌धृतं पुण्यं ततः प्रस्त्रवणादिकम् \n( गरुङपुराण, आचार० २०५\nअर्थ- विहीरीच्या पाण्यापेक्षा झर्‍याचे पाणी पवित्र असते. त्यापेक्षा जास्त पवित्र सरोवराचे(तळ्याचे) पाणी, त्यापेक्षा जास्त नदीचे पाणी पवित्र समजतात. देवाचे तीर्थ त्यापेक्षा जास्त पवित्र तर गंगा नदीचे पाणी सर्वात जास्त पवित्र मानले गेले आहे.\nतैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि \nतावद्भवति चाण्डालो यावत्स्नानं न चाचरेत् ॥\nअर्थ- अंगाला तेल लावल्यावर, स्मशानातून परतल्यावर, स्त्रीसंग केल्यावर आणि हजामत(केस कापणे)केल्यावर, जोपर्यंत मनुष्य स्नान करत नाही तोपर्यंत तो चांडाळ योनीत असतो.\nप्रातः स्मृतस्ततः कालो भागश्चाह्नः स पञ्चमः ॥\nमध्याह्नस्त्रिमुहूर्तस्तु तस्मात्कालात्तु सङ्गवात् ॥\nत्रय एव मुहूर्तास्तु कालभागः स्मृतो बुधैः ॥\nअपराह्णे व्यतीते तु कालः सायाह्न एव च \nदशपञ्चमुहूर्ता वै मुहूर्तास्त्रय एव च ॥\nप्रातःकालो मुहूर्तांस्त्रीन सङ्गवस्तावदेव तु \nमध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्ततः परम् ॥\nसायाह्नस्त्रिमुहूर्त्तः स्याच्छ्राद्धं तत्र न कारयेत् \nराक्षसी नाम सा वेला गर्हिता सर्वकर्मसु ॥\n८२-८३; पद्मपुराण, सृष्टि० ११\nमुहूर्तानां त्रयं पूर्वमह्नः प्रातरिति स्मृतम् \nजपध्यानादिभिस्तस्मिन् विप्रैः कार्यं शुभव्रतम् ॥\nसङ्गवाख्यं त्रिभांग तु मध्याह्नस्त्रिमुहूर्तकः \nलौकिकं सङ्गवेऽर्थ्यं च स्नानादि ह्यथ मध्यमे ॥\nचतुर्थमपराह्णं तु त्रिमुहूर्तं तु पित्र्यकम् \nसायाह्नस्त्रिमुहूर्तं च मध्यमं कविभिः स्मृतम् ॥\n( महाभारत, अनु० २३\nत्रिमुहूर्तस्तु प्रातः स्यात्तावानेव तु सङ्गवः \nमध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्तथैव च ॥\nसायं तु त्रिमुहूर्तः स्यात्पञ्चधा काल उच्यते \n( प्रजापतिस्मृति १५६-१५७ )\nअर्थ- दोन घटका अर्थात ४८ मिनीटांचा एक मुहूर्त होतो. १५ मुहूर्तांचा एक दिवस होतो तर १५ मुहूर्तांची एक रात्र होते. सूर्योदयापासून पुढे ३ मुहूर्तांचा ’प्रातःकाल’, नंतर ३ म��हूर्तांचा ’संगवकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’मध्यान्हकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’अपरान्हकाल’, आणि त्यानंतर ३ मुहूर्तांचा ’सायंकाल’ असतो.\nरात्रौ च वृक्षमूलानि दूरतः परिवर्जयेत् ॥\n'नक्तं सेवेत न द्रुमम्\n२९; अष्टांगहृदय, सूत्र० २\nअर्थ- रात्री झाडाखाली झोपू नये अथवा राहू नये.\nस्त्रानमूलाः क्रियाः सर्वाः सन्धोपासनमेव च \nस्त्रानाचारविहिनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ॥\n( वाधूलस्मृति ६९ )\nन हि स्नानं विना पुंसां प्राशस्त्यं कर्मसु स्मृतम् ॥\nआस्नातो नाचरेत्कर्म जपहोमादि किञ्चन ॥\nविना स्नानं तु यत्कर्म पुण्यकार्यमयं शुभम् \nक्रियते निष्कलं ब्रह्मस्तत्प्रगृह्णन्ति राक्षसाः ॥\n( स्कन्दपुराण, ब्रह्म० चातुर्मास्य० १\nअर्थ- स्नान(आंघोळ) न करता जे पुण्यकर्म केले जाते, ते निष्फळ होते. ते पुण्य राक्षस घेऊन जातात.\nस्त्रवन्ती चेत् प्रतिस्त्रोत प्रत्यर्क चान्यवारिषु \nमज्जेदोमित्युदाहृत्य न च विक्षोभयेज्जलम् ॥\n( महाभारत, आश्व० ९२ )\nअर्थ- जर नदीत स्नान करावयाचे असेल तर, नदी ज्या बाजूने वहात येते, त्या बाजूला तोंड करून स्नान करावे आणि दुसर्‍या जलाशयात, किंवा अन्य ठिकाणी, स्नान करताना सूर्याकडे तोंड करून स्नान करावे.\nखालील बातमी आहे दैनिक 'सकाळ' मधील, नीट वाचावी आणि विचार करावा.\nशहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद - डी. एस. कुलकर्णी\nपुणे, ता. १७ - \"\"शहरात नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूल हा सर्वांत मोठा विनोद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, त्यात थोड्या सुधारणा केल्या असत्या तर वाहतूक आणखी सुरळीत झाली असती, असे मत \"डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले.\nशहरात हा पूल बांधण्याचा विनोद वर्षभर चालला होता, सर्व पुणेकर हैराण झाले होते तेव्हा हे महाशय कोठे होते या साहेबांचा पुण्यात फार मोठा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना या पुलाचे बांधकाम चालले होते हे माहित होते तर त्यांनी त्याच वेळेस सुधारणा का सांगितल्या नाहित, नंतर जाहीरपणे बोलण्यात काही अर्थ आहे काय या साहेबांचा पुण्यात फार मोठा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना या पुलाचे बांधकाम चालले होते हे माहित होते तर त्यांनी त्याच वेळेस सुधारणा का सांगितल्या नाहित, नंतर जाहीरपणे बोलण्यात काही अर्थ आहे का��� माहित आहे कि आता काहीच होऊ शकत नाही मग बोलायला काय जाते माहित आहे कि आता काहीच होऊ शकत नाही मग बोलायला काय जाते जेव्हा वरील विधाने केली त्याच वेळेस त्यातील सुधारणा का सांगितल्या नाहीत. पुढे मागे भविष्यात त्याचा दुसर्‍या पुलांच्या बांधकामाच्या वेळेस उपयोग होईल ना जेव्हा वरील विधाने केली त्याच वेळेस त्यातील सुधारणा का सांगितल्या नाहीत. पुढे मागे भविष्यात त्याचा दुसर्‍या पुलांच्या बांधकामाच्या वेळेस उपयोग होईल ना कोणत्याही कामाला नंतर कशी नावे ठेवायची, त्याची कशी वरात काढायची हे भारतीयांना बरोबर माहित आहे. हि खोडी सामान्य पुणेकरांना नाही बरं का कोणत्याही कामाला नंतर कशी नावे ठेवायची, त्याची कशी वरात काढायची हे भारतीयांना बरोबर माहित आहे. हि खोडी सामान्य पुणेकरांना नाही बरं का हे काम अशी थोर मंडळीच करतात. पुण्याची वाहतूक सुरळीत व्हावी असे त्यांना वाटले असते तर त्यानी त्याच वेळेस वेळोवेळी जाहीर करायला पाहिजे होते, पुणेकरांनी नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला असता. जर त्याबद्दल त्यांना माहीत होते, आणि त्यांनी सांगितले नाही तर त्यांनी पुणेकरांचे फार मोठे नुकसान केले आहे. खरे तर हे नंतर जाहीर करून तेच फार मोठा विनोद करीत आहेत.कृपया त्यांनी, कुलकर्णी साहेबांनी, आठवा 30 सप्टेंबर 1993, किल्लारीचा महाभयंकर भूकंप. किती हानी झाली, किती लोकांना प्राण गमवावे लागले.खूप दुःखाचे प्रसंग आले लोकांवर. मग काही दिवसांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार मा. नलिनी केळकर(नक्की नाव माहित नाही, माहित असणार्‍यांनी दुरूस्ती करावी) यांनी जाहीर केले कि, भारताच्या कुंडलीनुसार हा भूकंप होणारच होता, मग काय लोक चिडले, त्यांनी त्यांना जाब विचारला, जर हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही एवढी हानी का टाळली नाही, याला तुम्हीच जबाबदार आहात. बस, मला वाटते नंतर त्यांचे नावच ऐकायला मिळाले नाही. घडलेल्या घटनांचे भविष्य सांगायला यांची काय जरूरी आहे. एखादी गोष्ट माहित असूनही लपवून ठेवली जाते, आणि त्यात जनतेचा संबंध असेल तर, अशा माहिती लपवून ठेवणार्‍याला योग्य शासन झालेच पाहिजे. खूप जाणकार भविष्य भास्कर, ज्योतिष भास्कर, शिरोमणी आहेत त्यांनी खालील घटनाचे भविष्य का सांगितले नाही हे काम अशी थोर मंडळीच करतात. पुण्याची वाहतूक सुरळीत व्हावी असे त्यांना वाटले असते तर त्यानी त्याच वेळेस वेळोवेळी जाहीर करायला पाहिजे होते, पुणेकरांनी नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला असता. जर त्याबद्दल त्यांना माहीत होते, आणि त्यांनी सांगितले नाही तर त्यांनी पुणेकरांचे फार मोठे नुकसान केले आहे. खरे तर हे नंतर जाहीर करून तेच फार मोठा विनोद करीत आहेत.कृपया त्यांनी, कुलकर्णी साहेबांनी, आठवा 30 सप्टेंबर 1993, किल्लारीचा महाभयंकर भूकंप. किती हानी झाली, किती लोकांना प्राण गमवावे लागले.खूप दुःखाचे प्रसंग आले लोकांवर. मग काही दिवसांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार मा. नलिनी केळकर(नक्की नाव माहित नाही, माहित असणार्‍यांनी दुरूस्ती करावी) यांनी जाहीर केले कि, भारताच्या कुंडलीनुसार हा भूकंप होणारच होता, मग काय लोक चिडले, त्यांनी त्यांना जाब विचारला, जर हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही एवढी हानी का टाळली नाही, याला तुम्हीच जबाबदार आहात. बस, मला वाटते नंतर त्यांचे नावच ऐकायला मिळाले नाही. घडलेल्या घटनांचे भविष्य सांगायला यांची काय जरूरी आहे. एखादी गोष्ट माहित असूनही लपवून ठेवली जाते, आणि त्यात जनतेचा संबंध असेल तर, अशा माहिती लपवून ठेवणार्‍याला योग्य शासन झालेच पाहिजे. खूप जाणकार भविष्य भास्कर, ज्योतिष भास्कर, शिरोमणी आहेत त्यांनी खालील घटनाचे भविष्य का सांगितले नाही कारगील युद्ध, भयंकर पूर, क्रिकेटचा वर्ल्ड कप, निवडणुकीतील अंदाज वगैरे. भविष्य सांगणारे आणि वेधशाळा यात काहीच फरक नाही. पाउस पडेपर्यंत वेधशाळा काहीच अंदाज करीत नाही, पण लगेच अंदाज केला जातो, पुढील दोन दिवसात आकाश ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. आणि पुढील दोनच काय तर आठवडाभर पाउस पडत नाही. आता आपणच तुलना करावी. त्यापेक्षा रस्यावरचा भविष्य सांगणारा पोपट बरा. सर्व जाणकार, भविष्य सांगणारे,ज्ञानी, अभियंते, थोर उद्योगपती, मंत्र, तंत्र शास्त्र पारंगत, सर्वांना विनंती, जे काही असेल ते आधीच सुचवा, नंतर नको.\n( कूर्मपुराण, उ० १६\n( पद्मपुराण, स्वर्ग० ५५\n( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६\n( विष्णुस्मृति ७० )\n( कूर्मपुराण, उ० १६८७; पद्मपुराण, स्वर्ग० ५५८७; पद्मपुराण, स्वर्ग० ५५\nअर्थ - घरात कुणीही नसतांना एकट्याने झोपू नये. मंदिर आणि स्मशानात झोपू नये.\nनान्धकारे च शयनं भोजनं नैव कारयेत् ॥\n( पद्मपुराण, सृष्टि० ५१\nअर्थ - अंधारात झोपू नये.\n२५; महाभारत, अनु० १०४\n( विष्णुस्मृति ७० )\n( पद्मपुराण, सृष्टि० ५१\n( महाभारत, शान्ति० १९३\n( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६\nअनार्द्रपादः शयने दीर्घां श्रियमवाप्नुयात् ॥\nअर्थ- ओल्या पायांनी झोपू नये. कोरड्या पायांनी झोपल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते.\nपश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युथोत्तरे ॥\n( भगवंतभास्कर, आचारमयूख )\nअर्थ- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास धन आणि आयुष्याचा नाश होतो. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास प्रबळ चिंता उत्पन्न होते. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास नुकसान आणि आयुष्य क्षीण होते.\nआपण जेव्हा ’आस्था’ किंवा ’संस्कार’ वाहिनी पाहतो, तर त्यावर कितीतरी बाबा, महाराज, गुरू, माता, मा, आई, सद्‌गुरू, पंडित,परमपूज्य, साध्वी अजून कितीतरी विशेषणे असतील, तर सर्वजण आपापल्या परीने प्रवचन, कीर्तन, उपदेश करीत असतात. याशिवाय दूरदर्शनवर न दिसणारे अजून कितीतरीजण असतील. एवढे झाले भारतीयांना उपदेश देणारे. त्यात परत वेगवेगळ्या भाषेत प्रवचन सांगणारे.\nभारतातील या सर्व महान अशा संत या मंडळींचा मला आदरच आहे, त्यांचा अपमान किंवा त्यांना बोल लावण्याचा माझा हेतू नाही. पण आता या सर्वांचे पूर्वायुष्य, चरित्र प्रसिद्ध करण्याची इच्छा आहे, त्यावरून सर्व लोकांना अधिक ज्ञान, प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महान कार्यापासून सामान्य जनता स्फूर्ती घेईल.\nया सर्व भारतातील महात्म्यांची एक Directory करण्याचा माझा प्रयत्न आहे, तेव्हा मला मदत करावी, म्हणजे सर्व सामान्य जनतेपर्यंत त्यांची ओळख होईल. हि माहिती संकलीत केल्यावर जागतिक स्तरावर पोहोचवता येईल. सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.\nमहात्म्याचे नाव, त्यांचे शिक्षण, त्यांच्या गुरूंचे नाव, त्यांचे मूळ गाव, विशेष असा विषय ज्यावर ते सहज प्रवचन करतात,\nविशेष ज्ञान, त्यांचा पूर्वीचा व्यवसाय (शक्य असल्यास, त्यांच्या परवानगीने), काही विशेष कार्य, असामान्यत्व, चमत्कार, भविष्यातील समाजकार्य, जर काही आश्रम मठ स्थापन केले असतील तर तेही द्यावेत. पण हि माहिती देताना आपला\nemail id, आपले नाव, त्रोटक माहिती देणे जरूरीचे आहे.\nमी सर्वांना आवाहन करतो कि, मला सूची तयार करावयाची असल्याने ज्या कोणाला, कोणा महाराज, मातांबद्धल माहिती असल्यास जरूर कळवावी. वरील मुद्यांव्यतीरिक्त अन्य विशेष माहिती असल्यास कळवावी.\nसर्वोऽयं ब्राह्मणो लोके वृत्तेन तु विधीयते \nवृत्ते स्थितस्तु शूद्रोऽपि ब्राह्मणत्वं नियच्छति ॥\n( महाभारत, अनु० १४३\nअर्थ- सदाचारी असल्यामुळेच ब्राह्मण समुदाय आपल्या ब्राम्हण पदावर स्थित आहे. सदाचारी शूद्रसुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त करू (या जन्मी) शकतो.\nआचारादन्नमक्षय्यमाचारो हन्ति पातकम् ॥\nआचारः परमो धर्मो नृणां कल्याणकारकः \nइह लोके सुखी भूत्वा परत्र लभते सुखम् ॥\nअर्थ- सदाचाराने दीर्घायुष्य, संतान प्राप्ती होते, अन्नाची उपलब्धता वाढते. सदाचार सर्व पापांचा नाश करतो. मानवजातीसाठी सदाचार कल्याणकारी धर्म मानला गेला आहे. सदाचारी मनुष्य इहलोकी सुख भोगून परलोकीही सुखी होतो.\nवृत्तं यत्‍नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च \nअक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥\n( महाभारत उद्योग० ३६\nअर्थ- प्रयत्नपूर्वक सदाचाराचे रक्षण केले पाहिजे. धन तर येत जात असते. धनाचा नाश झाल्यास मनुष्याचाही नाश होतो असे समजत नाहीत, परंतु जो सदाचाराने भ्रष्ट होतो त्याला नष्ट झाला असेच समजले पाहिजे.\nआचारप्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः \nआश्रमाचारयुक्तेन पूजितः सर्वदा हरिः ॥\n( नारदपुराण, पूव० ४\nअर्थ- सदाचारापासून धर्म प्रकट होतो, धर्मापासून भगवान विष्णू प्रकट होतात. अंततः जो आपल्या जीवन आश्रमात सदाचाराशी संलग्न आहे, त्याच्याकडून सदा सर्वदा श्रीहरी पूजीत आहेत.\nसदाचारवता पुंसा जितौ लोकावुभावर्पिं ॥\nसाधवः क्षीणदोषास्तु सच्छब्दः साधुवाचकः \nतेषामाचरणं यत्तु सदाचारस्स उच्यते ॥\nअर्थ- सदाचारी मनुष्य इहलोक परलोक दोन्ही जिंकून घेतो. संत या शब्दाचा अर्थ आहे साधू आणि साधू म्हणजे तो जो दोषरहित आहे.अशा साधूपुरूषाचे जे आचरण आहे, तेच सदाचरण होय.\nआचारहीनः पुरुषो लोके भवति निन्दितः \nपरत्र च सुखी न स्यात्तस्मादाचारवान् भवेत् ॥\n( शिवपुराण, वा० उ० १४\nअर्थ- आचारहिइन मनुष्याची या जगात निंदा होते तर तो स्वर्गात सुद्धा सुख प्राप्त करू शकत नाही. तरी सर्वांनी सदचरीत व्हावे.\nउद्या- अनमोल विचार - ४\nआचारः फलते धर्ममाचारः फलते धनम् \nआचाराच्छ्रियमाप्नोति आचारो हन्त्यलक्षणम् ॥\n( महाभारत, उद्योग० ११३\nअर्थ- सहाचारच धर्म सफल बनवतो, सदाचारापासून धनरूपी फळ मिळते, सदाचारापासून संपत्ती प्राप्त होते, तसेच सहाचार अशुभ लक्षण���ंचा नाश करते.\nकलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽर्थतः \nकुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः ॥\nकुलसंख्या च गच्छति कर्षन्ति च महद् यशः ॥\n( महाभारत, उद्योग० ३६\nअर्थ- ज्या कुळात धन, मनुष्य आणि गाई विपुल प्रमाणात असूनही, जे कुळ सदाचाराने हीन आहे, त्याची गणना उच्च कुळात होत नाही. परंतु जी कुळे धनवान नसूनही सदाचाराने संपन्न आहेत, त्यांची गणना मात्र उच्च कुळात होते आणि त्यांना महान यश प्राप्त होते.\nउद्या- अनमोल विचार - ३\nहिंदू धर्म सनातन धर्म आहे. हिंदू धर्मात वेद, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये वगैरे प्रचंड साहित्य आहे, यातून आपल्या पूर्वजांनी अनमोल शिकवण दिलेली आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने उपदेश केलेला आहे. आपण रोज त्याची माहिती करून घेऊ यात. आयुष्यात काय करावे, आणि काय टाळावे याची जाणीव होते. माणसाचे आचार विचार कसे असावेत याबद्दल ऋषी मुनींनी काय सांगितले आहे ते रोज याठिकाणी मनन करू यात.\nआचारहीनं न पुनन्ति वेदा\nनीडं शकुन्ता इव जातपक्षाः ॥\nअर्थ - आचारहीन मनुष्याने, 'शिक्षा, कल्प, निरुक्त, छन्द, व्याकरण आणि ज्योतिष’ या सहाही अंगांनी वेदांचे अध्ययन केले असता सुद्धा वेद त्याला पवित्र करण्यास असमर्थ आहेत. ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी घरटे सोडून देतात, त्याचप्रमाणे मृत्युसमयी वेद त्या मनुष्याचा त्याग करतात.\nअर्थ - मनुष्य सदाचाराने दीर्घायुष्य प्राप्त करतो, गुणवान संतान प्राप्त करतो, अक्षय धन संपत्ती प्राप्त करतो त्याचप्रमाणे सदाचाराने वाईट लक्षणांचा नाश होतो.\nउद्या - अनमोल विच्रार - २\nपुण्याच्या दैनिक सकाळ मधील या दोन बातम्या. विचार करायला लावणार्‍या. एक कायदा राबवणारे आणि दुसरे उद्या कायदा शिकून कायदा पाळणारे, भारताचे आधारस्तंभ. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवताना ज्यांनी प्राण दिले की ज्या गुरूजनांनी यांना शिक्षण दिले त्यांचे पुण्य कमी पडले, म्हणून आजहे वाचावे लागले. अरे, लिहा रे कुणीतरी यावर.\nदारूच्या नशेत पोलिस हवालदाराचा गोंधळ\nपुणे, ता. १२ - दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका पोलिस हवालदाराला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जंगली महाराज रस्त्यावरील मॉर्डन कॅफे हॉटेलजवळ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. .......\nदारू पिऊन ���ाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना अटक\nपुणे, ता. १२ - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना काल रात्री बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. रुक्‍मे यांनी या मद्यपींची, एक हजार रुपयांच्या रोख जातमुचलक्‍यावर आज सुटका केली. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश असून ढोले पाटील रस्त्यावरील पबमधून ते बाहेर पडले होते. ........\nया रस्त्यावर लश, टेन डाउनिंग स्ट्रीट (टीडीएस) हे पब; तसेच बार रेस्टॉरंट आहेत. रात्री उशिरा येथून बाहेर पडलेले मद्यपी तरुण-तरुणी घरी जायला निघाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरुद्ध मद्य पिऊन वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दुचाकी; तसेच चारचाकी चालकांचा समावेश आहे.\nउद्या शुक्रवार १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता माउलींची पालखी जेजुरी कडे मार्गस्थ होईल. सासवडमध्ये आपले बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेउन माउली विठ्ठल भेटीसाठी, वारकर्‍यांसोबत पंढरपूरला निघतात.\n पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पावले पंढरीकडे आपोआप चालतात.\nपांडुरंगाच्या सेवेनं, प्रेमानं देव प्रसन्न होतो. पण देवाजवळ मागणे काहीही नाही. वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. येथे देव-भक्ताचं नातं नाही, ते माता-मुलाचं नातं आहे. येथे बाळ आईची किती वाट पाहतं नाही. आईचे डोळे मात्र बाळासाठी आसुसलेले असतात.\n\"वाट पाहे उभा भेटीची आवडी\nजर देव पांडुरंगच आमची वाट पाहत असेल, तर आम्ही त्याच्यापाशी धावत का जायचे नाही ही तर सख्याचं दर्शन घेण्याची वारी असते. ’भेटीलागी जीव लागतसे आस’ अशी आस लागलेली असते, तेव्हाच जगाचा विसर पडून पावले आपोआप टाळ मृदुंगाच्या गजरात नाचू लागतात.\nपालखी जेजुरीला येणार, आणि वारकरी खंडोबारायाचे दर्शन घेणार, त्यात पांडुरंगाचे रूप पाहणार.\nजेजुरीबद्धल थोडेसे-जेजुरीला खंडोबाचे मंदीर आहे. मंदीर गडावर असून साधारण २०० पायर्‍या आहेत. मुख्यतः धनगर लोकांचे भक्तिस्थान आहे. शिवाजीमहाराज नेमाने दर्शनाला येत. खंडोबाला मल्हारी मार्तंड सुद्धा म्हणतात. गजर करताना ’येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणतात. येळकोट म्हणजे कानडीत, येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी, खंडोबाचे सात कोटी सैन्य होत���. खंडोबाला भंडारा खोबरे उधळले जाते.\nमाउलींची पालखी १४ जुलै,शनिवारचा मुक्काम-वाल्हे\nतुकाराम महाराजांची पालखी १४ जुलै, शनिवारचा मुक्कम-उंडवडी गवळ्याची\nआज दि. १० जुलै पुणे मुक्कामी वारकरी समाजाला जेवण असते. जेवण अत्यंत साधे, भाकरी, भाजी, फोडणीचा भात, एखादा गोड पदार्थ. पण त्यात आनंद भरलेला असतो. वारकरी जेव्हा जेऊन तृप्त होतो तेव्हा वाढणा‌र्‍याला जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येणार नाही. राती सर्व वारकरी कीर्तन करतात, हरिपाठ होतो, आणि दुस‍र्‍या दिवशी सकाळी लवकर उठून माऊलींना सोबत करायची आहे, संत संगत करायची आहे, या ओढीनेच केव्हा झोप लागते कळत नाही.\nदि. ११ जुलै रोजी बरोबर सकाळी ६ वाजता पालख्या आरती करून निघतील. तेव्हा सर्व दिंड्या आपापल्या जागेवरच येणार, नंबराला लागणार. दुपारी ११ वाजता दोन्ही पालख्या हडपसरला थांबणार. जेवण करणार आणि माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघणार. सासवडला जाताना रस्त्यात दिवे घाट येतो, पालखीच्या रथाला १२ बैल जुंपतात. घाट चढतानाचे दृश्य फारच अप्रतीम असते. प्र्त्येकाच्या खांद्यावर भगबी पताका. सबंध घाट असा भगवामय होऊन जातो. सासवडला माऊलींचे बंधू सोपानदेव महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन करून, एक दिवस मुक्काम करून मगच पालखी पंढरपूरला निघते.\nपंढरीच्या वारीचे हे वेळापत्रक आहे. यात कधीही बदल होत नाही. हे वेळापत्रक राबवण्यासाठी कोणत्याही यंत्रणेची गरज\nवरील वेळापत्रक दैनिक सकाळ मध्ये छापून आलेले आहे.\nदरवर्षी प्रमाणे, ज्येष्ठ महिना आला आणि वारीचे वेध लागले, वेध कसले पांडुरंग दर्शनाचे, संतांच्या सहवासाचे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतून वारकरी आळंदी, देहूला जमू लागले. आठशे वर्षांपूर्वी सुरु झालेला हा सोहोळा अखंड सुरू आहे. ज्ञानेश्वरांचे आई वडीलही नेमाने पंढपूरला जात. तुकोबारायांच्या घराण्यातही वारी होती.तुकोबारायांनी वारीला सामुदायिक रूप दिले.\nतुकोबांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा, त्यानंतर नारायणबाबा यांनी ही प्रथा पुढे सुरू ठेवली. नारायणबाबांनी तुकोबारायांच्या व ज्ञानोबांच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. \"ज्ञानोबा-तुकाराम' हा भजनघोषही त्यांनीच दिला. नारायणबाबा तुकाराम महाराजांच्या प���दुका सप्तमीला पालखीत ठेवीत आणि अष्टमीला आळंदीला जात. तेथे ज्ञानोबारायांच्या पादुका घेत आणि तेथूनच नवमीला वारीला निघत. १६८० ते १८३२ पर्यंत ही प्रथा कायम राहिली.\nहंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. शिंदे यांचे आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी १८३२ मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका म्हणे गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंतची वारी पायी करीत. माऊलींच्या पालखीचा श्रीमंती थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. लष्करी शिस्तीचा सोहळा हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र सुरू करतानाच, या सोहळ्याला शिस्तही लावली. हि शिस्त वारकर्‍यांनी कोणाच्याही नेतृताशिवाय पाळली.\nश्री संत ज्ञानेश्‍वर व श्री संत तुकाराम यांच्या पालख्या पुण्यात म्हसोबा नाक्‍यावर (नवमीला सायंकाळी) भेटतात. त्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेत विठोबाच्या देवळात, तर तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेत निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम करते. दशमीला विश्रांती घेऊन एकादशीला दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात.\nसंत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, लोणी, यवत, वरवंड, पाटस, बारामती, अकलूज या मार्गे पंढरपूरला जाते.तर माऊलींची पालखी सासवड, जेजुरी, वेल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस या मार्गे पंढरपूरला जाते.\nतारीख ९ जुलैला पालख्या पुण्यात मुक्कामी य्रेऊन ११ तारखेला पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. वारकरी आपली सर्व खरेदी पुण्यातच करतो. त्यात प्रामुख्याने पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टीकचे कापड खरेदी केले जाते. पुणेकरांचे अहोभाग्य, दोन्ही पालख्यांचे दर्शन होते. पुण्यात जागोजागी वारकरी भोजन दिले जाते. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाते.\nपालखी सोहळ्यात ज्ञानदेव महाराजांच्या पालखीपुढे 27 व मागे 105 दिंड्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे 18 व मागे 69 दिंड्या आहेत. काही वर्षे सातत्याने पालखीबरोबर चालल्याशिवाय पालखी सोहळा दिंडीला मान्यता देत नाही.\nपुण्याबद्दल थोडेसे - इ.स. ८ व्या शतकात पुणे 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात पुणे 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर \"पुण्यनगरी\"नावाने ओळखले जाउ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. आता हे शहर \"पुणे\" या अधिकृत नावाने ओळखले जाते.\nतारीख ९ जुलैचा कार्यक्रम\nपुण्यात आगमन आणि मुक्काम.\nज्ञानेश्वर माऊलींची पालखी-पालखी विठोबा मंदीर भवानी पेठ, पुणे.\nतुकाराम महाराजांची पालखी- श्री निवडुंगा विठोबा मंदीर नाना पेठ, पुणे.\n\"स्टार माझा\" ही नवीन मराठी बातम्यांची नवीन वाहिनी सुरु झाली आहे. आज चुकुन त्यांच्या संकेतस्थळावरुन नजर घालता आणि लक्षात आले की तेथे ती वाहिनी बघता येते. आणि तेही चक्क फुकट\nआणखी एक उदाहरण, ज्यामुळे आज अशा अनेक गोष्टी इतिहासात दडुन गेल्या आहेत. आपण जो पर्यंत या सर्वांचा विचार करत नाही तो पर्यंत हे सारे ठिक आहे. पण निसर्ग या सार्‍याचा हिशेब नक्की देणार हे आपल्याला माहीत आहे ना\n, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर\"मिठी'\nसुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा\nपुणे, ता. ३ - गेल्या काही वर्षांत पाषाण, बावधन, औंध परिसरातील अनिर्बंध बांधकामांनी रामनदीचा ४४ टक्के भाग \"गिळंकृत' केल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. .........\nपुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात \"जिओ-अप्रेझल ऑफ रूरल- अर्बन इंटरफेस अलॉंग नॉर्थ-वेस्ट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ः स्टडी बेस्ड्‌ ऑन जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावर संशोधन सुरू आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुरस्कृत केलेल्या या संशोधनात, शहरात नव्याने समाविष्ट गावांमधील भू-पर्यावरणीय बदलांची नोंद घेण्यात येत आहे. त्यात रामनदीच्या ५१ चौरस किलोमीटर खोऱ्यातील विशेषतः शहराच्या हद्दीतील ४४ टक्के भाग अतिक्रमणांनी व्यापला असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमूल घाबरते तेव्हा आईजवळ जाते, आई त्याला पदराखाली घेते, तेव्हा त्या बाळाला जगातील सर्वात सुरक्षित जागा वाटते.\nसाडी कितीही भारी असो, तिचा पदर पाहिला जातो, त्यावरून तिची किंमत ठरते. ऊन असो अगर पाऊस, पदर डोक्यावर घेतला कि, संरक्षण. तो पदर जो सात फेर्‍यांच्या वेळेस गाठ बांधला जातो, तो जन्मजन्मांतरीची गाठ बांधतो. जेव्हा प्रियकर समोर असतो, अबोला असतो, गालावर गुलाबी लाली असते तेव्हा तो पदर बोटावर गुंडाळला जातो आणि सर्व मनातले गुपीत उघड करतो. बंगालमध्ये हाच पदर तिजोरीच्या चाव्या सांभाळतो. जेव्हा स्व-संरक्षणाची वेळ येते तेव्हा हाच पदर खोचला जातो. पैसे म्हातारपणासाठी वाचवायचे असतील तर, पदराला दोन पैसे गाठ मारायला सांगीतले जातात. पैसे ठेवायला जागा नसेल तर पदराचा कोपरा कामाला येतो. अरेरे, लहान बाळाचे नाक कशाने पुसायचे, पदर काय कामाचा मग खांद्यावरचा पदर डोक्यावर गेला कि, देवाचा, थोरामोठ्यांचा आशिर्वाद मिळतो. द्रौपदीच्या पदराला दुःशासनाने हात घातला आणि श्रीकृष्णाने लाखो साड्या पुरवल्या, पदराची लाज सांभाळली.\nहाच पदर पडला तर, विश्वामित्र व्हायला वेळ लागत नाही.\nपदर पारदर्शक असला तरी सुरक्षीत वाटतो ना पण तोच पदर थोडासा जरी घसरला तर........\nकल्पनाच न केलेली बरी.\nभारतात दहावीचा निकाल 71 टक्के लागला, का नाही लागणार प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले त्यांचे काय त्या सर्वांवर अन्याय नाही काय\nज्या विद्यार्थ्यांना गणितात 5 मार्क मिळाले ते सुद्धा पास झाले ना. म्हणजे यावर्षी 30 मार्कांच्या खाली कोणीच नाही.\nकिती छान गोंधळ घातला आहे ना पुस्तकात चुका होतात, त्या नंतर कळतात, छापल्या जातात, ते पुस्तक तयार करणारे, छापण्या आधी बघत नाहीत, छापल्यावर कळते, आहेत कि नाही हुशार लोक\nसगळ्यात महत्वाचे, मी तर म्हणतो दहावीला कोणाला नापासच करू नये, म्हणजे कोणालाही वाईट वाटणार नाही. सगळे पास. 5-10 टक्के वाला आणि 98 टक्केवालाही पुढे कॉलेजला जाईल, जो जास्त टक्केवाला तो प्रवेश घेईल. सर्वांना पास करण्याचे फायदे-\nशाळांचा निकाल 100 टक्के\nपुन्हा ऑक्टोबर बॅच नको\nअकरावीला भरपूर विद्यार्थी असल्यामुळे शिक्षणसम्राटांना नवीन कॉलेजेस काढता येतील, त्यांचा धंदा वाढेल. कॉंपीटिशन वाढल्यामुळे भरपूर डोनेशन मिळतील.\nआता अभ्यासक्रम बदलण्याची काय आवश्यकता होती तोच अभ्यासक्रम चालला असता ना तोच अभ्यासक्रम चालला असता ना नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास क���ायचा ना नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना मग काय फरक पडतो मग काय फरक पडतो पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय थोडा विचार करा त्या चुकीच्या पुस्तकामुळे काय फरक पडला असता. उलट सरकारने जाहीर अरायला पाहिजे होते कि, या पुस्तकाच्या विषयात सर्वांना परिक्षेत कोणीही नापास होणार नाहीत. पुस्तके नवीन छापण्याचा खर्च वाचला असता. देशाचे नुकसान टळले असते. परीक्षेनंतर सगळे विसरायचेच असते.\nखरे तर कोणालाही कधीच नापास करू नये. अगदी पदवीधरापर्यंत. पुढे जाऊन सगळेजण आपापल्या कुवतीप्रमाणे जीननात पुढे जातील.\nयानंतर खेळ खंडोबा - 2 मध्ये.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्��ा परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nअनमोल विचार - ११\nअनमोल विचार - १०\nअनमोल विचार - ९\nअनमोल विचार - ८\nशहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद\nअनमोल विचार - ७\nअनमोल विचार - ६\nअनमोल विचार - ५\nआनमोल विचार - ४\nअनमोल विचार - ३\nअनमोल विच्रार - १\nयांच्या शिक्षणात काय कमी पडले\n, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर\"मिठी'\nभारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2011/11/", "date_download": "2020-09-30T09:12:53Z", "digest": "sha1:62QHKSK2R7ZZEU7CB2Z53NZWSWKXX32T", "length": 14838, "nlines": 126, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for November 2011", "raw_content": "\nमित्रांनो ही साईट पहा. एखाद्याने संस्कृत भाषेतील साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किती कष्ट करावेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्या सज्जन गृहस्थाचे नाव आहे,धवल पटेल. वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य दुसर्‍या साईट वरून कोड बदलून तयार करणे खरोखरच अवघड काम आहे, पण यांनी ते जिद्दीने केले, त्याबद्दल त्यांना सलाम.\nकृषीमंत्री शरद पवारांवर दुर्दैवी हल्ला झाला आणि काही म्हटले तरी हे दुर्दैवीच. म्हणजे लोकशाहीत हे दुर्दैवी्च. श्री. अण्णा हजारेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तर अण्णा पटकन म्हणाले, एकही मारा क्या हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवा���ी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात सगळं खोटं आहे. ढोंग आहे. यामुळे सर्व युवकांचा पाठिंबा अण्णा गमावतील हे नक्की.\nआता प्रश्न असा आहे, हाच हल्ला अण्णांवर झाला असता तर ते हेच म्हणाले असते काय ते हेच म्हणाले असते काय या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात\nभारतात हा प्रकार अजिबात खपवून घेऊ नये. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावतो आहे त्याचे काय\nआणखी किती दिवस महाराष्ट्रात भीक मागणार\nअलाहाबाद - \"गरिबांच्या घरचे खराब अन्न खाऊन पोट बिघडवून घेतले नाही तर त्यांचे प्रश्‍न समजणार कसे,'' असा सवाल कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (सोमवार) नेत्यांना केला. \"गरिबांची परिस्थिती समजलीच नाही, तर तुम्हाला संताप येणार कसा मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. \"\"आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. \"\"आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार'' असा खडा सवाल उत्तरेतील तरुणाईला करत राहुल यांनी\nविधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुलपूरमध्ये फोडला.\nसाहेब, बरे झाले हे तुम्हीच कबूल केलेत. तुम्ही त्या राज्याची एवढी प्रगती करा, भीक मागायला कोणी कुठे जायलाच नको. आणि आता एक करा त्यानिरूपमला सुद्धा बोलावून घ्या तिकडे तोही भीक मागतो आहे. तुम्हीही आता हे भीकेचे राजकारणा सोडा. एवढेचे सांगणॆ.\nमित्रांनो, संस्कृत विषयावरील एक उत्कृष्ट साईट. जरूर पाहण्यासारखी आहे. कोण किती कष्ट घेतात हे जाणून घ्यावे. जगात कोणीतरी काहीतरी सतत महान कार्य करत असतात, हे आपल्याला माहित नसते. पण हे जग चालत असते. इंटरनेट उघडल्याव्ररच कळते कोण किती कष्ट घेत असतात, मोबदल्याचा विचार न करता.\nभारतात बाबा, ताई, माई, अक्का, कालीबाबा, बंगाली बाबा खूप मोठा धंदा करतात. कारण त्यांच्या मागे धावणारे भारतात खूप आहेत. लोकांना जरा त्रास झाला तर आहेच सल्ला देणारे. गंडा, तावीज, यं���्र, लिंबू कचर्‍याच्या किमतीमध्ये घेऊन खूप भारी किंमतीला देतात. लोकांना हे कळत नाही की, जे हे सर्व सांगतात त्यांचे पूर्वायुष्य कोणी पाहिले आहे काय त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय पण लोकांना एवढे प्रश्न असतात त्यापुढे बाकी कोण विचार करतो. पोलीस, सरकारी कर्मचारी, शिक्षणसंबंधी लोक सुद्धा या मागे असतात.\nअसे प्रश्न ज्या ठिकाणी पाहिले जातात, त्याला देव्हारा म्हणतात. अशा ठिकाणी एक भगत बसतो, त्याच्या अंगात येते किंवा तो कवड्या टाकून प्रश्न विचारतो, मग काय पैशाची लूटच. अशा प्रकारचे देव्हारे एकट्या पुण्यात जवळ जवळ पाच हजार असावेत असा अंदाज आहे. आणि त्यात वर्षाला अंदाजे करोड रूपयाची उलाढाल होत असावी अंदाज आहे. त्यात सुद्धा ज्युनियर सिनीयर असतात. त्यांचा सुद्धा एक मोठा गुरू असतो. _______\nबाकी सविस्तर पुढे पाहू यात.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/842661", "date_download": "2020-09-30T10:38:06Z", "digest": "sha1:CW5YAFJPHQWVN2GK3GBWL3TY6C42J5VN", "length": 2187, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:०९, २ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: nso:Eritrea\n१७:२३, १ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: diq:Eritreya)\n११:०९, २ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJhsBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: nso:Eritrea)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/843552", "date_download": "2020-09-30T09:56:12Z", "digest": "sha1:LPD7Y3XVACQFVP2H42OWE7COVYUJMDX6", "length": 2195, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १७६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४८, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:1764\n१६:१९, २० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ne:सन् १७६४)\n१७:४८, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:1764)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/857412", "date_download": "2020-09-30T10:40:53Z", "digest": "sha1:DJO2TJ3Y2RMCINNXRMTABEWRPUJAVXPA", "length": 2261, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इटावा जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इटावा जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:२०, २ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०४:४९, १७ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nAlexbot (चर्चा | योगदान)\n२०:२०, २ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJhsBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/866322", "date_download": "2020-09-30T10:30:21Z", "digest": "sha1:MKFOLE5JLDKZ7TUMBZCNYINOHGU3WICI", "length": 2265, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:२०, १७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:30. januara\n१७:२६, १३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:30 қаңтар)\n२०:२०, १७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:30. januara)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/12/blog-post.html", "date_download": "2020-09-30T08:21:46Z", "digest": "sha1:OQGLWCJGDDAGWNJCJ6VGGXNJODPZW3BX", "length": 13862, "nlines": 157, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: ये जो मोहब्बत है ....", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\nये जो मोहब्बत है ....\nकाल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे रिवाईंड झाली. ते हॉस्टेल, तिथली संध्याकाळ, गणेश तलावावर पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब पाहत तिच्या आठवणीने झुरणारा मी वगैरे पुन्हा अनुभवू लागलो. पावसाळ्यात सुकलेल्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर जसे वाटते अगदी तसेच वाटत होते.\nआमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला गणेश तलाव होतं. तेथे संध्याकाळच्या वेळी तर अजिबात कोणी नसायचे. मी एकटाच रेडिओ घेऊन तेथे बसायचो, फार छान वाटायचे. ते तलाव म्हणजे 'पाय पटेल' च्या गोष्टीतल्या तरंगत्या बेटा पेक्षा सुंदर आणि 'मुकुंद जोशी' च्या त्या दगडा पेक्षा जिव्हाळ्याचे. तलावावर खूप वेग वेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे. मला आठवते एकदा तर मी सलीम अलींचे पुस्तक घेऊन तेथे बसलो होतो तेव्हा १५ वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्डस्, ३ प्रकारचे कावळे आणि अनेक पक्ष्यांच्या प्रजाती ओळखल्या होत्या. गर्द झाडीतला आणि वेगवेगळ्या पक्षांनी फुललेला तो तलाव म्हणजे माझा जिवलग मित्र. त्या तलावाने माझ्या त्यावेळच्या अनेक प्रेमगाथा, स्वप्न आणि विरह अनुभवलेली आहेत. माझी त्यावेळची अनेक प्रेमप्रकरणं भले तलावा पर्यंत पोहचली नाहीत तरी गणेश तलावाने ऐकलेली आहेत. तसे म्हणा माझे कुठलेच प्रेमप्रकरण तलावा पर्यंत पोहचले नाही, एकच जे अगदी तडीस गेले म्हणजे लग्न केले. त्याच लग्नाचा ४था वाढदिवस म्हणून हि वाईन उघडली होती.\nअचानक रेडिओ वर किशोरदा चे \"बूट पॉलिश करेगा ..... फिर भी तुमपे मारेगा\" हे गाणे ऐकले आणि थाऱ्यावर आलो. ते प्रेमळ गुलाबी हिरवे दिवस गेले हे आठवून फार वाईट वाटले. ते तिच्यावर मरणं, तिच्या साठी झुरत बसणं, तिला पटवणं, मनवणं, दोघांच्या घरचा विरोध मालवण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे अचानक गायब झालं. सत्या मध्ये मी धोपट मार्गावर येऊन संसाराचा गाडा खेचतो आहे हे आठवल्यावर फार विचलित झालो. उतार वयाला लागण्याचे हे वय नाही हे मला नक्की ठाऊक होतं.\nमी रेडिओ बंद केला आणि 'मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो...' हे गाणे लावले आणि डोळे बंद केले. लगेच माझ्या मनातल्या चित्रकाराने अनेक चित्र माझ्या डोळ्यांच्या पटलावर काढल्यावर मी फार खुश झालो आणि गाणे गुण गुणायला लागलो \"ये जो मोहब्बत है ....\"\nलेखक : Vishubhau वेळ: शनिवार, डिसेंबर ०१, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअनघा शनिवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी १०:४८:०० म.पू. IST\n\"माझे कुठलेच प्रेमप्रकरण तलावा पर्यंत पोहचले नाही,\" >>>\nबरं झालं.प्रेम प्रकरणाला पोहता येत होतं का तलावात बुडलं असतं ना नाहीतर ते \nVishubhau ��निवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी ११:३८:०० म.पू. IST\nहा हा हा .... आणि हो प्राधिकरण,निगडी,पुणे\nmau शनिवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी ११:३५:०० म.पू. IST\nVishubhau शनिवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी ११:३९:०० म.पू. IST\nमहेंद्र शनिवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी १:२९:०० म.उ. IST\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्पार्कल अरे बाबा सिंगापूरला आहेस ना अरे बाबा सिंगापूरला आहेस ना मग स्पार्कल वर वाढदिवस मग स्पार्कल वर वाढदिवस\nVishubhau शनिवार, १ डिसेंबर, २०१२ रोजी ३:२९:०० म.उ. IST\nहा हा हा.... आहो जी गिफ्ट मिळाली ती उघडली \nसौरभ मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२ रोजी १:३२:०० म.उ. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nये जो मोहब्बत है ....\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1265709", "date_download": "2020-09-30T10:36:34Z", "digest": "sha1:DDAOIGSUTQTZOVD3EUJUV4IMPLGD7PNX", "length": 4106, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पंडित रविशंकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पंडित रविशंकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०३, २६ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती\n७७ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n१२:५९, २४ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती (संपादन)\nसंतोष दहिव�� (चर्चा | योगदान)\n(संपादनासाठी शोध संहीता वापरली)\n२२:०३, २६ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nB omcar (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n| मृत्युस्थान = [[सॅन डियेगो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]\n| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]\n| कार्यक्षेत्र = हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत\n| संगीत प्रकार = सतारवादन\n[[चित्र:Dia5275 Ravi Shankar.jpg|thumb|१९८८ मधे एका कार्यक्रमातील भावमुद्रा]]\nपंडित '''रविशंकर''' (जन्म [[एप्रिल ७]], [[इ.स. १९२०]], मृत्यु- [[डिसेंबर ११]], [[इ.स. २०१२]]), हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे [[सतार|सतारवादनातील]] सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात. [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात भारतीय संगीतातील]] माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे {{Webarchiv | url=http://www.guinnessworldrecords.com/index/records.asp\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/579421", "date_download": "2020-09-30T10:22:45Z", "digest": "sha1:WM45XMDGAAJH43WSHR6JWWTUL74AA75C", "length": 2134, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४६, ११ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१३:१२, १ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:1705年)\n१७:४६, ११ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ckb:١٧٠٥)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/817714", "date_download": "2020-09-30T10:36:57Z", "digest": "sha1:OS7TQRFZKKUG2MALIPVK4NGZCORCNE3X", "length": 2186, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९७७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १९७७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:४६, २७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: diq:1977\n१८:२९, ३ सप्टेंबर २���११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:१९७७)\n१४:४६, २७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: diq:1977)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/847117", "date_download": "2020-09-30T09:43:27Z", "digest": "sha1:MGF74RFI4TQLW7N47GA2QVGDAIMBIE3P", "length": 2481, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:फ्रान्सचे प्रदेश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:फ्रान्सचे प्रदेश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:३२, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१०:२८, २६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१०:३२, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJhsBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-09-30T10:30:21Z", "digest": "sha1:AVIMKI5LDZK4Q5UPYDDBRIPRNLXJNKYO", "length": 6946, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओदेसा ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nओदेसा ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३३,३१० चौ. किमी (१२,८६० चौ. मैल)\nघनता ८०.७ /चौ. किमी (२०९ /चौ. मैल)\nओदेसा ओब्लास्त (युक्रेनियन: Одеська область) हे युक्रेन देशाचे सर्वात मोठे ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या पश्चिमेला मोल्दोव्हा देश तर दक्षिणेला रोमेनिया देश आणि काळा समुद्र आहेत.\nओदेसा शहर येथील प्रशासकीय केंद्र आहे.\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोपिल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१६ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/trikodep-forte-p37112835", "date_download": "2020-09-30T09:59:25Z", "digest": "sha1:MYGTXSHFTXB6AZMXYIUZ6KJXT25M5INO", "length": 20320, "nlines": 404, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Trikodep Forte in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Trikodep Forte upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 117 डॉक्टर ऑनलाइन हैं \nTrikodep Forte खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Trikodep Forte घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Trikodep Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Trikodep Forte मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Trikodep Forte तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Trikodep Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Trikodep Forte घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nTrikodep Forteचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTrikodep Forte मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nTrikodep Forteचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Trikodep Forte चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nTrikodep Forteचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Trikodep Forte चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nTrikodep Forte खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Trikodep Forte घेऊ नये -\nTrikodep Forte हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Trikodep Forte सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Trikodep Forte घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Trikodep Forte केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nTrikodep Forte चा मानसिक विकार असलेल्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nआहार आणि Trikodep Forte दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Trikodep Forte घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Trikodep Forte दरम्यान अभिक्रिया\nTrikodep Forte घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Trikodep Forte घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Trikodep Forte याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Trikodep Forte च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Trikodep Forte चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Trikodep Forte चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cognizance-story-irawati-barsode-marathi-article-3585", "date_download": "2020-09-30T09:22:57Z", "digest": "sha1:H6RXQQ6TCUTQ2TAEP44ZMYI7T3Y5UJWC", "length": 12623, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cognizance Story Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nएखादा जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार तुरुंगात मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तर आणि मग म्हणू लागला, की मी मेल्यामुळं माझी शिक्षा चार वर्षांपूर्वीच संपली आणि मग म्हणू लागला, की मी मेल्यामुळं माझी शिक्षा चार वर्षांपूर्वीच संपली आता मला सोडून द्या, अशी मागणी तो करू लागला तर आता मला सोडून द्या, अशी मागणी तो करू लागला तर ही काल्पनिक घटना नाही, हे खरंच घडलंय. अमेरिकेतल्या आयोवामध्ये. या मरून पुन्हा जिवंत झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे बेंजामिन श्रायबर. आत्ता बेंजामिन ६६ वर्षांचा आहे आणि गेल्या २० वर्षांहून अधिक काळ तो आयोवा स्टेट पेनिटेंशिअरी तुरुंगात आहे. खून केल्याप्रकरणी त्याला आयोवा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानं आत्तापर्यंत सुटकेसाठी अनेक अयशस्वी याचिका दाखल केल्या आहेत, ज्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. पण २०१८ मध्ये मात्र त्यानं वेगळीच शक्कल लढवली.\nबेंजामिननं दाखल केलेल्या याचिकेनुसार, मार्च २०१५ मध्ये त्याला सिझर्स म्हणजेच फेफरं आली आणि खूप ताप चढला. परिणामी, त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मूत्रपिंडामध्ये मोठाले मूतखडे झाले होते. त्यामुळं अंतर्गत मूत्रविसर्जन होऊ लागलं. या सगळ्यामुळं त्याला विषबाधा झाली आणि तो कोठडीत फेफरं येऊन पडला. मूतखड्यांमुळंच ही लक्षणं उद्‍भवली होती, असं वैद्यकीय अहवाल सांगतो. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी त्याला पुन्हा जिवंत केलं, असं त्याचं म्हणणं आहे.\n‘जन्मठेपेची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत(च) तुरुंगवास. मी मेल्यामुळं खरं तर ही जन्मठेपेची शिक्षा मी पूर्ण केली आहे. शिवाय चार वर्षं जास्त तुरुंगात राहिलो आहे. त्यामुळं मला आता सोडून द्या,’ अशी याचिका बेंजामिननं जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. जिल्हा न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर तो आयोवा न्यायालयामध्ये गेला. त्यानं याचिकेत पुढं असंही म्हटलं होतं, की मला पुनरुज्जीवित करू नये ही सूचना मी दिलेल�� असताना डॉक्टरांनी त्याचं पालन केलं नाही. त्यामुळं त्याच्या अधिकारांचं उल्लंघन झालं असल्याचं त्यानं म्हटलं होतं. डॉक्टरांनी बेंजामिनचं दुखणं कमी व्हावं यासाठी औषधं दिली होती, तीही त्याच्या भावाला विचारूनच. उपचारांदरम्यान त्याचं हृदय बंद पडलं होतं आणि डॉक्टरांनी ते सुरूही केलं, ही बाब खरीच.\nडॉक्टरांनी खरंच त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला जीवदान दिलं का, यावर कोर्टाकडून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि डॉक्टरांनीही यावर भाष्य केलेलं नाही. पण, माझ्या शिक्षेची मुदत संपल्यामुळं मला सोडून द्या, हा बेंजामिनचा युक्तिवाद कोर्टाला काही पटला नाही. न्यायाधीश अमँडा पॉटरफिल्ड यांनी म्हटलं आहे, ‘श्रायबर हा एकतर जिवंत आहे किंवा मेलेला आहे. तो जिवंत असेल, तर तुरुंगातच राहील आणि मेलेला असेल तर ही याचिकाच वादग्रस्त आहे.’\nबेंजामिननं याचिकेमध्ये जेरी रोझनबर्ग याचं उदाहरण दिलं होतं. रोझनबर्गवर १९६२ मध्ये दोन न्यूयॉर्क पोलिस अधिकाऱ्यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यानं १९८८ मध्ये शस्त्रक्रियेदरम्यान हृदय बंद पडल्यामुळं माझा मृत्यू झाला, त्यामुळं मला सोडून द्या अशी याचिका दाखल केली होती. अर्थातच कोर्टानं त्याचीही याचिका फेटाळली होती. कालांतरानं त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला, खराखुरा\nन्यायालयानं बेंजामिनला असं सहजासहजी सोडून द्यावं, असा त्याचा गुन्हा साधासुधा नाही. १९९६ मध्ये तो ४३ वर्षांचा\nअसताना त्यानं ३९ वर्षीय डॉन डेल टेरी या इसमाचा कुऱ्हाडीच्या लाकडी मुठीनं खून केला होता. विशेष म्हणजे टेरीच्या गर्लफ्रेंडच्या मदतीनंच त्यानं हा कट रचला होता. त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि १९९७ मध्ये त्याला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.\nबेंजामिन ही याचिका करू शकतो, म्हणजेच तो जिवंत आहे आणि तो जिवंत आहे म्हणजेच त्याला शिक्षाही भोगावीच लागेल, हे न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात आलं. त्यामुळं, बेंजामिन अर्थातच अजूनही तुरुंगात आहे. जोपर्यंत तो खराखुरा मरत नाही आणि डॉक्टर तसं जाहीर करत नाहीत, तोपर्यंत त्याचा मुक्काम तुरुंगातच असेल हे नक्की\nगुन्हेगार खून डॉक्टर न्यायाधीश न्यूयॉर्क पोलिस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का ��्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/about-2-mini-trailers-of-shahrukh-film-263131.html", "date_download": "2020-09-30T10:18:17Z", "digest": "sha1:2LUTQNC5F5GVWR3WDYKHIDWBGHQL4RHQ", "length": 18229, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा अनुष्का शाहरूखला चकित करते... | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने ���ेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nजेव्हा अनुष्का शाहरूखला चकित करते...\n 'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील या गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांना सुहाना खानचे चोख उत्तर, 'मी ब्राऊन आहे आणि त्यातच मला आनंद आहे'\nजेव्हा अनुष्का शाहरूखल�� चकित करते...\n'जब हॅरी मेट सेजल'ची दोन मिनी ट्रेलर्स त्यानं रविवारी आणि आज रिलीज केली.\n19 जून : आजकाल चित्रपट हिट व्हावा म्हणून निर्माते नवनवीन शकली लढवत असतात .आता इम्तियाझ अलीनंही अशीच एक शक्कल लढवलीय. 'जब हॅरी मेट सेजल'ची दोन मिनी ट्रेलर्स त्यानं रविवारी आणि आज रिलीज केली.\nहे मिनी ट्रेलर शाहरूख आणि अनुष्काच्या पात्रांचे वेगवेगळे पैलू उलगडत आहेत. पहिल्या ट्रेलरमध्ये शाहरूख आपण अत्यंत चीप आहोत, असं अनुष्काला सांगताना दिसतो. तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये याच गोष्टीची री आोढत अनुष्का त्याला उत्तर देताना दिसते.\nतसंच अनुष्का झकास गुजराथी हिंदीत बोलतेय.तिनं शाहरूखच्या 'चीप'पणावर रामबाण इलाज शोधलाय. या ट्रेलरवरून तरी हा चित्रपट एक रोमॅंटिक कॉमेडी वाटतोय.\nया चित्रपटात अनुष्का तिची हरवलेली रिंग शोधतेय.आणि ती शोधता शोधता तिला आयुष्य बदलणारं नवं प्रेम मिळतं असं कथानक आहे.या रिंगच्या शोधामुळेच सिनेमाचं नाव आधी 'द रिंग' ठेवायचं ठरलं होत.बहुतेक या चित्रपटाला 'जब वी मेट शी' जोडायची दिग्दर्शकाची इच्छा दिसते, म्हणून नाव बदललंय.\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादा���क न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/these-14-celebs-confirmed-bigg-boss-13-contestants-details-leak-salman-khan-mhmj-410520.html", "date_download": "2020-09-30T09:54:11Z", "digest": "sha1:TWEE6UQU7IUJDF6AYBFIEUKI7HHLPAJH", "length": 20848, "nlines": 200, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : EXCLUSIVE : Bigg Boss 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोणकोण होणार सहभागी these 14 celebs confirmed bigg boss 13 contestants details leak salman khan– News18 Lokmat", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nEXCLUSIVE : Bigg Boss 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोणकोण होणार सहभागी\nटीव्हीवरील सर्वाधिक वादातीत शो बिग बॉसचा 13 सीझन आजपासून सुरू होत आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक टीव्ही अँकर या शोमध्ये एंट्री घेणार आह��.\nटीव्हीवरील सर्वाधिक वादातीत शो बिग बॉसचा 13 सीझन आजपासून सुरू होत आहे. या शोच्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे. पाहूयात कोणते 13 स्पर्धक या शोमध्ये दिसणार आहेत.\nगृहस्थी आणि वारिस सारख्या मालिकांमध्ये दिसलेली टीव्ही अभिनेत्री आरती सिंह बिग बॉसच्या 13 सीझनमध्ये सहभागी होणार आहे. आरती सिंह प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहिण आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे.\nअबू मलिक हे प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर अनु मलिक यांचे भाऊ आहेत. ते जवळपास अनु मलिक यांच्यासारखेच दिसतात. ते सलमानच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. याशिवाय ते म्युझिक कंपोझर आणि ऑर्गनायझर सुद्धा आहेत.\nस्टर प्लसवरील लोकप्रिय मालिका 'साथ निभाना साथिया'मधील गोपी बहू म्हणजे अभिनेत्री देवोलिना भट्टचार्य ही सुद्धा 13 व्या सीझनमध्ये दिसणार आहे.\nटीव्ही मालिका 'गुडन तुमसे ना हो पाएगा' क्वीट करणारी अभिनेत्री दिलजीत कौर या सीझनमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती शालीन भानोतसोबत या शोमध्ये एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.\nरिअलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता पारस छाबडा त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला आहे. पारस सारा अली खानसोबत बराच काळ रिलेशनमध्ये होता. तो रिअलिटी शो स्प्लिट्सव्हिला 5 चा विनर आहे.\n'उतरन' या टीव्ही मालिकेतू प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रश्मी देसाईस बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये दिसणार आहे. भोजपूरी सिनेमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मीचं खरं नाव दिव्या देसाई आहे.\nबिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक टीव्ही अँकर या शोमध्ये एंट्री घेणार आहे. शेफली बग्गा इंडिया टुडे ग्रुपच्या 'तेज' चॅनेलवर न्यूज अँकर आहे.\nमॉडेल इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा असीम रियाज बिग बॉस 13 मध्ये सहभागी होत आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा या शोच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर स्क्रीनवर दिसणार आहे. फेस सर्जरीमुळे अचानक चर्चेत आलेल्या कोएनासाठी हा शो कमबॅकच्या दृष्टीकोनातून चांगली संधी ठरु शकते.\n'नागिन' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या टीव्हीशोमध्ये दिसलेली अभिनेत्री माहिरा शर्मा सुद्धा बिग बॉस 13 मध्ये सहभागी होणार आहे. ती एक टिक टॉक स्टारच नाही तर एक चांगली अभिनेत्री सुद्धा आहे.\nअभिनयापेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यावेळी बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थनं 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया'मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.\nलोकप्रिय पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाझ कौर गिल सुद्धा बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/promotion-of-cow-urine-in-the-form-of-health-drink-will-be-given-in-up/articleshow/62801528.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-30T09:38:44Z", "digest": "sha1:WUTYXZYKZQSRDKYCZVM6XLD4YSMFKWZG", "length": 12317, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्तर प्रदेशात गोमूत्रापासून '��रोग्यवर्धक पेय'\nउत्तर प्रदेशातील सोळाहून अधिक जिल्ह्यात आता गोमूत्र 'आरोग्यवर्धक पेय' म्हणून विकलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आयुर्वेदिक अर्कशाळेने गोमूत्र साठवून त्यावर प्रक्रिया करून त्या बाटल्या विकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता यूपीतील सरकारी केंद्रांवर हे औषधी गोमूत्र विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.\nउत्तर प्रदेशातील सोळाहून अधिक जिल्ह्यात आता गोमूत्र 'आरोग्यवर्धक पेय' म्हणून विकलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आयुर्वेदिक अर्कशाळेने गोमूत्र साठवून त्यावर प्रक्रिया करून त्या बाटल्या विकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता यूपीतील सरकारी केंद्रांवर हे औषधी गोमूत्र विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.\nया नव्या कल्पनेबाबत सांगताना पीलभीतमधील सरकारी आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर प्रकाशचंद्र सक्सेना म्हणाले की,' गोमूत्राला केवळ औषध नाही, तर आरोग्यवर्धक पेयाच्या स्वरूपात लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. १० ते २० मिली गोमूत्राचे सेवन केले तरी सर्दी, खोकल्यासारखे आजार दूर होतात. गोमूत्राचे रोज सेवन केले तर रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे हे बहुगुणी गोमूत्र सामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत,' असं त्यांनी स्पष्ट केलंय.\n'या उपक्रमासाठी फार मोठ्या प्रमाणावर गोमूत्र जमवावे लागणार असल्याने सरकार काही सेवाभावी संस्थांची मदत घेणार आहे. गोशाळांना भेटी देऊन त्यांच्याशीदेखील चर्चा करणार आहे,' असंही त्यांनी सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nनायजेरियातून अपहृत जहाजाची सुटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात व���मानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/eng-vs-wi-cricket-comeback-sachin-tendulkar-brian-lara-discuss-cricket-after-corona-over-video-call-vjb-91-2209746/", "date_download": "2020-09-30T10:09:49Z", "digest": "sha1:5UAQ4JJJFN6RK6YEXWOY4JYSNK3L2Z4N", "length": 13359, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "eng vs wi cricket comeback sachin tendulkar brian lara discuss cricket after corona over video call | क्रिकेटचे ‘कमबॅक’ : सचिन तेंडुलकर-ब्रायन लाराच्या व्हिडीओ कॉलवरून गप्पा | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nक्रिकेटचे ‘कमबॅक’ : सचिन तेंडुलकर-ब्रायन लाराच्या व्हिडीओ कॉलवरून गप्पा\nक्रिकेटचे ‘कमबॅक’ : सचिन तेंडुलकर-ब्रायन लाराच्या व्हिडीओ कॉलवरून गप्पा\nकरोनानंतर आजपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका\nकरोनाच्या दणक्याने क्रीडा विश्व गेले तीन-चार महिने ठप्प होतं. काही दिवसांपूर्वी बंडसलिगा, ला लिगा या फुटबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्या पाठोपाठ अनेक क्रीडा स्पर्धा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेदेखील मैदानावर पुनरागमन होत आहे. इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरोधात आजपासून कसोटी मालिका रंगणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेत ICC ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यातील महत्त्वाचे खेळाडू कोणते काय गोष्टींकडे विशेष लक्ष असावं काय गोष्टींकडे विशेष लक्ष असावं अशा विविध विषयांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महान फलंदाज ब्रायन लारा या दोघांनी व्हिडीओ कॉलवरून चर्चा केली. लाराने त्याच्या व्हिडीओ शेअर केला आहे.\nपाहा तो व्हिडीओ –\nकरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ स्थगित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुधवारपासून सुरू होत आहे. जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे. बेन स्टोक्स आणि जेसन होल्डर हे अनुक्रमे इंग्लंड आणि विंडीजचे कर्णधार करोनाचे आव्हान पेलत संघाला सज्ज करीत आहेत. बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होणाऱ्या या सामन्याचा आनंद क्रिकेटरसिकांना मात्र टेलिव्हिजनवरच लुटता येणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) करोना कालखंडासाठीचे विशेष नियम राबवणार आहेत. गोलंदाजांना चेंडूला लाळेचा वापर करता येणार नाही.\nइंग्लंडचा संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), झॅक क्रॉली, जोए डेनली, ऑली पोप, डॉम सिबले, ख्रिस वोक्स, मार्क वूड\nवेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अ���्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनॉन गॅब्रियल\nकसोटी मालिकेचं वेळापत्रक –\n८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (Ageas Bowl)\n१६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (Old Trafford)\n२४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (Old Trafford)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 ४८ वर्षीय प्रवीण तांबेच्या नावावर लागणार ‘हा’ विक्रम\n2 टीम इंडिया बाद फेरीतच का अयशस्वी नासिर हुसेनने सांगितलं कारण\n3 अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/how-remove-dark-skin-patches-using-home-remedies/", "date_download": "2020-09-30T10:07:35Z", "digest": "sha1:2EGWW3E535CBU6223B7UYMEKXAIT7FGJ", "length": 18267, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "प्रायव्हेट पार्ट्सला काळेपणा आलाय ? करा 'हे' 4 सोपे घरगुती उपाय | how remove dark skin patches using home remedies | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n शहरात आता दिवसभर फिरा फक्त 40 रूपयात\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nप्रायव्हेट पार्ट्सला काळेपणा आलाय करा ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nप्रायव्हेट पार्ट्सला काळेपणा आलाय करा ‘हे’ 4 सोपे घर��ुती उपाय\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : पुरुष असो किंवा महिला अनेकदा त्यांना प्रायव्हेट पार्ट काळे पडण्याची समस्या उद्भवते. विशेष करून काख, मांड्या आणि व्हजायना असे शरीरातील काही नाजूक भाग जास्त काळे वाटतात. याचीही अनेक कारणं आहेत. उष्णता, बदलते वातावरण आणि सतत येणारा घाम यामुळं शरीराची त्वचा काळी पडते. काहींना इंफेक्शन झाल्यानंतर त्वचेला येणाऱ्या खाजेमुळंही त्वचा काळी पडण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हालादेखील ही समस्या आली असेल तर यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.\nखास बात अशी की, हे उपाय करणं खूप सोपं देखील आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. कोणतेही केमिकल न वापरता तुम्ही काळेपासासून सुटका मिळवाल. आम्ही जे उपाय सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला जास्त वेळही खर्च करावा लागणार नाही. फक्त तुम्ही याच्या वापरात सातत्य ठेवायला हवं. तरच तुम्हाला फरक दिसणार आहे.\n1) लिंबू – अनेकदा महिलाचे प्रायव्हेट पार्ट्स त्यांच्या इतर अवयवांपेक्षा जास्त काळे दिसू लागतात. अनेक महिला या समस्येनं त्रस्त असतात. यासाठी अर्ध लिंबू कापून घ्या. लिंबू पिळून त्यातील रस काढून टाका. आता लिंबाची उरलेली साल घ्या. ही साल मधात बुडवून काळ्या भागावर मसाज करा. सलग 2 आठवडे हा प्रयोग केल्यास त्वचेचा काळेपणा दूर होता.\n2) चंदन पावडर – चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण एकत्र करून काळ्या झालेल्या भागावर लावा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्यानं धुवून स्वच्छ करा. यामुळं त्वचेचा काळेपणा निघून जाईल.\n3) कोरफड – कोरफडीत अनेक औषधी गुणधर्म असतात. काळ्या पडलेल्या त्वचेवर जर कोरफडीचा रस लावला तर नक्कीच फायदा मिळेल.\n4) हळद – हळद आणि दूध गरजेनुसार घेऊन एकत्र करा. आता हे मिश्रण काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. सलग 2 आठवडे जर हा प्रयोग केला तर तुम्हाला फरक दिसून येईल.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nपोलीसनाम�� न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमाजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज, म्हणाले – ‘मला दानवेंचा जावई म्हणू नका’\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘कोमात’ \nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nचिमुटभर ‘हिंग’ देईल पोटदुखीपासून कानदुखीपर्यंत ‘आराम’, जाणून…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे फायदे \nHealth Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे,…\n‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा…\nजीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर, जाणून घ्या फायदे\nमधुमेहींसाठी अमृतासमान आहे जांभूळ \nरणगाडाविरोधी क्षेपणास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाची नगरमध्ये…\nचीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच ‘कोरोना’चा…\nविहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ \nIndia-China Standoff : भारतीय सैनिकांना घाबरले चिनी सैनिक,…\nभाजपनं पुन्हा डावलले, आता काय करणार खडसे \nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू,…\nIPL : पृथ्वी शॉ वाढवत होता CSK च्या अडचणी, MS धोनीनं दाखवले…\nCM योगी यांचा मोठा निर्णय छेडछाड आणि बलात्कार करणार्‍यांचे…\nफक्त 7 दिवस करा ‘सुंठीच्या दूधा’चं सेवन \nउन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या\n‘टेलबोन’च्या वेदनेची ‘ही’ आहेत…\n काय असतात याची ‘लक्षणं’…\n‘फूड पॉयझनिंग’चा त्रास टाळण्यासाठी करा…\n तुमच्या दाढीमुळे स्त्रियांना होतात…\nआता ‘डिओ’ला विसरा; ‘हा’ रस दूर करेल…\n सहज वापरली जाणारी ‘अँटिबायोटिक्स’ हार्ट…\nगरजू रुग्णांना माफक खर्चात जेनेरिक औषधे मिळणार : डॉ. अजय…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nUddhav Thackeray : ‘कोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nPurandar : पुरंदर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\n���ेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत…\nHow To Clean Masks : तंदुरूस्त रहायचं असेल तर…\n शहरात आता दिवसभर फिरा फक्त 40 रूपयात\nचिमुटभर ‘हिंग’ देईल पोटदुखीपासून कानदुखीपर्यंत…\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून…\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो \nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने दिला इशारा\n‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेची जनचळवळ,…\nअडुळसा आरोग्यासाठी बहुगुणी, ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठेवतील…\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला ‘हा’…\n E-Commerce कंपन्या फेस्टीव्हल सीजनमध्ये देणार 3 लाख नोकऱ्या\nITR Filing : स्वतःच माहिती करून घ्या किती द्यावा लागणार ‘टॅक्स’, जाणून घ्या कसा कराल हिशोब\nIPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला – ‘मला माफ करा मित्रांनो’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/never-give-up-great-things-take-time-be-patient-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:20:08Z", "digest": "sha1:N3YNFS47FE3FBXV54DXGPI3VHVMALDCS", "length": 11185, "nlines": 76, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "कधीही हार मानू नका. महान गोष्टी वेळ लागतात. धैर्य ठेवा. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nकधीही हार मानू नका. महान गोष्टी वेळ लागतात. धैर्य ठेवा. - अनामिक\nआयुष्यात तुम्हाला कदाचित वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो जेव्हा आपणास सोडून द्यावेसे वाटेल. एक परिपक्व आणि शहाणा माणूस असे कधीच करणार नाही लक्षात ठेवा की पहिल्या प्रयत्नानंतर काहीही यशात रूपांतरित होत नाही.\nआज आपण आपल्या आजूबाजूस पहात असलेल्या सर्व यशस्वी व्यक्तिमत्त्वे याशिवाय अन्य कोणी नाही ज्यांनी कधीही अयशस्वीपणा स्वीकारला नाही. ते कदाचित त्यांच्या आयुष्यात एक दशलक्ष वेळा अयशस्वी ठरले, परंतु त्यांनी हे एकाच वेळीसुद्धा स्वीकारले नाही. ते नेहमीच पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले.\nआयुष्य म्हणजे गुलाबांचा पलंग नाही आणि या पाण्यात जाणा path्या मार्गामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात परंतु त्या मार्गाने आलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता जे लोक त्याच मार्गाने चालत राहतात ते यशस्वी.\nआपण आपल्या जीवनात यश मिळवू शकाल की नाही हे निर्धारासाठी दृढता एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. असे काही वेळा येईल जेव्हा आपण हार मानू शकाल पण आपण सोडता त्या क्षणाने आपण आपले अपयश स्वीकारता आणि पुन्हा उभे राहण्यास नकार देता.\nआपण आपला पराभव स्वीकारल्यास, तिथेच आणि नंतर खेळ संपेल. जर तुम्हाला खरोखरच यश संपादन करायचं असेल तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बर्‍याचदा पराभव पत्करावा लागला तरीही हार मानण्यास नकार शिकला पाहिजे.\nलक्षात ठेवा की यश फक्त त्यांना मिळते ज्यांनी कधीही हार मानली नाही. हार मानणारेच आयुष्यभर निमित्त देत असतात. आपण जगासाठी स्वत: ला खरोखर एक उदाहरण म्हणून सेट करू इच्छित असल्यास, आपले अपयश स्वीकारण्याऐवजी कार्य करण्यास शिका.\nधीर धरा आणि स्वतःला वेळ द्या. गोष्टी रात्रभर घडत नाहीत. आपण स्वत: ला रात्रभर यशाच्या शिखरावर उभे असलेले पाहू शकत नाही. आपण त्या शिखरावर जाईपर्यंत पुढे जाण्यासाठी आपल्याला स्वत: ला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.\nतशाच प्रकारे गोष्टी घडण्यासही वेळ लागतो. बर्‍याच वेळा, लोक केवळ अयशस्वी होण्याकडे झुकत असतात कारण मध्यभागी त्यांनी आपला संयम गमावला. आपणास खरोखर यश संपादन करायचे असल्यास, परिस्थिती आल्या तसेच स्वीकारण्याचे महत्त्व आपण समजून घेणे आवश्यक आहे तुमचा विश्वास अबाधित ठेवा. आशा बाळगा आणि आपण कधीही हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकता\nद्वारे जगणे उत्तम उद्धरण\nकधीही प्रेरणा सोडू नका\nकधीही प्रेरणा कोट देऊ नका\nकधीही भाव देऊ नका\nकोट्स कधीही थांबवू नका\nकोट्स वापरण्याचा प्रयत्न कधीही थांबवू नका\nआपण ज्या क्षणी या क्षणी असाल तेथे आहात. प्रत्येक अनुभव हा देवाच्या दैवी योजनेचा एक भाग आहे. - अनामिक\nआपण सर्व सर्वशक्तिमान मुले आहोत. या जगातील प्रत्येक गोष्ट बदलण्याची शक्ती सर्वशक्तिमान देवाकडे आहे.…\nआपण मौल्यवान आणि अपरिवर्तनीय आहात. आपल्याला कधीही अन्यथा सांगितले असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. - अनामिक\nआपण मौल्यवान आणि अपरिवर्तनीय आहात. आपल्याला ���धीही अन्यथा सांगितले असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. - अज्ञात संबंधित…\nनवीन सुरूवातीसाठी आता सर्वोत्कृष्ट वेळ आहे. - अनामिक\nनवीन सुरूवातीसाठी आता सर्वोत्कृष्ट वेळ आहे. - अनामित संबंधित कोट्स:\nआपल्या आयुष्यातल्या लोकांना क्षमा करा, ज्यांना त्यांच्या कृतीबद्दल वाईट नाही. रागाला धरुन फक्त आपल्याला दुखवते, त्यांना नव्हे. - अनामिक\nया जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती सर्वात मजबूत किंवा वेगवान नाही. सर्वात कार्यक्षम व्यक्ती ...\nआपल्यावर प्रेम करणारी आणि तुमची काळजी घेणा person्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करु नका. - अनामिक\nआजच्या जगात मानव माणुसकीच्या लाभापेक्षा भौतिकवादी मूल्यांना महत्त्व देण्यास प्राधान्य देतात. एक चांगला मित्र किंवा…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2011/03/", "date_download": "2020-09-30T08:04:10Z", "digest": "sha1:337BK5GG4CPKTZORYTKKFJAVTLTNAXOV", "length": 18121, "nlines": 98, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: मार्च 2011", "raw_content": "हे ते आणि सगळे\nबुधवार, ३० मार्च, २०११\nमोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात\n'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर\nमग मोरांच्या झुंडी कशा आल्या,\nआणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:\nयाच वर्णन तुम्ही केलंत.\n'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.\nहे कितीतरी दिवस चाललं\nपण तो उद्या कधीच नाही उजाडला...\nआणि आता तुम्हीच नाही राहिलात\nमोर पाहायला घेऊन जायला.\nत्यावेळी जर मी आले असते तर\nतुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर\nत्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख\nमाझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले\nआता ते मोर मला पाहायचेच होते,\nतो रस्ता मला तुडवायचाच होता.\nज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले\nत्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.\nकुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.\nसगळा ओढा पालथा घातला.\nतुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.\nमग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला\nशरीरातला कण न कण गात होता.\nवरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.\nसारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत हो��ा.\nआणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.\nमोर न पाहता जायचं जीवावर आलं.\nपण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत\nहे नुकतंच कुठं शिकलो होतो.\nरडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.\nआणि त्याच वेळी आमच्या समोरून\nडौलात एक मोर आणि मोरणी येत होती.\nपप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती\nपुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,\nत्या मोरांना बघायला जायचं,\nकधीच चुकवणार नाही मी आता.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ४:३७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १० मार्च, २०११\nगेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते\nअकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी ��ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे कविता वाचून पोट भरणार्या कविता वाचून पोट भरणार्या मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते\nतर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का\nतरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक\nसमाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्��ारे सिद्ध झाले.\nवाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ५:३७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/z/zig-ziglar/", "date_download": "2020-09-30T10:27:43Z", "digest": "sha1:HWYNYLY5LI4FMENRAKANHZOTJM7OGS5W", "length": 15248, "nlines": 86, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "10 साठी शीर्ष 2020 झिग झिगारर कोट्स - कोडिया पेडिया", "raw_content": "\n15 कोट्स आणि म्हणी\nझिग झिगारर एक लेखक, प्रेरक वक्ते तसेच एक विक्रेता आहे. बरं, तो त्यांच्या प्रेरक भाषणांसाठी प्रसिद्ध आहे, जे लोकांना त्यांच्या कठीण काळातून जाण्यात मदत करतात. तसेच, आपल्या भाषणांच्या सामर्थ्याने तो बर्‍याच लोकांना त्यांच्या जीवनात कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो.\nयाशिवाय, आपल्या भाषणांमध्ये ख्रिस्ती धर्माच्या सकारात्मकतेत समाकलित झालेल्या अशा लोकांपैकी तो एक आहे. असं असलं तरी लिहिण्यासाठीही तो जबाबदार आहे प्रेरणादायक कोट, जे लोकांना त्यांच्या आयुष्यासह पुढे जाण्यास मदत करते.\nशिवाय, ते अमेरिकेतील रिपब्लिकन लोकांची सेवा करणारे प्रख्यात राजकीय व्यक्तिमत्त्व देखील होते. तो आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही बरेच दुर्दैवी आहोत. परंतु त्याच्या शिकवणी आजही बरीच प्रेरणादायक आहेत.\nसर्वात प्रसिद्ध एक झिग झिग्लर उद्धरण आपल्याला हे माहित असले पाहिजे की, \"जर तुम्ही पराभवापासून शिकलात तर आपण खरोखरच हरला नाही.\" बरं, हा एक अगदी सोपा आणि परिणामकारक कोट आहे जो आपण भेटू शकाल. हा कोट सूचित करीत आहे की आपण आपल्या चुका यशस्वी करण्याचे साधन करा.\nअसो, जर तुम्ही तुमच्या पराभवातून शिकलात तर तुम्ही तुमचा पूर्ण पराभव मानू शकत नाही. हे आपल्याला उपयुक्त अंतर्दृष्टी प्रदान करेल जे आपण भविष्यात चुका टाळण्यासाठी अनुसरण करू शकता.\nआणखी झिग झिगारर कोट ते तुम्हाला प्रेरित करेल, “यश हे एक गंतव्यस्थान नाही; हा एक प्रवास आहे. ” आपण आपल्या प्र��ासातून आपल्या जीवनातील सर्व उपयुक्त गोष्टी शिकू शकाल म्हणून आपल्या गंतव्यस्थानापर्यंतचा प्रवास हा गंतव्य स्थानापेक्षा महत्त्वाचा आहे हे या कोटात स्पष्ट केले आहे.\nतर, आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या प्रेमात पडणे. किंवा अन्यथा, आपण आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यास आपण जीवनाचे सार गमवाल. एकदा आपण आपले ध्येय गाठल्यानंतर आपल्याकडे करण्यासारख्या इतर कोणत्याही गोष्टी असणार नाहीत. परंतु, जर आपण प्रक्रियेच्या प्रेमात असाल तर आपल्याला पुन्हा प्रारंभ करण्याची प्रेरणा मिळेल.\nझिग झिगारर मध्ये इतर कोट भरपूर लिहिले आहेत, जे आपण तपासू शकता. त्या माध्यमातून जात कोट्स आपल्याला जीवनात सक्रिय राहण्यास मदत करतात.\nजर आपण पराभवापासून शिकलात तर आपण खरोखरच हरला नाही. - झिग झिग्लर\nआयुष्य आपल्यावर निरनिराळे अनुभव फेकत असते. आम्हाला सर्व घटना घडण्याचे कारण नेहमीच समजत नाही. परंतु…\nयश हे एक गंतव्यस्थान नाही, तर एक प्रवास आहे. - झिग झिग्लर\nआयुष्य मनोरंजक बनते कारण आपल्या सर्वांना वेगवेगळी स्वप्ने आणि आवडीनिवडी असतात. हे आम्हाला प्रेरित करते ...\nसकारात्मक विचारसरणीमुळे आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सर्व काही चांगले करू शकता. - झिग झिग्लर\nसकारात्मक विचारसरणीमुळे आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सर्व काही चांगले करू शकता. - झिग झिग्लर\nकाय चूक होऊ शकते याची भीती बाळगणे थांबवा आणि जे योग्य होईल त्याबद्दल सकारात्मक रहाण्यास सुरुवात करा. - झिग झिग्लर\nजीवनात चढउतारांचा वाटा असतो आणि ते सत्य सर्व मानवांना लागू होते. अशा प्रकारे,…\nआपल्याला प्रारंभ करण्यासाठी उत्कृष्ट बनण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला उत्कृष्ट होणे आवश्यक आहे. - झिग झिग्लर\nकोणीही (आपल्यासह) नेहमीच सरासरी असण्याचे आणि महान नसण्याचे स्वप्न पाहत असते. आपण सहजपणे घालू शकता…\nजर आपण ते स्वप्न पाहू शकता तर आपण ते प्राप्त करू शकता. - झिग झिग्लर\nआपली स्वप्ने आणि आकांक्षा आपल्याला आयुष्यात जात राहतात. हे आमचा पाठपुरावा आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते. सर्व…\nभय: चे दोन अर्थ आहेत: 'सर्व काही विसरून जा आणि चालवा' किंवा 'प्रत्येक गोष्टीचा सामना करा आणि वाढवा.' निवड तुमची आहे. - झिग झिग्लर\nजेव्हा आपण असे म्हणता की आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तेव्हा हे सर्व आपल्या निवडीबद्दल आहे. हे एकतर असू शकते ...\nभूतकाळाच्या चुका आणि निराशांना नियंत्रित करू नका आणि आपले भविष्य निर्देशित करू नका. - झिग झिग्लर\nभूतकाळाच्या चुका आणि निराशांना नियंत्रित करू नका आणि आपले भविष्य निर्देशित करू नका. - झिग झिग्लर\nकठीण रस्ते अनेकदा सुंदर गंतव्यस्थानांकडे जातात. - झिग झिग्लर\nकठीण रस्ते अनेकदा सुंदर गंतव्यस्थानांकडे जातात. - झिग झिग्लर\nलोक बरेचदा म्हणतात की प्रेरणा टिकत नाही. बरं, आंघोळही करत नाही - म्हणूनच आम्ही दररोज याची शिफारस करतो. - झिग झिग्लर\nलोक बरेचदा म्हणतात की प्रेरणा टिकत नाही. बरं, दोन्हीपैकी आंघोळ होत नाही - म्हणूनच आम्ही दररोज याची शिफारस करतो.…\nतुमच्या आयुष्यात असे लोक नेहमीच असतील जे तुमच्याशी वाईट वागतील. आपणास बळकट बनविल्याबद्दल त्यांचे नक्कीच आभार माना - झिग झिग्लर\nकधीकधी, आपल्याभोवती बरेच लोक असतात जे आपल्यावर चुकीच्या पद्धतीने वागतात. आपण…\n3 सी लाइफ ऑफ जीवन: निवडी, शक्यता, बदल. आपण संधी घेण्यासाठी निवड करणे आवश्यक आहे किंवा आपले आयुष्य कधीही बदलणार नाही. - झिग झिग्लर\nबरं, आपण सर्वजण खूपच व्यस्त आयुष्य जगत आहोत. आम्ही सर्व काही करीत आहोत जेणेकरुन आपण…\nआपणास आपले ध्येय साध्य करून जे काही मिळेल ते तितके महत्त्वाचे नसते जे आपण आपले ध्येय साध्य करून बनता. - झिग झिग्लर\nबरं, बहुतेक आपल्या आयुष्यातला एक उद्देश असतो. आणि ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण सर्व करतो…\nनकारात्मक आणि विषारी लोकांना आपल्या डोक्यात जागा भाडू देऊ नका. भाडे वाढवा आणि त्यांना बाहेर काढा. - झिग झिग्लर\nआपल्या आयुष्याच्या मार्गावर चालत असताना आपण बर्‍याच लोकांशी संवाद साधतो. आम्ही नवीन भेटतो…\nजेव्हा आपण विश्वास, आशा आणि प्रेम एकत्र ठेवता तेव्हा आपण नकारात्मक जगात सकारात्मक मुले वाढवू शकता. - झिग झिग्लर\nनकारात्मकतेने आणि आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या निराशावादी विचारांनी भरलेल्या या जगात…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-09-30T10:13:09Z", "digest": "sha1:7YXGPVURALZPAU5SCEFZSBRAGPXLKMMY", "length": 4450, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोलंडमधील इमारती व वास्तू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पोलंडमधील इमारती व वास्तू\nपोलंडमधील इमारती व वास्तू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► पोलंडमधील फुटबॉल मैदाने‎ (४ प)\nदेशानुसार इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१३ रोजी ०८:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AB", "date_download": "2020-09-30T10:10:03Z", "digest": "sha1:J6KOJOCWYLWSYTQT5YQ2MMMOGNHBANSV", "length": 8414, "nlines": 98, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"विकिस्रोत:साहित्यिक-फ\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"विकिस्रोत:साहित्यिक-फ\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिस्रोत:साहित्यिक-फ या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाहित्यिक:जोतीराव गोविंदराव फुले ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-आ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-इ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ई ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहि���्यिक-उ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऊ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ए ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऐ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ओ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-औ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अं ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-क ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ख ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ग ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-घ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-च ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-छ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ज ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-झ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ट ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ड ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ढ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-त ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-थ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-द ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ध ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-न ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-प ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ब ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-भ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-म ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-व ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-श ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ॐ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-श्र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ऋ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-क्ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ह ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-स ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-अः ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्यिक:सावित्रीबाई फुले ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/milk-collection/", "date_download": "2020-09-30T09:43:14Z", "digest": "sha1:XYG3QVHMZ3AUQOCAHUXZS4FLIHTH3FAY", "length": 3406, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "milk collection Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोनाच्या जागतिक पडझडीत दुग्ध व्यवसायच टिकला\nकरोनाने नासवला दुधाचा व्यवसाय\nदुधाच्या खरेदीदरात लिटरमागे 7 रुपयांची घट होणार\nदूध पिशव्यांसाठी लवकरच प्रकल्प\nबारामती दूध संघाकडून एक रुपया दरवाढ\nजिल्ह्यात मागणीनुसार दुधाचा पुरवठा\nपुण्यातील दूध संकलनात 15 टक्‍क्‍यांनी घट\nबेरोजगारांसाठी आर्थिक भरारी अजिंक्‍य डेअरी\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/96-sowing-of-kharif-but-bogus-seeds-abn-97-2217704/", "date_download": "2020-09-30T10:02:19Z", "digest": "sha1:UDRGF6YA2IJNFXPKNVR6VBSGH4QLOZWB", "length": 16419, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "96% sowing of kharif, but bogus seeds abn 97 | खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या, पण बोगस बियाणांमुळे कोंडी | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nखरिपाच्या ९६ टक्के पेरण्या, पण बोगस बियाणांमुळे कोंडी\nखरिपाच्या ९६ टक्के पेरण्या, पण बोगस बियाणांमुळे कोंडी\nलातूर जिल्ह्य़ातील चित्र; शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी\nसोयाबीनच्या बोगस बियाणाबद्दल कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेने लातूरमध्ये कृषी संचालकांचे कार्यालय फोडले.\nबऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्राच्या मुहूर्त साधत जिल्हाभरात वरुणराजा बरसला व खरीप हंगामाचा पेरणीचा मुहूर्त शेतकऱ्यांनी साधला. रोहिण्या भरण्या नक्षत्रात पडलेल्या पावसाने पेरणीपूर्व मशागत करता आली. मृग व आद्र्रा या दोन नक्षत्रांत झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या ३४ टक्के इतका झाला. परिणामी जिल्हाभरात ९६ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या.\nनिसर्गाची अशी साथ अपवादात्मकच मिळते. ती यावर्षी वरुणराजाने साथ दिली मात्र बोगस बियाणांच्या प्रकाराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. लातूर जिल्हा ��ा सोयाबीनच्या पेऱ्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे. सुमारे चार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. याही वर्षी एवढी पेरणी झाली आहे मात्र प्रारंभापासून अडचणी निर्माण झाल्या. यावर्षी बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे असे आवाहन करण्यात आले. गतवर्षी काढणीच्या वेळेस ऑक्टोबर महिन्यात ३०० टक्के पाऊस झाला. परिणामी सोयाबीनमध्ये ओलावा शिल्लक राहिला त्यामुळे ते सोयाबीन पेरणीसाठी योग्य नव्हते. बियाणेच उपलब्ध होत नसल्याने उगवणक्षमता तपासून काहीजणांनी घरगुती बियाणे पेरले तर काहीजणांनी कंपन्यांचे बियाणे विकत घेऊन पेरले मात्र उगवलेच नाही अशी स्थिती सुमारे १० हजार हेक्टरवर निर्माण झाली. साडेआठ हजार शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याच्या लेखी तक्रारी केल्या. प्रत्यक्षात ३५२ क्विंटल बियाणे महाबीजने बदलून दिले तर खासगी कंपन्यांनी १४ लाख रुपये भरपाईपोटी दिले.\nसाडेआठ हजार क्विंटल बियाणे उगवले नाही. कृषी विभागामार्फत १२ कंपन्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महाबीजने बियाणे बदलून देण्याची तयारी दाखवली आहे तर खासगी कंपन्यांनी पेरणीचा खर्च देण्याची तयारी दाखवल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. खासगी कंपन्या भरपाई द्यायला तयार असतील तर तोच न्याय महाबीजला का नको\nकाँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिघे सत्तेत असल्याने शेतकरी संघटनेबरोबर या मुद्दय़ावर भाजपाची मंडळी आक्रमक होत आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार व माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दोघांचेही म्हणणे होते.\nमनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. मंगळवारी मनसे शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालकांचे कार्यालयच फोडले. या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली आहे.\nमुदत वाढविण्याची भाजपची मागणी\nआ. संभाजी पाटील निलंगेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हेक्टरी साडेबारा हजार रुपये पेरणीच्या खर्चापोटी मदत म्हणून शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. खरीप हंगामाचा पीकविमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. जिल्हय़ात ३० जुलैपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. पीक कर्ज उपलब्ध करण्यास जिल्हा बँकेव्यतिरिक्त अन्य बँका फारशा तयार नाहीत. पीकविम्याचा हप्ता भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी निलंगेकर यांनी केली आहे.\nशेतीचे नवे वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही शेतकऱ्यांच्या अनेक योजना अद्याप सुरूच झाल्या नाहीत. त्या सुरू करण्याची मागणीही निलंगेकर यांनी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 मंडणगडमधील चार हजार कुटुंबे अजूनही अंधारात\n2 रत्नागिरी जिल्ह्यात १०४९ रुग्ण करोनाबाधित\n3 सांगलीच्या अनाथालयातील ५१ जणांना करोना संसर्ग\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/13/sachin-pilots-big-statement-no-matter-what-happens-he-will-not-join-the-bjp/", "date_download": "2020-09-30T09:51:11Z", "digest": "sha1:XYOX4T2TRTMAWZD3RRTME3ONJ24G7Z5N", "length": 6109, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "���चिन पायलट यांचे मोठे वक्तव्य; काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही - Majha Paper", "raw_content": "\nसचिन पायलट यांचे मोठे वक्तव्य; काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही\nदेश, मुख्य, राजकारण / By माझा पेपर / उपमुख्यमंत्री, राजस्थान सरकार, सचिन पायलट / July 13, 2020 July 13, 2020\nनवी दिल्ली – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.\nदरम्यान राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून रविवारी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. काँग्रेसने रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला. ही पत्रकार जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी परिषद पार पडली.\nविधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी यावेळी सांगितले की, १०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/12/news-1236-2/", "date_download": "2020-09-30T10:27:03Z", "digest": "sha1:GXCNSJT26RL4BH6EFDYNHJIDTTERL5VX", "length": 12259, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nHome/Maharashtra/जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा\nजागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा\nमुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या\n‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.\nजागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचे स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे.\nपरिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं, आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत.\nउपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत.\nस्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत.\nत्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.\n‘कोरोना’वर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत,\nत्यामुळे महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारक बंध-भगिनींचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही.\nसाथीचे आजार, इतर दुर्धर आजार, सध्याचं कोरोनाचं संकट अशा अनेक संकटांचा सामना या परिचारिका भगिनी करीत असतात.\nत्यांच्या सेवाकार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले कर्तव्य आहे.\nकोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार असून या विजयात परिचारिकांचा वाटा सर्वात मोठा असेल, त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नाग��िकांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2020-09-30T10:33:44Z", "digest": "sha1:BGRMILBK4YE6I3J667DAQGJHHV3U3QVK", "length": 5426, "nlines": 177, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने वाढविले: la:Claudius Pizarro\nसांगकाम्याने वाढविले: simple:Claudio Pizarro\nसांगकाम्याने वाढविले: ar:كلاوديو بيزارو\nसांगकाम्याने वाढविले: et:Claudio Pizarro\nसांगकाम्याने वाढविले: ro:Claudio Pizarro\nसांगकाम्याने वाढविले: id:Claudio Pizarro\nसांगकाम्याने वाढविले: bg:Клаудио Писаро\nसांगकाम्याने वाढविले: nds:Claudio Pizarro\n\"क्लाउडियो पिजार्रो\" हे पान \"क्लॉडियो पिसारो\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-30T10:54:53Z", "digest": "sha1:IHXRTOI2PXWC2U7JPVZDD7XQ6AQHDOUD", "length": 4801, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उझबेकिस्तानचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\n\"उझबेकिस्तानचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nउझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-union-minister-dharmendra-pradhan-corona-infected-admitted-in-mendata-hospital/", "date_download": "2020-09-30T08:30:20Z", "digest": "sha1:WMACXO7XE7GLF3TACBP5TIJVRDTKLFQO", "length": 15129, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "COVID-19 : HM अमित शहा यांच्यानंतर आणखी एका केंद्रीय मंत्र्यास 'कोरोना' | national union minister dharmendra pradhan corona infected admitted in mendata hospital | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेट���ा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nCOVID-19 : HM अमित शहा यांच्यानंतर आणखी एका केंद्रीय मंत्र्यास ‘कोरोना’\nCOVID-19 : HM अमित शहा यांच्यानंतर आणखी एका केंद्रीय मंत्र्यास ‘कोरोना’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे आणि बरेच व्हीव्हीआयपी त्याच्या विळख्यात सापडत आहेत. आता यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश झाला आहे. त्यांना मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून त्यांनी माहिती दिली की कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली ज्यामध्ये माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे आणि मी आता स्वस्थ आहे.\nदरम्यान बऱ्याच दिग्गज नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा समावेश आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPPE किट घालून भाजपा आमदार ‘डायरेक्ट’ कोविड सेंटरमध्ये, FIR दाखल\nPune : गणेशमूर्ती विक्रेते आणि ग्राहकांवर ‘सुलतानी’ संकट, महापालिकेच्या ‘या’ धोरणामुळं मूर्तींच्या किंमती वाढणार\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश \nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nमराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत ‘हे’ 15 ठराव, आता…\nरणगाडाविरोधी क्षेपणास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाची नगरमध्ये…\nकीडे चावल्यानं होऊ शकतो खुप धोका, ‘या’ 4…\nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त…\nभारतीय सैनिकांनी पाकिस्तानम��्ये घुसून दहशतवाद्यांचे लॉन्चिंग…\nसुनील गावस्करांच्या समर्थनार्थ उतरले ‘हे’…\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर,…\nलसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास…\nनाक, कान, घशाच्या आजारांपासून सुटका मिळेल रामदेव बाबांच्या…\nरोज मनुका खा आणि चिरायू व्हा\nरात्री झोपताना नाभीत टाका 5 थेंब तेल, वजन कमी करण्यासह…\nCoronavirus : रूग्णांच्या ‘मेंदू’च्या समस्या…\n मग, उत्तम आरोग्यासाठी हे कराच\nबदलत्या वातावरणात ‘या’ 7 गोष्टींची काळजी…\n‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय करा आणि…\nतीन वेळा बीपी तपासल्यानंतरच होते अचूक निदान\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nचटणी अन् भाकरी, रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला…\nGold Price Today : महिन्याभरात 5500 रूपयांपर्यंत स्वस्त झालं…\nनॅशन इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं बदलले स्त्री-पुरूषांचं…\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा \nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\n‘कोरोना’ महामारी दरम्यान चीनच्या आणखी एका व्हायरसचा…\nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nHealth Tips : ‘या’ 5 गोष्टींसह दही मिक्स करून खात असाल तर…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने दिला इशारा\nपत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अति वरिष्ठ IPS अधिकारी तडकाफडकी निलंबित\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/sakri", "date_download": "2020-09-30T08:03:15Z", "digest": "sha1:ZE2AFDSLRIXLDX4SBFMO4M63FEHW4UKD", "length": 5014, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "sakri", "raw_content": "\nशेतीच्या वादातून तिघांना मारहाण\nजुगार अड्यावर छापा, रोख रक्कमेसह तीन दुचाकी जप्त\nट्रकची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी जखमी\nबनावट आधारवर निराधार योजनेचे कार्ड तयार करणार्‍या केंद्रावर छापा\nपोलीस निरीक्षकांसह कर्मचार्‍यांना धक्काबुक्की\nट्रक- कारची धडक, तरूण ठार\nपोलिसांचे वाहन अडविल्याने तणाव\nसाक्रीत सव्वा लाखांची घरफोडी\nदोन्ही मुलींसह मातेने घेतला गळफास\nसाक्री : तहसील व पंचायत समिती कार्यालयात करोनाचा शिरकाव\nधुळे : जिल्ह्यात दोन करोना बाधित रूग्णांचा मृत्यू\nधुळे : पानखेडा येथे तरुणीची आत्महत्या\nधुळे जिल्ह्यात एका रेशन दुकानाचा परवाना रद्द\nसाक्री तालुक्यातील मालमाथा परिसरात पावसाचे थैमान\nसाक्री : पोलिसांना धमकी,नगराध्यक्षांशी वाद\nसाक्रीतून आणखी 32 संशयितांचे घेतले नमूने\nवसतिगृहात प्रसूतीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\n‘त्या’ वसतिगृहाच्या गृहपाल निलंबित\nविद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cipin-d-d-pharma-p37096858", "date_download": "2020-09-30T10:37:59Z", "digest": "sha1:XLN56JVHJGNUU7CA2BOYTPXFLPGRXFAL", "length": 19332, "nlines": 290, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cipin (D.D Pharma) in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Cipin (D.D Pharma) upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nClozapine साल्ट से बनी दवाएं:\nClomach (3 प्रकार उपलब्ध) Closin (3 प्रकार उपलब्ध) Lozapin (3 प्रकार उपलब्ध) Neuropin (3 प्रकार उपलब्ध) Sizopin (4 प्रकार उपलब्ध) Skizoril (4 प्रकार उपलब्ध) Syclop (1 प्रकार उपलब्ध) Zaporil (3 प्रकार उपलब्ध) Chrozap (2 प्रकार उपलब्ध)\nCipin के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वै��� प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nCipin (D.D Pharma) खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें स्किज़ोफ्रेनिया (मनोविदलता) आत्महत्या (खुदकुशी)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cipin (D.D Pharma) घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Cipin (D.D Pharma)चा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांमधील Cipin चे दुष्परिणाम अतिशय सौम्य आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cipin (D.D Pharma)चा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Cipin घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nCipin (D.D Pharma)चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Cipin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nCipin (D.D Pharma)चा यकृतावरील परिणाम काय आहे\nCipin च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nCipin (D.D Pharma)चा हृदयावरील परिणाम काय आहे\nCipin चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nCipin (D.D Pharma) खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cipin (D.D Pharma) घेऊ नये -\nCipin (D.D Pharma) हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Cipin सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nCipin घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Cipin घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, अनेक प्रकरणांमध्ये, Cipin घेतल्याने मानसिक विकारांवर मदत मिळू शकते.\nआहा��� आणि Cipin (D.D Pharma) दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Cipin चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Cipin (D.D Pharma) दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Cipin घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Cipin (D.D Pharma) घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Cipin (D.D Pharma) याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Cipin (D.D Pharma) च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Cipin (D.D Pharma) चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Cipin (D.D Pharma) चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95-4831", "date_download": "2020-09-30T10:05:18Z", "digest": "sha1:XIEM74KUZHCX7NDD26KG2OOZ7Y35GV26", "length": 19425, "nlines": 108, "source_domain": "gromor.in", "title": "कोणी नामंजूर करू शकणार नाही असा बिझनेस लोन अर्ज कसा तयार करावा : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / कोणी नामंजूर करू शकणार नाही असा बिझनेस लोन अर्ज कसा तयार करावा\nकोणी नामंजूर करू शकणार नाही असा बिझनेस लोन अर्ज कसा तयार करावा\nप्रत्येक व्यवसाय मालकापुढे कधीतरी लोन घेण्याची वेळ य��ते. कधीकधी व्यवसाय पुढे नेण्यासाठी लोन घेणे महत्वाचे ठरते. लोन मिळवण्यासाठी व्यवसाय मालकाने लोन देणाऱ्या कंपनीकडे अर्ज सादर करायचा असतो.\nलोन मिळवण्यासाठी व्यवसाय मालकाने बाजारातील लोन देणाऱ्या विविध कंपन्यांची माहिती, त्यांचे पात्र निकष, इतर अटी आणि शर्ती शोधाव्या.\nलोन देणाऱ्या प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे पात्रता निकष असू शकतात, आणि व्यवसाय मालक ज्या कंपनीचे निकष पूर्ण करू शकतो ती कंपनी त्याने निवडावी. बहुसंख्य लोन देणाऱ्या कंपनीचे पात्रता निकष सारखेच असतात\nप्रत्येक लोन देणाऱ्या कंपनीचे काही मूलभूत पात्रता निकष खालील प्रमाणे असतात:\nलोनसाठी पात्र असायला उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.\nअर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.\n३. व्यवसाय किती वर्ष सुरु आहे\nव्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्‍या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.\n४. क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट हिस्टरी\nक्रेडिट स्कोअर एक तीन अंकी संख्या असते ज्याचे मूल्य ७५० – ९०० याच्यामध्ये असल्यास स्कोर चांगला मानला जातो. सर्व लोन देणार्‍या कंपन्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. बहुसंख्य कंपन्या सिबिल तपासतात, पण काही कंपन्यांची स्वतःची पद्धत पण असते.\nचांगला क्रेडिट स्कोर असेल तर लोन मिळण्याची संभावना वाढते, आणि नसेल तर भविष्यात तुमच्या प्रत्येक लोन अर्जावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.\nजितका जास्त क्रेडिट स्कोर असतो तितकी अधिक लोन मंजूर होण्याची संभावना असते.\nलोनसाठी पात्रता निकष कोणते आहेत याचा विचार करण्यापूर्वी खालील काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे:\n१. तुम्हाला नेमके काय हवे आहे\nलोनसाठी अर्ज करण्यापूर्वी नेमकी गरज काय आहे याचे मूल्यांकन करावे. गरज सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्रे आणि पुरावे देता आला पाहिजे.\nबाजारात विविध कारणांसाठी लोन उपलब्ध असतात, जसे नवीन मशीन विकत घेण्यासाठी मशीनरी लोन, वर्किंग कॅपिटल अपुरे पडत असेल तर वर्किंग कॅपिटल लोन इ. तुम्हाला ज्या प्रकारचे लोन हवे आहे ते नेमके का हवे आहे याची वाजवी कारणे सांगता आली पाहिजे.\n२. तुमच्या क्रे���िट परिस्थिती बाबत माहिती असावी\nलोन अर्ज मिळाल्यानंतर सर्व कंपन्या अर्जदाराची क्रेडिट हिस्टरी तपासून पाहतात. क्रेडिट स्कोर वरून भूतकाळात तुम्ही किती लोन घेतले होते, त्याची परतफेड केली का, तुमची क्रेडिट कार्ड कसे वापरता ही सगळी माहिती मिळते.\nप्रत्येक व्यवसाय मालकाने पेमेंट हिस्टरी, किती पैसे येणे आहे, किती इतरांना द्यायचे आहे, आणि कोणत्या प्रकारची देणी आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे.\n३. विविध कंपन्यांच्या पात्रता निकषाबाबत चौकशी करा\nलोन देणाऱ्या विविध कंपन्या विविध निकष वापरून अर्जदाराची पात्रता तपासून पाहतात आणि त्या वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करतात.\nविविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या पात्रता निकषांबाबत व्यवस्थित चौकशी करणे चांगले. लोन देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिते , त्यांना जुन्या व्यवसायांना लोन द्यायचे असते की नुकत्याच स्थापित झालेल्या, त्यांच्याकडून लोन घेण्यासाठी काही तारण ठेवावे लागते का इ\nही चौकशी आधीच केली तर अर्ज नामंजूर होण्याची संभावना कमी होते. अर्ज नामंजूर झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोर वर दुष्प्रभाव पडतो.\nयाशिवाय, तुम्हाला त्वरित लोन हवे असेल तर कोणत्या कंपन्या असे लोन देतात आणि त्यांची अर्ज प्रक्रिया काय आहे याची चौकशी करा.\n४. व्यवसायाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या\nबिझनेस लोन साठी अर्ज करताना आर्थिक स्टेटमेंट महत्वाच्या असतात. याचे निरीक्षण करून कर्ज देणारी कंपनी तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करू शकते.\nAlso Read: पॅन, जीएसटी, टीआयएन, टीएएन, डीएससी आणि डीआयएन याची माहिती\nयाशिवाय, लोनच्या रकमेचा तुम्ही काय उपयोग करणार आहे याचे योग्य नियोजन केले पाहिजे. असे केल्यास कर्ज देणाऱ्या कंपनीला खात्री पटते की व्यवसाय वाढतो आहे आणि आर्थिक रित्या सशक्त आहे.\nमहत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे कॅश फ्लो. कॅश फ्लो चांगला नसेल तर लोन देणारी कंपनी जेव्हा व्यवसायाच्या परतफेडीच्या क्षमते बाबत तपासणी करेल तेव्हा समस्या निर्माण होऊ शकते.\nलोनसाठी अर्ज करताना अर्जाबरोबर खालील गोष्टी समाविष्ट कराव्या:\nविनंती पत्र आर्थिक संस्थेच्या किंवा बँकेच्या मॅनेजरच्या नावाने लिहून पाठवावे. त्यात तुम्हाला किती लोन हवे आहे आणि तुमच्या व्यवसायाबाबत थोडक्यात माहिती द्यावी. तुमच्या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी ही विनंती असते.\nबिझनेस प्लॅनमध्ये व्यवसायाचे ध्येय, टीममधील सदस्यांची माहिती, व्यवसायाच्या सेवा आणि उत्पादनांबाबत माहिती, स्पर्धकांबाबत थोडी माहिती आणि तुमचा व्यवसाय त्यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे, आर्थिक स्टेटमेंट, काही आर्थिक अंदाज, भूतकाळात वापरलेली मार्केटिंग धोरणे, आणि व्यवसायाला काय साध्य करायचे आहे अशी माहिती समाविष्ट असते.\nचांगला बिझनेस क्रेडिट रिपोर्ट असेल तर हव्या त्या व्याज दरावर लोन मिळण्याची शक्यता वाढते.\nबॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट इ दिले पाहिजे म्हणजे लोन देणाऱ्या कंपनीला तपासून पाहता येते की व्यवसायाकडे लोनची परतफेड करण्यासाठी पुरेसा निधी आहे.\n५.किती लोन हवे आहे\nलोनची रक्कम सांगा, आणि ती रक्कम कशासाठी हवी आहे हे पण सांगा. रकमेचे तपशील देऊन ती कशासाठी वापरणार हे नमूद करा. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन साधन विकत घेणार असाल तर ते नमूद करा.\nभूतकाळात तुम्ही इतर लोन घेतले असण्याची शक्यता आहे. तुम्ही ते नमूद केले तर लोन देणाऱ्या कंपनीला सध्या तुम्ही किती लोन घेतले आहे ते कळते.\nकोणत्या लोनची परतफेड अजून झालेली नाही, किती रकमेचे लोन आहे आणि हप्त्याची तारीख काय आहे हे त्यातून कळते.हप्त्याची आणि व्याजाची रक्कम आणि हप्ते भरण्याची तारीख पण कर्जदाराला पाहता येते.\nकर्जदाराला अतिरिक्त लोनची परतफेड करता येईल याची खात्री करण्यासाठी पण वरील केले जाते.\nतुमचा लोन अर्ज नामंजूर होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर खालील गोष्टींची काळजी घ्या:\n१.क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही डिफॉल्ट केल्याचे दिसते\nभूतकाळात तुम्ही डिफॉल्ट केले असेल तर ते तुमच्याविरुद्ध मोजले जाईल आणि तुमचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.\n२.तुमची कंपनी नवीन आहे\nतुमची कंपनी नुकतीच सुरु झाली असेल तर तुम्ही लोनची परतफेड करू शकाल एवढे आर्थिक बळ तुमच्याकडे नाही असे लोन देणाऱ्या कंपनीला वाटू शकते.\n३. इतर कोणाच्या लोन साठी तुम्ही गॅरंटर असाल तर\nतुम्ही इतर कोणासाठी गॅरंटर असाल आणि त्याने लोनची परतफेड केली नाही तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टला पण धोका निर्माण होतो आणि रिपोर्टमध्ये नकारात्मक टिप्पणी जोडल्या जाते. हे लोन देणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने चांगले नसते.\nतुमच्या व्यवसायासाठी त्वरित लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनान्स कंपनीला संपर्क करणे ���ा चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रोमोर फायनान्स कंपनी वाजवी व्याज दरावर लोन देते आणि रक्कम तीन दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/author/arvindarkhade1010gmailcom", "date_download": "2020-09-30T09:18:02Z", "digest": "sha1:XHEPBKJKYMBH3UZG2EEARYWV7Y4LD54B", "length": 17370, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Arvind Arkhade", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 30 सप्टेंबर 2020 Today's Horoscope\nश्रीरामपूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती\nजिल्हा परिषदेत ठेकेदारांकडून मुद्रांकांची ‘बनवाबनवी’\nभाजपची उतर नगर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर\nसामान्य प्रसूतीनंतर उपचारात हयगय व निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू\nश्रीरामपूर तालुक्यात 46 करोना बाधित रुग्ण\nनेवासा तालुक्यातील 20 गावांत 46 संक्रमित\nकोपरगाव : वारीच्या 60 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू\nअकोलेत रुग्णसंख्येने 15 वे शतक ओलांडले\nमाहेगांव देशमुख तीन दिवस बंद\nलॉकडाऊनपासून बंद असलेली साईबाबांची पालखी सुरू करावी\nश्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्षपदी बबन मुठे ; मारूती बिंगले शहराध्यक्ष\nसंगमनेर महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची 25 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर\nजयहिंद लोक चळवळीच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन\nमनपाच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणी सुरू\nस्वीकृत नगरसेवकांचा घोडेबाजार थांबविण्याची मागणी\nआर्थिक लाभ आणि कंत्राटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवा\nवांबोरी-नगर रस्त्यावर वाजतेय साक्षात मृत्यूघंटा\nचांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीची सुविधा\nडॉ. वंदना मुरकुटे यांनी केली अतिवृष्टीच्या नुकसानीची शिवारफेरी\nजामखेड : कौतुका नदीला पाणी आल्यामुळे गुरेवाडी ग्रामस्थ बंदिस्थ\nकृषी केंद्र चालकाचा चुकीचा सल्ला; कपाशी भुईसपाट\nसुजित झावरे यांच्या जामिनावर 7 ऑक्टोबरला सुनावणी\nनगर जिल्ह्यात 790 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर\nनगर टाइम्स ई-पेपर : मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nआजचे राशी भविष्य 29 सप्टेंबर 2020 Today' Horoscope\nसहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ\nतिरुपती देवस्थानच्या धर्तीवर साईबाबा मंदिर उघडण्याचा प्रस्ताव सादर\nश्रीरामपूर तालुक्यात 73 करोना बाधित रुग्ण\nअकोले तालुक्यात 58 जण करोना पॉझिटिव्ह\nकोपरगावात 29 करोनाबाधितांची भर\nनेवासा तालुक्यात���ल 16 गावांत 45 संक्रमित\nपुरातन वाड्याच्या भिंतीत सापडले नाणे व चांदीचे शिक्के\nफळपीक विम्याचे 10 लाख 55 हजार जमा : आ. काळे\nकोपरगाव शहर शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर\nचांगदेवनगर येथील भुयारी पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला\nझारखंड, उत्तराखंडला गेलेले पोलीस रिकाम्या हाती परतले\nकोतकरांनी ऐनवेळी पक्ष बदलला\nमृत करोनाग्रस्त महिलेच्या अंगावरील सोने गायब\nअस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यात अर्थच नाही\nगोदाकाठ पट्ट्यात खरिपाच्या सोयाबीनची काढणीची लगबग\nशिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग\nशेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार\nटक्केवारी पुढार्‍यांनी रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये\nभगवंताच्या नामस्मरणाने जीवनातील संकटे दूर करण्याचा प्रयत्न करा - भास्करगिरी\nश्रीगोंदा : भानगावातील जुगार अड्ड्यावर दुसर्‍यांदा छापा\nनगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना बाधितांची वाढ\nभाजपचा राजीनामा दिलाय का \nनगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nप्रज्ञा जागृत करायला हवी \nआजचे राशी भविष्य 28 सप्टेंबर 2020 Today's Horoscope\nराज्यात भाजपचे सरकार येणार\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nराज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामाचे होणार ऑडिट\nकोपरगावात दिवसभरात 28 करोनासंक्रमित\nश्रीरामपूर तालुक्यात 32 करोना बाधितांची भर\nघोडेगाव येथे टेम्पोची पिकअपला धडक; एक ठार, तिघे जखमी\nकोपरगाव वन परिक्षेत्र कार्यालयाची इमारत मोडकळीस\nविविध कामांमुळे पुणतांबा परिसराच्या विकासाला चालना : आ. विखे\nअवैध दारू दुकाने बंद करून ग्रामरक्षक दलाची स्थापना करा\nचिलेखनवाडी ते सौंदाळ्यापर्यंतच्या नेवासा-शेवगाव रस्त्याची झाली चाळण\nमनपा स्वीकृत सदस्य निवडीसाठी 1 ऑक्टोबरला सभा\nनगरमधील चोरीच्या वाहनांची परराज्यात विक्री\nश्रीगोंदा नगरपालिकेच्या कचर्‍यातही लाखोंचा गफला\nपेरण्या लांबत चालल्याने चिंता वाढली\nपावसामुळे बोधेगावच्या शेतकर्‍यांचे कणसं पाण्यात तरंगू लागले\nप्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ\nअकोलेत मास्क व भौतिक अंतर न पाळणार्‍यांवर धडक कारवाई\nपावसामुळे खरीप पिकांना आले मोड ; विहिरी पडल्या\nवांजरगाव येथे शेतात पाणीच पाणी\n85 हजार लोकसंख्येसाठी अवघे 18 पोलीस कर्मचारी\nनगर जिल्ह्यात 553 करोना बाधितांची रुग्णसंख्येत भर\nआजचे राशी भविष्य 27 सप्टेंबर 2020 Today's Horoscope\nअस्तित्वासाठी काँग्रेसकडून कृषी धोरणाला विरोध\nखानापूर शिवारात दोन बिबट्यांमध्ये घमासान\n‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मधून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळा\nश्रीरामपूर तालुक्यात वाढले 87 करोना बाधित\nअकोलेत नव्याने 38 करोना बाधित\nकोपरगाव शहरातील 72 वर्षीय इसमाचा मृत्यू\nनेवासा तालुक्यातील 17 गावांत 34 संक्रमित\nनिमगाव बुद्रुकच्या वृद्धाचा करोनाने मृत्यू\nसितानगर नाल्यावर पूल तयार करावा : गोंदकर\nशिर्डीत युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा\nढगफुटीसदृश पावसाने चांदा परिसरात ओढ्या-नाल्यांना पूर\nकांदा उत्पादकांना आलेली संधी केंद्र शासनाने हिरावली\nऊस वाहतुकीसाठी बदलत्या आव्हानाला सामोरे जावे : आ. आशुतोष काळे\nपारनेर तालुक्यातील जीवनदायीनी ठरलेला हंगा तलाव ओव्हरफ्लो\nराहुरी बस आगाराचा प्रश्न कधी सुटणार \nआरक्षणाची दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या घरावर मेंढ्यांचा मोर्चा\nस्वाक्षरीसह डिजिटल सातबारा; नेवासा तालुका जिल्ह्यात प्रथम\nपारनेर : मुंगशीत तरुणावर बिबट्याचा हल्ला\nनगर जिल्ह्यात आज 756 करोना बाधितांची वाढ\nनगर जिल्ह्यातील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चे मुख्यमंत्री ठाकरेंनी केले समाधान व्यक्त\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 26 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sanjay-shindes-yoke-strikes-youths-attempt-at-suicide/", "date_download": "2020-09-30T08:53:25Z", "digest": "sha1:3EBYZUCDWY6JYQMPQKMF3TGG7O6AGU4E", "length": 5614, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संजय शिंदे यांच्या पराभवाच्या धक्‍क्‍याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nसंजय शिंदे यांच्या पराभवाच्या धक्‍क्‍याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे याचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला. हा झालेला पराभव सहन न झाल्याने माढा तालुक्‍यातील शिंदेवाडीचा तरूण पांडूरंग शिंदे (वय 25, रा. शिंदेवाडी, ता. माढा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.\nया घटनेनंतर पोलीसांनी खासगी रूग्णालयात धाव घेऊन तरूणाच्या प्रकृतीची माहिती घेत जबाब नोंदवून घेतला. या घटनेची नोंद बार्���ी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nमाढा लोकसभा मतदारसंघात यंदा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांनी निवडणुक लढविली. निवडणुक प्रचारात संजय शिंदे यांनी जोरदार गावभेट दौरे करून प्रचारात रंगत आणली होती. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र मतदारांनी दिलेल्या कौलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेना पराभवाला सामोरे जावे लागले.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-varun-dhawan-pledge-to-donate-25-lakh-to-maharashtra-cm-relief-fund-to-fight-against-corona-virus-psd-91-2118505/", "date_download": "2020-09-30T10:36:06Z", "digest": "sha1:BC7FTDHV6B3ECUCPLBLOT3T4NB6H5G2S", "length": 11540, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Varun Dhawan pledge to donate 25 lakh to Maharashtra CM Relief Fund to fight against Corona Virus | करोनाविरुद्ध लढा : वरुण धवनची मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nकरोनाविरुद्ध लढा : वरुण धवनची मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत\nकरोनाविरुद्ध लढा : वरुण धवनची मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत\nदेशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडलं नसल्यामुळे जगभरातील देशांमधील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तरीही समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आपलं कर्तव्य ओळखून सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत करत आहेत. बॉलिवूड अभिनेचा वरुण धवननेही या लढ्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.\nवरुणने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरुणने ही घोषणा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही वरुणने व्यक्त केला.\nमहाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मेहनत करत आहेत. या काळात वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे…त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकरोनातून बरे झालेल्यांचे समुपदेशन करण्याची योजना\nअन्य नोकरदारांनाही रेल्वे प्रवासाची मुभा हवी\nकरोनाचा फटका : ‘या’ दिग्गज कंपनीनं घेतला २८ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय\nमहाराष्ट्र : मद्यविक्रीद्वारे मिळणाऱ्या महसूलात २ हजार ५०० कोटींची घट\nमास्क नसल्यास प्रवासबंदी; बेस्ट बसबरोबरच टॅक्सी, रिक्षातही नो एन्ट्री\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\n2 Coronavirus: “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ”, अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\n3 लॉकडाउनमध्ये घ्या उत्तम साहित्याच्या अभिवाचनाचा रसास्वाद\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-sindhudurg/2015/dodamarg", "date_download": "2020-09-30T09:39:17Z", "digest": "sha1:USCXFKW7QVB6JUZ2O7UMU2N7ITO6NPPA", "length": 2634, "nlines": 38, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Dodamarg 2015 | रेडि रेकनर सिंधुदुर्ग २०१५", "raw_content": "\nदोडामार्ग तालुक्यात आपले स्वागत आहे.\nतालुका : दोडामार्ग वार्षिक मूल्य दर तक्ता\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-rua-and-aru-makrand-radhika-kakatkar-ingale-article-3881", "date_download": "2020-09-30T09:13:49Z", "digest": "sha1:PNNUHSOXUEWORRRY74QWQ5TRD5F6MQ7R", "length": 11301, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Rua and Aru Makrand Radhika Kakatkar Ingale Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nप्रा. राधिका काकतकर इंगळे\nबुधवार, 26 फेब्रुवारी 2020\nरुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.\nरुआनचा आज मूड नव्हता. तो म्हणाला, ‘Hey आरू मला आज जरा Sad वाटतंय... मला काय वाटतंय ते कळू शकेल अशा कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय. काल आपल्या township मधली मायामांजर गेली. मला तिची आठवण येत होती. माझा चेहरा उतरलेला होता आज school बसमध्ये आणि थोडं रडूही येत होतं; तर ड्रायव्हरकाका लगेच म्हणाले, ‘रुआभाऊ, पोरीसारखं रडताय काय मला आज जरा Sad वाटतंय... मला काय वाटतंय ते कळू शकेल अशा कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय. काल आपल्या township मधली मायामांजर गेली. मला तिची आठवण येत होती. माझा चेहरा उतरलेला होता आज school बसमध्ये आणि थोडं रडूही येत होतं; तर ड्रायव्हरकाका लगेच म्हणाले, ‘रुआभाऊ, पोरीसारखं रडताय काय तुम्ही बापे आहात, एकदम टणक राहायचं, काय तुम्ही बापे आहात, एकदम टणक राहायचं, काय हे रडनं-बिडनं पोरींचं काम आहे अहो हे रडनं-बिडनं पोरींचं काम आहे अहो’ आणि त्यांचे घाणेरडे Yellow दात दाखवत हसले. मग मला ना जरा जास्तच वाईट वाटलं आणि आणखी रडायला यायला लागलं. मी मग बसच्या बाहेर बघत बसलो आणि घर येईपर्यंत कोणाशीच बोललो नाही. Thank God आज आना absent होती, नाहीतर तिनी आणखी त्रास दिला असता. Wassup Aaru... काका असं का म्हणाले, की रडणं बिडणं मुलींचं काम असतं’ आणि त्यांचे घाणेरडे Yellow दात दाखवत हसले. मग मला ना जरा जास्तच वाईट वाटलं आणि आणखी रडायला यायला लागलं. मी मग बसच्या बाहेर बघत बसलो आणि घर येईपर्यंत कोणाशीच बोललो नाही. Thank God आज आना absent होती, नाहीतर तिनी आणखी त्रास दिला असता. Wassup Aaru... काका असं का म्हणाले, की रडणं बिडणं मुलींचं काम असतं मला रडू येतंय हे Wrong आहे का मला रडू येतंय हे Wrong आहे का मुलांनी का नाही रडायचं मुलांनी का नाही रडायचं\n खरं सांगायचं तर रडणं म्हणजेच Crying.. हे नक्की काय आहे emotionally, ते मी एक कृत्रिम हुशारी असलेलं यंत्र असल्यामुळं तुला सांगू शकणार नाही. पण याबद्दल Scientifically जगभर काय म्हटलं जातंय हे मात्र मी तुला सांगू शकीन. त्यावरून तू ठरवू शकतोस, की तू रडतोयस हे बरोबर आहे का चुकीचं तर, दुःख, राग, अपराधीपणाची भावना - Guilt, आनंद, हायसं वाटणं अशा अनेक कारणांनी रडू येऊ शकतं. प्रोलॅक्टिन - Prolactin नावाचं Hormone जे रडू येण्यासाठी कारणीभूत असतं, ते स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्यानं बायकांना किंवा मुलींना, मुलांपेक्षा जास्त प्रमाणात रडू येतं. Adult स्त्रियांमध्ये या hormone चं प्रमाण पुरुषांपेक्षा 60 percent अधिक असतं. त्याचबरोबर पुरुषांच्या tear glands आकारानं मोठ्या असतात. या दोन्ही कारणांमुळं स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान प्रमाणात दुःख झालं, तरी स्त्रिया रडतात आणि निव्वळ अश्रू वाहात नसल्यानं पुरुष धीरगंभीर वाटतात. पण हे झालं शास्त्रीय म्हणजे Scientific कारण. मात्र पुरुष न रडण्याला सामाजिक म्हणजेच social reasons खूप आहेत.\n‘मर्द को दर्द नाही होता’, ‘रडायला तू काय बाई आहेस का’ असं पुरुषांना त्यांच्या लहानपणापासून brainwash केलं जातं. ‘बायकांसारखं रडणं’ हे फार मोठ पाप मानलं जातं. काही पुरुषांना small reasons नी रडायला येतं. त्यांना बुळ्या म्हटलं जातं. ‘बायल्या’ म्हणून त्यांना चिडवलं जातं. पुरुष रडत नाहीत म्हणजे ते strong असतात आणि बायका रडतात म्हणजे त्या soft आणि हळव्या असतात, असं काहीतरी गणित मांडलं जातं अनेकदा. या गणितात काहीही तथ्य नाही. बायका आणि पुरुष दोघंही nature नं तयार केलेले जीव आहेत. दोघांनाही शारीरिक किंवा मानसिक म्हणजेच physical and mental त्रास होऊ शकतो आणि दोघंही रडू शकतात. त्यांच्याकडं अनेक वेळ�� स्त्री किंवा पुरुष म्हणून न बघता माणूस म्हणून बघितलं पाहिजे.\n‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता मंगेशकर यांचं गाणं ऐकून चाचा नेहरू रडले होते, तसंच ‘पराधीन आहे जगती’ हे ‘गीत रामायणा’तलं गाणं ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकरसुद्धा रडले होते असं म्हटलं जातं. अमेरिकेचे Ex-president Barack Obama सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भाषणात Emotional होऊन रडायचे. हे सगळे खऱ्या अर्थानी राष्ट्रपुरुष होते. Now you decide... if boys can cry\nरुआ : आरू, माझ्यासारखं feel करणारे अनेक लोक आहेत हे ऐकून मला solid confidence आलाय. मला मुलगा किंवा पुरुष व्हायच्या आधी एक चांगला आणि sensitive human being - माणूस व्हायला आवडेल. मला आता मायाची आठवण येऊन रडायला आलं, तर त्याची लाज वाटणार नाही. उलट ड्रायव्हरकाकांना मी समजावून सांगीन, की it is ok for boys to cry too\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2930", "date_download": "2020-09-30T09:17:04Z", "digest": "sha1:LZHHQJVOQYIZK64LE3UVZDTKOQFM4X7M", "length": 11990, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 20 मे 2019\nटॉटेनहॅम हॉट्‌सपर हा उत्तर लंडनमधील फुटबॉल संघ. चाहते या संघाला प्रेमाने ‘स्पर्स’ असे संबोधतात. गतमोसमातील इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या या संघाने यंदा जबरदस्त भरारी घेतली. युरोपियन चॅंपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना त्यांनी अफलातून निकाल नोंदविला. स्पेनची राजधानी माद्रिदमधील ‘वांडा मेट्रोपोलिटाना’वर येत्या एक जून रोजी चॅंपियन्स लीग विजेतेपदासाठी दोन इंग्लिश संघात धुमश्‍चक्री अपेक्षित आहे. पाच वेळच्या विजेत्या लिव्हरपूल संघाने स्पेनच्या बार्सिलोना संघाचा पाडाव करून नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाचे मॉरिसियो पोचेटिनो यांच्या मार्गदर्शनाखालील टॉटेनहॅमने उपांत्य लढतीत आश्‍चर्यकारक बाजी मारली. त्यांची गाठ नेदरलॅंड्‌सच्या एॲक्‍स संघाशी होती. टॉटेनहॅमला घरच्या मैदानावर ०-१ फरकाने हार पत्करावी लागली. नंतर ॲमस्टरडॅममधील ‘अवे’ सामन्यात लंडनमधील संघ ३५ मिनिटांच्या खेळात ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र, सामन्याचा उत्तरार्ध अविस्मरणीय ठरला. टॉटेनहॅमने अनपेक्षित विजय खेचून आणला. यात ब्राझीलियन मध्यरक्षक लुकास मौरा याचा वाटा अलौकिक ठरला. या २७ वर्षीय खेळाडूने हॅटट्रिक नोंदवत ‘स्पर्स’ला अंतिम फेरीत नेले. मौरा याने तिसरा गोल सामन्यातील भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटास केला. मौरा याने ‘इंज्युरी टाइम’मध्ये केलेल्या गोलमुळे टॉटेनहॅमच्या खाती ‘अवे’ गोल वाढला आणि त्यांची आगेकूच कायम राहिली. ॲमस्टरडॅममधील सामना २-२ असा गोलबरोबरीत राहिला असता, तर एॲक्‍स संघाने लिव्हरपूल संघाविरुद्ध गाठ नक्की केली असती, पण टॉटेनहॅमच्या अचाट खेळामुळे चार वेळच्या विजेत्या संघाच्या पदरी निराशाच आली.\nटॉटेनहॅम हॉट्‌सपरची यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील मोहीम जिगरबाज आहे. पराभवातून झेपावत त्यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. त्यासाठी संघाची जिद्द आणि खेळाडूंत आत्मविश्‍वास जागविणारे प्रशिक्षक पोचेटिनो यांचे खास कौतुक करायलाच हवे. मार्गदर्शक पोचेटिनो २०१४ पासून टॉटेनहॅमचे प्रशिक्षक आहेत.\nचॅंपियन्स लीगमधील मोहिमेत टॉटेनहॅमला पहिले दोन्ही सामने गमवावे लागले. इंटर मिलान व बार्सिलोना क्‍लबकडून हार पत्करल्याने ‘स्पर्स’ गटसाखळीतच गारद होण्याचे संकेत होते, मात्र त्यांनी इंटर मिलानला मागे टाकत गटात उपविजेतेपद मिळवून पुढील फेरी गाठली. बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध सहजपणे जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मॅंचेस्टर सिटीला ‘अवे’ गोलच्या बळावर नमवत उपांत्य फेरी निश्‍चित केली. दक्षिण कोरियाचा सॉन ह्यूंग-मिन, फर्नांडो लॉरेन्ट यांची कामगिरीही उठावदार ठरली. मॅंचेस्टर सिटीविरुद्ध लॉरेन्टचा गोल निर्णायक ठरला होता. एॲक्‍स संघाविरुद्ध संघाचा प्रमुख स्ट्रायकर हॅरी केन पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही, पण त्याची ड्रेसिंग रूममधील केवळ उपस्थिती संघाला प्रेरित करणारी ठरली.\nदोन गोलांच्या पिछाडीवरून विजयाला गवसणी घालणे सोपे नव्हे. मात्र, ही किमया टॉटेनहॅम संघाने साधली. चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात दोन गोलांनी मागे पडल्यानंतर विजय मिळविणारा टॉटेनहॅम हा अवघा दुसराच संघ ठरला. यापूर्वी १९९९ मध्ये उपांत्य लढतीत मॅंचेस्टर युनायटेड संघ दोन गोलांनी मागे होता, मात्र नंतर त्यांनी युव्हेंटसला नमवून अंतिम फेरीत जागा मिळविली. युरोपियन फुटबॉलमध्ये क्‍लब पातळीवर तिसऱ्यांदा दोन इंग्लिश संघ विजेतेपदासाठी मैदानावर आव्हान देणार आहेत. १९७२ मध्ये यूईएफए कपमध्ये टॉटेनहॅम व वॉल्व्हरहॅम्प्टन यांच्यात, तर २००८ मध्ये चॅंपियन्स लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेड व चेल्सी यांच्यात अंतिम लढत झाली होती.\nक्रीडा फुटबॉल सामना लढत fight\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-fund-box/articleshow/70621725.cms", "date_download": "2020-09-30T10:05:09Z", "digest": "sha1:75Z3ZMQXWGSS7AI6DPKIKYMMTU63DTGA", "length": 9998, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे...\nसांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही मदत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nकोकण विभागात पूर परिस्थिती नियंत्रणात महत्तवाचा लेख\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी नि��्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/legislative-assembly-contested-for-only-one-hundred-rupees/articleshow/71766023.cms", "date_download": "2020-09-30T10:42:35Z", "digest": "sha1:YJFMJQ33TX7IHCKPF3PEX2O56RQJUGQZ", "length": 17392, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेवळ शंभर रुपयांत लढविली विधानसभा\nसाधी कुणाला वाढदिवसाची पार्टी देता म्हटले तरी १ हजारपेक्षा जास्त खर्च येतो. मात्र, नागपूर जिल्ह्यात असे उमेदवार आहेत की ज्यांनी अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांत चक्क विधानसभा निवडण��क लढवून दाखविली. निवडणुकीच्या प्रचारावर लाखोंचा खर्च करण्याची स्पर्धा लागली असताना पॉकेटमनीच्या खर्चात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.\nलाखोंच्या स्पर्धेत असेही उमेदवार\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nसाधी कुणाला वाढदिवसाची पार्टी देता म्हटले तरी १ हजारपेक्षा जास्त खर्च येतो. मात्र, नागपूर जिल्ह्यात असे उमेदवार आहेत की ज्यांनी अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांत चक्क विधानसभा निवडणूक लढवून दाखविली. निवडणुकीच्या प्रचारावर लाखोंचा खर्च करण्याची स्पर्धा लागली असताना पॉकेटमनीच्या खर्चात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रुपये खर्च करता येते. उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा हिशेब त्यांना निवडणूक आयोगाच्या यंत्रणेकडे वेळोवेळी सादर करावा लागतो. मतदानापूर्वी तीन खर्चांच्या तपासण्या घेण्यात आल्या. या तीन खर्चांच्या सादरीकरणात उमेदवारांनी प्रचारावर सादर केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला. अनेक उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने स्वत: आपल्या चमूद्वारे लक्ष ठेऊन काढलेला खर्च यात तफावत आढळली आहे. निवडणूक आयोगाकडून अशा उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आल्या असून खर्चाचा हिशेब देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडून आल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीचा खर्चाही हिशेबात पकडला जातो. त्यामुळे हा खर्चाही उमेदवारांना सादर करावा लागणार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.\nयांनी केले लाखो रुपये खर्च\nचरणसिंग ठाकूर : भाजप : ११,१५,९४७ रुपये\nअनिल देशमुख : राष्ट्रवादी : ४,६८,५६१ रुपये\nराजीव पोतदार : भाजप : ८,१२,६६३ रुपये\nसुनील केदार : काँग्रेस : ४,६७,१२७ रुपये\nसमीर मेघे : भाजप : १०,५०,८३१ रुपये\nविजय घोडमारे : राष्ट्रवादी : ४,६९,४९८ रुपये\nराजू पारवे : काँग्रेस : १४,३९,३४३ रुपये\nसुधीर पारवे : भाजप : १२,५१,६०३ रुपये\nआशिष देशमुख : काँग्रेस : ११,४०,९२० रुयपे\nदेवेंद्र फडणवीस : भाजप : ४,८९,१९५ रुपये\nमोहन मते : भाजप : ८,५०,३०६ रुपये\nगिरीश पांडव : काँग्रेस : ६,१२,१८७ रुपये\nकृष्णा खोपडे : भाजप : ७,५६,५६५ रुपये\nपुरुषोत्तम हजारे : काँग्रेस : ९,५३,०१० रुपये\nविकास कुंभारे : भाजप : ५,७९,३९७ रुपये\nबंटी शेळके : काँग्���ेस : ८,७२,९३५ रुपये\nविकास ठाकरे : काँग्रेस : ६,५४,२४५ रुपये\nसुधाकर देशमुख : भाजप : ६,७४,८७० रुपये\nडॉ. नितीन राऊत : काँग्रेस : ३,५८,७९५ रुपये\nडॉ. मिलिंद माने : भाजप : ३,१०,८७७ रुपये\nटेकचंद सावरकर : भाजप : १८,४०,२६६ रुपये\nसुरेश भोयर : काँग्रेस : ११,१७,९७९ रुपये\nमल्लिकार्जुन रेड्डी : ११,३४,२९२ रुपये\nआशिष जयस्वाल : अपक्ष : १०,६४,८४३ रुपये\nउदयसिंग यादव : काँग्रेस : ११,३१,४१९ रुपये\nउमेदवारी अर्ज भरताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार रुपये आणि अनुसूचित जातीच्या उमेदवाराला ५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. हा खर्चही हिशेबात पकडला जातो. डिपॉझिटचे पैसे सोडून वर सादर केलेला खर्च प्रत्यक्ष प्रचारावर केला असे समजण्यात येते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी केवळ प्रचारावर केवळ १०० ते २०० रुपयेच खर्च केल्याचे दिसून येते.\nरोशन सोमकुंवर : ६३०० रुपये\nदीपक म्हस्के : १०,२०० रुपये\nराहुल हरडे : १०,१०० रुपये\nश्रीधर साळवे : ५,२०० रुपये\nभोजराज निमजे : १०,९०० रुपये\nकिशोर समुंद्रे : ५,३०० रुपये\nनिलेश ढोके : ५,३०० रुपये\nयोगेश गजभिये : ५,३०० रुपये\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nयवतमाळ: जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्टरांचे राजीना...\nमतदारांनी दाबली 'नोटा'ची बटण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तकंडोमशिवाय सेक्स केला; राजदूताविरोधात तक्रार दाखल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:Location_map/data/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1", "date_download": "2020-09-30T09:52:15Z", "digest": "sha1:JTZBKKYDBJO27MM674XP4N7C2XX5CE42", "length": 3720, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:Location map/data/नेदरलँड - विकिपीडिया", "raw_content": "\nविभाग:Location map/data/नेदरलँड/doc येथे या विभागाचे दस्तावेजीकरण तयार करु शकता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१९ रोजी ०२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/the-intoxication-of-argument/articleshow/78149906.cms", "date_download": "2020-09-30T09:50:34Z", "digest": "sha1:GU5GV4X6CCL5DDOI4LXC4NID6EXI6NFC", "length": 13748, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूपासून सुरू झालेला वाद अमली पदार्थांच्या फेऱ्यात पूर्ण अडकला असून त्यातून तो बाहेर पडण्याच्या स्थितीत दिसत नाही. यात भाग घेणाऱ्यांची वाढती संख्या पाहता हा विषय कोणत्याही व्यसनाधिनाप्रमाणे अधिकाधिक रुतत जाईल, असे दिसते.\nसुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूपासून सुरू झालेला वाद अमली पदार्थांच्या फेऱ्यात पूर्ण अडकला असून त्यातून तो बाहेर पडण्याच्या स्थितीत दिसत नाही. यात भाग घेणाऱ्यांची वाढती संख्या पाहता हा विषय कोणत्याही व्यसनाधिनाप्रमाणे अधिकाधिक रुतत जाईल, असे दिसते. कंगनाने याला राजकीय धुरळा बनवत तो चौफेर उडवला आणि त्याला शिवसेनेच्या प्रतिक्रियेने विषय चिघळण्यास मदत झाली. हा विषय मोजकेच काहीजण राजकीय हेतूने पुढे चालवत असल्याचे वाटत असताना, लोकसभेत हा विषय झाल्यानंतर मात्र त्यात अनेकांचे सूर जोडले जाऊ लागले. आतापर्यंत एकतर्फी वाटत असलेल्या हा वाद आता विविध बाजूने जोरकसपणे मांडला जात आहे. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा खासदार रवी किशनने लोकसभेत अवघ्या बॉलीवूडला अंमली पदार्थांच्या समस्येने विळख्यात घेतल्याचे चित्र उभे केले आणि बॉलीवूडला कंगनाच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्याबाबत बाळगलेले मौन भंग केल्याशिवाय पर्याय उरला नाही. आधी समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी लोकसभेत रवी किशन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र श्रीमती बच्चन यांच्या भूमिकेबाबत त्या ड्रग्सचे समर्थन करत असल्याचा आरोप होऊ लागताच इतरही अनेकजण या वादात उतरू लागले. भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी यांनी रवी किशन यांच्या विरोधात भूमिका घेत जया बच्चन यांच्या मताचे समर्थन केले. तसेच, भाजपचेच मंत्री असलेले कलावंत बाबुल सुप्रियो यांनीही रवी किशन यांनी अवघ्या हिंदी चित्रपटसृष्टीला एका मापात मोजणे गैर असल्याचे सांगत आपली विरोधी भूमिका मांडली. त्यानंतर अभिनव सिन्हा या विख्यात दिग्दर्शकाने या वादात शिरत रवी किशन यांना त्यांच्या भोजपुरी चित्रपट उद्योगाने अश्लीलतेचे जे विष पेरले, त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. दरम्यान अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाच्या भूमिकेला विरोध दर्शवत वातावरण तापवले. अमली पदार्थाचीच समस्या असेल तर ती केवळ बॉलीवूडपुरती आहे, असे मानून कसे चालेल तर देशभर पसरलेले त्याचे जाळे तोडायला हवे. मात्र, सध्यातरी देशातल्या नेत्यांची भूमिका अभिनेते वठवत आहेत आणि प्रत्यक्ष नेते त्यांच्या अडचणीचे विषय आयतेच बाजूला पडल्याने जनतेला या गॉसिपच्या नशेत गुंतवल्याचे सुख अनुभवत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nभयसूचक इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nविदेश वृत्तकरोना: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केले गंभीर आरोप\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईलॉकडाऊन काळात ५३ हजार बेरोजगारांना रोजगार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n दोन हजार किलो कांदा पळवला\n लाॅकडाउनमध्येही तासाला कमावले ९० कोटी\nजळगावमर्सिडीज कारच्या इंजिनाचा स्फोट; नगरसेवकाचा मृत्यू\nमुंबईकंगना प्रकरण: हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावले खडे बोल\nपुणेFTIIच्या अध्यक्षपदी शेखर कपूर; 'हे' असेल आव्हान\nदेशबाबरी विध्वंस प्रकरणी निकाल आज, पाहा आरोपींची संपूर्ण यादी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थअपचनाची समस्या दूर करण्यासाठी हिरडा खाणे योग्य ठरेल का\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nम��बाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीच्या नऊ महिन्यांत गर्भाशयामध्ये होतात ‘हे’ मोठे बदल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/v/vivian-greene/", "date_download": "2020-09-30T08:02:49Z", "digest": "sha1:3UOA2YKKNJ7P6N3UHTJ6MMUEJMBUMVMT", "length": 2428, "nlines": 22, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "सर्वोत्कृष्ट व्हिव्हियन ग्रीन कोट्स - कोडेस पीडिया", "raw_content": "\n1 कोट आणि म्हणणे\nआयुष्य हे वादळ संपेपर्यंत थांबण्याची वाट पाहत नाही. पावसात नृत्य कसे करावे हे शिकण्याबद्दल आहे. - व्हिव्हियन ग्रीन\nआयुष्य हे वादळ संपण्याची वाट पाहत नाही, परंतु हे कसे करावे हे शिकण्याबद्दल अधिक आहे ...\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/vadapaav/", "date_download": "2020-09-30T10:02:26Z", "digest": "sha1:HJ3MIV6FOCHQVDTXYCVZNHVZYQZPIF2O", "length": 16490, "nlines": 93, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "वडा-पाव – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nआम्ही मित्रमंडळी एकदा असेच जमलो होतो आणि मेनू होता महाराष्ट्राचा नव्हे नव्हे …भारतातील सुप्रसिद्ध बर्गर … अर्थातच वडा-पाव आमचा दादरचा एक मित्र स्टेशन समोरच्या टपरीवरच्या वडा-पाववाल्याचे भरभरून कौतुक करत होता. ते ऐकताना वडापावच्याच प्रेरणेने म्हणा हवं तर माझ्यातील साहित्यिक जागा झाला. मनात म्हटले – “दादर स्टेशनसमोरच्या टपरीवर त्याने वडा-पाव खाल्ला” – ही गोष्ट मराठीतील विविध साहित्यिक प्रकारांद्वारें आपल्याला कशी सांगता येईल\nचित्रकार: सौ. प्राची कुलकर्णी\nएक विचार येऊन गेला\nदुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं गाडीतून निघून चहूदिशांना पांगली. पुलाखाली कधीकाळी पिवळा रंग दिलेली वडा-पावची लाकडी टपरी. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी आणि त्या मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड खूपच उठून दिसत होते. अगदी व्हान गॉगच्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे खेचलो गेलो आणि तोंडातून आपसूकच शब्द बाहेर आले: ‘वडा-पाव द्या हो एक’.\n‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि माझ्या पुढ्यात बशी सरकवली. वडा-पाव खाता खाता एकदम लक्षात आले.. सेंट्रलवरून ४:१० ची कसारा लोकल पकडायची होती ती गेली.. आता बोंबला\nपु. लं. च्या शब्दात\nतुम्हाला दादरकर व्हायचे आहे का मार्ग अगदी सोपा आहे – दादर स्थानका समोरच्या टपरीवर वडा-पाव खा आणि त्याचे जळी-स्थळी गुणगान करा. अहो मीही दादरकरच.. आणि म्हणूनच हे छातीठोकपणे सांगू शकतो मार्ग अगदी सोपा आहे – दादर स्थानका समोरच्या टपरीवर वडा-पाव खा आणि त्याचे जळी-स्थळी गुणगान करा. अहो मीही दादरकरच.. आणि म्हणूनच हे छातीठोकपणे सांगू शकतो काय तो छान गोल गरगरीत वडा, सोबत ती चटकदार लाल चटणी आणि बाजूला हिरवीगार मिरची.. अहाहा काय तो छान गोल गरगरीत वडा, सोबत ती चटकदार लाल चटणी आणि बाजूला हिरवीगार मिरची.. अहाहा टपरी लहान पण वडा-पाव महान ही म्हण इथेच जन्माला आली असणार टपरी लहान पण वडा-पाव महान ही म्हण इथेच जन्माला आली असणार अर्थात त्याची प्रचिती घ्यायला भरपूर संयम हवा.. आणि इथेच तुमच्या दादरकर असण्याची खूण सापडते. चाळीस बिऱ्हाडांच्या चाळीतील एका संडासासमोर शांतपणे उभे राहण्याच्या योगसाधनेतून कमावलेला संयम ह्या वडेवाल्याच्या टपरीसमोर रांगेत उभे राहताना नक्कीच कामी येतो. मग उभ्यानेच वडा-पाव खाताना शेजारी उभे असलेल्यांच्या बरोबर कालच्या क्रिकेट म्याच बद्दल संभाषण साधू शकलात की तुम्ही दादरकर झालात बघा\nजी ए कुलकर्णी व्हर्जन\nदादर स्टेशनसमोर कडेमनी हाटेल. काळ्याकुट्ट कढईच्या काजळमायेखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभांनी वेढलेल्या कढईच्या डोहकाळिम्यात उकळणारा तेलाचा समुद्र. एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. निळासावळा मळकट शर्ट घातलेले. वातीसारखे किडकिडीत, कपाळावर रक्तचंदन, डोक्यावर केसांचे शिप्तर व डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. सांज शकुनाच्या पिंगळ्यावेळी तो माणूस दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पो���ाने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने हिरव्या मिर्चीसोबत बशीतला वडा-पाव बकाबक खाऊन टाकला.\nकुणी एक टपरी देता का टपरी\nअरे बाळांनो आता हे तेल थकलंय.. वडे तळून तळून..एकेकाळी दादरच्या फलाटांवर गर्जणारा तो आवाज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गोंगाटात आताशा हरवतो.. या तूफानाला हॉटेल नको, निऑन दिव्यांची झगमगती पाटी नको, इंटरनेटवरची वेबसाईटही नको.. बस एक छोटीशी टपरी पुरे आहे.. कारण हा गणपतराव बेलवलकर वडेवाला खुरडत खुरडत जळक्या कढईतून तुटक्या झाऱ्याने अजूनही चवदार वडे काढतोय.. पण आता या गर्दीतले तुझ्यासारखे मोजकेच जे प्रवासी इकडे येतात.. त्यांच्यासाठी तरी मी म्हणेन.. या वड्याला, या झाऱ्याला, या कढईला आणि कढईतल्या या तूफानाला.. कुणी टपरी देता का टपरी\n‘श्याम, बाळ खा हो दादरचा छान वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ हा पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा\nविषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला व एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर व तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा व तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा\nगो. नि. दांडेकर व्हर्जन\nहिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल\nवडा वडा ही गर्मस्य तळून��� भरती जे पावात या \nअद्भुत स्थानं दादरस्य देती चटणी लावूनिया ॥\nपरी त्राणाम् हे बनवायचे विनाशाय च दुष्क्रृत्या \nगर्म संगतीच्या चहापानाने समाधानी युगे युगे ॥\nमुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्टा सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया असतात, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा-बाय-सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचे त्राण त्याला नव्हते म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला व चार घासात संपवून टाकला.\n← यशस्वी संभाषणाचे रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/in-aurangabad-the-number-of-corona-disease-patients-has-crossed-27000-with-437-new-cases-28907/", "date_download": "2020-09-30T10:08:11Z", "digest": "sha1:UXQTWLZGJBEGKHEMUU4R5WK7Y53NO4UK", "length": 10551, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In Aurangabad, the number of corona disease patients has crossed 27,000, with 437 new cases | औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या पुढे, ४३७ नव्या रुग्णांच नोंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nऔरंगाबादऔरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या पुढे, ४३७ नव्या रुग्णांच नोंद\nऔरंगाबादमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार २८९ वर गेली आहे तर ५,८०३ रुग्णांचा कोरोनाशी संघर्ष सुरुच आहे. जिल्ह्यातील ७८२ रुग्णांचा कोरोनावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत को���ोनावर २० हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्णांनी मात दिली आहे.\nऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाचा संसर्ग धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. त्यामुळे औरंगाबाग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ( number of corona disease patients) कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासात औरंगाबादमध्ये कोरोनाची ४३७ नवे प्रकरण सापडले आहेत. ( corona cases) १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nऔरंगाबादमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार २८९ वर गेली आहे तर ५,८०३ रुग्णांचा कोरोनाशी संघर्ष सुरुच आहे. जिल्ह्यातील ७८२ रुग्णांचा कोरोनावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनावर २० हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्णांनी मात दिली आहे.\nतसेच गेल्या २४ तासात अँटीजेन टेस्टमध्ये ७३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १०३ आणि ग्रामीण भागातील ७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. असी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.\nकोरोना अपडेटऔरंगाबादमध्ये २३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकूण ९७० जणांचा मृत्यू\nमराठवाडाधक्कादायक... कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली आत्महत्या\nFinal year Exam Resultपदवी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची एका महिन्यात परीक्षा : उदय सामंत\nनदी पातळीत वाढजायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले; ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nकोरोना रूग्णऔरंगाबादेत गेल्या २४ तासात ४०६ जणांना कोरोनाची लागण\nऔरंगाबादमराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले\nऔरंगाबादमराठवाड्यात कोरोनावर ४० कोटी खर्च, उपाययोजनांसाठी ४६७ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मागणी\nऔरंगाबादजायकवाडी धरणातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रा��राम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f52543264ea5fe3bdb5c667", "date_download": "2020-09-30T08:49:38Z", "digest": "sha1:NIB3AQ63XGRWH2SG722RN77BH2H4PY5N", "length": 6340, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खोडव्यामध्ये विरळणी करणे का महत्वाचे आहे? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nखोडव्यामध्ये विरळणी करणे का महत्वाचे आहे\nखोडवा ऊस पिकामध्ये विरळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. उसाची एकरी अपेक्षित संख्या मिळवायची असेल तर विरळणी करून गरज नसलेले कोंब काढून टाकणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांसाठी होणारी स्पर्धा कमी होते व पिकाला खतांची तसेच पाण्याची मात्रा योग्य प्रमाणात पुरवली जाते. खोडव्यामध्ये विरळणी केल्यामुळे कोंबांना जाडी चांगली येते व त्यांची वाढ देखील व्यवस्थित होते. सदरच्या व्हिडिओमध्ये खोडव्यामध्ये विरळणी चे फायदे याबाबत माहिती दिली आहे.\nसंदर्भ:- होय आम्ही शेतकरी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nउंच पिकामध्ये पंपाद्वारे फवारणी करायची असेल तर आयडिया\nशेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा ऊस मोठा झाला की ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसल्यामुळे अपेक्षित पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही पण नवीन आयडिया वापरून...\nकृषि जुगाड़ | इंडियन फार्मर\nऊसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकरा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि वाढवा ऊस उत्पादन\nशेतकरी बंधुनो, सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरामुळे ऊस पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य निर्मित्ती, प्रथिने आणि संप्रेरके निर्मित्तीत वाढ होते.पेशींची...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nझिंक अन्नद्रव्याचे पिकांमधील महत्व\nपिकांच्या चांगल्या वाढीसाठी झिंक अन्नद्रव्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता टिकवून ठेवायचे असेल तर झिंक वापर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे....\nव्हिडिओ | डी डी किसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1004395", "date_download": "2020-09-30T08:53:08Z", "digest": "sha1:C3HAJLVERDNCJ3K3PCGRMKUQPHDYXPDD", "length": 2443, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभूमध्य समुद्रीय हवामान (संपादन)\n२०:००, १३ जून २०१२ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: sh:Mediteranska klima\n१९:३८, ७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n२०:००, १३ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: sh:Mediteranska klima)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/thakres-son-biggest-bounder/", "date_download": "2020-09-30T09:56:48Z", "digest": "sha1:45KW46YHUCYAL4B4UTYU7SAEQRD7EC2J", "length": 11455, "nlines": 78, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ठाकरेचं पोर.. महाहरामखोर… | Satyashodhak", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.\nअसा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनांना माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाचं विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असतं. गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली, ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत. राज ठाकरेने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिलच्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे, ती इंदू मिलची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आ���ि “कोहिनूर”वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.\nजेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनांनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणाऱ्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉम्बेतील दंगली आणि देशातील बॉम्बस्फोट हे परप्रांतीयांमुळेच झाले असा जावई शोध लावला. उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच परप्रांतीयांचा हात आहे एवढी परप्रांतीय द्वेषाची लागण यांना झाली आहे.\nकाही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे. हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामे द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा. असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुतल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबांचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना, हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचे समर्थन करतो, मग म.फ.हुसेन ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.\nअसीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाही, ह्यांच्यात सृजनशीलता नाही, ह्यांना आमचीच खास शैली लागते. अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबईच्या रस्त्यावर नागडा करून मारला असता. पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको. तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिमरायांना दुखावण्याचं महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो..\nजय जिजाऊ.. जय शिवराय..\nTags:आंबेडकर स्मारक, इंदू मिल, प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब स्मारक, बाळ ठाकरे, ब्राम्हणी कावा, मनसे, मराठा, मुस्लिम द्वेष, राज ठाकरे, शिवसेना\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १\nमी नास्तिक का आहे\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nसामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/27/news-sangmner-valutaskar-27/", "date_download": "2020-09-30T09:30:07Z", "digest": "sha1:UXTRN6OIVE6NAOAZ7XKFIZB4HOZF4D2B", "length": 9070, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\nHome/Breaking/डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी\nडंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी\nसंगमनेर – वाळू चोरणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप जीप याचा वापर करतात, मात्र आता मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी होत असल्याचे पोलिसांनी उघड केले.\nकाल संगमनेर तालुक्यात नाशिक – पुणे रस्त्यावर हिवरगाव पावसा शिवारात ४. १५ च्या सुमारास पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन एमएच ०६ एफ ९५१९ पकडली. तिच्���ात पांढऱ्या रंगाच्या ३० गोण्यांमध्ये चोरीची वाळू मिळून आली.\nयाप्रकरणी पो.ना मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रशांत पोपट घेगडमल, रा. कासारवाडी, ता. संगमनेर याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/29/news-akole-village-servant-froud-29/", "date_download": "2020-09-30T09:39:21Z", "digest": "sha1:Z7ZFLQBTS6ZS2YE3KF7ST6UKH3Z7AFVJ", "length": 11404, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून ��्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nHome/Ahmednagar News/ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला\nग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला\nसंगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.\nपहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग याच्याविरुद्ध भादवि कलम ४०९ प्रमाणे गुरनं. २०२ दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादीत म्हटले आहे की, आंबेवंगण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करताना त्याच्या ताब्यातीला ग्रामनिधी १४ व वित्त आयोग पेस ग्रामसभा कोष निधी, पाणीपुरवठा निधी खात्यावरील रक्कम रुपये १८ लाख ४८ हजार १८८ इतक्या रकमेचा प्रमाणक शिवाय अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतान घेता नियमबाह्य खर्च करुन सदरचे दप्तर गहाळ करुन कायमस्वरुपी अपहार केला.\nतर दुसरी फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे यांनीच दिल्यावरुन आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग या ग्रामसेवकाविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेणीत ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामसेवक रणशिंग याने त्याच्या ताब्यातील ग्रामनिधी १४ वा वित्त आयोग पेसा ग्रामसभा कोषनिधी, पाणीपुरवठा निधी खात्यावरील रक्कम ७५ लाख ६९ हजार ५०४ रुपये इतक्या रकमेचा प्रमाणकाशिवाय व अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून सदरचे दप्तर गहाळ करून कायमस्वरूपी अपहार केला आहे.\nसैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का \nसनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी \nमराठी अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nएकेकाळी न्यूड एमएमसमुळे चर्चेत आली होती ही ��भिनेत्री पहा तिचा बोल्ड अवतार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/15/attempt-to-kill-the-father-son-by-koyata/", "date_download": "2020-09-30T09:45:55Z", "digest": "sha1:FCK4SFD6NMVY5HFM42N2O2CK6LM2U7N3", "length": 12444, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बाप-लेकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nHome/Breaking/बाप-ले��ावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न\nबाप-लेकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न\nश्रीगोंदा : आपल्या शेतातील माती उचलून दुसऱ्याचे शेतात टाकत असल्याचे लक्षात आल्यामुळे ही माती टाकण्यास मज्जाव केल्याचा राग येऊन, बाप लेकास लोखंडी खोऱ्याने मारहाण करून डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.\nही घटना श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात बाप लेक गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाजणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून, तो किरकोळ जखमी झाला आहे.\nसदर घटनेबाबत अजनुज येथील संजय दत्तात्रय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष रामदास क्षीरसागर,अर्जुन रामदास क्षीरसागर,गणेश पोपट क्षीरसागर तिघे रा.अजनुज यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सविस्तर असे की, दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादी संजय त्यांचे वडील दत्तात्रय व भाऊ राजेंद्र हे तिघेही त्यांच्या अजनुज शिवारातील गट नं४३७ मधील शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते.\nतेव्हा त्यांना तेथे त्यांच्या शेतातील माती गणेश पोपट क्षीरसागर हे घमेले व खोऱ्याच्या सहाय्याने भरून बाजूच्या शेतात टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांनी गणेश यांना ही आमची वडोलोपार्जित जमीन आहे, तू आमच्या शेतातील माती उचलून घेऊन जाऊ नकोस.\nअसे समजावून सांगत स्वत:च्या शेतातील माती उचलण्यास मज्जाव केला. त्याचा गणेश यांना राग आला त्यांनी या तिघा बापलेकांना शिवीगाळ केली व फोन करून संतोष रामदास क्षीरसागर व अर्जुन रामदास क्षीरसागर या दोघांना शेतात बोलावले.\nहे दोघे शेतात आल्यानंतर त्यांनीही शिवीगाळ करायला सुरुवात केली, त्यातील संतोष याने फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात लोखंडी खोऱ्याने मारले तर अर्जुन यांनी फिर्यादीचे भाऊ राजेंद्र यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. या जीवघेण्या हल्ल्यात हे दोघे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत.\nतसेच फिर्यादी संजय यांना देखील या लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच या मारहाण करणाऱ्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्���ार दिली तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मारून टाकू अशी धमकी दिली. शेतातील माती उचलण्यास मज्जाव करण्याच्या किरकोळ कारणातून भावकीतल्याच लोकांकडून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उ\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loknete-rajarambapu-patil/", "date_download": "2020-09-30T09:53:07Z", "digest": "sha1:QK74CJW5VPLQ22CSEBJO6GXOXB3SA7HM", "length": 3036, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loknete Rajarambapu Patil Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai News : लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक– उद्धव ठाकरे\nएमपीसी न्यूज - लोकनेते राजारामबापू पाटील यांची पिढी अतिशय अनुभव संपन्न असून बापूंचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.12) विधानभवन येथे केले. लोकनेते राजारामबापू पाटील…\nTalegaon News : खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द करा – आमदार शेळके\nChikhali Crime : तळवडे येथे 68 हजारांची घरफोडी\nPimpri news: पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द करा\nPimpri Crime : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले\nAlandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2-2927/", "date_download": "2020-09-30T08:33:45Z", "digest": "sha1:OCMOWE6NDGHZZL7G75JC7RXQ3MV3GA7A", "length": 4989, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा - NMK", "raw_content": "\nराष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा\nराष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा\nदेशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या ७८८३ जागा भरण्यासाठी बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूट (आयबीपीएस) मार्फत आयोजित केलेल्या सातव्या सामाईक लेखी परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nसैनिक कल्याण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर ‘शिपाई’ पदांच्या १५२ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31629/", "date_download": "2020-09-30T10:39:32Z", "digest": "sha1:VRLI6PRND3DF4ZYFEOXOMXH7OOO2GNM5", "length": 49546, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रोमनेस्क वास्तुकला – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरोमनेस्क वास्तुकला : यूरोपमध्ये साधारणपणे अकराव्या ते तेराव्या शतकांत मुख्यत्वे वास्तुकला व त्या अनुषंगाने शिल्प, चित्र व अन्य आलंकारिक कला ह्या क्षेत्रांत एक सर्वसाधारण, समान शैली निर्माण झाली. या शैलीत राष्ट्र प्रदेश-परत्वे काहीशी प्रादेशिक भिन्नता आढळत असली, तरी काही ठळक शैलीघटक सर्वत्र समान व समाईक होते. या शैलीला ‘रोमनेस्क’ अशी संज्ञा देण्यात आली. तिच्या प्रेरणा प्रामुख्याने प्राचीन रोमन कलेतून घेतल्या गेल्या पण त्यात अन्य प्रभावही येऊन मिसळले. भिन्न भिन्न कलापंरपरा असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशांत रोमनेस्क कला विकसित होत गेली. त्यात त्या त्या ठिकाणची प्रादेशिक वैशिष्ट्ये येऊन मिसळली. उदा., आयर्लंड व इटली. पण तिचे सर्वसाधारण (समाईक) गुणधर्म कायमच राहिले.\nरोमनेस्क काल ही मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात उगम पावली. या शैलीची नेमकी सुरुवात केव्हा झाली, यासंबंधी कलेतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते कॅरोलिंजिअन कलेपासूनच रोमनेस्क कलेची सुरुवात होते. कॅरोलिंजिअन ही शार्लमेनच्या राजवटीत आठव्या-नवव्या शतकात विकसित झालेली शैली, रोमन पद्धतीच्या अर्धवर्तुळाकार कमानी, तसेच अभिजात कलेचे इतर घटक या शैलीत दिसून आल्यामुळे तिचे नाव ‘रोमनेस्क’ असे पडले आणि बायझंटिन कलेचा अस्त होऊ लागताच, तिला विरोधी असे हे घटक प्रकर्षाने नजरेत भरू लागले. या विरोधी घटकांचे स्वरूप कॅरोलिंजिअन कलेपासूनच स्पष्ट झाले व विकसित झाले. यामुळे काही फ्रेंच कलेतिहासकार कॅरोलिंजिअन व ऑटोनियन कलेला आद्य रोमनेस्क कला मानतात तर त्यानंतरच्या रोमनेस्क कलेला द्वितीय रोमनेस्क कला असे संबोधतात. परंतु सर्वसाधारणपणे अकराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते जवळजवळ तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सु. २५० वर्षांचा काळ हा रोमनेस्क कलाशैलीचा कालखंड सामान्यतः मानला जातो. रोमनेस्क कला ही प्रामुख्याने धार्मिक आहे. वास्तुकलेमध्ये भरीवपणा, जडशीळता व भव्यता दिसते. चित्र-शिल्प-अलंकरणादी कला प्रामुख्याने चर्चवास्तूंच्या सजावटीच्या अंगानेच बहरल्या. त्यांत रूपकात्मक, प्रतीकात्मक पातळीवरचे चित्रण प्राधान्याने दिसते. नैसर्गिक आकारांपेक्षा, परिणाम साधण्यासाठी हेतुतः केलेले विरूपणही आढळते. सरंजामशाहीमुळे तत्कालीन सरदारांत होणारे तंटेबखेडे आणि मुस्लिम व ख्रिश्चन सत्ता यांमध्ये वैमनस्य निर्माण झाल्यामुळे उद्‌भवलेली धर्मयुद्धे यांच्या परिणामी सामान्य माणूस-विशेषतः शेतकरी-भरडून निघाला. या सामाजिक, राजकीय व धार्मिक तणावांचा तत्कालीन कलानिर्मितीवरही परिणाम झाला. कलेमध्ये मानवाकृति-विरूपणाची प्रवृत्ती ठळकपणे जाणवते. असुरक्षितता व अस्थैर्य यांमुळे किल्ल्यासारख्या तटंबदी असलेल्या भक्कम वास्तू, टेहळणीच्या दृष्टीने सोयीस्कर अशा उंच जागी बांधण्यात आल्या. चर्च व मठ यांना समाजजीवनात आत्यंतिक महत्त्व प्राप्त झाले व चर्च हे सामान्य लोकांचे भावनिक केंद्रबिंदू ठरले. ठिकठिकाणचे कुशल स्थपती, वास्तुकार, शिल्पकार व कारागीर यांना पाचारण करून चर्चवास्तूंची बांधकामे व सजावट वैभवशाली करण्याचे प्रयत्न विशेषत्वाने झाले व त्यामुळे अलंकरणाच्या विविध शैली उगम पावल्या.\nरोमनेस्क कलेच्या प्रभावकाळात प्रत्येक देशात आपापल्या पूर्वकालीन कलापरंपरांचा शोध व त्यापासून प्रेरणा घेण्यात आल्या. जिथे प्राचीन रोमन कलेतील भव्य स्मारके अवशिष्ट होती तिथे रोमन कलेचा प्रभाव दांडगा होता. उदा., इटली, द. फ्रान्स, स्पेन व ऱ्हाईन ���ँड या ठिकाणी रोमन वास्तू व शिल्पे यांचा प्रभाव लक्षणीय होता. तर फ्रान्स व उत्तर जर्मनी येथील रोमनेस्क कलानिर्मितीत कॅरोलिंजिअन शैलीपासून प्रेरणा घेतल्या गेल्या. प्राचीन रोमन व आद्य ख्रिस्ती कलाशैलींचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयासांतून कॅरोलिंजिअन शैली विकसित झाली. या शैलीमध्ये भव्य चर्चवास्तू पुढेही निर्मिल्या गेल्या. त्यातून जर्मनीमध्ये पहिल्या ऑटो सम्राटाच्या आधिपत्याखाली दहाव्या-अकराव्या शतकात ऑटोनियन शैली उत्क्रांत झाली. जर्मनीमधील रोमनेस्क कला ही ऑटोनियन शैलीचीच पुढची परिणत अवस्था म्हणता येईल. कॅरोलिंजिअन व ऑटोनियन चित्र-शिल्प-अलंकरणादी कला त्या काळात प्रशंसनीय व अनुकरणीय ठरल्या. इंग्लंडमध्ये रोमनेस्क शैलीच्या जडणघडणीत अँग्लोसॅक्सन कलाघटक प्रभावी ठरला. आयरिश अलंकरणाच्या प्रेरणा केल्टिक परंपरेत सापडतात. स्कँडिनेव्हिया, इंग्लंड, आयर्लंड येथील रोमनेस्क शिल्प हे व्हायकिंग कालीन प्राणिशिल्पशैलीचा प्रभाव दर्शविते. स्पेनमधील रोमनेस्क कलेचे प्रेरणास्त्रोत रोमन, बायझंटिन, इटालियन, फ्रेंच, इस्लामी असे विविध व गुंतागुंतीचे आहेत. बायझंटिन कलेचा प्रभाव सर्व यूरोपभर पसरला व कुट्टिमचित्रण, मीनाकारी, हस्तिदंतशिल्पन, वस्त्रकला, हस्तलिखित सजावट अशा सर्वच अलंकरण क्षेत्रांत प्रेरणादायक ठरला. हे विविध प्रेरणास्त्रोत आत्मसात करून समृद्ध झालेल्या रोमनेस्क कलेने आपल्या स्वतंत्र सर्जनशील आविष्कारांद्वारा मध्ययुगीन यूरोपमधील महत्त्वाची कलाशैली म्हणून स्वतःचे स्थान सिद्ध केले. रोमनेस्क शैलीचे सर्वांत प्रभावी व महत्त्वाचे आविष्कार हे वास्तुकलेच्या क्षेत्रातच ठळकपणे दिसून येतात. अन्य कलाविष्कार हे प्रायः वास्तुसजावटीसाठीच उपयोजिले गेले.\nवास्तुकला : रोमनेस्क वास्तुकला ही त्या संज्ञेतच सूचित झाल्याप्रमाणे रोमन वास्तुशैलीतून विकसित झाली. रोमन व नंतरची गॉथिक शैली ह्यांदरम्यानच्या काळातील ही वास्तुकला. ख्रिस्ती उपासनापद्धतीला आणि चर्चच्या वापराला लागणारी सोय-सुविधा रोमन अवशेषांत नसली, तरी सुरुवातीला रोमन बॅसिलिकांचा वापर चर्च म्हणून झाला. त्यातूनच रोमनेस्क वास्तुकलेचा उगम झाला. स्थूलपणे हिचे प्रारंभीचा काळ व परिपूर्णत्वाचा काळ असे दोन भाग पडतात. पुढे ह्या कलेच्या प्रभावातून गॉथिक व प्र���ोधकालीन वास्तुशैली निर्माण झाल्या.\nफ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन ह्या भागांत रोमनेस्क कलेचा विस्तार होऊन त्या त्या ठिकाणी प्रादेशिक स्वरूपे प्रकट झाली. रोमनेस्कचे कलात्मकदृष्ट्या पूर्ण विकसित असे रूप तेराव्या शतकात फ्रान्समध्ये पाहावयास मिळते. वास्तुकलेची उदाहरणे प्रामुख्याने धार्मिक वास्तूंत दृष्टीस पडतात. बांधणीसाठी दगड, विटा ह्यांचा व छतांसाठी दगडी फरशांचा व लाकडाचा वापर होत होता. चापछत (व्हॉल्ट), अर्धवर्तुळाकृती कमानी, नक्षीदार झुकावाचे दगड, जोडखांब व जास्त उंचीचा मंडपाचा मध्यभाग ही या रचनाशैलीची खास वैशिष्ट्ये होत.\nप्रारंभीचा काळ : (९५० ते १०५०). बायझंटिन वास्तुकलेचा व पश्चिम यूरोपातील हवामानाचा वास्तुबांधणीवर परिणाम झाला. कॅरोलिंजिअन कालखंडात कलेचा विकास झाला व मठाकरता नवीन अभिकल्प दरबारी वास्तुशिल्पज्ञांनी बनविला. ख्रिस्ती मठांसाठी अजूनही हा आराखडा वापरण्यात येतो, हे वैशिष्ट्य. या वास्तुकल्पाचे प्रमुख भाग (१) चर्च, (२) मठातील चौक व त्याबाजूची स्तंभावली आणि शयनागार, (३) आतील खास चौक, लगतची पाकशाळा, (४) सार्वजनिक चौक व बाग, (५) पिठाची गिरणी, तबेला व कारखाना हे होत.\nचापछताच्या बांधकामाची कमी पाखांची साधी पद्धती, चौकोनी विटांचा व लहान दगडांचा वापर ही कॅरोलिंजिअन काळाची वैशिष्ट्ये. सामान्यपणे प्रारंभीच्या काळात दगडी बांधकामात जाड, साधे आणि ओबडधोबड दगड व चुना यांचा वापर करण्यात येई. उंच मनोरे व एकंदर बांधकामाची क्षितिजरेषा उठावदार कशी दिसेल, यावर भर असे. वास्तूमध्ये क्रूसाकार चर्चच्या मुख्य वास्तूच्या काटकोनात पुढे आलेली दोन्ही बाजूंची दालने व वाद्यवृंदाची जागा यांना जास्त उठाव त्यांच्या आकाराद्वारे देण्यात येई. एकमेकांवर आधारासाठी अवलंबून असलेले भाग वास्तुरचनेत लयबद्धता निर्माण करीत तर छपराजवळचे आडवे पट्टे किंवा बाहेर आलेल्या झुकावाच्या दगडावरील जुळी स्तंभावली व त्यावर अर्धवर्तुळाकृती कमानी शोभा वाढवीत.\nउत्कर्षाचा काळ : (१०५०-११५०). वास्तुकलेचा उत्कर्ष कारागिरांच्या वाढत्या नैपुण्यामुळे व एकंदर सामाजिक उत्कर्षांमुळे झाला. बांधकामाची रचना बदलून ते जास्त योजनाबद्ध करण्यात आले. एकपाखी छपराच्या खाली सभामंडपाच्या मध्यभागाच्या छपराच्या वजनाचा झोक सांभाळण्यासाठी, साध्या कमानींचा वापर करण्यात ���ला व छपरांसाठी जड दगडकामाऐवजी फासळ्या व त्यावरच्या लादीकामाचा वापर चालू झाला. त्याची वाढ गॉथिक वास्तुकलेत झाली. एकमेकांत उतरत जाणाऱ्या दरवाजाच्या बाह्या, त्यामध्ये असलेले पडखांब व वरील क्रमशः लहान होत जाणाऱ्या अर्धवर्तुळाकृती कमानी ह्यांवर अपोत्थित (उथळ) खोदीवकाम करून फुले, पाने, वेली व प्राण्यांचे आकार खोदण्यात येत तर भिंतीचे भाग जास्त असल्यामुळे भित्तिलेपचित्रांचा वापर अंतर्गत सजावटीसाठी केला जाई. वर्तुळाकृती खिडक्यांमध्ये रंगीत काचचित्रांचा वापर करण्यात येई.\nइटलीतील ⇨पीसाचा कलता मनोरा (११७४-१३५०) हे या कलेचे उत्तम उदाहरण आहे. इटलीतील सान मीकेले हे पाव्हिया येथील चर्च हे सुरुवातीच्या काळातील वास्तुरचनेचे उल्लेखनीय उदाहरण तर जर्मनीतील वर्ग्झ कॅथीड्रल हे उत्कर्ष काळातील उदाहरण होय. फ्रान्समधील आबेई ओ झॉम (१०६६ – ८६) हे चर्च रोमनेस्क अंतिम पर्वातले उत्तम उदाहरण मानले जाते. ह्यामध्ये षड्भागी फासळ्यांच्या छपराचा वापर आहे. सर्वसाधारणपणे अभिजात ख्रिस्ती वास्तुकलेचा पाया रोमनेस्क वास्तुकलेने घातला, असे म्हणता येईल.\nशिल्पकला : रोमनेस्क चर्च व मठ या वास्तूंच्या अलंकरणासाठी प्रामुख्याने शिल्पाचा वापर केला गेला. बाहेरच्या भिंतीवर तसेच आतल्या भागातही उत्थित शिल्पाचा वापर भरपूर केलेला आढळतो. आधीच्या मूर्तिभंजनाच्या काळात आलेली मरगळ जाऊन झपाट्याने दगडी शिल्पांची निर्मिती फोफावत गेली. याची सुरुवात बहुधा नैर्ऋत्य फ्रान्स व उत्तर स्पेन या प्रदेशांत प्रथम झाली असावी. ह्या अलंकरणात्मक शिल्पनिर्मितीचे पहिले प्रयत्न यात्रेकरूंच्या मार्गावर असलेल्या चर्चवास्तूंमध्ये मुख्यत्वे झाले. मुख्यतः चर्चच्या बाहेरच्या भिंती व प्रवेशद्वारे यांच्यावर उत्थित शिल्पे कोरून त्यायोगे सामान्य ख्रिस्ती उपासक आकर्षित होतील, ह्या हेतूने हे सुशोभन केले गेले. यातही काही संकेत पाळलेले दिसतात. मुख्य प्रवेशद्वारावरील अर्धवर्तुळाकार कमानीच्या त्रिकोणिका-पृष्ठात, तसेच ‘मंडोला’ नामक बदामासारख्या लांबट आकारपृष्ठात उत्थित शिल्पे खोदली जात. ह्यांत ख्रिस्ताच्या बैठ्या प्रतिमा, अंतिम न्यायनिवाडा करीत असलेला येशू, तसेच क्रूसावरील ख्रिस्त यांसारखे विषय खोदले जात. कित्येकदा पृष्ठभागाचे आडव्या दोन भागांत विभाजन करून त्यांतही शिल्पे खोदली जात. ऑटन कॅथीड्रल (बर्गंडी) येथील पश्चिम प्रवेशद्वाराच्या शिरोभागी अर्धवर्तुळाकार कमानीच्या त्रिकोणिका-पृष्ठात खोदलेले लास्ट जज्‌मेंट हे उत्थित शिल्प रोमनेस्क शैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या उभ्या पट्ट्यांमध्येही शिल्पांकन केले जाई. स्तंभ व स्तंभशीर्षे यांवरही सुरेख उत्थित नमुने कोरले गेले. फ्रान्समधील म्बासाक येथील सेंट ॲबे चर्चमधील स्तंभावर कोरलेली प्रेषिताची उत्थित प्रतिभा ही रोमनेस्क कालीन विरूपीकरण करून खोदलेल्या शिल्पाकृतींपैकी सर्वांत उल्लेखनीय प्रभावी शिल्प आहे. या रोमनेस्क शिल्पांच्या शैलीचे तंत्र व आकृतिबंध सुरुवातीच्या ख्रिस्ती कलेशी साधर्म्य दर्शविणारे आहेत. मूर्तीचे आविर्भाव जोमदार, आवेशयुक्त व शरीरे पिळवटल्याप्रमाणे दाखवली आहेत. हात, पाय हे वाजवीपेक्षा अतिरिक्त लांबलचक दाखविले आहेत तर काही ठिकाणी मस्तके प्रमाणापेक्षा मोठी आहेत. भावदर्शनातही कित्येकदा अतिशयोक्ती जाणवते. इटली, प्रॉव्हांस व उत्तर स्पेन येथील शिल्पांवर रोमन शिल्पाचा प्रभाव जाणवतो तर उत्तर यूरोपातील शिल्पांत हा प्रभाव अगदीच कमी आहे. बऱ्याच वेळा सचित्र हस्तलिखितांवरूनही शिल्पांसाठी नमुने व विषय उचलले जात. स्तंभावरील शिल्पांकनात अतिशय उथळ व कमी उठावापासून (अपोत्थित) ते पूर्ण उठावापर्यंत (प्रोत्थित) उत्थित शिल्पांचे अनेक प्रयोग विषयाला अनुसरून शिल्पकारांनी केलेले आढळतात. अशा शिल्पांत शार्त्र येथील स्तंभशीर्षावर सलगपणे कोरलेले ख्राइस्ट एंटरिग जेरुसलेम हे शिल्प व स्तंभांवरील ख्रिस्ती संतांच्या उभ्या मूर्ती उल्लेखनीय आहेत. त्यांत वस्त्रांच्या चुण्यांचे कोरीवकाम रोमन शैलीप्रमाणे, तर इतर घटकांचे शिल्पांकन बायझंटिन शैलीप्रमाणे, असा संमिश्र प्रभावही आढळतो.\nया काळात मोठ्या आकाराच्या शिल्पाकृती निर्माण झाल्या असल्याचा काही पुरावा उपलब्ध नाही. तशा मूर्ती अवशिष्ट नाहीत. मात्र छोट्या आकाराच्या धातूच्या तसेच हस्तिदंताच्या मूर्ती अवशिष्ट आहेत. चर्चमध्ये ठेवण्यासाठी केलेल्या आलंकारिक वस्तूंत उत्थित शिल्पांकनाचा सुरेख वापर केलेला आढळतो. ल्येझ येथील एका ब्राँझच्या बाप्तिस्मा-पात्रावर ख्रिस्ताच्या जीवनातील प्रसंग कोरले असून पात्राच्या तळाशी, ख्रिस्ताच्य��� बारा धर्मप्रचारकांचे प्रतीक असे बारा बैल त्याला उचलून धरताना दाखविले आहेत. म्यूज खोऱ्यात तयार झालेले, लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयात ठेवलेले विचित्र प्राण्याच्या आकाराचे ब्राँझचे जलपात्र हे तत्कालीन शिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशी अनेक पात्रे ड्रॅगनसारख्या राक्षसी प्राण्यांच्या आकारांमध्ये तसेच सिंहादी प्राण्यांच्या आकारांमध्ये घडवली गेली. ही पात्रे धार्मिक कृत्यांच्या वेळी धर्मगुरूंच्या हातांवर पाणी घालण्यासाठी वापरली गेली.\nचित्रकला : रोमनेस्क चित्रकलेत मात्र शिल्पकलेप्रमाणे क्रांतिकारक वळण दिसून येत नाही तर कॅरोलिंजिअन आणि ऑटोनियन परंपराच पुढे चालू राहिलेली दिसते. या काळात अनेक धार्मिक सुशोभित हस्तलिखिते तयार झाली आणि त्यात सुनिदर्शने रंगविली गेली. रोमनेस्क काळातील या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे नाजुक रेषांचे रेखाटन. त्यामुळे ती पूर्वकालीन चित्रांपेक्षा वेगळी ओळखू येतात. रोमनेस्क काळातील शिल्पकलेप्रमाणेच चित्रकलेतही विविध प्रदेशांत वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. आयर्लंडमधील बुक ऑफ केल्स या हस्तलिखितात लाल केसांच्या व निळ्या डोळ्यांच्या मानवाकृती दिसतात. तर लिंडिस्‌फार्न गॉस्पेलमध्ये शुद्ध आलंकारिक स्वरूपाचे चित्रण दिसते. रेखाटनात बहुधा रेषेचा उपयोग रंगविलेल्या भागाची बाह्यरेषा काढण्यासाठी केलेला आढळतो. चित्रकलेची निर्मिती सु. १००० नंतर अधिक दर्जेदार झालेली दिसते. बाराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तयार झालेल्या बायबलमधील सर्व चित्रांत वस्त्रांचे चित्रण दुहेरी रेघांनी दर्शविलेल्या चुण्यांचे आढळते. ही शैली ‘डॅम्प-फोल्ड स्टाइल’ यानावाने ओळखली गेली. या शैलीत मानवाकृतीच्या चित्रणात अवयवांवरून आच्छादलेल्या वस्त्राला दुहेरी रेषेच्या चुण्या दाखविल्या आहेत. ही शैली चित्रकलेत तत्कालीन शिल्पकलेच्या अनुकरणातून आली असावी. रंगसंगतीच्या संदर्भात गडद व झगझगीत रंगच्छटा रोमनेस्क चित्रकारांना प्रिय होत्या, असे दिसते. चर्च-मठादी धार्मिक वास्तूंना जसजशी आर्थिक संपन्नता लाभत गेली, तसतसा ग्रंथसजावटीत भपकेबाजपणा वाढत गेला. रंगसंगतीतही या समृद्धीच्या खुणा दिसतात. उदा., विंचेस्टर बायबलसारख्या आर्थिक सुस्थिती लाभलेल्या स्थळाच्या पुस्तकात रंगांच्या गडद छटांची व ��गझगीतपणाची कमाल मर्यादा आढळते, तर इतर काही ग्रंथसजावटींत वापरलेले रंग त्यामानाने फिके वाटतात.\nबाहेरून शिल्पांनी सुशोभित केलेल्या चर्चवास्तूंचे अंतर्भाग सुशोभित करण्यासाठी रोमनेस्क कलाकारांनी अलंकरणाचा मुक्तहस्ताने वापर केला. जमिनी व सपाट लाकडी छते ह्यांवरही भरघोस अलंकरण करण्यात आले. जमिनीवर झगमगीत रंगाचे कुट्टिम अलंकरण तर लाकडी छतांवर बहुधा चिकणरंगांत चित्रे रंगविली जात. भरतकाम केलेले गालिचे व पडदे यांनी भिंती व जमिनी सुशोभित केल्या गेल्या. या काळात भिंतींवर रंगविलेली चित्रे नंतरच्या काळात त्यांच्यावर दुसरी चित्रे काढल्यामुळे नष्ट झाली. मात्र काही ठिकाणी रसायनांच्या साहाय्याने हा वरचा थर दक्षतापूर्वक दूर करून आतील चित्रे पुन्हा होती तशी दाखविण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. फ्रान्समधील सें साव्हें येथे अशा तऱ्हेचा प्रयोग यशस्वीपणे करून आतील चित्रे प्रकाशात आणण्यात आली आहेत. ही चित्रे सपाट तलपृष्ठावर निळ्या, हिरव्या व मातकट रंगच्छटांनी रंगविली असून, त्यांत बाह्यरेषांचा सुरेख वापर केलेला दिसतो.\nया काळात तयार झालेल्या चित्रजवनिकांमध्ये ⇨बायो चित्रजवनिका ही फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातील बायो गावच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेली तागाची चित्रपट्टी जगप्रसिद्ध आहे. हेस्टिंग्जच्या लढाईत (इ. स. १०६६) नॉर्मन सरदार विल्यमने इंग्लंडच्या हॅरल्ड राजाचा पराभव व वध केला. त्या प्रसंगाचे चित्रण या पट्टीवर भरतकामात विणून केले आहे. नॉर्मन जहाजे, वेशभूषा, तसेच युद्धदृश्यातील इतर बारकावे आणि व्यक्तिरेखा यांची महत्त्वाची माहिती या चित्रणातून उपलब्ध होते. विशेषतः मानवाकृतींचे जोशपूर्ण आविर्भाव व हालचालींचे बारकावे यांत कौशल्याने विणले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व व कलात्मकता या दोन्ही दृष्टींनी हे भरतकाम उल्लेखनीय ठरले आहे.\nइतर कारागिरीच्या वस्तूंत वेदिचित्रे, बाप्तिस्मा-पात्रे, मेणबत्त्यांचे स्टँड, आलंकारिक क्रूस, मृतदेहाच्या अवशेषांचे जतन करण्यासाठी केलेले मौल्यवान रत्नजडित करंडक, मद्याचे पेले, तसेच चर्चची सुरेख उत्थित शिल्पे खोदलेली ब्राँझची प्रवेशद्वारे यांतून रोमनेस्क कलाकुसरीचे सुंदर दर्शन घडते.\nभागवत, नलिनी कान्हेरे., गो. कृ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेय���ाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/meeting-between-india-and-chinese-military-officials-in-ladakh/", "date_download": "2020-09-30T09:18:16Z", "digest": "sha1:X6OOST2DAWYJFEGLK2NKTSWWYJ7NLYFT", "length": 4979, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांची लडाखमध्ये बैठक", "raw_content": "\nभारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांची लडाखमध्ये बैठक\nश्रीनगर- भारतीय आणि चीनच्या सीमेवरील लष्करी अधिकाऱ्यांची आज पूर्वलडाखमध्ये बैठक झाली. संरक्षण प्रवक्‍त्यांनी ही माहिती दिली. भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व फायर ऍन्ड फ्युरी कॉर्पच्या मेजर जनरल अरविंद कपूर यांनी केले. तर चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व वरिष्ठ कर्नल गेन वेई हान यांनी केले, असे कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. दौलत बेग ओल्डी येथे मंगळवारी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही बैठक झाली होती, असे प्रवक्‍त्यांनी सांगितले.\nसीमा भागात शांतता आणि सौहार्दाची स्थिती कायम राखण्यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या बैठकीच्यावेळी विशेष भर दिला. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी राष्ट्रध्वजांना मानवंदनाही देण्यात आली आणि शुभेच्छापत्रांचे आदान प्रदानही करण्यात आले.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\n नागरिकांचा प्राथमिक तपासण्यांवर भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/she-is-alone-and-she-survive--episode-eighteenth", "date_download": "2020-09-30T10:30:45Z", "digest": "sha1:HKXXLX26BFS7ASLIMPFNNMMUJDB24FPH", "length": 24071, "nlines": 246, "source_domain": "www.irablogging.com", "title": "She is alone and she survive ( Episode Eighteenth)", "raw_content": "\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )\n मग मी आता काय करू..\n\" सद्या तुम्ही ठाम रहा.. तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊ नका.. तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊ नका..\n\" आता मी कोणताच ठाम निर्णय घेऊ शकत नाही आहे. एक बाजू पहिली तर मला त्या घरात परत पाऊल ठेवावंस वाटतं नाही आणि ह्यांना असं पाहिलं तर त्यांच्या बरोबर जावं असं वाटतं.\"\n\" पण तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि तो ही संकेतपासून वेळग राहण्याच��..\" आता सुरूचीचा दादा सुद्धा स्पष्ट बोलला.\n पण पुढे काय ह्याचा विचार मी केला नाही आहे. मला त्यावेळेस सगळं असह्य झालं आणि मी तिथून निघाले.\"\n\" ते ठीक केलंस. पण तुला वाटतं का ती परिस्थिती तू अशी निघून आल्यामुळे बदलणार आहे. तू तिथे परत गेलीस तर परत तेच घडणार आहे.. तू तिथे परत गेलीस तर परत तेच घडणार आहे..\n\" मग काय करू दादा..\n\" तू काही वेळ तरी इथेच रहा.. पण संकेतला एवढच पटवून दे की तू त्या वातावरणात नाही राहू शकत.. पण संकेतला एवढच पटवून दे की तू त्या वातावरणात नाही राहू शकत..\nसुरुचीला अजून ही सुचत न्हवत की संकेतबरोबर काय बोलावं. इकडे संकेत मात्र सुरुचीबरोबर कधी बोलायला भेटेल म्हणून तिची बाहेर वाट बघत होता.\n संकेत बरोबर बोलून घे.. एकदाच काय ते बोलून टाक.. एकदाच काय ते बोलून टाक.. मन मोकळं होईल तुझं.. मन मोकळं होईल तुझं..\" दादा सुरुचीला बोलला.\nतसं सुरुची किचन मधून बाहेर आली. दादा ही तिच्या मागून बाहेर आला. संकेत हॉलमध्ये बसला होता. सुरुची बोलायला घाबरत आहे हे पाहून दादा सुरीचीला बोलला,\n\" तुम्ही दोघे आत बेडरूममध्ये जाऊन बसा.. इथे मुक्ता खेळत बसेल आणि संकेतला त्रास देईल.. इथे मुक्ता खेळत बसेल आणि संकेतला त्रास देईल..\n ठीक आहे. मी बसतो इथेच..\n\" अरे आत जाऊन बस.. तेवढ तुम्हाला बोलायला भेटेल. तेवढ तुम्हाला बोलायला भेटेल.\nसुरुचीच्या दादाचा हा असा आग्रह पाहून संकेतला ही आश्चर्य वाटलं. आपण कुठे हिला इथेच ठेऊन जाणार आहे. की थोडावेळ भेटला आहे तर एकांतात बोलून घाव.. की थोडावेळ भेटला आहे तर एकांतात बोलून घाव.. संकेतच्या मनात असं चालू असताना सुरुची त्याला बोलली,\n\" आणि ती बेडरूमकडे जाऊ लागली.\nसंकेतही थोडा संकोचून तिच्या मागून आत गेला. सुरुची बेडरूममध्ये आली. संकेतही आत येताच तिने दार बंद केलं. संकेत सुरुचीकडे पाहत होता.\n\" सुरुचीने संकेतला बसायला खुर्ची दिली.\n पण तू ही बस ..\n\" नाही. मी ठीक आहे इथे..\n\"जेवण छान झालं होतं ..\n\" ह्यापुढे सुरुची काहीच बोलली नाही. तिने साडीचा पदर हातात घेतला होता. ती पदराच्या टोकाला दोन हाताने पकडून वेळोटे मारत उभी होती. तीच लक्ष मात्र इकडे तिकडे होतं.\n\" काय झालंय सुरुची..\" संकेतने तीच असं वागणं बघून प्रश्न केला.\n\" काही नाही ..\n तुझ्या चेहऱ्यावर सगळं समजतंय.. ये. इथे बस..\" असं बोलत संकेतने सुरूचीचा हात पकडला आणि तिला बेडवर बसण्यास सांगितलं.\n\" मला माहित आहे की ती का इथे आली आहेस..\n\" आईच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं आहे. मी ही मान्य करतो आई तसं बोलली. मी तिच्या बाजूने तुझी माफी मागतो..\n\" तुम्ही माफी नका मागू..\n\" मग काय करू.. तू अशी न सांगता निघून आलीस. मला तर खूप भीती वाटली होती.. तू अशी न सांगता निघून आलीस. मला तर खूप भीती वाटली होती..\n\" भीती वाटायचं काय कारण त्यात..\n तू अशी न सांगता निघून कुठे गेलीस ह्याचा विचारकरून भीती वाटली..\n मग नका माझा एवढा विचार करू..\n\" असं काय बोलतेयस.. नवरा आहे मी तुझा.. नवरा आहे मी तुझा..\n\" तुला इथे राहायचं आहे का..\n मग तसं सांग ना.. रहा अजून काही दिवस.. रहा अजून काही दिवस..\n\" सुरुची धीर करून बोलली.\n\" तुम्ही समजून घ्याना..\" सुरुची रडवेली होऊन बोलली.\n\" मी समजून घेतोय ग.. तुला वाटतयं तितके दिवस रहा इथे.. तुला वाटतयं तितके दिवस रहा इथे.. बस..\n\" आणि शेवटी सुरुची धीर करून बोलली, \" मला तुमच्याबरोबर नाही यायचंय तिकडे..\nसंकेतच्या मनात चरर झालं. अंगातून एक शहारा गेला.\n\" नाही यायचं म्हणजे.. आता नाही यायचं ना.. आता नाही यायचं ना..\" संकेतला त्याच्या मनात आलेल्या शंकेची खात्री करून घ्यावीशी वाटली.\n\" फक्त आता नाही.. कायमच..\n अशी मस्करी नाही करायची.\" संकेतला खरं काय ते जाणवलं होत, पण तो न दाखवल्यासारखं करत बोलला.\n\" मस्करी नाही. मी खरं बोलतेय..\" सुरुचीच्या अश्रूंचा बांध फुटला, \" मला नाही याचं तिथे..\" सुरुचीच्या अश्रूंचा बांध फुटला, \" मला नाही याचं तिथे.. जिथे मला मी आई होऊ शकत नाही म्हणून सारख हिणवल जात. काही चूक झाली की येऊन जाऊन परत तिथेच बोट ठेवलं जातं. मला नाही राहायचं अशा घरात.. जिथे मला मी आई होऊ शकत नाही म्हणून सारख हिणवल जात. काही चूक झाली की येऊन जाऊन परत तिथेच बोट ठेवलं जातं. मला नाही राहायचं अशा घरात..\" सुरुची धडाधड बोलत गेली आणि हुंदके देऊन रडू लागली.\n असं नको बोलूस ना.. मला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे. ती फटकळ आहे. ती पटकन बोलून जाते. मी त्यावरून तिला ओरडतो की नाही.. मला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे. ती फटकळ आहे. ती पटकन बोलून जाते. मी त्यावरून तिला ओरडतो की नाही..\n पण तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही कामावर गेलात की मला ते घर खायला उठत. काय करावं सुचत नाही. सासूबाईंनी आवाज दिला की माझ्या काळजात धस होतं. आता कशावरुन काय बोलतील देव जाणे.. आता कशावरुन काय बोलतील देव जाणे..\nसंकेत सुरूचीच हे बोलणं ऐकून शांत झाला. हे एवढ घडतंय ह्याची आपल्याला कल्पनाही नसावी.आपल्याला वाटलं होतं की आपल्या दुसऱ्या लग्नाच्या विषय आईने काढला म्हणून ही रागावली असेल. पण हिला तर आई त्रास देत होती. पण ही मला का बोलली नाही. कदाचित सहन करता येईल तिने तेवढा केला. आता काय बोलायचं..\n\" मला माफ कर.. पण आता तू चल माझ्या सोबत.. पण आता तू चल माझ्या सोबत.. आपण वेगळे राहू.. पण माझ्या सोबत चल..\" संकेत हतबल होऊन बोलला. तशी सुरुची लगेच बोलली,\n तुम्हाला तुमच्या आईपासून वेगळी करणारी मी कोण.. तुम्ही रहा तुमच्या आई सोबत.. तुम्ही रहा तुमच्या आई सोबत..\n\" अस नको बोलूस ग.. माझ्या आई एवढंच तुझं ही महत्व आहे माझ्या आयुष्यात.. माझ्या आई एवढंच तुझं ही महत्व आहे माझ्या आयुष्यात..\n\" पण तुमच्या आईंच्या आयुष्यातील सुनेच स्थान मला नाही मिळवता येणार.. त्यामुळे तुम्ही माझा विचार आता सोडा.. त्यामुळे तुम्ही माझा विचार आता सोडा.. नव्याने संसार थाटा..\" सुरुचीच्या मनात जे होत ते सगळं बाहेर येत होतं. तिला अजून ही खुप काही बोलायचं होतं. पण संकेतच मन दुखावलं जाऊ नये फक्त ह्यामुळे ती त्याला आधीही काही बोलली न्हवती आणि आता ही बोलत नव्हती. तीच फक्त हेच ठरलं होतं की संकेत सोबत जायचं नाही.\nसंकेत आणि सुरुची बराच वेळ शांत होते. सुरूचीच्या दादाला आणि वहिनीला आत ह्या दोघांचं काय बोलणं चालू आहे हे समजत नसल्याने ते दोघेही चिंतेत होते. कारण संकेतचा स्वभाव त्यांना दिसायला असा शांतच होता. पण त्याचा मूळ स्वभाव ही तसाच असेल तर बरं. नाहीतर रागाच्या भरात त्याच्याकडून काही विपरीत घडुदे नको.\nशेवटी मनाशी काही ठरवून काही वेळाने संकेत बोलला,\n\" तू तुझं सगळं आधीपासूनच ठरवलं आहेस तर आता मी काय कुणीही तुला समजावलं तरी तुला ते पटणार नाही. किंवा तू पटवून घेणार नाहीस..\nसुरुची संकेतच्या नजरेला नजर मिळवत न्हवती. संकेत तिच्याकडेचं पाहत होता. न राहवून संकेत उठला आणि सुरुचीच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले. सुरुची अजूनही त्याच्या नजरेला नजर मिळवत न्हवती. संकेतने नाईलाजाने सुरुचीचे हात त्याच्या हातातुन सोडले आणि उजव्या हात तिच्या गालावर हळुवार फिरवत बोलला,\n\" त्याचे डोळे पाणावले होते. सुरूचीचा नवरा म्हणून त्याने तिच्यावर घरी येण्यासाठी थोडी तरी जबरदस्त करणं जग मान्य झालं असतं. पण असतात काहींचे स्वभाव. त्यांना एखद्यावर असं आपले विचार लादनं, आपल्या म��णसांवर सुद्धा अधिकार गाजवण जमत नाही. संकेत ही त्यातलाच एक.\nसंकेत वळला. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. सुरुचीने आता त्याच्याकडे पाहिलं. संकेतने सोफ्यावर ठेवलेली त्याची बॅग उचलली. सुरुची बेडरूमच्या दरवाजाच्या थोडी बाहेर आली. तिथून मुख्य दरवाजा पूर्ण दिसत होता. संकेतने सुरुचीच्या दादाला निरोप देणं ही टाळलं. तो तडक घराबाहेर पडला. सुरुची लगबगीने मुख्य दरवाजापाशी गेली. संकेतच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या देहाकडे पाहून तिला परत भरून आलं. हळू हळू संकेत नजरेआड झाला.\nह्यांनी एकदाही मागे वळून नाही पाहिलं. आपण हे सर्व बोललो, आपण हे का केलं हे ते समजून घेतली ना.. आपण हे स्वतःसाठीच नाही तर त्यांच्या भवितव्यासाठी करतोय हे त्यांना पटेल ना.. आपण हे स्वतःसाठीच नाही तर त्यांच्या भवितव्यासाठी करतोय हे त्यांना पटेल ना.. खरचं.. एका हेकेखोर नातलगाला आपल्यापासून दूर करण्यासाठी आपण एका जिवलग व्यक्तीला असं दूर करणं योग्य आहे का.. की फक्त त्या जिवलगावर विश्वास ठेवून, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत राहणं योग्य ठरलं असतं.. की फक्त त्या जिवलगावर विश्वास ठेवून, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत राहणं योग्य ठरलं असतं.. असे अनेक विचार सुरुचीच्या मनात येत होते.\n तो जिवलग असा आपल्या सोबतच नात जपण्यासाठीची गयावया करून, माफी मागून, नंतर हतबल होऊन निघून गेल्यावर आता मागून विचारलं करून काही उपयोग नाही. जे दुखावले गेले ते दुखावले.\nसुरुची दरवाजाजवळ उभी राहून अश्रू ढाळत होती. सुरूचीचा दादा तिच्या जवळ आला. त्याने सुरुचीच्या खांद्यावर हात ठेवला. सुरुची दादाकडे कलती झाली. सुरूचीचा दादा सुरुचीला बोलला,\n\" तू जे केलंस ते तुला योग्य वाटलं पाहिजे. तूच त्याच्यावर चुकीचा विचार करत राहिलिस तर तुला त्रास होईल. मग तू इतरांना कशी समजावणार की तू बरोबर होतीस..\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nएकटी 'ती', अनं सावरली ( अंतिम भाग )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २५वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २४ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २२ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकविसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग विसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सतरावा )\nएकटी 'त��', अनं सावरली ( भाग सोळावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौदावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तेरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अकरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पाचवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T10:22:17Z", "digest": "sha1:S2KKWPFX6QMEJ2Y6L55AQ5VTQSMEEIJH", "length": 5560, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑरलँडो ब्लूम - विकिपीडिया", "raw_content": "\nऑरलॅंडो जोनाथन ब्लॅंचार्ड ब्लूम (१३ जानेवारी, इ.स. १९७७ - ) हा इंग्लिश चित्रपटांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. याच्या प्रमुख भूमिकांमध्ये लेगोलास (लॉर्ड ऑफ द रिंग्स चित्रपटमालिका), विल टर्नर (पायरट्स ऑफ द कॅरिबियन) चित्रपटमालिका आणि ट्रॉय मधील पॅरिस आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1123440", "date_download": "2020-09-30T10:29:23Z", "digest": "sha1:WSYNEDMXY4K6NKSFFPBYXXPWQHFEGVGL", "length": 2207, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:४४, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n१४ बाइट्स���ी भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Shirdi\n०२:१४, ३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ms:Shirdi)\n२२:४४, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Shirdi)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-ramnami-society-sets-a-unique-and-amazing-example-of-devotion-to-lord-shri-ram/", "date_download": "2020-09-30T08:48:33Z", "digest": "sha1:BDFI32CYAXZBOIMUFFCN3DVY7IXXQMSV", "length": 18545, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "भगवान श्री राम भक्तीचे एक अद्वितीय, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण 'रामनामी' समाज - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nभगवान श्री राम भक्तीचे एक अद्वितीय, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण ‘रामनामी’ समाज\nभगवान श्री राम भक्तीचे एक अद्वितीय, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण ‘रामनामी’ समाज\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडचा रामनामी समाज भगवान श्री राम यांच्या भक्तीचे एक अनोखे, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण आहे. या समाजात मंदिरात जाऊन मूर्तीपूजना करण्यास विरोध आहे, पण अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत ते उत्सुक आहे. ते मन-मंदिरात वसलेल्या रामाची भक्ती करतात. या समाजाचे लोक शरीरावर राम नाम गोंदवतात. या समाजातील लोक यात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये रामचरितमानसांचे दोहों व चौपायांचे पठण करतात.\nरामनामी समाजाचे लोक प्रामुख्याने छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा, रायगढ़, बालोदाबाजार-भाटापारा, महासमुंद आणि रायपूर जिल्ह्यातील जवळजवळ 100 गावात राहतात. दरम्यान, आता त्यांची संख्या केवळ 150 ते 175 च्या दरम्यान आहे. एकेकाळी त्यांची लोकसंख्या 10 ते 12 हजार होती. नवीन पिढी गोंदणे टाळते. रामनामी पंथाची सुरूवात 1890 च्या सुमारास मालखरोदा भागातील चारपारा येथे राहणारे परशुराम भारद्वाज नावाच्या युवकाने केली. जवळजवळ 130 वर्ष जुन्या या पंथाशी संबंधित लोक शरीरावर राम-नाम लिहून हा संदेश देतात कि, राम आपल्या कणा – कणात आहेत. राम- राम करूनच ते एकमेकांना अभिवादन देतात. रामनामी समाजाचे अध्यक्ष जोरापाली येथील रहिवासी रामप्यारे म्हणतात की आपण रामचरित मानसची पूजा करतो. सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हणजे भजन मेळा. यात ते रामचरितमानसचे गायन करतात.\nगोंदण्यानुसार निश्चित केले जाते नाव :\nरामनामी संस्थेचे अध्यक्ष रामप्यारे म्हणतात की, शरीरावर राम नाम लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव गोंदणानूसार निश्चित केले जाते. जर एखाद्याच्या संपूर्ण शरीरावर राम नाम लिहिले गेले असेल तर त्यास नखशिख रामनामी म्हणतात. जो संपूर्ण कपाळावर रामनाम लिहितो त्याला सर्वांग रामनामी म्हणतात आणि कपाळावर दोन वेळा राम-नाम लिहिणाऱ्याला शिरोमणी रामनामी म्हणतात.\nरामनामी समाजाच्या पाच प्रमुख ओळख आहेत. पहिले भजन किंवा जैतखंभ, त्याला जयस्तंभ देखील म्हणतात. एक खांब मोठा, तर चार लहान असतात. याशिवाय मोरांच्या पंखांनी बनविलेले मुकुट, शरीरावर राम-नामाचे गोंदण, रामनाम लिहिलेले कपडे आणि पाचवा घुंगरू. भजन करीत असताना, रामनामी समाजातील लोक डोक्यावर मोराच्या पंखांचा मुकुट, अंगावर राम-नाम लिहिलेले वस्त्र आणि पायांवर घुंगरू घालतात.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus Symptoms : काही लोकांमध्ये ‘या’ कारणामुळं गंभीर रूप घेतंय ‘कोरोना’ व्हायरस, वैज्ञानिकांचा खुलासा\nअयोध्येत राम मंदिर भूमिपूजन, पाकिस्तानची पोटदुखी सुरु\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\n CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक…\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\nनॅशन इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं बदलले स्त्री-पुरूषांचं…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजु देवगडे यांचे निधन\n‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ त्वचेसाठी…\nअभिनेता अक्षत उत्कर्षचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी…\nवात आणि कफावर ‘गुणकारी’ लसूण, जाणून घ्या इतर…\nडोकं गरगरतंय म्हणजे नेमकं काय \nजागतिक आरोग्य दिन स्पेशल ; रोजच्या आयुष्यात ‘या’…\nजबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी…\nहलक्याशा शारीरिक हालचालीही वाढवू शकतात आयुष्य\n‘ई कोलाई’ संसर्ग म्हणजे काय \nरात्रपाळीमुळे मिळू शकते अनेक आजारांना निमंत्रण\nदातदुखीमध्ये ‘या’ गोष्टींचा करा वापर, लवकरच…\nCOVID-19 : खूप धोकादायक आहे ‘कोरोना’,…\nप्रयत्न करूनही ‘वजन’ कमी होत नाही \nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\n‘मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून…\n‘दोन वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर…\nस्टेशनवर पाहुण्यांना सोडवण्यास अथवा घेण्यास गेलेल्यांकडून…\n जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\nविचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे, जाणून घ्या\nनॅशन इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं बदलले स्त्री-पुरूषांचं सामान्य…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड करण्यात आला…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती, सुशांतसह…\n30 सप्टेंबर राशीफळ : मिथुन, कन्या आणि मीन राशीसाठी दिवस आहे शुभ, असा असेल बुधवार\nUddhav Thackeray : ‘कोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम आहे खास, CM ठाकरेंनी दिला मोठा संदेश\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडि�� कॉलिंगदरम्यान बॅकग्राउंडच्या आवाजातून मिळेल मुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/veerappa-moily/", "date_download": "2020-09-30T08:28:14Z", "digest": "sha1:P74FTBIO64ULASA5RZPQZFK6ATSDQRI6", "length": 8289, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "veerappa-moily Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about veerappa-moily", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nवायू उत्पादन अपेक्षित उद्दिष्टाइतके नसले तरी रिलायन्स बरोबरचा करार...\nकेजरीवालांना साधा कायदाही कळत नाही...\nकेजरीवालांना गांभीर्याने न घेणे लोकशाहीसाठी हितकारक- वीरप्पा मोईली...\nवायुदराच्या किमतीत माघारीचा प्रश्नच नाही; एप्रिलपासून किंमतवाढ लागू होणारच...\nबांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेला पर्यावरणीय मंजुरीत गतिमानतेची मोईली यांची ग्वाही...\nअवघ्या महिनाभरात ८० प्रकल्प मार्गी...\nपर्यावरण मंत्रालयाशी संबंधित फाइल प्रलंबित ठेवणार नाही -मोईली...\nवायू व तेल उत्खनन क्षेत्रासमोरील अडचणींचे दोन महिन्यांत निराकरण...\nतेलाच्या खर्चात कपातीसाठी मोईलींचा मेट्रोप्रवास...\nपेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता...\nअन्वयार्थ : वादळाआधीचे विनोद...\nपुढील वर्षी नैसर्गिक वायूची दरवाढ अटळ...\nपेट्रोलमधील ‘इथेनॉल’ मिश्रणाची मात्रा १० टक्क्यांवर नेता येईल –...\nमोदींचे प्रस्थ वाढण्यास अडवाणीच जबाबदार...\nडिझेलचे दर प्रत्येक महिन्याला वाढणार : मोईली यांचे संकेत...\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती श���कणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2010/04/", "date_download": "2020-09-30T09:10:20Z", "digest": "sha1:NWQTFYFNTUZTNGCAEN7LN74VV4GOIIY3", "length": 13835, "nlines": 60, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: April 2010", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nप्रियकर-प्रेयसी असो किंवा पती-पत्नी, कोणत्याही कपलमधलं नातं त्यांच्यातल्या खास बॉण्डिंगमधून खुलत जातं. हेल्दी रिलेशनशिप दोघांनाही उत्साही-आनंदी बनव\nते. तुम्ही जितके आनंदी असाल तितका त्याचा तुमच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.\nसोनाली आणि अमोल एक तिशीतलं छान कपल. अमोल सॉफ्टवेअर इंजिनीअर तर सोनाली एचआर पर्सन. दोघंही आपापल्या करिअरमध्ये बिझी. ऑफिसचे व्याप सांभाळून दोघंही थकून-भागून रात्रीच घरी यायचे. सकाळी उठून पुन्हा ऑफिस गाठायची घाईगडबड असायची. पण दोघांचंही नातं इतकं सुंदर होतं की जणू मेड फॉर इच अदर. सकाळी चहाचा पहिला कप अमोलकडून सोनालीच्या हातात मिळायचा. त्याचबरोबर भाजीपासून ते कांदा चिरुन देण्यापासून अनेक कामं तो करून ठेवायचा. तर त्याला आवडणारी भाजी, हटकून लागणारी स्वीट डिश ती आठवणीने त्याच्या टिफिनमध्ये ठेवायची. त्याचं बँकेतलं एखादं रुटिन काम ती न सांगता करून टाकायची. दिवसभरात कामाच्या व्यापातूनही वेळ काढून दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. एखादा गोड एसएमएस दोघांच्याही गालावरची खळी खुलवून जायचा.\nनातं, मग ते कोणतंही असो एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगमधून ते खुलत जातं. विशेषत: पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी असेल तर दोघांच्या नात्यात आपसूकच एक गोडवा असतो. या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं. एकमेकांवरचा गाढ विश्वास, एकमेकांची काळजी, एकत्र असण्यातला आनंद, दोघांनी एकमेकांना दिलेला 'क्वॉलिटी टाइम' या साऱ्यातून नातं खुलतं आणि दोघंही आनंदी राहतात. जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सुदृढ नाती आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही उपयुक्त ठरतात. याबाबत सांगताना डॉ. सतीश नाईक म्हणतात की, विशिष्ट वयानंतर प्रत्येकाच्या शरीरात स्ट्रेस हामोर्न्स तयार होत असतात. मानसिक ताणतणाव अध���क असतील तर त्यांची निमिर्ती अधिक होते. पण रोजच्या आयुष्यातला तणाव कमी असला तर स्ट्रेस हामोर्न्स फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबीटिस यासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. नियमित झोप होत असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. अशा कपलमधलं सेक्सचं रिलेशन चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे यातून समाधानी राहण्याचा आनंद मिळतो. एकमेकांवर खूप प्रेम करणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी कपल म्हणजे हामोर्नियस कपल. एकमेकांचा सपोर्ट चांगला मिळत असल्याने मानसिक तणाव राहत नाहीत. ताणतणाव जितके कमी आणि तुमच्यातलं आनंदाचं समाधानाचं वातावरण जितकं अधिक तितके तुम्ही हेल्थवाइज फिट राहता इतकं साधं-सोपं हे गणित असल्याचं ते समजावून सांगतात.\nमॅरिड कपलमध्ये हेल्दी नातं असण्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतो. आपल्या आई-वडिलांमधलं खेळीमेळीचं, सुदृढ नातं, त्यांच्या नात्यातला गोडवा मुलं सतत जवळून पाहत असतात. त्यातून त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मुलं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिल्याने त्यांचा विकास चांगल्या तऱ्हेने होतो.\nप्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा आजार, दुखणं -खुपणं येत असतं. एखाद्या गंभीर आजारात जीवनसाथीकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. आजारपणात साथीदाराकडून प्रेमाने घेतली जाणारी काळजी मनाला उभारी देते आणि त्यातून लवकर रिकव्हरी होते. दोघांमधल्या हेल्दी रिलेशन्समुळे घडून येणारे हे पॉझिटिव्ह परिणाम.\nतुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स :\n* कम्युनिकेशन : दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या. एकमेकांशी बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.\n* शेअरिंग : एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदु:ख शेअर करायला हवं. यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं.\n* प्रामाणिकपणा : दोघांचं नातं खरंच जपायचं असेल, तर खोटेपणाला थारा देऊ नका.\n* आदर आणि विश्वास : एकमेकांपासून जवळ असा किंवा लांब; एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास ठेवायला शिका.\n* वाद हाताळायला हवे : दोन भिन्न व्यक्तींमध्ये वादविवाद होतातच. आपल्यामधले वाद मतभेदांपर्यंतच शिल्लक ठेवा. त्यांना टोकांचं रूप देऊ नका.\n* समजून घ्या : काही वेळा बाहेरच्या कोणत्या तरी कारणावरून तुमचा पार्टनर अपसेट असू शकतो. या गोष्टी त्याला तुम्हाला लगेच सांगायच्या नसतील. तेव्हा त्याच्या मागे लागून ती गोष्ट जाणून घेण्याचा अट्टाहास करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.\n* स्पेस द्या : प्रत्येकाचं स्वतंत्र, वैयक्तिक असं जग असतं. सगळ्याच गोष्टी त्याला/तिला तुम्हाला सांगायच्या नसतील किंवा त्याला/तिला आपल्या फ्रेण्ड्सबरोबर राहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही वेळ हवा असतो. ते जगही त्यांना एन्जॉय करू द्या.\n* एकमेकांना वेळ द्या : आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांसाठी भरपूर वेळ नसतो. त्यामुळे दोघांनी आपल्या शेड्युलनुसार ठरवून एकमेकांना वेळ द्या. या वेळेत एखादं सरप्राइज डिनर किंवा गिफ्ट देऊन त्याला/तिला खुश करता येईल.\n* पॉवर ऑफ टच : प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांची गरज असतेच असं नाही. एक प्रेमाचा स्पर्श, एखादा रोमॅण्टिक किस तुमच्या सर्व भावना त्याच्या/तिच्यापर्यंत पोहचवू शकतो.\n* सणसमारंभ साजरे करा : तुम्हाला वेळ नसला, तरी त्याच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी आणि पर्यायाने तुम्हाला होणाऱ्या आनंदासाठी सणसमारंभ साजरे करा किंवा इतरांकडे होणाऱ्या समारंभांना हजर रहा. आजच्या धावपळीच्या जगात ते शक्य नाही, हे मान्य. पण, तरीही जमेल तेव्हा हे करून पहा. सासरची मंडळी सुनेवर खुश होतीलच.\n* लविंग नोट : कामाच्या धबडग्यात कोणी एकापासून लांब असू शकतं किंवा एकाच घरात राहूनही दोघांची दोनचार भेट होत नाही. अशा वेळी एकमेकांना मेसेज, इमेल किंवा घरी चिठ्ठी लिहून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, या भावना व्यक्त करायला हरकत नाही.\n* टीका नको : सतत एकमेकांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर टीकेचा आसूड उगारायला नको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/11/breast-cancer.html", "date_download": "2020-09-30T10:20:12Z", "digest": "sha1:B25QHLFCUVAQCNWPTCTH2VEY5ZNT4PXN", "length": 6544, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "५ वर्षांआधीच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखता येणे शक्य - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome HEALTH ५ वर्षांआधीच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखता येणे शक्य\n५ वर्षांआधीच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखता येणे शक्य\nनवी दिल्ली - स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ५ वर्षांआधीच ओळखता येणे शक्य आहे असे ब्रिटनमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे. ही तपासणीची नव्या पद्धतीच्या निर्मितीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकला तर याचा लाभ लवकरच लोकांना घेता येणार आहे. संशोधकांच्या मते, स्तनाच्या कर्करोग तपासणीची ही सोपी पद्धत येत्या चार ते पाच वर्षांत उपलब्ध होईल. ब्रिटनमधील राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने कर्करोग परिषद ग्लासगो येथे हे संशोधन सादर केले होते.\nडॉक्टरांनी स्तनांच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ९० रुग्णांच्या रक्ताचे नमुने आणि ९० पूर्णपणे निरोगी रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. आता संशोधक ८०० रुग्णांचे नमुने घेऊन त्यांची ९ वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी घेत आहेत. यामुळे मागील संशोधनाच्या अचूकतेची पुन्हा चाचणी केली जाऊ शकणार आहे. नव्या पद्धतीच्या रक्त चाचणीच्या माध्यमातून स्तनाचा कर्करोग सुरवातीलाच ओळखणे लोकांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. शिवाय स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीच्या इतर चाचण्यांपेक्षा ही चाचणी अधिक सोपी असेल नॉटिंघम विद्यापीठातून पीएचडी केलेली विद्यार्थिनी दनिया अल्फतानी हिने म्हटले आहे. आम्हाला या संशोधनावर अधिक काम करण्याची आणि ते आणखी विकसित करण्याची आवश्यकता आहे, असेही अल्फतानी म्हणाल्या. स्तनाचा कर्करोग होण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखली जाऊ शकतात स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. एकदा आम्ही या संशोधनाच्या अचूकतेत सुधारणा केल्यानंतर हे शक्य होणार आहे. यामुळे एका साध्या रक्त तपासणीमुळे स्तनाचा संभाव्य कर्करोग ओळखला जाऊन त्यावा अटकाव केला जाऊ शकतो, असे त्या पुढे म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T09:48:12Z", "digest": "sha1:WVCIU7ZR43VRGORADWEOYYAXJ7P4S45Z", "length": 5913, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १९४० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १९४० च्या दशकातील जन्म\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९१० चे १९२० चे १९३० चे १९४० चे १९५० चे १९६० चे १९७० चे\nवर्षे: १९४० १९४१ १९४२ १९४३ १९४४\n१९४५ १९४६ १९४७ १९४८ १९४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९४० मधील जन्म‎ (१ क, ९१ प)\n► इ.स. १९४१ मधील जन्म‎ (७९ प)\n► इ.स. १९४२ मधील जन्म‎ (९६ प)\n► इ.स. १९४३ म��ील जन्म‎ (८३ प)\n► इ.स. १९४४ मधील जन्म‎ (७३ प)\n► इ.स. १९४५ मधील जन्म‎ (७३ प)\n► इ.स. १९४६ मधील जन्म‎ (१ क, ८४ प)\n► इ.स. १९४७ मधील जन्म‎ (८७ प)\n► इ.स. १९४८ मधील जन्म‎ (८९ प)\n► इ.स. १९४९ मधील जन्म‎ (९७ प)\nइ.स.चे १९४० चे दशक\nइ.स.च्या २० व्या शतकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-mumbai-suburban/2018/andheri", "date_download": "2020-09-30T08:19:21Z", "digest": "sha1:AC7BEYTUWRRBZGC7JW7REFURSMIKMJZR", "length": 8443, "nlines": 117, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Andheri 2018 - 19 | रेडि रेकनर अंधेरी २०१८ - १९", "raw_content": "\nमूल्य दर २०१८ - १९\nरेडि रेकनर अंधेरी २०१८ - १९\nअंधेरी, बोरिवली व कुर्ला\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nसन २०१८ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१८ - १९\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cricket-world-cup-story-samruddhi-dhayagude-marathi-article-2943", "date_download": "2020-09-30T08:24:01Z", "digest": "sha1:Z7G6NDUJNUHSLHAKELWG5EZ7VODWC4UT", "length": 10004, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cricket World Cup Story Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 मे 2019\nइंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेची संपूर्ण जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते जय्यत तयारी करत आहेत. खेळाडूंची मेहनत असतेच, परंतु आपल्या लाडक्‍या संघाला आणि खेळाडूल��� प्रोत्साहन देण्यासाठी चाहतेदेखील तितकेच तयारीत असतात. अशा क्रेझी फॅन्ससाठी बाजारात विविध ॲक्‍सेसरीज आल्या आहेत. परंतु, सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड असल्याने आयसीसी आणि बीसीसीआयच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये चाहत्यांना ऑथेंटिक आणि दर्जेदार वस्तू खात्रीने मिळतील. आपण या विश्‍वकरंडक स्पर्धेनिमित्त मिळणाऱ्या विविध वस्तूंची माहिती घेऊ.\nऑनलाइन विश्‍वातील दिग्गज कंपनी, अर्थात ॲमेझॉनवर या वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा लोगो असलेले विविध टीशर्ट, हुडीज उपलब्ध आहेत. स्थानिक बाजारातदेखील काही तुरळक ठिकाणी नॉन ब्रॅंडचेपण विश्‍वकरंडकाचा लोगो, आवडत्या खेळाडूचे चित्र प्रिंट केलेले काही टीशर्ट मिळतात.\nआयसीसीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमध्ये तुमच्या आवडत्या संघाचे, तसेच एकत्रित सर्व झेंडे असलेल्या विविध ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. यामध्ये विश्‍वकरंडकाच्या आकाराच्या किचेन्स, नुसती देशांच्या झेंड्यानुसार हेल्मेटची किचेन्स, कॅप्स, हेड वेअर, हॅट्‌स, वर्ल्डकप बुक, बॅग्ज, हुडीज, टीशर्ट, किड्‌स हॅंडबुक इत्यादी ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. हे स्टोअर इंटरनॅशनल स्तरावरील असल्याने जगभरात कुठूनही तुम्ही आपल्या लाडक्‍या देशाच्या ॲक्‍सेसरीज मागवू शकता. अर्थातच त्याचे पेमेंटदेखील डॉलर्समध्ये आहे, हे लक्षात असू द्या.\nचाहते अर्थातच या एका स्टोअरवर थांबणार नाहीत. त्यामुळे आपल्या जवळच्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये क्रिकेट फिवरचे काय काय मिळते हे बघायला जाणारच. त्यामुळे तुमच्यासाठी मिंत्रा किंवा ॲमेझॉन सारख्या साइटवर भारताचे जर्सी, टीशर्ट मिळतात. लहान मुलांसाठीदेखील असे टीशर्ट आणि हुडीज बाजारात आले आहेत.\nघरात वर्ल्डकप स्पर्धेचा मोहोल निर्माण करण्यासाठी काही शोपीसदेखील उपलब्ध आहेत. जसे की, सेंट्रल टेबलवर पेपरवेट म्हणून ठेवण्यासाठी वर्ल्डकपच्या आकारातील मिनिएचर. शोभेच्या वस्तूंमध्ये आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे क्रिकेटचे संपूर्ण किट असलेला छोटासा सेट तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता.\nनामांकित स्पोर्ट्‌स वेअर्सच्या दुकानांमध्येदेखील कदाचित या सीझनमध्ये क्रिकेट ॲक्‍सेसरीजवर विविध ऑफर्स असण्याची शक्‍यता असते, त्यामुळे ऑनलाइन शॉपर्स त्यावर नक्की लक्ष ठेवा.\nया सीझनमध्ये हॉटेल्स किंवा मॉलमध्ये वर्ल्डकप फिवर म्हणून काही ऑफर���स सुरू असतात. त्यामुळे त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. घरात बसून वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी किंवा भारताच्या पहिल्या लढतीला केक आणून आनंद साजरा करू शकता. यासाठी नामांकित बेकर्सदेखील तयार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-tourism-special-story-aditya-datar-marathi-article-3756", "date_download": "2020-09-30T09:17:51Z", "digest": "sha1:ES3JAA3LQDWGJRHGBA62HCQMF3EURKKZ", "length": 26111, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tourism Special Story Aditya Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 जानेवारी 2020\nहिवाळा आणि समुद्र किनाऱ्यांचं नातं काही औरच. त्यामुळंच सुट्यांचा मेळ बसताच निळ्याशार समुद्रासाठी प्रसिद्ध अशा बाली, फुकेत, क्राबी या परदेशी स्थळांकडं सगळ्यांची पावलं आपसूकच वळतात. ती पावलं परत भारतभूमीकडं वळवायची तर समुद्रकिनारी वसलेल्या ‘बारातांग’सारख्या अद्‍भुतरम्य जागेची सगळ्यांना ओळख पटवायला नको\nसंध्याकाळचे जेमतेम चार वाजलेले असले तरी अवतीभोवती अंधारगुडूप झालेला असतो. उत्तर रात्रीचीच वेळ जणू आपल्या सख्ख्या सोबतींबरोबर आपण दिलेल्या आसनांवर लगबगीनं बसत असतो. समोर अंधाऱ्या पडद्यामागं कलाकार सज्ज व्हावेत तशी एक वास्तू तयार होत असते, आपली करुण पण तितकीच प्रेरणादायी कहाणी सर्वांपुढं मांडण्यासाठी. तेवढ्यात बाजूचाच एक भला थोरला पिंपळवृक्ष प्रकाशमान होतो आणि तो चक्क बोलू लागतो आपल्या सख्ख्या सोबतींबरोबर आपण दिलेल्या आसनांवर लगबगीनं बसत असतो. समोर अंधाऱ्या पडद्यामागं कलाकार सज्ज व्हावेत तशी एक वास्तू तयार होत असते, आपली करुण पण तितकीच प्रेरणादायी कहाणी सर्वांपुढं मांडण्यासाठी. तेवढ्यात बाजूचाच एक भला थोरला पिंपळवृक्ष प्रकाशमान होतो आणि तो चक्क बोलू लागतो अंदमानची राजधानी ‘पोर्ट ब्लेअर’ इथल्या ‘सेल्युलर जेल’मध्ये आपण हा सगळा थरार अनुभवत असतो. सरल्या काळाचा मूक साक्षीदार असलेला हा पिंपळ ‘साऊंड अँड लाइट’ शोमार्फत आपल्याशी संवाद साधत असतो.\nसमोरील एकेका कोठडीवर प्रकाशझोत पडतो, तसं ब्रिटिशांनी केलेले अनन्वित अत्याचार उजेडात येत जातात. सचिंद्रनाथ सन्याल, बटुकेश्‍वर दत्त, योगेंद्र शुक्ल आणि वीर सावरकर अशा भारतमातेच्या अनेक सुपुत्रांवर इथं झालेले जुलूम पाहून आपलं रक्त पेटून उठतं. देशप्रेमाचं ‘वेड’ लागलेल्या या सर्वांची मानसिक शक्तीच नष्ट व्हावी यासाठी ब्रिटिशांनी १०-१० वर्षं त्यांचे हाल केले. पण आपल्या ढाण्या वाघांनी या ‘काळ्या पाण्याला’ बेडरपणे सामोरं जात शेवटी ब्रिटिशांनाच पाणी पाजलं\nशौर्य, बलिदान आणि देशप्रेमाच्या या मंदिरात नतमस्तक होऊनच आपण आपल्या पुढल्या प्रवासाला निघायचं.\nआता आपलं लक्ष्य असतं ‘पोर्ट ब्लेअर’च्या उत्तरेस सुमारे १०० किमीवर वसलेलं ‘बारातांग’ संपूर्ण अंदमानला जोडणाऱ्या ‘ग्रेट अंदमान ट्रंक रोड’वरून चिडियाटापू, फरारगंज, माईल टिलक अशा मजेशीर नावाच्या गावांना मागं टाकत आपण ‘जिरकातांग’ या पहिल्या पडावापर्यंत पोचतो. इथं पोचायला आपल्याला भल्या पहाटे (नव्हे मध्यरात्रीच’ संपूर्ण अंदमानला जोडणाऱ्या ‘ग्रेट अंदमान ट्रंक रोड’वरून चिडियाटापू, फरारगंज, माईल टिलक अशा मजेशीर नावाच्या गावांना मागं टाकत आपण ‘जिरकातांग’ या पहिल्या पडावापर्यंत पोचतो. इथं पोचायला आपल्याला भल्या पहाटे (नव्हे मध्यरात्रीच) हॉटेलवरून निघावं लागतं. याचं कारण पुढं असलेलं ६० किमीचं आरक्षित जंगल आणि त्याबरोबर येणारे सर्व सोपस्कार) हॉटेलवरून निघावं लागतं. याचं कारण पुढं असलेलं ६० किमीचं आरक्षित जंगल आणि त्याबरोबर येणारे सर्व सोपस्कार जिरकातांगला एक ‘चेक पोस्ट’ आहे, जिथं परवानगी मिळवूनच पुढे जाता येतं. शांतता व स्वच्छता राखणं, छायाचित्रं न काढणं, गाडी थांबवून खाली न उतरणं अशा अतिगरजेच्या नियमांबरोबर पुढच्या अरुंद जंगली रस्त्यात ‘ओव्हर टेक’ करायलाही परवानगी नाही. त्यामुळं जो कोणी चेक पोस्टवर सर्वांत आधी येणार, तोच दुसऱ्या टोकाला सर्वांत आधी पोचणार हे सरळसोट गणित जिरकातांगला एक ‘चेक पोस्ट’ आहे, जिथं परवानगी मिळवूनच पुढे जाता येतं. शांतता व स्वच्छता राखणं, छायाचित्रं न काढणं, गाडी थांबवून खाली न उतरणं अशा अतिगरजेच्या नियमांबरोबर पुढच्या अरुंद जंगली रस्त्यात ‘ओव्हर टेक’ करायलाही परवानगी नाही. त्यामुळं जो कोणी चेक पोस्टवर सर्वांत आधी येणार, तोच दुसऱ्या टोकाला सर्वांत आधी पोचणार हे सरळसोट गणित याशिवाय ६, ९, १२ आणि २:३० अशी दिवसातून फक्त चारच वेळा ही चेक पोस्ट उघडली जाते. या सर्व कारणांमुळं ६ वाजताचा पहिला ‘स्लॉट’ मिळवून सगळ्यांच्या आधी बारातांगला पोचण्यासाठी दुपारी १-४ झोपणारेसुद्धा पहाटे ४ वाजताच चेक पोस्टवर हजर होतात याशिवाय ६, ९, १२ आणि २:३० अशी दिवसातून फक्त चारच वेळा ही चेक पोस्ट उघडली जाते. या सर्व कारणांमुळं ६ वाजताचा पहिला ‘स्लॉट’ मिळवून सगळ्यांच्या आधी बारातांगला पोचण्यासाठी दुपारी १-४ झोपणारेसुद्धा पहाटे ४ वाजताच चेक पोस्टवर हजर होतात पण पोचल्यावर मात्र आपण काहीसं हिरमुसतो, कारण आपल्या आधीच १०-१५ गाड्यांनी समोर नंबर लावलेला दिसतो. त्यांना नावं ठेवण्यात काही वेळ जातो आणि (मगच पण पोचल्यावर मात्र आपण काहीसं हिरमुसतो, कारण आपल्या आधीच १०-१५ गाड्यांनी समोर नंबर लावलेला दिसतो. त्यांना नावं ठेवण्यात काही वेळ जातो आणि (मगच) पुढचे २ तास कसे घालवायचे याकडं लक्ष केंद्रित केलं जातं. अंदमानमध्ये सूर्य जसा मावळतो लवकर, तसाच उगवतोही फार लवकर. त्यामुळं आजूबाजूला चहाची टपरी शोधेपर्यंत हलकंसं उजाडतही असतं. आदल्या दिवशीचा प्रवास, रात्री लवकर झोपणं, मग लवकर उठून इथपर्यंतचा ४० किमीचा प्रवास या सगळ्यामुळं भूकही भरपूर लागलेली असते. चहावाल्याकडं त्याचंही समाधान मिळतं. सुरेख चहा-कॉफीबरोबरच इथं गरमागरम इडली, मेदुवडा, डाळवडा हे सर्वकाही मिळतं, अन् तेही अत्यंत रास्त दरात. मग आजूबाजूच्या घनदाट अरण्यावरून एक नजर फिरवत या सर्व पदार्थांवर ताव मारला जातो. आणखी उजाडलं की आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दिसू लागतो. जवळच्या लहानशा टेकाडावर एक मंदिर दिसतं. तिथं दाक्षिणात्य पेहरावातील गणपती बाप्पाचं दर्शन ही एक पर्वणीच\nसहाच्या ठोक्याला चेक पोस्ट उघडली जाते आणि एक एक वाहन शिस्तबद्धरीतीनं पुढं सरकतं. आपल्या काफिल्याच्या पुढं एक आणि शेवटी एक अशा पोलिसांच्या दोन गाड्या सतत पहारा देत चालतात. इतकी सारी काळजी घेण्याचं कारण म्हणजे या अरण्याचे रहिवासी - जारवा\nजारवा हे या जंगलात हजारो वर्षांपासून राहणारे आदिवासी. दुर्दैवानं जेमतेम तीन-चारशेच जनसंख्या असलेल्या या आदिवासी जमातीपुढं आता नामशेष होण्याचा खूप मोठा धोका आहे. आधुनिक जगाशी त्यांचा संपर्क शून्यातच जमा. त्यांची रोगप्रतिकारशक्ती आपल्या रोगांपुढे टिकाव धरणं फार कठीण. तसंच त्यांच्या इलाख्यात आलेल्या ‘घुसखोरांना’ स्वसंरक्षणासाठी मारून टाकायलाही ते मागंपुढं न पाहणारे त्यामुळं आपल्या आदिवासी बांधवांच्या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वर उल्लेखलेले सर्व नियम कटाक्षानं पाळलेच गेले पाहिजेत.\nअशा या जारवांच्या जंगलातून जाताना अंगावर रोमांच उठतो टोलेजंग इमारतीही लाजाव्यात इतके उंच वृक्ष चहूबाजूला दिसतात. नाना तऱ्हेच्या झाडाझुडुपांनी तर इतकी गर्दी केलेली असते, की आपला बापुडवाणा रस्ता सोडल्यास जमिनीचा साधा तुकडाही नजरेस पडत नाही. ज्वालामुखीपासून तयार झालेली सुपीक जमीन, पोषक हवामान आणि वर्षभर पडणारा धुवाधार पाऊस यामुळं इथं एक महाकाय अरण्य वसलंय. झाडांच्या दाटीवाटीमुळं तर सूर्याची किरणं थेट जमिनीपर्यंत न पोचता अजस्र झाडांच्या पाना-फुला-वेलींमधून पाझरतच खाली येतात, बरोबर एक अनोखी हिरवी झाक घेऊन टोलेजंग इमारतीही लाजाव्यात इतके उंच वृक्ष चहूबाजूला दिसतात. नाना तऱ्हेच्या झाडाझुडुपांनी तर इतकी गर्दी केलेली असते, की आपला बापुडवाणा रस्ता सोडल्यास जमिनीचा साधा तुकडाही नजरेस पडत नाही. ज्वालामुखीपासून तयार झालेली सुपीक जमीन, पोषक हवामान आणि वर्षभर पडणारा धुवाधार पाऊस यामुळं इथं एक महाकाय अरण्य वसलंय. झाडांच्या दाटीवाटीमुळं तर सूर्याची किरणं थेट जमिनीपर्यंत न पोचता अजस्र झाडांच्या पाना-फुला-वेलींमधून पाझरतच खाली येतात, बरोबर एक अनोखी हिरवी झाक घेऊन कधीही न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज अधून-मधून कानी पडतात. त्या झाडांचा आणि ओलसर मातीचा एक बेहोष करणारा मंद सुवासही हवेमध्ये कायम दरवळत असतो आणि ‘ते’ दिसतील का कधीही न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज अधून-मधून कानी पडतात. त्या झाडांचा आणि ओलसर मातीचा एक बेहोष करणारा मंद सुवासही हवेमध्ये कायम दरवळत असतो आणि ‘ते’ दिसतील का ही उत्सुकता शिगेला पोचलेली असतेच\nएकूणच हे अनाघ्रात सौंदर्य वर्णन करण्यापलीकडचंच. ते अनुभवण्याच्या आनंदात आपण बुडालेलो असतानाच ‘आगे देखो’ अशी वाहनचालकाची आरोळी क्षणभर दचकवते. तोच समोर रस्त्याच्या कडेला एक जारवा उभा ठाकलेला दिसतो - लाल रंगाच्या विशिष्ट आदिवासी पोशाखात, हाती धनुष्य-बाण घेतलेला, उदरनिर्वाह करण्यासाठी जंगली प्राण्यांची शिकार करायला निघालेला, आपल्याच वेळ-काळात जगणारा’ अशी वाहनचालकाची आरोळी क्षणभर दचकवते. तोच समोर रस्त्याच्या कडेला एक जारवा उभा ठाकलेला दिसतो - लाल रंगाच्या विशिष्ट आदिवासी पोशाखात, हाती धनुष्य-बाण घेतलेला, उदरनिर्वाह करण्यासाठी जंगली प्राण्यांची शिकार करायला निघालेला, आपल्याच वेळ-काळात जगणारा एखादं नवं कोरं पुस्तक हाती घ्यावं आणि त्यात अचानक एक जाळीदार पिंपळपान सापडावं तसाच काहीसा हा अनुभव. भूतकाळात डोकावल्यासारखा एखादं नवं कोरं पुस्तक हाती घ्यावं आणि त्यात अचानक एक जाळीदार पिंपळपान सापडावं तसाच काहीसा हा अनुभव. भूतकाळात डोकावल्यासारखा आपलं वाहन त्याच्या बाजूनं झर्रकन निघून जातं. त्या काही क्षणांकरता खिडकीच्या दोन्ही बाजूला कुतूहल, भय व आश्‍चर्य हे मात्र सारखंच असतं\nजारवाच्या दिसण्यानं या जंगल यात्रेचं चीज झाल्यासारखं वाटतं खरं, पण दुसऱ्याच क्षणाला आपल्यासारख्याच एका हाडामासाच्या माणसाला आपण वन्यप्राण्यासारखं तर वागवत नाही ना हा प्रश्‍न मनाला चांगलाच बोचतो. जारवाच्या भेदक, आशयघन नजरेप्रमाणंच ही सलही पुढं बराच काळ आपली सोबत करते.\nजंगल संपतं आणि आपण एका जेट्टीजवळ पोचतो. वेळ आणि गर्दीचं तंत्र बसवत एका भल्या मोठ्या फेरी बोटीतून आपण पंधरा मिनिटांनी दुसऱ्या किनाऱ्यावर उतरतो. बारातांगचं मुख्य आकर्षण असलेल्या चुनखडीच्या गुहेत म्हणजेच ‘लाइमस्टोन केव्ह’ला इथं असणाऱ्या स्पीड बोटींच्या साहाय्यानं जायचं असतं. गडद निळ्या पाण्यातला हा ९-१० किमीचा मार्ग आपली बोट सपासप कापत असते. उजव्या काठावर आपण जिकडून आलो ते दाट जंगल, तर डाव्या काठाशी खारफुटीची (mangroves) झाडं बैठक मारून बसलेली असतात. इथं खाऱ्या पाण्यातल्या मगरींचं साम्राज्य. पण खारफुटीच्या त्या घनदाट गुंतागुंतीत मगरच काय हत्तीही दिसला तर शपथ तेवढ्यात आपल्यासमोर गेलेल्या बोटी डावीकडं वळसा घेऊन झपकन नाहीशा होतात. त्याचं गुपित आपण पाच-दहा मिनिटांनी तिथं पोचून तसाच वळसा मारल्यावर उलगडतं तेवढ्यात आपल्यासमोर गेलेल्या बोटी डावीकडं वळसा घेऊन झपकन नाहीशा होतात. त्याचं गुपित आपण पाच-दहा मिनिटांनी तिथं पोचून तसाच वळसा मारल्यावर उलगडतं खारफुटीची मुळं जरा बाजूला होऊन तयार झालेल्या कमानीतून आपण जाळीत शिरतो. हा एक विलक्षण अनुभव असतो. तेवढ्यात बोटीचं इंजिन बंद होतं आणि आपण सावकाश एका लाकडी पुलापाशी येऊन थांबतो. तो पार करून जरा पुढं गेलं, की गुहेकडं जाणारी निमुळती पायवाट सुरू होते. जायफळ, लाल धूप, चंदन, हिरडा अशा अस्सल आयुर्वेदिक झाडांबरोबरच फक्त बारातांगमध्येच साप��णारी अनेक प्रजातींची झाडं आपल्याला इथं दिसतात. अरण्यवाचनाचा निखळ आनंद इकडं येऊन मिळतो. अत्यंत दमट हवेमुळं ही एक-दीड किमीची वाटही चांगलीच दमछाक करवते आणि आपल्याला गुहेच्या तोंडाशी आणून सोडते.\nइथं आल्यानंतर मग उद्‍गारवाचक शब्दांची जणू स्पर्धाच सुरू होते चुनखडीचे साठे असलेली ही एक प्रचंड मोठी गुहा. ‘झिरपणारं पाणी’ या कलाकारानं घडवलेली चुनखडीचे साठे असलेली ही एक प्रचंड मोठी गुहा. ‘झिरपणारं पाणी’ या कलाकारानं घडवलेली होतं असं की या गुहेत पाण्याला मार्ग मिळेल तिथून ते थेंब-थेंब झिरपू लागतं. पाण्यात मिसळलेले क्षारही थेंबांबरोबर बाहेर पडतात. तेच क्षार मग मागं सोडून थेंब झुळकन वाहून जातो आणि हीच प्रक्रिया हजारो वर्षं सुरू राहून या चुनखडीचे भन्नाट आकारातील थरांवर थर जमू लागतात. काही जमिनीतून वर येणारे तर काही छताला लोंबकळणारे\nत्या पांढऱ्याशुभ्र, भव्य आकृतींत मग कोणाला शंख दिसतो, तर कोणाला गणरायाची मूर्ती टपक-टपक आवाज येत असल्यानं पाण्याचं काम सुरूच आहे हे कळतं. पुढे गेलं की हीच बाब अधोरेखित होते. मूळच्या इंग्रजी ‘U’ आकारातील ही गुहा काही मीटर आत चालत गेलो, की दोन्ही बाजूच्या थरांनी वाढत वाढत बंदच करून टाकली आहे हे उमगतं\nबाहेर पडायला आपण पुन्हा मागे फिरतो. बरंच आत आल्यामुळं चांगलाच अंधार झालेला असतो. आपण टॉर्च सुरू करतो, तोच त्याचा प्रकाश समोरच्या ओलसर पांढऱ्या कातळावरून अफलातूनरीत्या परावर्तित होऊ लागतो. अख्खं तारांगणच जणू आपल्यासमोर अवतरून चमचम करत असतं\nबारातांगला येऊन मनाच्या गुहेत अशा बेधुंद करणाऱ्या क्षणांचे अनेक थर चढतात\nबारातांगच्या अद्वितीय ‘लाइमस्टोन केव्ह’बरोबरच इथला ‘मड व्होलकॅनो’ आणि ‘पोपटांचं बेट’ या जागा.\nजवळच असलेल्या स्वराज द्वीपावरील आशियातील ‘बेस्ट बीच’ म्हणून नावाजण्यात आलेला ‘राधानगर’ हा नितांत सुंदर समुद्रकिनारा.\nप्रत्येक किनाऱ्यावरील मऊ मखमली रेती अन् त्यावर सापडणारे रंगीबेरंगी शंख-शिंपले\nअंदमान द्वीपावरील निसर्ग अतिसंवेदनशील असून इथल्या बहुतेक जागा आरक्षित आहेत. त्यामुळं तिथं शिस्त आणि कायद्याचं पालन करणं सगळ्यांच्याच फायद्याचं\nपर्यटन समुद्र कला वास्तू वृक्ष अत्याचार सूर्य चहा कॉफी हवामान पाऊस सौंदर्य beauty खारफुटी mangrove mangroves मगर आयुर्वेद बेस्ट नगर निसर्ग\nरिफंड आणि इतर आर्थिक व��यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2020-09-30T09:15:10Z", "digest": "sha1:F3G4D3OIOCA6PWMLS7ZSGA6MLRPCUNPH", "length": 6136, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उज्जैन विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nउज्जैन विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.\nया विभागात हे जिल्हे येतात.\nया विभागाचे मुख्यालय उज्जैन येथे आहे. सध्याचे उज्जैन विभागाचे विभागीय आयुक्त टी. धर्माराव आहेत.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१४ रोजी ०६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB%E2%80%93%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%AA", "date_download": "2020-09-30T10:17:48Z", "digest": "sha1:KJ5MIHOVA6OPR3IIAVWZOX65UCQLWAWZ", "length": 57086, "nlines": 694, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप - विकिपीडिया", "raw_content": "\n२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक\nबदलते (देशातील आणि देशाबाहेरील)\n२०१५-१७ सालांतली आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसीने) संस्थेच्या प्रमुख सहभागी सदस्य देशांदरम्यान भरवलेल्या आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेची सातवी फेरी आहे. ही फेरी २०१७सालापर्यंत चालणार आहे. या २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत नेहमीपेक्षा जरा वेगळे संघ आहेत. आयर्लंडचा आणि अफगाणिस्तानचा संघ हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेतलेल्या पात्रता प्रक्रिया रँकिंगमध्ये पात्र ठरले आहेत. मात्र देशांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी केनिया आणि नेपाळ हे देश वगळले आहेत. मात्र ते चार-दिवसीय सामन्यांत खेळू शकतील.\nजानेवारी २०१४ मध्ये आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संरचनेत केलेल्या बदलाचा एक परिणाम म्हणून, २०१५-१७ आंतरखंडीय चषक (आणि स्पर्धेच्या पुढील आवृत्त्यांचा) विजेता संघ कसोटी क्रमवारीमधील तळाच्या संघांशी चार पाच-दिवसीय सामने खेळेल (दोन मायदेशी आणि दोन परदेशी), जी स्पर्धा २०१८ आयसीसी कसोटी चॅलेंज म्हणून ओळखली जाईल.[१][२][३][४] आंतरखंडीय चषक विजेते राष्ट्र जर आयसीसी कसोटी चॅलेंज स्पर्धासुद्धा जिंकले तर ते राष्ट्र ११वे कसोटी राष्ट्र होईल.[५]\n२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत, २०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत आणि २०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन निकालाधारित स्पर्धेत खालील ८ संघ सहभागी आहेत.\nआयर्लंड (१:-२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग)\nअफगाणिस्तान (२:-२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग)\nस्कॉटलंड (१:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)\nसंयुक्त अरब अमिराती (२:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)\nहाँग काँग (३:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)\nपापुआ न्यू गिनी (४:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)\nनेदरलँड्स (१:-२०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)\nनामिबिया (२:-२०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)\n२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या आठ संघांपैकी केवळ पापुआ न्यू गिनीचा संघ याआधी प्रथम-श्रेणी सामना खेळलेला नाही.[६] अफगाणिस्तान, आयर्लंड, नामिबिया, स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि युएई हे सर्व संघ याआधी २०११-२०१३ आंतरखंडीय चषक स्पर्धेत सहभागी झाले होते आणि हाँगकाँग याआधी २००५ आंतरखंडीय चषक स्पर्धेत आणि २००६च्या शेवटी २००६/०७ एसीसी फास्ट ट्रॅक कंट्रीज टुर्नामेंटमध्ये सहभागी झाला होता.\nएकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेला पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघ हा २०१३ आणि २०१४ मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियन प्रीमियर लीगमध्ये दोन दिवसांचे क्रिकेट खेळला आहे. दोन्ही हंगामात हा संघ अगदी तळाशी होता तरी त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या तीन-दिवसीय सामन्यात हाँगकाँग संघाचा धुव्वा उडवला. ह्या सामन्यांमुळे बहु-दिवसीय सामन्यांत आपल्या खेळाडूंना अनुभव मिळाल्याचे पीएनजीच्या सलामीवीरांपैकी एकाने कबूल केले.[६]\nअसद वाला ९८ (११७)\nनदीम अहमद ४/११४ (२८ षटके)\nअंशुमन राठ ७२ (११२)\nचार्ल्स अमिनी ३/३४ (१४ षटके)\nअसद वाला ४०* (१३)\nहसीब अमजद ३/३५ (१० षटके)\nजेमी अटकांसोन ६३ (८७)\nनॉर्मन वेण्या ५/३६ (१५.५ षटके)\nपापुआ न्यू गिनी १३३ धावांनी विजयी\nटोनी आयर्लंड मैदान, टाऊन्सविले\nपंच: आलु कपा (पान्युगि) आणि निगेल मॉरिसन (व्हानुआतू)\nनाणेफेक: पापुआ न्यू गिनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला\nसामने खालील वेळापत्रकानुसार होतील:[७]\n१ मे – जुन २०१५ नामिबिया हाँग काँग नामिबिया ११४ धावांनी विजय\nआयर्लंड संयुक्त अरब अमिराती आयर्लंड एक डाव आणि २६ धावांनी विजयी\nस्कॉटलंड अफगाणिस्तान सामना अनिर्णित\nनेदरलँड्स पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ५ गडी राखून विजय\n२ ऑगस्ट – नोव्हेंबर २०१५ नेदरलँड्स स्कॉटलंड नेदरलँड्स ४४ धावांनी विजयी\nनामिबिया आयर्लंड आयर्लंड एक डाव आणि १०७ धावांनी विजयी\nसंयुक्त अरब अमिराती हाँग काँग हाँग काँग २७६ धावांनी विजयी\nअफगाणिस्तान पापुआ न्यू गिनी अफगाणिस्तान २०१ धावांनी विजयी\n३ जानेवारी – जून २०१६ हाँग काँग स्कॉटलंड निकाल नाही\nसंयुक्त अरब अमिराती नेदरलँड्स नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी\nपापुआ न्यू गिनी आयर्लंड आयर्लंड १४५ धावांनी विजयी\nअफगाणिस्तान नामिबिया अफगाणिस्तान एक डाव आणि ३६ धावांनी विजयी\n४ ऑगस्ट – नोव्हेंबर २०१६ नेदरलँड्स अफगाणिस्तान अफगाणिस्तान एक डाव आणि ३६ धावांनी विजयी\nस्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती सामना अनिर्णित\nआयर्लंड हाँग काँग आयर्लंड ७० धावांनी विजयी\nपापुआ न्यू ���िनी नामिबिया पापुआ न्यू गिनी १९९ धावांनी विजयी\n५ फेब्रुवारी – जून २०१७ हाँग काँग नेदरलँड्स सामना अनिर्णित\nअफगाणिस्तान आयर्लंड अफगाणिस्तान १ डाव आणि १७२ धावांनी विजयी\nसंयुक्त अरब अमिराती पापुआ न्यू गिनी संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी\n६ जुलै – नोव्हेंबर २०१७ हाँग काँग अफगाणिस्तान\nपापुआ न्यू गिनी स्कॉटलंड\nनामिबिया संयुक्त अरब अमिराती\nएकाचवेळी फेरी नोव्हेंबर – डिसेंबर २०१७ अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती\nहाँग काँग पापुआ न्यू गिनी\nअफगाणिस्तान ५ ४ ० ० १ ० ८१ १.८७७\nआयर्लंड ५ ४ १ ० ० ० ८० १.३३३\nनेदरलँड्स ५ २ २ ० १ ० ४९ ०.८४८\nपापुआ न्यू गिनी ५ २ ३ ० ० ० ४० ०.८३०\nहाँग काँग ५ १ २ ० ० १ ३९ १.०१४\nस्कॉटलंड ४ ० १ ० २ १ ३० ०.८९६\nसंयुक्त अरब अमिराती ५ १ ३ ० १ ० २७ ०.८५१\nनामिबिया ४ १ ३ ० ० ० २० ०.६५२\nविजय – १४ गुण\nबरोबरी – ७ गुण\nअनिर्णित (जास्त १० तास गमावले तर) – ७ गुण (अन्यथा ३ गुण)\nगोलंदाजी एकही चेंडू न खेळवता – १० गुण\nपहिल्या डावात आघाडी (अंतिम परिणाम स्वतंत्र) – ६ गुण (३ गुण पहिल्या डावात बरोबरी झाल्यास)\nपहिल्या फेरीचे सामने ५ मे २०१५ रोजी जाहीर करण्यात आले.[८]\nनिकोलास शोल्ट्झ ८५ (१८०)\nहसीब अमजद ५/४९ (२३ षटके)\nनिझाकात खान ५८ (१५८)\nजेजे स्मित ४/५७ (१५ षटके)\nएक्सान्डर पिचर्स १०७* (२६९)\nइरफान अहमद २/२९ (८ षटके)\nसखावत अली ४३ (७५)\nबेर्नार्ड सचॉट्झ ३/५३ (२४ षटके)\nनामिबिया ११४ धावांनी विजयी\nवाँडरर्स क्रिकेट मैदान, विनढोक\nपंच: एड्रियन होल्डस्टोक (दक्षिण अफ्रिका) आणि वयनंद लौव (नामिबिया)\nसामनावीर: एक्सान्डर पिचर्स (नामिबिया)\nप्रथम-श्रेणी पदार्पण: बाबर हयात, इहसन नवाझ, हसीब अमजद, रॉय लम्सम, निझाकात खान, सखावत अली, तनवीर अफझल आणि वकास बरकत (सर्व हाँग काँग).\nएड जॉईस २३१ (२३२)\nअमजद जावेद ४/११७ (२४.३ षटके)\nशाईमन अन्वर ५७ (९०)\nजॉन मूनी ३/३६ (१२ षटके)\n२५३ (१००.४ षटके) (फॉलो ऑन)\nस्वप्नील पाटील ६३ (११०)\nजॉर्ज डॉकरेल ४/९३ (३४ षटके)\nआयर्लंड एक डाव आणि २६ धावांनी विजयी\nमालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, मालाहाईड\nपंच: मार्क हॉतओर्न (आयर्लंड) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)\nसामनावीर: एड जॉईस (आयर्लंड)\nनाणेफेक: संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.\nपाऊस आल्यामुळे सामना उशिरा चालू झाला.\nएड जॉईसच्या २३१ धावा ह्या अनेक-दिवसीय क्रिकेटमधील आयर्लंडतर्फे सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आणि घरच्या मैदानावर आयरि��� खेळाडूतर्फे पहिले दुहेरी शतक.[९][१०]\nप्रेस्टन मॉमसेन ७७ (१२६)\nसमिउल्ला शेनवारी ३/२३ (१३ षटके)\nसमिउल्ला शेनवारी ५१* (१५२)\nकॉन डी लांगे ३/२१ (१४ षटके)\nपंच: ग्रेगोरी ब्रेथवेट (वेस्ट इंडिज) आणि ॲलन हग्गो (स्कॉटलंड)\nसामनावीर: समिउल्ला शेनवारीचा (अफगाणिस्थान)\nपाऊस आल्यामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशीही मैदान ओले असल्यामुळे दुपारी २ वाजता डाव चालू झाला. तिसऱ्या दिवशी सुद्धा खेळ दुपारी २.५० चालू झाला. चौथ्या दिवशी चहापानानंतर पाऊस सुरु झाला.\nप्रथम-श्रेणी पदार्पण: अँड्र्यू उमीद (स्कॉटलंड).\nपॉल व्हॅन मिकेरेन ३४ (६६)\nलॉअ नॉउ ५/५५ (१८ षटके)\nमाहुरू दाई २६ (४७)\nटिम व्हॅन डर गुगटेन ६/२९ (१७ षटके)\nतिमम व्हॅन डर गुगटेन ५७ (९६)\nजॉन रेवा ४/५२ (१५.३ षटके)\nअसद वाला १२४* (१९९)\nपॉल व्हॅन मिकेरेन ३/४४ (२० षटके)\nपापुआ न्यू गिनी ५ गडी राखून विजयी\nव्हीआरए क्रिकेट मैदान, अमस्टलविन\nपंच: ग्रेगोरी ब्रेथवेट (वेस्ट इंडिज) आणि सारिका प्रसाद (श्रीलंका)\nसामनावीर: असद वाला (पीएनजी)\nनाणेफेक: पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी\nप्रथम-श्रेणी पदार्पण: मॅक्स ओडोवद (नेदरलँड), चार्ल्स अमिनी, माहुरू दाई, विली गव्हेर, वणी मोरिया, लॉअ नॉउ, जॉन रेवा, लेग सिक्का, टोनी उर, असद वाला, नॉर्मन वेण्या आणि जॅक वारे (सर्व पीएनजी).\nपापुआ न्यू गिनीचा पहिला प्रथम-श्रेणी सामना होता.[११]\nदुसर्‍या फेरीचे सामने ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर करण्यात आले.[१२]\nरॉयलॉफ व्हॅन डर मेर्वे ७३ (१३६)\nजोश डेव्ही ३/३६ (१६ षटके)\nरॉबर्ट टेलर ४६ (७५)\nव्हिव्हियन किंगमा ४/३६ (१६ षटके)\nमायकेल रिप्पोन ३७ (४९)\nजोश डेव्ही ३/४३ (१४ षटके)\nरिची बेररिंगटोन ५९ (१४३)\nपीटर बोर्रेन ४/१ (३.२ षटके)\nनेदरलँड्स ४४ धावांनी विजयी\nपंच: पीटर नेरो (वेस्टइंडीज) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)\n१ल्या दिवशी ओल्या मैदानामुळे खेळ होऊ शकला नाही.\nप्रथम-श्रेणी पदार्पण: राहील अहमद आणि बेन कूपर (दोन्ही नेदरलँड).\nजेपी कोटझे ७८ (१५२)\nटीम मूर्तघ २/४४ (१९ षटके)\nएड जॉईस २०५ (२०१)\nसारेल बर्गर २/७३ (२५ षटके)\nजेपी कोटझे ४८ (१०४)\nटीम मूर्तघ ४/१८ (१३ षटके)\nआयर्लंड एक डाव आणि १०७ धावांनी विजयी\nवाँडरर्स क्रिकेट मैदान, विनढोक\nपंच: एड्रियन होल्डस्टोक (दक्षिण अफ्रिका) आणि वयनंद लौव (नामिबिया)\nसामनावीर: एड जॉईस (आयर्लंड)\nबाबर हयात ११३ (२३५)\nआसिफ इक्बाल ३/३८ (१४ षटके)\nस्वप्नील पाटील ७५ (१६०)\nअंशुमन रथ ४/३४ (१५ षटके)\nबाबर हयात ७३ (१३०)\nअहमद रझा ५/६१ (२२ षटके)\nलक्ष्मण श्रीकुमार ६१ (७८)\nहसीब अमजद ४/१० (६.२ षटके)\nहाँगकाँग २७६ धावांनी विजयी\nआयसीसी अकादमी मैदान, दुबई\nपंच: विनित कुलकर्णी (भारत) आणि सारिका प्रसाद (श्रीलंका)\nसामनावीर: बाबर हयात (हाँगकाँग)\nप्रथम-श्रेणी पदार्पण: एजाज खान, अंशुमन रथ, ख्रिस्तोफर कार्टर, किंचित शाह (हाँगकाँग); योधीन पूंजा, काईस फारुक, राजा आदिल आणि लक्ष्मण श्रीकुमार (संयुक्त अरब अमिराती).\nमोहम्मद शाहझाद २९ (३९)\nनॉर्मन वानुआ ४/३६ (७ षटके)\nमाहुरू दाई १२९ (१३९)\nझहीर खान ३/४४ (११.२ षटके)\nअसगर स्तनीक्झि १२७ (१६३)\nसेसे बौ २/५० (१६ षटके)\nअसद वाला ८१ (१५१)\nयामीन अहमदजाई ४/४१ (१२.४ षटके)\nअफगाणिस्तान २०१ धावांनी विजयी\nशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा\nपंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि रवींद्र विमालसीरी (श्रीलंका)\nसामनावीर: असगर स्तनीक्झि (अफगाणिस्थान)\nप्रथम-श्रेणी पदार्पण: झहीर खान (अफगाणिस्थान), सेसे बौ आणि चाड सोपर (पीएनजी).\n३र्‍या फेरीचे सामने डिसेंबर २०१५ मध्ये जाहीर करण्यात आले.[१३]\nमिशन रोड ग्राउंड, मोंग कोक\nपंच: विनित कुलकर्णी (भारत) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)\nमैदानावर पाणी साठून राहिल्यामुळे खेळ शक्य झाला नाही.[१४]\nस्वप्नील पाटील ४१ (६८)\nमिचएल रिप्पोन ४/४५ (१३.४ षटके)\nपीटर बोर्रेन ९६ (१४४)\nफरहान अहमद ५/७८ (२७.१ षटके)\nशायमन अन्वर १४८ (२६६)\nएहसान मलिक ३/५५ (२७.५ षटके)\nमॅक्स दाउद ३६ (६७)\nझहीर मकसूद ३/२६ (९ षटके)\nनेदरलँड ४ गडी राखून विजयी\nशेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी\nपंच: सी. के. नंदन (भारत) आणि सारिका प्रसाद (श्रीलंका)\nनाणेफेक: संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.\nप्रथम-श्रेणी पदार्पण: फरहान अहमद, मोहम्मद शाहझाद, मोहम्मद उस्मान, मुहम्मद कलीम, कादिर अहमद आणि सकलेन हैदर (संयुक्त अरब अमिराती).\nजानेवारी २००८ मध्ये युएईला पराभून केल्यानंतर आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धेत नेदरलँडचा हा पहिलाच परदेश विजय.[१५]\n३१ जानेवारी - ३ फेब्रुवारी २०१६\nनायल ओ'ब्रायन ६३ (१६८)\nनॉर्मन वानुआ ५/५९ (१८.४ षटके)\nअसद वाला १२० (२३१)\nटीम मूर्तघ ४/३३ (१८.३ षटके)\nकेविन ओ'ब्रायन ७५* (९५)\nलॉअ नॉउ २/३७ (८ षटके)\nसेसे बौ ४५ (११४)\nबॉइड रँकिन ३/३१ (१५ षटके)\nआयर्लंड १४५ धावांनी विजयी\nटोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल\nपंच: विनित कुलकर्णी (भारत) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)\nनाणेफेक: पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी.\n१ल्या दिवशी अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे २१ षटकांचा खेळ वाया.[१६]\nनायल ओ'ब्रायनचा (आयर्लंड) आंतरखंडीय चषक स्पर्धेत ५०वा बळी.[१७]\nपिक्की होय फ्रान्स ४६ (१२३)\nमोहम्मद नबी ५/२५ (२०.१ षटके)\nमोहम्मद शाहझाद १३९ (२४५)\nजेरी स्नायमन ४/७८ (३६ षटके)\nपिक्की होय फ्रान्स ४० (९१)\nझहीर खान ५/३१ (८ षटके)\nअफगाणिस्तान एक डाव आणि ३६ धावांनी विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल ग्राउंड, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह पाकटीन (अफगाणिस्थान) आणि शरफूडदौल (बांगलादेश)\nसामनावीर: मोहम्मद शाहझाद (अफगाणिस्थान)\n४थ्या फेरीच्या तारखा एप्रिल २०१६ मध्ये जाहीर करण्यात आल्या.[१८][१९]\n२९ जुलै - १ ऑगस्ट २०१६\nपीटर सीलार ३८* (७५)\nयामिन अहमदझाई ५/२९ (१०.४ षटके)\nहश्मतुल्लाह शहिदी ८३ (१८४)\nमायकेल रिप्पॉन ५/७९ (२४.२ षटके)\nमायकेल रिप्पॉन ८० (१२५)\nझहीर खान ४/२९ (१०.१ षटके)\nअफगाणिस्तान १ डाव आणि ३६ धावांनी विजयी\nपंच: अनिल चौधरी (भा) आणि पिम व्हान लिम्ट (ने)\nप्रथम-श्रेणी पदार्पण: शेन स्नॅटर (ने) आणि इहसानुल्लाह (अ)\nदौलत झाद्रानची (अ) कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (७/७७).[२०]\nशैमन अन्वर ७८ (१२९)\nजोश डेव्ही २/३७ (१६ षटके)\nकँबसदून नवीन मैदान, अयर\nपंच: अलेक्स डॉवेल्स (स्कॉ) आणि मार्क हॉथॉर्न (आ)\n१ल्या दिवशी ओल्या मैदानामुळे सामना ३ वाजता सुरु झाला.\nदुसर्‍या दिवशी पावसामुळे फक्त ७ षटकांचा खेळ होऊ शकला.\n३र्‍या आणि ४थ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.\nप्रथम-श्रेणी पदार्पण: मार्क वॅट आणि ख्रिस सोल (स्कॉ) आणि मोहम्मद कासिम (सं)\n३० ऑगस्ट - २ सप्टेंबर २०१६\nगॅरी विल्सन ९५ (१४१)\nतन्वीर अफजल ४/६३ (१८.१ षटके)\nअंशुमन रुथ ७३* (१६३)\nजॉर्ज डॉकरेल ३/४६ (२७.४ षटके)\nजॉन अँडरसन ५९ (११२)\nतन्वीर अफझल ३/५३ (१६ षटके)\nनिझाकत खान १२३ (१८१)\nटिम मुर्तघ ३/२९ (१२ षटके)\nआयर्लंड ७० धावांनी विजयी\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि मार्क हॉथॉर्न (आ)\nप्रथम श्रेणी पदार्पण: एहसान खान, निनाद शाह, तन्वीर अहमद, वकास खान (हॉ)\nनिझाकत खानचे (हॉ) पहिले प्रथम-श्रेणी शतक\nअसद वाला १४४* (२१६)\nबर्नार्ड शॉल्ट्झ ५/१०५ (३१ षटके)\nसारेल बर्गर ५२* (१३०)\nलेगा सिआका ३/१६ (८.२ षटके)\nवानी मोरिया ६१ (८६)\nबर्नार्ड शॉल्ट्झ ६/६५ (१९ षटके)\nजेपी कॉट्झा ३६ (८६)\nलेगा सियाका ४/३८ (१२.१ षटके)\nपापुआ न्यु गिनी १९९ धावांनी विजयी\nअमिनी पार्क, पोर्ट मॉरेस्बी\nपंच: ख्रिस ब्राउन (न्यू) आणि लकानी ओआला (पान्युगि)\nनाणेफेक: पापुआ न्यु गिनी, फलंदाजी\nप्रथम श्रेणी पदार्पण: दोगोडो बाउ (पान्युगि)\nपापुआ न्यु गिनीचा घरच्या मैदानावरील पहिला इंटरकॉन्टिनेन्टल चषक सामना.[२१]\nअफगाणिस्तान आणि आयर्लंड दरम्यानच्या सामन्याची तारीख क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये जाहीर केली.[२२] हाँगकाँग आणि नेदरलँड्स सामन्यांची तारीख कोनिंक्लिज्के नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर केली.[२३]\nबाबर हयात १७३ (२६५)\nविवियन किंग्मा ४/१२५ (३५ षटके)\nरोएलॉफ व्हान डेर मेर्वे १३५ (१४९)\nएहसान नवाझ २/८ (६ षटके)\nअंशुमन रथ ८८ (७७)\nविवियन किंग्मा १/३८ (९ षटके)\nबेन कुपर १७३ (३१७)\nएहसान नवाझ ३/८५ (२२ षटके)\nमिशन रोड मैदान, माँग कॉक\nपंच: बुद्धी प्रधान (ने) आणि तबारक दार (हाँ)\nसामनावीर: बेन कुपर (ने)\nप्रथम श्रेणी पदार्पण: मॅट स्टिलर (हाँ) आणि सिकंदर झुल्फिकर (नेदरलँड्स)\nअसघर स्तानिकझाई १४५ (२०९)\nजॉर्ज डॉकरेल ३/१६० (४५ षटके)\nअँड्रु बल्बिर्नि ६२ (८८)\nरशीद खान ५/९९ (३१ षटके)\n१०४ (४० षटके) (फॉ/ऑ)\nनायल ओ'ब्रायन १५ (१५)\nमोहम्मद नबी ६/४० (२० षटके)\nअफगाणिस्तान १ डाव आणि ७२ धावांनी विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमदशाह पक्तिन (अ) आणि सी.के. नंदन (भा)\nसामनावीर: असघर स्तानिकझाई (अ)\nजॅक वॅरे ३८ (५९)\nअहमद रझा ३/३८ (१८.३ षटके)\nमुहम्मद उस्मान १०३ (१८३)\nमाहुरू दाई ४/१२६ (५२.३ षटके)\nलेगा सिआका १४२* (२३२)\nमोहम्मद नावीद ४/७८ (२०.४ षटके)\nशैमन अन्वर ३२* (१९)\nनॉर्मन वानुआ १/१० (३ षटके)\nसंयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी\nशेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी\nपंच: अकबर अली (युएई) आणि शोझाब रझा (पाकिस्तान)\nनाणेफेक: पापुआ न्यु गिनी, फलंदाजी\nप्रथम श्रेणी पदार्पण: नोसैना पोकाना (पान्युगि) आणि इम्रान हैदर (युएई).\nमुहम्मद उस्मान, साकलेन हैदर (युएई) आणि लेगा सिआका (पान्युगि) ह्या सर्वांची पहिली प्रथम-श्रेणी शतके.\n^ ब्रुक्स, टिम. \"इज द आयसीसी टेस्ट चॅलेंज रियली द होली ग्रेल\". ऑल आऊट क्रिकेट (इंग्रजी भाषेत). १४ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.\n^ \"असोसिएट्स टू गेट अ शॉट ॲट टेस्ट क्रिकेट\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.\n^ विग्मोर, टिम. \"आयसीसीच्या प्रस्तावामध्ये असोसिएट्ससाठी काय\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले.\n^ गोल्लापुडी, नागराज. \"११वा कसोटी देश\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप २०१५–१७ साठी स्पर्धक सज्ज\". आयसीसी (इंग्रजी भाषेत). ३१ मे २०१५ रोजी पाहिले.\n↑ a b मीट हनुबाडाज लेटेस्ट फ्लॅगबीअरर - द राईज ऑफ पीएनजीज लेगा सिआका बाय टिम विगमोर\n^ \"आयसीसी विश्व क्रिकेट लीग आणि इंटरकॉन्टिनेन्टल चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल चषकाची सुरवात नामिबीया-हाँगकाँग सामन्याने\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मे २०१५ रोजी पाहिले.\n^ \"जॉयसच्या द्विशतकामुळे आयर्लंड वरचढ\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०१५ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप: युएईविरुद्ध आयर्लंडच्या एड जॉयसच्या विक्रमी २२९ धावा\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३ जून २०१५ रोजी पाहिले.\n^ \"वालाच्या शतकाने पापुआ न्यु गिनीचा ऐतिहासिक विजय\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ जून २०१५ रोजी पाहिले.\n^ \"टी२० क्वालिफायर को-चँप्स फेस ऑफ इन आय-कप अँड डब्लूसीएल चँपियनशीप\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ ऑगस्ट २-१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"तिसर्‍या फेरीमध्ये आयर्लंडचा सामना पापुआ न्यु गिनीशी\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप: पावसामुळे स्कॉटलंड वि हाँग काँग सामना रद्द\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.\n^ \"डच ओव्हरकम अन्वर टन टू बीट युएई\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप: आयर्लंड एज डे वन अगेन्स्ट पापुआ न्यु गिनी\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप: पापुआ न्यु गिनीला हरवून आयर्लंड अग्रस्थानी\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.\n^ \"स्कॉटलंड टू होस्ट युएई इन ऑगस्ट\". इएसपीएन क्रिकइन्फो. १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"इंटरकॉन्टिनेन्टल कप आणि आयसीसी डब्लूसीएल चँपियनशीपचे ४थ्या फेरीचे सामने जाहीर\". इएसपीएन क्रिकइन्फो. १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"झहीर, दौलतमुळे अफगाणिस्तानचा डावाने विजय\". १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"वालाच्या ��तकामुळे पापुआ न्यु गिनीचा नामिबियावर विजय\". १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंड आणि अफगाणिस्तानची नऊ सामन्यांची मालिका जाहीर\". क्रिकेट आयर्लंड. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नेदरलँड नार दुबई एन हाँगकाँग\". कोनिंक्लिज्के नेदरलँड्स क्रिकेट बाँड (डच भाषेत). ११ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\nन्यूझीलंड वि भारत • वेस्ट इंडीज वि पाकिस्तान • अफगाणिस्तान वि बांगलादेश • आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nन्यूझीलंड वि भारत • इंग्लंड वि बांगलादेश • श्रीलंका वि झिम्बाब्वे • २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि झिम्बाब्वे • इंग्लंड वि भारत • झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ • पाकिस्तान वि न्यूझीलंड • महिला ट्वेंटी२० आशिया चषक\nन्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ • बांगलादेश वि न्यूझीलंड • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका\nडेझर्ट टी२० • युएई त्रिकोणी मालिका • ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा • बांगलादेश वि भारत • अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे • दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • ऑस्ट्रेलिया वि भारत\nआयर्लंड वि युएई • इंग्लंड वि वेस्ट इंडीज • आयर्लंड वि अफगाणिस्तान • बांगलादेश वि श्रीलंका • पाकिस्तान वि वेस्ट इंडीज\nसध्या सुरु असलेल्या स्पर्धा\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा • इंटरकॉन्टिनेन्टल चषक • आय.सी.सी. महिला चँपियनशीप\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७\nCS1 डच-भाषा स्रोत (nl)\nइ.स. २०१५ मधील खेळ\nइ.स. २०१६ मधील खेळ\nइ.स. २०१७ मधील खेळ\nइ.स. २०१५ मधील क्रिकेट\nइ.स. २०१६ मधील क्रिकेट\nइ.स. २०१७ मधील क्रिकेट\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-constellation-farmers-during-paddy-harvest-ratnagiri-district-24719", "date_download": "2020-09-30T09:25:18Z", "digest": "sha1:T52JGUDOC4FXX56YBOXU4V4MX2QP3BI5", "length": 16128, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Constellation of farmers during paddy harvest in Ratnagiri district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ\nरत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nशेतात पाणी साचून राहिल्याने कापणी केलेले भातपीक सुकवण्याची अडचण आहे. त्यामुळे पीक कापून सरळ घरी आणत आहोत. यामध्ये अधिक कष्ट करावे लागते. पावसाने तोंडचे पाणीच पळविले आहे. अचानक येणाऱ्या पावसाने तारांबळ उडत आहे.\n- गंगाराम मोहिते, शेतकरी\nशनिवारी (ता. २) सकाळी पाऊस नव्हता म्हणून भातशेती कापायला सुरवात केली. पण, काहीवेळातच पावसाने गाठले. कापलेला भात भिजला. दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने पंचाईत झाली. मळ्यात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत होते.\n- डॉ. विवेक भिडे, शेतकरी, गणपतीपुळे\nरत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला असला, तरीही लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे कापलेले भात पीक पाण्यात भिजून खराब होत आहे. पाणथळ शेतात पाणी साचल्यामुळे भात कापणीत अडथळा येत आहे. मंडणगड, संगमेश्‍वरसह रत्नागिरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुडघाभर पाण्यात उभे राहून भात कापणी करावी लागत असल्याची स्थिती आहे.\nक्यार वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. हमखास उत्पन्न देणाऱ्‍या शेतात पाणीच पाणी साचले आहे. भातपीक वाया गेले आहे. उरल्यासुरल्या पिकातून काहीतरी उत्पादन मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यावरही पावसाचे सावट आहे. ग्रामीण भागात दिवसा पावसाचा, तर रात्री जंगली श्वापदांचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी सकाळी शेतात जात असून ऊन तापायच्या आधी जमेल तेवढी कापणी करीत आहेत. संध्याकाळी हमखास येणाऱ्‍या पावसाच्या सरींमुळे कापलेले पीक दुपारनंतर घरी आणण्यात येत असल्याचे चित्र आहे.\nपीक ओले असल्याने आणायला जड जात आहे. घरी आणलेल्या भातावर प्लॅस्टिक टाकून ते वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओलसरपणा असल्याने त्याला बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर घराच्या ओटीवर, मंडपधारी अंगणात आणलेल्या भाऱ्यांची झोडणीसुद्धा सुरू आहे. पाणथळ भागातील पीककापणी करण्याचे आव्हान शेतकऱ्‍यांपुढे आहे.\nप्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी उपळटीचे पाणी शेतात साचून राहिले आहे. त्यात कापणी करताना शेतकऱ्‍यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील नदी किनारी ही अडचण येत आहे.\nपाणी water भातपीक सकाळ ऊस पाऊस गणपतीपुळे निसर्ग भात पीक उत्पन्न\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/rate", "date_download": "2020-09-30T08:35:15Z", "digest": "sha1:XKILA6V64OCQY46R46ENSHEUBJIYIAO3", "length": 4449, "nlines": 141, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "rate", "raw_content": "\nघोडेगावात कांदा 3500 रुपयांपर्यंत\nदूध दरासंदर्भात निर्णय नाही\nजामखेड येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन\nदुधाला तातडीने दरवाढ किंवा अनुदान द्या\nकरोना उपचार; दिवसाला 4 ते 9 हजारांपर्यंत सरकारी दर निश्चित\nश्रीगोंदयात लिंबू बाजार भावाची कोंडी\nसाखरेचा किमान विक्री दर 3500 रुपये करा\nपशुखाद्याला सोन्याचे मोल, मात्र दुधाला कवडीमोल किंमत\nमागणी थंडावल्याने कांद्याच्या भावात घसरगुंडी\nमावा, गुटखा, दारू दुप्पट-तिप्पट भावाने मिळू लागली घरपोहच\nजामखेड : किराणा, पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट; व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट\nकोरोनामुळे चिकनचे दर 50 रुपये किलोने ढासळले\nपुढील पाच ��र्षे टप्प्याटप्प्याने महावितरणची वीज महागणार\n पेरू 650 तर डाळिंब 325 रुपये किलो\nकांद्याची लागवड विक्रमाच्या दिशेने\n100 गोणी कांदा: मिळाले सव्वा सात लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2020-09-30T10:46:29Z", "digest": "sha1:CXF67RTPHI7TAT36G2AAIAU53GSQWW64", "length": 17389, "nlines": 258, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ - विकिपीडिया", "raw_content": "झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९\nतारीख ३० सप्टेंबर – १४ ऑक्टोबर २०१८\nफाफ डू प्लेसी (३रा ए.दि.) हॅमिल्टन मासाकाद्झा\nनिकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा हेन्रीक क्लासेन (१०४)\nएडन मार्करम (१०४) शॉन विल्यम्स (८२)\nसर्वाधिक बळी इम्रान ताहीर (१०) टेंडाई चटारा (६)\nमालिकावीर इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)\nझिम्बाब्वे क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता.[१]\nदक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-० तर ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली.\n१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n१.१ १ला एकदिवसीय सामना\n१.२ २रा एकदिवसीय सामना\n१.३ ३रा एकदिवसीय सामना\n२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका\nएल्टन चिगुम्बरा २७ (३७)\nलुंगी न्गिदी ३/१९ (८.१ षटके)\nहेनरीच क्लासीन ४४ (४४)\nटेंडाई चटारा २/१२ (६ षटके)\nदक्षिण आफ्रिका ५ गडी आणि १४३ चेंडू राखून विजयी.\nपंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि बोगानी जेले (द.आ.)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : ख्रिस्तीयन जॉंकर (द.आ.) आणि ब्रॅंडन मावुटा (झि).\nजे.पी. ड्युमिनीच्या (द.आ.) ५,००० एकदिवसीय धावा.\nडेल स्टेन ६० (८५)\nटेंडाई चटारा ३/४२ (९ षटके)\nहॅमिल्टन मासाकाद्झा २७ (४०)\nइम्रान ताहीर ६/२४ (६ षटके)\nदक्षिण आफ्रिका १२० धावांनी विजयी.\nपंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)\nसामनावीर: डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी\nहॅमिल्टन मासाकाद्झाचा (���ि) २००वा एकदिवसीय सामना.\nइम्रान ताहीर (द.आ.) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला.\nडेल स्टेनचे (द.आ.) पहिले एकदिवसीय अर्धशतक.\nझिम्बाब्वेची दक्षिण आफ्रिकेविरुध्द एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.\nशॉन विल्यम्स ६९ (७९)\nडेल स्टेन ३/२९ (९.३ षटके)\nरीझा हेन्ड्रीक्स ६६ (८२)\nडोनाल्ड तिरीपानो २/३५ (९ षटके)\nदक्षिण आफ्रिका ४ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी.\nपंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)\nसामनावीर: हेन्रीक क्लासेन (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी\nब्रेंडन टेलरचे (झि) ६००० एकदिवसीय धावा पुर्ण.\nरेसी व्हान देर दुस्सेन ५६ (४४)\nकाईल जार्व्हिस ३/३७ (४ षटके)\nपीटर मूर ४४ (२१)\nइम्रान ताहीर ५/२३ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ३४ धावांनी विजयी.\nबफेलो पार्क, ईस्ट लंडन\nपंच: अड्र्यायन होल्डस्टोक (द.आ.) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)\nसामनावीर: इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी\nगिहाह्न क्लोट आणि रेसी व्हान देर दुस्सेन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nशॉन विल्यम्स ४१ (२८)\nरॉबर्ट फ्रेलिंक २/२० (४ षटके)\nज्यॉं-पॉल डुमिनी ३३* (२६)\nशॉन विल्यम्स २/२५ (३ षटके)\nदक्षिण आफ्रिका ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजयी.\nपंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अल्लाउद्दीन पालेकर (द.आ.)\nसामनावीर: डेन पेटरसन (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.\nहॅमिल्टन मासाकाद्झा (झि) ट्वेंटी२०त १,५०० धावा करणारा झिम्बाब्वेचा प्रथम खेळाडू ठरला.\nपंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)\nनाणेफेक : नाणेफेक नाही.\nपावसामुळे सामना रद्द करण्यात आला.\n^ \"फ्युचर्स टुर्स प्रोग्राम\" (PDF).\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथा���लंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रीलंका महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nइ.स. २०१८ मधील क्रिकेट\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-2120", "date_download": "2020-09-30T10:02:13Z", "digest": "sha1:KSWPKWO4E754YVTWJ6477XNMSIGKJKZJ", "length": 9512, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nनिवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\n'सकाळ साप्ताहिक'चा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय परिस्थिती काय असू शकते यावर भाष्य करणारे त्रांगडे आणि त्रेधातिरपीट यावर भाष्य करणारे त्रांगडे आणि त्रेधातिरपीट, तिसऱ्या आघाडीला संधी मिळेल, तिसऱ्या आघाडीला संधी मिळेल, आव्हान की संधी, आव्हान की संधी, पुनरावृत्तीपुढील आव्हाने हे सारेच लेख वाचनीय आहेत. राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांकडे हा अंक संग्राह्य हवा. या अंकातील ब्रिटिश नंदी यांचे द्राक्षबागेतील एम�� ही रूपक कथा वाचून मनसोक्त हसलो. राजकीय घडामोंडीवर एवढे चपखल आणि तिरकस भाष्य माझ्या वाचनात आले नव्हते. ब्रिटिश नंदींना मनापासून धन्यवाद.\n‘सकाळ साप्ताहिक’चा गणपती विशेषांक वाचला. मुखपृष्ठावरील गणरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. गणेश मूर्ती कशी असावी तिची प्राणप्रतिष्ठा कशी करावी तिची प्राणप्रतिष्ठा कशी करावी विसर्जन कसे करावे सर्व शास्त्रोक्त माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी गणेशभक्तांना आपल्या लेखातून दिली. तर ‘मंत्र पुष्पांजली’चे माहात्म्य श्रीकांत नवरे यांच्या लेखात वाचायला मिळाले. आजच्या काळात गरजेचा असणारा पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा, याविषयी विवेक सरपोतदार यांनी दिलेली माहिती प्रत्येकाने आवर्जून वाचावी. तसेच ‘संध्याछायेतील स्वतंत्र वाट’ हे संपादकीय विचारप्रवर्तक वाटले. घटस्फोट, काडीमोड हे शब्द एरवी अंगावर काटा आणणारेच असतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी पती पत्नी दोघांमध्ये समजूतदारपणा हवा.\n‘चाय गर्रर्रऽऽऽर्रम’ तलफ भागवणारा अंक\n‘सकाळ साप्ताहिक’चा ’चाय गर्रर्रऽऽऽर्रम’ हा अंक सर्वांच्या चहाची तलफ भागवणार वाटला. चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. मित्र जोडणारा, पाहुणचार करणारा, अंगात उब निर्माण करणारा अशी चहाची वैशिष्ट्ये माहिती होती. पूर्वी टपरीवर चहा कटिंग, टक्कर, मारामारी, पानीकम वगैरे नावाने मिळायचा; पण आठ सप्टेंबरच्या अंकातील इलायची चहा, इराणी चहा, ड्रायफ्रूट चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाइट टी, प्युअर टी, हर्बल टी, तंदूर चहा, बासुंदी चहा, कहवा टी, आयुर्वेदिक टी, अमृत टी, हल्दी टी, मसाला टी, आइसलेमन टी असे चहाचे असंख्य प्रकार वाचनात आले. हा अंक चहा न आवडणाऱ्या व्यक्तीच्या वाचनात आला तर तो देखील चहाच्या प्रेमात पडेल.\nरावसाहेब शिरोळे, रुकडी, कोल्हापूर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/1247/47641", "date_download": "2020-09-30T10:52:32Z", "digest": "sha1:IXWMJEYNONPP3VAQXRPVNO3XKKFZ5RU5", "length": 15110, "nlines": 99, "source_domain": "bhutkatha.com", "title": "अनोळखी- एक भयकथा. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा त���\nत्या कुत्र्यांचं असं घाबरून पळून जाण्याचं काही कारण समीरला कळत नव्हतं ...पण, त्यांच्या पळून जाण्याने आता मात्र तो जवळ-जवळ भितीने चक्कर येवुन कोसळणंच बाकी होतं ...कुत्र्यांना असं नेमकं काय दिसलं तिथे की, ते असे शेपूट घालून सुसाट पळत सुटले.. असं बोललं जातं की, कुत्रे आणि इतर जनावरांना मनुष्याच्याही आधी, कोणती काही अघटित घडणार असेल तर त्यांना दिसतं.. असं बोललं जातं की, कुत्रे आणि इतर जनावरांना मनुष्याच्याही आधी, कोणती काही अघटित घडणार असेल तर त्यांना दिसतं.. एखादी अदृश्य शक्तीसुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही.. त्या कुत्र्यांनासुद्धा काहीतरी नक्कीच दिसलं असणार.. समीरनेसुद्धा असल्या गोष्टी त्याच्या आजीकडून ह्याआधी ऐकलेल्या होत्या.. त्यावेळेस ऐकताना तो आजीची फिरकी घ्यायचा..पण, आता प्रत्यक्ष जे तो अनुभवतोय, त्यावरून त्यामध्ये काही ना काही तथ्य असणार, ह्याची त्याला पुरेपूर खात्री झाली होती..\nएव्हाना त्याला कळून चुकलं होतं की, आपल्यासोबत जे होतंय त्यामागे भूताटकीचाच प्रकार असणार.. त्यामुळे काहीही होवू दे.. गाडी भेटू वा ना भेटो.. कोणी न्यायला येवो वा ना येवो.. पण आता एक क्षणसुद्धा इथे काढायचा नाही हे त्याने मनोमन ठरवून टाकलं .. चेह-यावरून ओथंबळणारा घाम रूमालाने टिपत तो कुत्रे जिथे बघून भितीने पळत सुटले होते, त्या दिशेने तो जाता-जाता शेवटची एक चोरटी नजर टाकतो.. का कोणास ठाऊक पण, त्याला आतून असं सारखं वाटत होतं की, आता आपल्याला इथे काहीतरी नक्कीच दिसेल.. त्यामुळे तो तिथेच एकटक नजर रोखून धरतो.. रात किड्यांचा आवाज त्या क्षणाला अजूनंच भयानक बनवत होता.. त्यात हा काळाकुट्टं अंधार आणि निर्जण स्थळ, ह्यामुळे तिथे कोणालाही नकोशी वाटणारी भयाण शांतता पसरली होती.. काही सेकंद नजरेने शोधाशोध करूनही त्याला तिथं तसं घाबरण्यासारखं काही दिसलं नाही.. म्हणून मग तो तसाच माघारी फिरून बस स्टाॅपच्या बाकड्यावर ठेवलेली बॅग घ्यायला जातो.. त्याच्या डोक्यात अजूनही खुप सारे शंका कु शंका घोळत असतात.. मित्रांकडून ऐकलेल्या भूता-खेतांचे किस्से-कहाण्यासुद्धा राहून-राहून आता त्याच्या नजरेसमोर येत होत्या... त्यात मोबाईलवरचा सावित्री नावाच्या अनोळखी मुलीचा whatsapp मॅसेज अन थरकाप उडवणारा तिचा तो विक्षिप्त चेहरा आठवून तर त्याचा घसासुद्धा कोरडा पडू लागला होता..\nबाकड्यावरची ब���ग खांद्याला अडकवून तो तिथून काढता पाय घेतो.. समोर होती एक सुनसान काळीकुट्टं वाट.. ती वाट बघूनंच मन जायलासुध्दा धजावत नव्हतं.. पण, इथे थांबून भितीने मरण्यापेक्षा ही वाट चाललेलीच बरी हे ही त्याला माहीत होतं.. चालता-चालता आजूबाजूला नजर वळवत मध्येच मागे बघत, कोणी आपला पाठलाग तर करत नाही ना, ह्याची अधून-मधून खात्री करतंच तो पुढे जात होता.. काही पावलं चालल्यावर त्याच्या कानाला धावत येत असलेल्या पावलांचा हलकासा आवाज ऐकू येतो.. तो तसाच जागच्या जागी थांबून त्या आवाजाचा कानोसा घेवू लागतो.. तेव्हा लगेचंच त्याच्या पुढच्याच मिनीटाला समोर रस्त्याच्या आडवाटेवरून एक स्त्री अर्धनग्न अवस्थेत त्याला पळताना दिसते.. तिच्या अंगावर जे जेमतेम कपडे होते तेसुध्दा जागो जागी फाटलेले होते.. तिच्या चेह-यावरची भिती आणि डोळ्यांत मदतीची आस एवढ्या अंधारातही स्पष्ट दिसत होती.. समीर मदत करण्याच्या उद्देशाने तिच्या मागोमाग जातो.. अहोऽऽ थांबा.. घाबरू नकाऽऽ.. मी तुमच्या मदतीसाठी आलोय.. अहोऽऽ पळू नका अश्याऽऽ.. समीर अगदी घसा ताणून ओरडत असतो.. त्याचा आवाज ती ऐकते आणि जागच्या जागी थांबते.. समीरही मागोमाग येवून तिच्या समोर थोड्या दूर अंतरावर येवून थांबतो.. धावत आल्यामुळे त्याला धाप लागलेली असते.. कमरेत वाकून,गुडघ्यावर दोन्ही हात टेकवून..तिच्याकडे बघत, धापा टाकत.. बोलायला काही शब्द काढणार तितक्यात, ती त्याच्याकडे वळते.. समीर तिच्या असं अनपेक्षित वळण्याने थोडा दचकतो.. स्वतःला सावरत तो तिच्याकडे बघतो.. ह्यावेळी तिच्या चेह-यावरचे हावभाव पूर्ण बदललेले होते.. थोड्यावेळापूर्वी जी मुलगी स्वतःचा जीव मुठीत घेवून पळत होती, तीच मुलगी आता अशी खुनशी नजरेने त्याच्याकडे का बघत होती, हे त्याला समजलं नव्हतं.. तरीसुद्धा तो तिला हिंम्मत करून विचारू लागताच ती, जोरात किंचाळायला लागते.. आणि क्षणार्धात त्याच्या डोळ्यांदेखत गायब होते...\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nयशस्वी होण्याचे दहा सोपे उपाय\n~ काव्यमय मधुरा ~\nहे पुस्तक आजवर मी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. यात निरनिराळ्या विषयांच्या कविता वाचावयास मिळतील.\nई-दिवाळी अंक - तंत्रज्ञान आणि मराठीला जोडणारा मंच. याचा कार्यभाग, निखील कदडी व पल्लवी कदडी हे टेक मराठीचे संस्थ���पक पाहतात. निखील व पल्लवी हे software क्षेत्रात कार्यरत असून ते “Krishna Infosoft” ह्या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. गेले ४ वर्षे या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.\nइंग्रजी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ\nइंग्रजी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि त्याचा वापर कसा करायचा याविषयी चे पुस्तक. या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखक अभय बापट यांचे स्वाधीन आहेत.\nइंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.\nबोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून येतो.\nसाईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.\nअरुण - काळ प्रवासी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-digitally-sateesh-paknikar-1151", "date_download": "2020-09-30T09:25:06Z", "digest": "sha1:UCR5ADBV73X2AKV6AWFH2IRZMXNU4WAY", "length": 17278, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार\nगुरुवार, 8 मार्च 2018\nसोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.\nबऱ्याच वेळेला आपण अनुभवतो की एखाद्या प्रकाशचित्रात आपली नजर कोणत्याच बिंदूवर स्थिरावत नाही. सतत फिरत राहते. त्यामुळे होते असे की काही वेळातच आपले त्या प्रकाशचित्रावरील लक्ष विचलित होते. आपला त्या प्रकाशचित्रातील रस संपतो. कशामुळे होते असे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या प्रकाशचित्राच्या चौकटीत अनेक विषय अंतर्भूत झालेले असतात. त्यामुळे मुख्य चित्रविषयाला न्याय न मिळता आपली दृष्टी इतरत्र फिरत राहते. पार्श्वभूमी, पृष्ठभूमीवर नोंदले गेलेले चित्राला मारक असणारे घटक आपला रस कमी करण्याचे काम त्वरित करतात. त्यामुळे प्रकाशचित्र जर आकर्षक, लक्ष खिळवून ठेवणारे करायचे असेल तर अशा अनावश्‍यक घटकांवर आपण वेळीच उपा�� करायला हवा. त्यासाठी अर्थातच ‘प्रकाशचित्राच्या चौकटीचे’ योग्य कंपोझिशन करून मगच क्‍लिक करणे ही सवय लावून घ्यायला हवी.\nचित्रचौकटीत अनावश्‍यक जास्त जागा सुटली म्हणजेच आपण लांबून फोटो टिपला तरीही ते प्रकाशचित्राला मारक ठरते. म्हणून ‘भरलेली चित्रचौकट‘ महत्त्वाची ठरते.. येथे प्रसिद्ध फोटोग्राफर रॉबर्ट कापा यांचे एक विधान आठवते. कापा म्हणतात ‘‘तुमचे प्रकाशचित्र परिणामकारक ठरत नाहीये याचा सोपा अर्थ हा आहे की तुम्ही चित्रविषयाच्या जवळ पोहोचलेले नाही आहात.’’ कापा यांचे हे वाक्‍य दोन अर्थाने घेता येते एक म्हणजे ते तुमच्या चित्रचौकटीबद्दल बोलत आहेत किंवा चित्रविषयाशी तुम्ही तादात्म्य पावलेले नाही हे त्यांना सांगायचे. पण दोन्ही अर्थाने प्रकाशचित्राची परिणामकता वाढण्यासाठी त्यांच्या या वाक्‍याचा उपयोग करता येईल.\nम्हणजेच एक प्रकाशचित्रकार म्हणून चित्रचौकट भरून टाकण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागेल, थोडा विचार करावा लागेल, मुख्य चित्रविषयाचे प्राधान्य, त्यातील बारकावे, रंग, पोत तसेच पृष्ठभूमी व पार्श्वभूमी यांचा विचार करावा लागेल. चित्रविषयाच्या आजूबाजूला फिरून, जवळ जाऊन किंवा जास्त फोकललेन्थची लेन्स वापरून आपल्याला हवा तसा परिणाम साधता येईल.\nहे करीत असताना आपण एक चाचणी म्हणून असे पाहू शकतो की जर आपला चित्रविषय आपल्या फ्रेमच्या व आपल्या प्रकाशचित्राच्या सीमारेषेबाहेर उरत असेल तर आपण ‘चित्रचौकट‘ भरून टाकण्यात यशस्वी होऊ लागलो आहोत. चित्रातले अनावश्‍यक घटक टाळत गतिशील घटकांचे प्राबल्य वाढले की आपोआपच ते परिणामकारक व नाट्यमयही होईल.\nचित्रचौकट भरून टाकण्याचे प्रामुख्याने चार फायदे आहेत.\nप्रकाशचित्रात चित्रविषय मोठा असण्याने त्यातले बारकावे सुस्पष्टपणे नोंदवले जातात. चित्रविषयाच्या जवळ जाऊन अथवा जास्त फोकल लेन्थच्या (टेलीफोटो) लेन्सने प्रकाशचित्र टिपल्यास आपण चित्रचौकट भरून टाकू शकतो. कधी कधी व्यक्तीचित्रणात याचा खूपच उपयोग होतो. समजा आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीचा फोटो टिपत आहोत. तो जर खूप दुरून टिपला तर त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व बारकावे सुस्पष्ट येणार नाहीत उलट जर आपण तोच फोटो जवळून टिपला तर मात्र त्या सुरकुत्या परिणामकारकपणे नोंदवल्या जातील. ज्यायोगे त्या व्यक्तीने अनुभवलेले जग त्या सुरकुत्यांमधून व्यक्त झाल्याचा परिणाम साधता येईल. याचेच दुसरे उदाहरण म्हणजे मॅक्रो व क्‍लोजअप प्रकारची प्रकाशचित्रे. अशा प्रकाशचित्रात आपल्याला चित्रविषयातील एरवी कधी न दिसणारे बारकावे दिसून जातात.\nव्यक्तीचित्रणात त्या व्यक्तीची मनःस्थिती अथवा मूड अथवा भावमुद्रा नोंदवली जाणे हे महत्त्वाचे असते. आजूबाजूच्या परिसराच्या तुलनेत जर व्यक्तीचा चेहरा खूप लहान नोंदवला गेला (फोटो दुरून टिपण्याने असे होते) तर त्या व्यक्तीचे भाव सुस्पष्टपणे दिसत नाहीत. या उलट जर चेहऱ्याचा भाग जास्त असेल तर तो चित्रातील इतर घटकांवर मात करून भावमुद्रा नोंदवण्यात यशस्वी होईल.\nप्रकाशचित्रात पार्श्वभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्श्वभूमी चित्राला तारक अथवा मारक ही ठरू शकते. चित्रविचित्र आकार व रंग असलेली पार्श्वभूमी चित्रविषयाचे महत्त्व कमी करते. अशा वेळी आपण काय करू शकतो तर प्रकाशचित्रात पार्श्वभूमीला कमीत कमी वाव ठेवणे किंवा चित्रविषयाच्या जास्तीत जास्त जवळून प्रकाशचित्र टिपणे. म्हणजेच ’चित्रचौकट’ जास्तीत जास्त भरलेली ठेवणे. व्यक्तीचित्रणात अशा प्रकारे टिपलेली प्रकाशचित्रे असंख्य वर्षे रसिकांना आकर्षून घेण्याची किमया साधतात. कृष्ण-धवल जमान्यातील अशी प्रकाशचित्रे आजही कलादालनांतून रसिकांवर प्रभाव पाडतात.\nपुनर्निर्मितीचे प्रमाण (Scale of Reproduction)\nआपण टिपलेल्या प्रकाशचित्राचा अंतिम वापर कशा प्रकारे होणार आहे याचा विचार हा ते टिपताना करायला हवा. जर ते लहान आकारात प्रदर्शित होणार असेल तर प्रकाशचित्रात मुख्य चित्रविषय जास्तीत जास्त मोठ्या आकारात असायला हवा. उदाहरणार्थ एखादा लहान आकारातला पण चित्रविषय सुस्पष्टपणे दाखवणारा फोटो भल्या मोठ्या बोर्डवर लावला असेल तरी तो प्रेक्षकांचे लक्ष लगेच वेधून घेईल उलट तोच फोटो जर एखाद्या व्हरांड्यात डिजिटल फ्रेममध्ये लावला तर तो तितका परिणाम साधणार नाही. असे असले तरी सर्व वेळी चित्रचौकट पूर्ण भरून टाकणे हेही अतिरेकाचेच ठरेल. त्यामुळे प्रकाशचित्र टिपताना चित्रचौकटीतील आजूबाजूची रिकामी जागा योग्य प्रकारे सोडून ज्यायोगे मुख्य चित्रविषयाला उठाव येईल व ते कलात्मक होईल अशा प्रकारे रचना केलेली केव्हाही स्वागतार्हच ठरेल.\nसर्व विचार करून आपण एखादे प्रकाशचित्र टिपले आण�� नंतर आपल्या मनात त्या प्रकाशचित्राची पुनर्रचना करायची इच्छा झाली तर काय असा एक प्रश्न पुढ्यात येईल. अशा वेळी त्या डिजिटल प्रकाशचित्रात फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या आधारे हवे तसे क्रॉपिंग करूनही आपल्याला ते उठावदार करता येईल. पण असे करण्यात काही मर्यादा आहेत. जास्त प्रमाणात क्रॉपिंग झाल्यास पिक्‍सेलचा आकार दिसायला लागून प्रकाशचित्राचा परिणाम नाहीसा होईल. तेव्हा प्रकाशचित्र टिपायच्या आधीच ‘चित्रचौकटीचा‘ पूर्ण विचार झालेला असणे कायमच फायदेशीर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-4148", "date_download": "2020-09-30T09:54:33Z", "digest": "sha1:RJYUVT5EPYQKT62M2H5JOO5MYTNZ375X", "length": 11767, "nlines": 152, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nशुक्रवार, 29 मे 2020\nक्विझचे उत्तर : १) ब २) क ३) ड ४) क ५) अ ६) ड ७) अ ८) ड ९) ब १०) अ ११) क १२) ब १३) अ १४) ड १५) ड १६) अ १७) क\n१. या वर्षात म्हणजे २०२० मध्ये जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना काय आहे\nअ) डिफिट इट टुगेदर ब) इट्स टाइम क) स्ट्राँगर टुगेदर ड) टेक ॲक्शन\n२. औषधी निर्मिती उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या हेतूने भारत सरकारने जास्तीत जास्त ................ रुपायांपर्यंत राज्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले.\nअ) ५०० कोटी ब) ८०० कोटी क) १००० कोटी ड) २५०० कोटी\n३. कोणत्या राज्याने ‘ई-नाईट बीट’ तपासणी यंत्रणा अमलात आणली आहे\nअ) कर्नाटक ब) मध्यप्रदेश क) उत्तरप्रदेश ड) हिमाचल प्रदेश\n४. कोणत्या देशाने राष्ट्रपती अल्फा कॉन्डे यांच्या राजवटीचा कार्यकालावधी वाढविण्यासंबंधी जनमत घेण्याचे ठरविले\nअ) लायबेरिया ब) सेनेगल क) गिनी ड) मोनेको\n५. जागतिक हवामान दिनाची संकल्पना २०२० मध्ये काय आहे\nअ) क्लायमेट अँड वॉटर ब) चेंज द क्लायमेट चेंज\nक) फ्युचर अँड वॉटर ड) वॉटर अँड वुई\n६. कोणता देश भारतासह कोलिशन फॉर डिझास्टर रेजिलीएन्ट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) या आंतरराष्ट्रीय युतीचा प्रथमच सह-अध्यक्ष असेल\nअ) फ्रान्स ब) इटली क) अमेरिका ड) इंग्लंड\n७. अठरा मार्च २०२० रोजी पाळण���यात आलेल्या वैश्‍विक पुनर्नवीनीकरण (रिसायकलिंग) दिनाची संकल्पना काय होती\nअ) रीसायकलिंग हिरोज ब) रीसायकलिंग इंटू द फ्युचर\nक) रीसायकलिंग फॉर ए बेटर टूमॉरो ड) रीसायकलिंग टू कीप द प्रेझेंट\n८. ‘कोविड १९ आर्थिक प्रतिसाद कार्य दल’ याचे नेतृत्व कोण करते\nअ) राष्ट्रपती ब) पंतप्रधान क) गृहमंत्री ड) अर्थमंत्री\n९. भारताने कोणत्या देशासह पूर्व आफ्रिका किनारपट्टीजवळच्या ‘रियुनियन बेटा’पासून ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत गस्त घातली\nअ) रशिया ब) फ्रान्स क) दक्षिण आफ्रिका ड) जपान\n१०. जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची २०२० मधील संकल्पना काय आहे\nअ) वी डिसाइड ब) नो वन बिहाइंड\nक) व्हॉट आय ब्रिंग टू वर्कप्लेस ड) माय व्हॉइस माय कम्युनिटी\n११. सीमा रस्ते संघटनेने (BRO) उत्तर सिक्कीममध्ये कोणत्या नदीवरील पूल लोकांसाठी उघडला\nअ) दिहांग नदी ब) लाचेन नदी क) तिस्ता नदी ड) लाचुंग नदी\n१२. कोणत्या व्यक्तीची भारत आणि दक्षिण आशिया या प्रदेशासाठी इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) याच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली\nअ) रीप हजारीका ब) वसंत राव क) अमिताभ बॅनर्जी ड) राकेश मोहन अग्रवाल\n१३. प्रधानमंत्री वन धन योजना (PMVDY) याच्या अंमलबजावणीसाठीचा केंद्रीय विभाग कोणता आहे\nअ) आदिवासी कल्याण मंत्रालय\nब) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय\nक) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय\nड) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय\n१४. ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट ................ यासाठी प्रसिद्ध आहे.\nअ) सुंदरबनचे वाघ ब) सुसर क) गुलाबी डॉल्फिन ड) ऑलिव्ह रिडले कासव\n१५. कोणती पेमेंट बँक त्यांच्या ग्राहकांना ‘व्हिसा डेबिट कार्ड’ देणार आहे\nअ) एअरटेल पेमेंट्स बँक ब) आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक\nक) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ड) पेटीएम पेमेंट्स बँक\n१६. कोणत्या संस्थेकडून नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वावलंबन एक्सप्रेस’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली\nअ) भारतीय लघुद्योग विकास बँक (SIDBI)\nब) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)\nक) भारतीय निर्यात-आयात (EXIM) बँक\n१७. वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाने एक समिती नेमली. आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत\nअ) अनूप सिंग ब) अशोक लाहिरी\nक) एन. के. सिंग ड) अरविंद मेहता\nभारत कर्नाटक राष्ट्रपती इंग्लंड किनारपट्टी वन forest पूल विभाग sections कल��याण मंत्रालय विकास कौशल्य विकास वाघ गुलाब rose डेबिट कार्ड पेटीएम nabard\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/injured", "date_download": "2020-09-30T09:41:22Z", "digest": "sha1:AM7OBMIH7NTZLN6ZJGUT7U2TOLOC6ZBQ", "length": 5443, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "injured", "raw_content": "\nघोडेगाव येथे टेम्पोची पिकअपला धडक; एक ठार, तिघे जखमी\nतरुणावर चाकूने वार; तरुण गंभीर जखमी\nनियंत्रण सुटल्याने एसटी रस्ता सोडून घुसली घरात\nनगर-पाथर्डी रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, तीन जखमी\nविचित्र अपघातात १२ जण जखमी\nमहालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी\nदेडगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी\nआश्वी बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार तरुण जखमी\nमालवाहु एसटी बसला भरधाव ट्रकची जबर धडक\nगोटुंबा आखाड्यावर बाचकर कुटुंबांत हाणामारी\nजळगावात दगडफेक; दाेन पाेलिस जखमी\nतलवारीने वार करून तरुणास लुटले\nमद्यधुंद ट्रक चालकाने पोलिसांचा चेकनाका उडविला, एक जखमी, अ‍ॅक्टीव्हाचा चुरा\nदोन वाहनांच्या धडकेत एक ठार; तिघे जखमी\nभडगाव : अपघातात दोघांचा मृत्यू\nमागील भांडणाच्या कारणावरून माळीचिंचोरे येथे तुंबळ हाणामारी\nनांदगाव : क्रांतीनगर येथील जवान दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी\nबिबट्याच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी\nघराची ओढ ,४०० कि मी चा पायी प्रवास आणि अपघात\nपोलिसांकडून झालेल्या मारहाणीत शेतकरी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/she-is-alone-and-she-survive--episode-twenty-three-", "date_download": "2020-09-30T08:46:38Z", "digest": "sha1:QS3FQUCPOSZDVLOVYSXWSC5VEY5QSUV5", "length": 22279, "nlines": 258, "source_domain": "www.irablogging.com", "title": "She is alone and she survive ( Episode Twenty-Three )", "raw_content": "\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )\nमनोजने सांगितलेली कल्पना भन्नाट होती. पण ती आमलात आणताना आधी त्या मुलीला विश्वासात घेणं गरजेचं होतं. परत एवढ करून ही आई काय विचार करील ह्याचा नेम न्हवता. एक मुलगी अशी निघाली तर काय झालं, दुसरी बघू.. अस काही घडायला नको. म्हणजे ह्यात असा काही भडका उडायला हवा की आईने माझ्या दुसऱ्या लग्नाचा परत विचार करायला नाही पाहिजे. असा विचार करत संकेत आनंदाने घरी ���ेला.\nघरी जाऊन काही वेळाने त्याने सुरुचीला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा नंबर बंद तो बंदच. पण आज संकेतला दरवेळेसारखं दुःख झालं नाही. थोडंफार वाईट वाटलं. कारण त्याला ही मनोजची कल्पना सुरुचीला सांगायची होती.\nरात्रीच जेवण झाल्यावर संकेतची आई आणि संकेत हॉलमध्ये बसले होते. संकेत आणि सुरूचीच बोलणं होत नाही असा अंदाज त्याच्या आईने बांधला होता. बरंच झालं.. त्यामुळे संकेत हळूहळू तरी सुरुचीला विसरेल असं तिला वाटू लागलं. सुरुचीला तिच्या दादाकडे जाऊन महिना उलटला होता, त्यामुळे त्यांचा विश्वास अजून ठोस झाला होता.\nसंकेत न राहून सारखा सारखा त्या गोष्टीचा विचार करत स्वतःशी काही पुटपुटत होता. त्याच्या आईला ही गोष्ट ध्यानात आली. ती संकेतला विचारलं,\n ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का..\n\" नाही ग आई..\" संकेतने मोबाईलमध्येच लक्ष देऊन उत्तर दिलं.\nत्याची आई शांत बसली. पण आईने असं का विचारलं म्हणून संकेतने तिला प्रश्न केला,\n\" का ग आई.. असं का विचारतेयस..\n हल्ली काही विचारात अडकलेला असतोस.. तिचाच विचार येत असेल ना मनात..\"\n\" हं..\" आता उगाच इमोशनल होऊन चालणार नाही. नाहीतर आपला प्लॅन करायच्या वेळेस अचानक हा कसा बदलला म्हणून आईला संशय यायचा. हीच ती योग्य वेळ असं बोलून तो बोलला,\n\" तुला काय वाटतं. माझं असं लग्न होऊन मोडलं असताना मला दुसरं कुणी मुलगी देईल का.. माझं असं लग्न होऊन मोडलं असताना मला दुसरं कुणी मुलगी देईल का..\nसंकेत असं बोलला आणि त्याच्या आईचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला. त्यात ती म्हणाली,\n तू एवढा देखणा आहे.. चांगला कामाला आहेस. आपलं घर आहे. अजून काय हवं.\"\n पण माझं लग्न झालं होतं.....\"\n\" मग काय झालं.. आता तुझी बायको अशी तुला सोडून गेली म्हणून काय तू असा एकटा आयुष्य जगणार आहेस का.. आता तुझी बायको अशी तुला सोडून गेली म्हणून काय तू असा एकटा आयुष्य जगणार आहेस का.. त्यात तुझ्यात काही दोष नसताना.. त्यात तुझ्यात काही दोष नसताना..\n अशी कोणती मुलगी माझ्यासोबत लग्नाला तयार होईल..\n\" कोण होईल असं काय विचारतोयस.. त्या दिवशी तुला त्या मुलीचा फोटो दाखवत होते ना.. त्या दिवशी तुला त्या मुलीचा फोटो दाखवत होते ना..\n\" संकेतने काही आठवतं नसल्यासारख उत्तर दिलं.\n त्या दिवशी मी तुला एका मुलीचा फोटो दाखवायला आणला होता. तू रागात होतास. तू तो पहिला नाहीस. त्यामुळे तुझ्या लक्षात नाही.\"\n\" असेल नाही आहे. मी ठेवलाय तो फोटो. त्या मुलीचे आईवडील मला दोन वेळा विचारून झाले. पण तू काही मनावर घेत न्हवतास म्हणून मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. तुला पाहायचा आहे का फोटो..\nसंकेत चेहऱ्यावर थोडं गोड हसू आणून चूप बसला. त्याच्या आईला ही संकेतने दिलेली संमती वाटली. ती लगेच सोफ्यावरून उठत बोलली,\n मी लगेच घेऊन येते.\"\nसंकेतची आई लगेच कपाटाकडे गेली. कपाटातून त्या मुलीचा फोटो शोधून काडून ती संकेतजवळ आली. संकेतला फोटो दाखवत म्हणाली,\n आहे की नाही रूपवान.. सुंदर ..\nसंकेत काहीवेळ फोटो पाहत राहिला. हे पाहून त्याची आई बोलली,\n\" बाळाला आवडली वाटतं..\" आणि ती हसली.\nसंकेतने फोटो आईकडे दिला.\n उद्याच तिच्या आईवडिलांना कळवते. लवकरच तुमची भेट घडवावी लागेल.\" संकेतची आई असं बोलली आणि फोटो ठेवायला गेली.\n\" संकेत अस बोलला आणि बेडरूममध्ये गेला.\nत्याची आई आज खूष झाली. आपल्या मुलाला सुबुद्धी आली आणि तो लग्नाला तयार झाला अस तिला वाटू लागल. आता लवकरात लवकर संकेतची आणि तिची भेट घडवून आणायला हवी. दोघेही एकदा भेटले म्हणजे त्यांचं जरा खुलून बोलणं चालणं होईल. मग लग्नाची बोलणी पुढे वाढवायला बरं. तसं ही मुलगीच वय जरा जास्त झालं आहे. तिचे आईवडील ही तीच लवकरात लवकर लग्न लावायला उत्सुक आहेत. असा विचार करत संकेतची आई झोपली.\nसकाळी लवकर उठून संकेतच्या आईने संकेतच्या डब्ब्याची तयारी केली. संकेतला डब्बा लवकर मिळाल्याने तो ही थोडा लवकरच ऑफिसला निघाला. आज त्याला तशी कोणती घाई न्हवती. पण मनोजबरोबर बोलायला जरा जास्त वेळ भेटला तर बरं होईल, हाच विचार संकेतच्या मनात होता.\nसंकेत ऑफिसजवळ पोहोचला. त्याने मनोजला कॉल केला,\n आज सकाळीच कॉल .\n\" गुड मॉर्निंग. कुठपर्यंत पोहोचलास..\n\" म्हणजे ऑफिसला येतोयस ना.. तर ऑफिसच्या जवळपास कुठे.. तर ऑफिसच्या जवळपास कुठे..\n\" जवळच आहे. ३-४ मिनिटे लागतील..\n\" काही नाही. आज मी ही लवकर आलो आहे. ऑफिसच्या खालीच उभा आहे.\nसंकेतने कॉल ठेवला. मनोज ३ मिनिटांमध्ये ऑफिसजवळ पोहोचला. संकेत अजून खालीच उभा होता. मनोज आला तसा संकेत त्याच्याबरोबर गप्पा मारत ऑफिसमध्ये गेला. खुपवेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. ऑफिसची बहुतेक मंडळी आली होती. काही वेळाने पल्लवीही आली. नेहमी वेळ साधून मनोज तिच्या बरोबर यायचा. पण सद्या त्यांच्यात अबोला असल्यामुळे मनोज आधीच ऑफिसला यायचा. पल्लवीने मात्र स्वतःची वेळ बदलली न्हवती.\nपल्लवी तिच्या टेबलजवळ पोहोचली आणि पाहते तर काय.. संकेत तिची चेअर घेऊन मनोजच्या जवळ बसून गप्पा मारत होता. पल्लवीला पाहताच तो बोलला,\n जरा लवकर आलो होतो. मनोज ही आला होता. म्हणून त्याच्याबरोबर बोलत बसलो.\"\n \" संकेत तिच्या चेअरवरून उठत बोलला.\nपल्लवी तिच्या जागी आली आणि तिची चेअर बाजूला करून टेबलवर आवराआवर करू लागली.संकेत उभा राहून परत मनोजच्या कानात कुजबुजत होताच. पल्लवीने तिकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर दिवसभर मिळेल त्या वेळेस संकेत मनोजबरोबर काही ना काही काम काडून बोलत होताच. न राहून पल्लवीने संकेतला विचारलंच,\n\" आज काय खूप गुजगोष्टी चालू आहेत सख्या मित्रांच्या..\n\" आज काय चाललंय काय तुमचं दोघांचं..\n\" काही नाही ग..\" संकेत उडवाउडवी करत बोलला.\n\" काही नाही असं होणारच नाही. तुला असा कधी पहिला नाही.\"\nसंकेत गालातल्या गालात हसला.\n\" पल्लवीने परत काहीतरी हाती लागतंय का म्हणून शेवटचा प्रयत्न केला.\n\" तसं काही नाही.\" मग संकेतने पल्लवीची फिरकी घ्यायचं ठरवलं.\" एक काम कर ना.. तू मनोजला विचार..\n\" ठीक आहे. नाही सांगायचं तर नको सांगूस..\n\" संकेतने हात दाखवत पल्लवीला बाजूला बोलावलं.\nपल्लवी तिथे गेली आणि बोलली,\n\" सांगायचं असेल तरच सांग..\n पण तुझा विश्वास बसेल की नाही माहीत नाही.\"\n\" अस काय झालं आहे..\n\" मनोज मला बोलला होताना की त्या मुलीला भेट. त्याबद्दलची..\"\n\" मग राहूदे तुझ्याकडेच. मला नाही ऐकायची..\" असं बोलून पल्लवी मुद्दामहून तिथून निघायचं नाटक करू लागली.\n काल मी मनोजला कॉफी पियायला घेऊन गेलो.\"\n\" पल्लवी फुगून बोलली.\n\" त्यात कमाल नाही. कमाल पुढे घडली. \" असं बोलून संकेतने काल कॉफीशॉप मध्ये घडलेलं सगळं पल्लवीला सांगितलं. त्या मुलीला भेटून काय सांगायचं, त्यानंतर तिच्या आईवडिलांना भेटल्यावर आईंसमोर कसं रिऍक्ट व्हायचं, मग तिने कसा नकार द्यायचा हे सगळं परफेक्ट प्लॅन करून आतापर्यंत मनोजने संकेतला समजावलं होत.\n हे असं मनोज बोलला. आणि म्हणून तो तुला त्या मुलीला भेटायला सांगत होता.. आणि म्हणून तो तुला त्या मुलीला भेटायला सांगत होता..\n हे सगळं मनोज बोलला.\"\nहे ऐकून पल्लवी खूप खजील झाली. आपण मनोजबद्दल काय विचार करत होतो आणि मनोज काय विचार करत होता. आपण मनोजवर उगाच रागावून बसलो. असा विचार करत ती चेअरवरून उठली आणि मनोजकडे पाहू लागली.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आ���ि स्त्रीसन्मान ...\nएकटी 'ती', अनं सावरली ( अंतिम भाग )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २५वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २४ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २२ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकविसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग विसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सतरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सोळावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौदावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तेरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अकरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पाचवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.learnmoreindia.in/2019/11/mscit-theory-questions-in-marathi.html", "date_download": "2020-09-30T09:11:34Z", "digest": "sha1:2G6GK6TD53HCQF6PMU7SRKCZT3RBYNZ4", "length": 20219, "nlines": 280, "source_domain": "www.learnmoreindia.in", "title": "--> MS-CIT Theory Questions in Marathi PART - 1 | Learn More", "raw_content": "\nप्रश्न १ जर इन्टरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिलाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल\nप्रश्न १ जर इन्टरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिलाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल\nप्रश्न २ माहितीमध्ये (इन्फर्मेशन) ऍक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळविण्यासाठी आणि कॉम्प्यूटर शट-डाउन करण्यासाठी .......हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांडस) प्रदर्शित करतो.\nप्रश्न ३ सिस्टिम सॉफ्टवेअरमध्ये ............. समाविष्ट आहेत.\nप्रश्न ४ ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटिज, डिव्हाईस ड्रायव्हर्स, आणि लँग्वेज ट्रान्स्लेटर्स हे इनपुट डिव्हायसेसचे प्रकार आहेत.\nप्रश्न ५ मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात\nप्रश्न ६ फाईल काँप्रशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.\nप्रश्न ७ नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अ��ावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).\nप्रश्न ८ हेल्प मेनु, इन्फर्मेशन ऍक्सेस देण्यासाठी,हार्डवेअरची सेटिंग्स बदलण्यासाठी, त्यात असलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन मदत मिळविण्यासाठी आणि काँप्युटर शट-डाउन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कमांड्स प्रदर्शित करतो.\nप्रश्न ९ पुढीलपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ग्राफिकल इंटरफेस आहे\nप्रश्न १० जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस\nप्रश्न ११ ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे\nयुजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे\nयुजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे\nप्रश्न १२ आयकॉन्स हे‏, स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहे‏त.\nप्रश्न १३ ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे\nयुजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे\nप्रश्न १४ बूटिंग म्ह‏णजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.\nप्रश्न १५ डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून काँप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.\nप्रश्न १६ ......... हा एका माउसद्वारा नियंत्रित केला जातो व करंट फंक्शनच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो.\nप्रश्न १७ ............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या काँप्यूटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.\nप्रश्न १८ \"एंड युजर सॉफ्टवेअर'' म्हणून वर्णन करता येईल असा एक सॉफ्टवेअरचा प्रकार.\nप्रश्न १९ डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहि‏ती उपलब्ध करुन देते.\nप्रश्न २० ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो\nप्रश्न २१ ……..ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.\nप्रश्न २२ युटिलीटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.\nप्रश्न २३ ऑपरेटिंग सिस्टिम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.\nप्रश्न २४ ……...ही ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.\nप��रश्न २५ कॉम्प्यूटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ....... करणे म्हणतात.\nप्रश्न २६ ……...हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.\nप्रश्न २७ ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.\nप्रश्न २८ अँटी व्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्प्यूटरचा बचाव करण्यासाठी असतात.\nप्रश्न २९ ……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.\nप्रश्न ३० हे एक लोकप्रिय आणि मुक्त (फ्री) असे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचे रुपांतर (Version) आहे.\nप्रश्न ३१ मल्टि टास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.\nचला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का \nटाइपिंग स्पीड बढ़ाने के लिए ये सात टिप्स || Typing tips to increase speed\nटाइपिंग स्पीड बढ़ाने के लिए ये सात टिप्स आजकल हर कोई कंप्यूटर में जॉब करना चाहता है , पर सबसे पहले कंप्यूटर में जॉब करने के लिए जरुरी ...\n31 Excel Powerful Formulas Explain in Hindi इस ब्लॉग में वो ३१ फार्मूला है एक्सेल के जो हमे हर ऑफिस यूज़फुल होते है तो इन फार्मूला को सीख...\nVideo Editing Tutorial Download Files तो सभी फाइल्स डाउनलोड के लिए निचे दिए गए लिंक्स पे क्लिक कर सकते है और निचे टॉपिक्स भी दिए है की आ...\nHindi, Marathi typing ISM Software Free download अगर हिंदी या मराठी टाइपिंग सीखना चाहते हो इसके लिए आपको एक सॉफ्टवेयर आपने लैपटॉप य...\nAll Shortcuts of Excel Explain in Hindi एक्सेल में सुपरफास्ट बनने के लिए कीबोर्ड पे आपका हाथ अच्छी तरह से बैठना चाहिए है अब कीबोर्ड पे...\nMS-CIT Exam में पास होने के लिए ये करे || MS-CIT Final Exam Questions 2019 in Hindi दोस्तों अगर आपकी है और आप चाहते है की आपके मार्...\nएक्सेल में नंबर को वर्ड में लिखने के लिए | Excel tips to convert Number to word\nएक्सेल में नंबर को वर्ड में लिखने के लिए | Excel tips to convert Number to word अगर आप एक्सेल में कोई बिल बनाना है , और उस बिल में अम...\nएक्सेल में MIS Report बनाना सीखे || Excel MIS Tutorial in Hindi दोस्तों निचे दिया गया चार्ट देखिये ये आपने Cricket Match देखते समय जरूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahadev-jankar/", "date_download": "2020-09-30T09:41:00Z", "digest": "sha1:2BQRTL662JDXNHVEUHLKE2XHPXDHII2I", "length": 17629, "nlines": 214, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahadev Jankar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांनी केलं औक्षण, पाहा VIDEO\nपरळी, 03 ऑक्टोबर: परळीमधून पंकजा मुंडे आज अर्ज भरणार आहेत. अर्ज भरायला निघण्यापूर्वी पंकजा यांचं त्यांच्या आईनं आणि बहिणीने औक्षण केलं. यावेळी महादेव जानकरांनीही पंकजा मुंडे यांचं औक्षण केलं.\nमहादेव जानकरांकडे मागितली 30 कोटींची खंडणी, 5 जण अटकेत\nभाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा\nVIDEO : राजू शेट्टींची जानकरांसोबत पुण्यात बैठक; म्हणाले, 'आघाडीने लवकर कळवावे'\nधनगर आरक्षणाची घोषणा कधी\nजानकरांचे शरद पवारांना 'ओपन चॅलेंज', 'महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल'\nमहाराष्ट्र Jan 21, 2019\nVIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका\nमहाराष्ट्र Jan 16, 2019\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nशहा, उद्धव राहिले बाजूला; जानकरांनीच केला ��ुतीबाबत मोठा गौप्यस्फोट\nकाही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार - महादेव जानकर\n'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा', जानकरांचा फोन कॉल व्हायरल\n'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर\nमहाराष्ट्र Jul 17, 2018\nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/india-china-standoff-rahul-gandhi-modi-government-file-documents/", "date_download": "2020-09-30T08:34:14Z", "digest": "sha1:H4RKQ422RQ4OGOQMFI43KEW3JIF2URCW", "length": 18727, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "राहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले - ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब झाल्या’ | india china standoff rahul gandhi modi government file documents | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री कर��ार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nराहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले – ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब झाल्या’\nराहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले – ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब झाल्या’\nपोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 8 : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप सरकार अर्थात मोदी सरकारला घेरले आहे. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.\nभारत आणि चीन यांच्या सीमारेषेवर तणाव कायम आहे. याकडे राहुल गांधी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. आता राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.\nराहुल गांधी यांनी पुन्हा चीन मुद्द्यावर ट्विट केलं आहे. जेव्हा देश भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या. विजय मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोकसी… हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा समावेश झालाय. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केलाय.\nकेरळच्या वायनाडमधून काँग्रेसचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी आता चीनशी संबंधित कागदपत्रांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय. संरक्षण मंत्रालयाच्या दस्तावेजावरून अलिकडेच बराच वादंग आहे. या वादामुळे हे दस्तावेज मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकलेत.\nचीन देशासमोर आपण उभे राहू शकतो, हे विसरुन गेले. चीन देशाचं नाव घेण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही. चीनच्या घुसखोरीचे दस्तावेज संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकले आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.\nचीनच्या घुसखोरी कबुल देत प्रथम संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे ही माहिती आपल्या वेबसाइटवर टाकली होती. पण, राजकीय पातळीवर वाद वाढल्यानंतर हे दस्तावेज वेबसाइटवरून काढले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनातून देशाशी खोटं बोलले का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला होता.\nविजय मल्ल्याची संबंधित कागदपत्रं गायब\nपळपुटा ���द्योगपती विजय मल्ल्या याच्या फाइलशी संबंधित काही दस्तावेज उपलब्ध नाहीत. विजय मल्ल्या खटल्याशी संबंधित महत्वाची कागदपत्रे फाइलमधून गायब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी पुढे ढकलावी लागलीय. आता या खटल्याची सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. याही मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआंध्र प्रदेश : विजयवाडा येथील Covid-19 केअर सेंटरमध्ये भीषण आग, 7 लोकांचा मृत्यू\nचहलच्या साखरपुड्यावर सेहवागने घेतली फिरकी, म्हणाला – ‘वाह \nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश \n‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ त्वचेसाठी…\nIPL 2020 : पोलार्डनं मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास, जाणून…\nInstagram Reels मध्ये जोडणार नवीन फीचर्स, ट्रिम आणि…\n कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग,…\nसुप्रीम कोर्टानं सुधा भारव्दाज यांचा जामीन अर्ज फेटाळला\nउत्तर महाराष्ट्रातील बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात…\n‘या’ कारणामुळं अजिंक्य रहाणेला संधी मिळत…\nसुंदर चेहरा आणि चमकदार केसांसाठी पौष्टिक आहार महत्वाचा,…\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही…\n#YogaDay 2019 : तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय,…\nपाणी शरीरासाठी आवश्यकच, पण अतिरेक टाळा\nपावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5…\nआनंदऋषीजी सेंटरमध्ये गरोदर तसेच स्तनदा माता व नातेवाईकांना…\n#YogaDay2019 : स्मरणशक्‍ती वाढवायचीय मग ‘ही’…\nग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का \n ‘या’ 8 पदार्थांचं सेवन किडनीसाठी अत्यंत…\nराईच्या तेलानं होतात ‘या’ समस्या दूर, जाणून घ्या\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर,…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\nPetrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून…\nSERO सर्वेचा दावा : 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 15…\nशिवसेनेत जातीचं राजकारण, शिवसैनिकाचं थेट मुख्यमंत्र्यांना…\nहँड सॅनिटायझरच्या अति वापराचे आहेत ‘गंभीर’ धोके,…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nसर्जिकल स्ट्राइकच्या वेळी बिबटयाचं मल-मूत्र सोबत घेवून गेले होते…\nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती \n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं…\nविद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच\nCoronavirus : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ‘कोरोना’ पॉझिटिव्ह \nग्राहक आयोगाचा Insurance कंपनीला दणका तक्रारदाराला 8 लाख 69 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश\nAmazon ची नवी टेक्निक आता फक्त हात दाखवून करता येईल पेमेंट, नसेल कार्डाची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-provide-government-assistance-grape-growers-24747?page=2&tid=124", "date_download": "2020-09-30T08:20:57Z", "digest": "sha1:JVSQCJ65SJFGDA72PINWRAJJZJWJAIQR", "length": 18374, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Provide government assistance to grape growers | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष उत्पादकांना शासकीय मदत द्या : बागाय��दार संघाची मागणी\nद्राक्ष उत्पादकांना शासकीय मदत द्या : बागायतदार संघाची मागणी\nगुरुवार, 7 नोव्हेंबर 2019\nनाशिक : जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, देवळा, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष उत्पादकांना उभारी देण्यासाठी शासकीय मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी बैठकीत केली.\nनाशिक : जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, देवळा, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष उत्पादकांना उभारी देण्यासाठी शासकीय मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी बैठकीत केली.\nनाशिक विभागातील चांदवड, मालेगाव, नाशिक, दिंडोरी, देवळा या तालुक्यांतील विविध भागांत जाऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष, शिवाजी पवार, मध्यवर्ती संशोधन समितीचे अध्यक्ष अरविंद कांचन, पुणे विभागीय अध्यक्ष राम धावणे, कोशाध्यक्ष कैलास भोसले, सोलापूर विभागीय अध्यक्ष आशिष काळे, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, माणिकराव पाटील, मानद सचिव अरुण मोरे यांच्यासह विभागीय संचालक उपस्थित होते. या वेळी दौऱ्याचा समारोप झाल्यानंतर बुधवारी (ता. ६) ओझर मिग येथे द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात बैठक झाली.\nकायमस्वरूपी योजना आखून संस्थात्मक पातळीवर भांडवल उभे करण्याचा प्रयत्न असून, त्या माध्यमातून विमा कंपन्यांसोबत काम करण्याचा प्रयत्न असल्याची भूमिका राजेंद्र पवार यांनी मांडली. नुकसानीबाबत तातडीने कृषी आयुक्त व सचिवांना भेटून द्राक्ष उत्पादकांना मदत देण्यासाठी शासकीय मदतीची मागणी करण्यात येईल असे श्री. पवार यांनी सांगितले.\nपीकविम्याबाबत नाशिक विभागीय संचालक यतीन कदम म्हणाले, की संघाने पुढाकार घेऊन विम्याबाबत जनजागृती करावी. विमा हा बंधनकारक असावा. त्यातून शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे, शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला तर मोठ्या पातळीवर त्याचे चांगले परिणाम होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी संघाने मध्यस्थी करावी.\nशेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी.\nजुने कर्ज माफ कर��न नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.\nद्राक्षबागांकरिता पीक संरक्षण यंत्रणा उभी करून शासनाने अनुदान द्यावे.\nआर्थिक आपत्तीमध्ये दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करावी.\nद्राक्षबागांसंबंधी असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात.\nपंचनाम्यांना गती देण्यासाठी करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा.\nजुन्या अधिसूचनेप्रमाणे १५ ऑक्टोबरपासून बाधित बागांना विमा भरपाई द्यावी.\nरासायनिक कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी कमी करावा.\nद्राक्ष बागायतदार संघाच्या संस्थात्मक पातळीवर मांडण्यात आलेल्या मागण्या सरकार आणि कृषी विभागाकडे मांडण्यात येतील. लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात येईल. राज्यातील अनेक ठिकाणी द्राक्षबागा व इतर पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना कसा दिलासा देत येईल यासाठी प्रयत्न केले जातील.\n- राजेंद्र पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/how-to-identify-artificially-ripened-mangoes/", "date_download": "2020-09-30T09:24:30Z", "digest": "sha1:PGQG2R7T4LOGFQHHAUIGE2IX42XI2VAP", "length": 11740, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeलेखकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nApril 26, 2017 संजीव वेलणकर लेख\nआंब्याचा सीझन जोरात चालू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आंबा आहे. जवळपस सर्वच लोकांना आंबे आवडतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते परंतु त्याच्या रंगावर किंवा सुगंधावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. यादरम्यान अधिक नफा मिळवण्यासाठी आंबे विक्रेते कॅलशियम कार्बाईड पावडरच्या सहाय्याने कृत्रिमरित्या पिकवत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. काही ऑरगॅनिक शॉप्समध्ये तसेच नैसर्गिकरित्या आंबे पिकवणार्या आंबे विक्रेत्यांकडे उत्तम दर्जाचे व सुरक्षित आंबे उपलब्ध असतात. मात्र तरीही कृत्रिमरित्या आंबे पिकवले जात असल्याने काही गोष्टींवरुन आपण हे सहज ओळखू शकतो. आंब्याची चव ही आंबे कृत्रिमरित्या पिकवले गेल्याची प्रमुख चाचणी आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा चवीला चांगले आणि रसदार असतात. झाडावरून काढलेला कच्चा आंबा नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी जरा जास्त कालवधीत लागतो. मात्र, बाजारात आंबा लवकरात लवकर आणवा या चढाओढीपायी आंबा लवकर पिकविण्यासाठी काहीजण कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. मात्र, हे घातक असून, त्यावंर बंदी घालण्यात आलेली आहे.\nफळ पिकविण्यासाठी सुरक्षित व कायदेशीर पद्धतीत नैर्सगिकरित्या किंवा इथिलिन गॅसने आंबा पिकवावा, असे अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) (एफडीए) अधिकारी सांगतात.\nकृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांवर हिरवे डाग असतात. आंब्यांवरचे हिरवे डाग हे केशरी किंवा पिवळ्या रंगात एकरुप होत नसल्याने ते वेगळे स्पष्ट दिसून येतात. याचप्रमाणे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिक आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगाचे दिसतात.\nचव. जेव्हा आपण कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खातो, त्यावेळी तोंडामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने डायरिया (अतिसार), पोटदुखी तसेच घशात खाज अशा काही समस्या आढळून येतात.\nनैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे केशरी रंगाचे असतात. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रस हा हलका पिवळ्या रंगाचा असतो म्हणजेच तो पूर्ण पिकलेला नाही हे स्पष्ट होते. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे बाहेरून पिकलेले दिसत असले तरीही ते आतून कच्चे असतात.\nनैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा कापल्यानंतर त्यातील रस गळायला स��रवात होते तसेच चवीलाही अत्यंत गोड असतो. मात्र कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये फारच कमी रस असतो. कारण एथेल घटक आंब्यांना नैसर्गिकरित्या पिकवतो व आंब्यामध्ये अधिकाधिक रस निर्माण होतो. आंबे पिकवण्यासाठी काही घातक केमिकल्स व कीटकनाशकं वापरली जातात. त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. असे आंबे खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधूमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पार्कीसन्स, कर्करोग असे आजार जडण्याची शक्यता अधिक वाढते.\n— संजीव वेलणकर पुणे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/heatwave/", "date_download": "2020-09-30T08:17:40Z", "digest": "sha1:BZIQUIK6KW44TBT2ZFZ7KKTMTNWD64JG", "length": 17142, "nlines": 212, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Heatwave- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलिता��वर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीच�� हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nतापमान चाळीशी पार गेल्यानंतर शरीरावर काय होतो परिणाम\nदेशातील काही राज्यांमध्ये उष्णता (temprature) वाढीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.\n नागपुरात सूर्य ओकतोय आग, आज राज्यात सगळ्यात जास्त रेकॉर्ड तापमान\nVIDEO: सगळ्यात विषारी कोब्रा नागाला वनाधिकाऱ्याने पाजलं पाणी आणि....\n भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त\nमहाराष्ट्रात उन्हाचा भडका, देशात टॉप 10मध्ये 5 शहरं राज्यातली\n राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबर काही ठिकाणी विजांसह होणार वादळी पाऊस\nResearch भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की जगणही कठीण होईल\nया कारणामुळे भारतात कमी होणार नोकऱ्या\nफ्रान्समध्ये उष्णतेची लाट, पॅरिसमध्ये पारा 40 अंशांवर\nउष्णतेचा कहर झाल्याने थेट 'सूर्या'विरुद्ध करावाईची नागरिकाची मागणी\nVIDEO: पाऊस लांबणीवर...विदर्भवासीयांची आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका नाहीच\nउष्माघाताचे नागपुरात 47 बळी\nवर्धा सर्वाधिक हॉट..विदर्भ-मराठवड्यात पुढील 3 दिवस उन्हाचा कहर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-crime-20-year-old-woman-allegedly-raped-by-bouncer-at-covid-19-centre-in-bhayandar/articleshow/78102220.cms", "date_download": "2020-09-30T08:57:28Z", "digest": "sha1:X2KUUFR7OGCGONRJCFVTLAV7BJ7JLF53", "length": 14625, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Sep 2020, 01:21:00 PM\nकोविड सेंटरमध्ये तरुणीवर सलग तीन दिवस बाऊन्सरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ही घटना जूनच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.\nभाईंदर: जूनच्या पहिल्या आठवड्यात भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यानंतर ही घटना उजेडात आली. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.\nस्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित तरुणीच्या आईने आरोपी बाऊन्सरविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित बाऊन्सरला अटक केली आहे. त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.\nमिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे मोठी बहीण प्रसुतीदरम्यान प्रकृती खालावल्याने २६ मे रोजी दगावली होती. तिचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांना भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पीडित तरुणी आणि तिची भाची करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या दोघांना त्याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पीडितेने सांगितले की, २ जून रोजी रात्री दहा वाजता आरोपीने दरवाजा ठोठावला. मुलीला दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तो आला होता. तो आतमध्ये आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. त्यानंतर याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सलग दोन दिवस त्याने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोपही तिने केला. तरूणी गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत पतीला सांगितले. आता तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.\nलॉकडाऊनमध्ये तरुणीला नोकरीचे प्रलोभन; इंटरव्ह्यूला बोलावून केला बलात्कार\nनागपूरमध्ये व्हाइटनरसाठी खून; बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात\nसुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शन; सातही दलालांना एनसीबीकडून अटक\nपिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख पळवले\nकरोना, होम क्वारंटाइनचा बहाणा; 'शौकीन' पतीला पत्नीने तरुणीसोबत रंगेहाथ पकडले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत हो...\nगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आर...\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून...\nIPS अधिकाऱ्याला फ्लॅटमध्ये महिलेसोबत पत्नीने रंगेहाथ पक...\nसरकारकडून करोनाचे पैसे मिळवून देतो म्हणाला अन् दागिने घेऊन पळाला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईपुढची साडेचार वर्षे 'पहाटेचा' मुहूर्त नाही; शिवसेनेची टोलेबाजी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशबाबरी प्रकरणी निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ, रविशंकरही पोहोचले\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-Crime-News_31.html", "date_download": "2020-09-30T09:09:27Z", "digest": "sha1:T6ZX6VOODZE2JCN2Z6KVJR7O3ET2PJRP", "length": 7250, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nAdmin August 21, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nआंबी: महसुल प्रशासनाने 20 ब्रास अवैध वाळु (गौण खनिज) जप्त करुन मौजे आनाळा, ता. परंडा येथील तलाठी कार्यालय परिसरात ठेवली ��ोती. त्यातील 13 ब्रास वाळू किं. 41,587/-रु. ही चोरीस गेल्याचे तलाठी- मोनिका मसुडगे यांना दि. 17.08.2020 रोजी लक्षात आले. यावरुन तलाठी- मसुडगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद (ग्रा.): प्रदीप जाधव, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद यांनी घरासमोर ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 13 एए 1598 ही दि. 19.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदीप जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद (ग्रा.): अमोल बिरंजे, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांच्या शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 20.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. ज्वारीची 3 पोती, 65 कि.ग्रॅ. गव्हाचे 1 पोते चोरुन नेले. अशा मजकुराच्या अमोल बिरंजे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/jalgaon-corona-news", "date_download": "2020-09-30T08:54:59Z", "digest": "sha1:JZYH6WQWTKZPATW7HVSKHNFLQSKNV4QG", "length": 2788, "nlines": 91, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Jalgaon corona news", "raw_content": "\nजिल्हा कारागृहातील १८ बंदी करोनाबाधित\nजळगाव : जिल्ह्यात करोनाचे ११४ रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १३९५\nजळगाव : जिल्ह्यात नव्या ५६ करोना बाधितांची भर\nजळगाव : आरोग्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगीच कोरोना रुग्णांचा उच्चांक\nजळगाव : जिल्ह्यात करोना बाधित ५५ रुग्ण आढळले\nजळगाव : जिल्ह्यात पुन्हा 14 करोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले ; बाधितांची संख्या 428\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/aandolan-ek-suruvat-ek-shevat-will-show-a-different-movement/", "date_download": "2020-09-30T09:29:36Z", "digest": "sha1:5AXNMINYCLAFLYA7UVYV24SL2CGQPR6V", "length": 5960, "nlines": 68, "source_domain": "themlive.com", "title": "Aandolan Ek Suruvat Ek Shevat will show a different movement", "raw_content": "\nआंदोलन या शब्दाच्या उच्चारातच खणखणीतपणा जाणवतो, आंदोलनं ही खूप प्रकारची असतात परंतु श्री कृपा प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत बाबुभोईर कोपरावाले निर्मित आणि प्रशांत मधुकर राणे लिखित- दिग्दर्शित आंदोलन..एक सुरवात एक शेवट नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. कोकणात या चित्रपटाचं सध्या वेगात चित्रिकरण सुरु आहे, चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून आंदोलन चित्रपटाची खरी धुरा सागर पांझरी, संस्कृती कांबळी, प्रितेश पारकर आणि आदित्य नेररकर यांच्या हाती असणार आहे, चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या महिमा माळगांवकर आहेत.\nगांधी, फुले, आंबेडकर, आगरकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई यांचा आदर्श ठेऊन समाजात यांच्यासारखं होण्याची ईच्छा बाळगणार्‍यांना पुस्तकी अभ्यास आणि खर्‍या पध्दतीने समाजात जगणं यात खूप फरक जाणवतो तेव्हा अशी पिढी काय पाऊल उचलणार, पुस्तकात असणारी समाजव्यवस्था आणि तिला प्रत्यक्षरपात साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे हा चित्रपट होय. स्वातंत्र्या मिळून 150 वर्षे झाली तरी काही खेडी आजही गुलामगिरीतच खितपत पडली आहेत, आजच्या शिक्षणाचा खरंच समाजात जगण्यासाठी उपयोग आ��े का असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.\nकोकणातील एका छोटयाशा खेडयात अरण नलावडे मुख्याध्यापक आणि मिलिंद मिलिंद गवळी शिक्षक असलेल्या एका शाळेतील 12 ते 16 वयोगटातील 3 मुलं आणि 1 मुलगी यांच्यात घडणारे नाटय म्हणजे आंदोलन चित्रपट होय, शिवाय अभिनेत्री निशा परुळेकरर एका वेगळ्या आणि जबरदस्त अशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. छायांकन – अमित सिंग, संकलन – आशिश म्हात्रे, संगीत – हर्षित अभिराज. चित्रपटात एकूण 3 गाणी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/death-rate-in-ahmednagar-congress-corporators-protest-in-municipal-commissioner-cabin/articleshow/78124660.cms", "date_download": "2020-09-30T09:45:55Z", "digest": "sha1:T76XOA46SOYR5SVWJIGDSA2CMIAI7FBX", "length": 17132, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Corona Death Rate in Ahmednagar: शाबासकी मिळवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मृत्यूदर कमी दाखवला जातोय\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाबासकी मिळवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मृत्यूदर कमी दाखवला जातोय\nसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Sep 2020, 06:15:00 PM\nशाबासकी मिळवण्यासाठी प्रशासन करोनाच्या मृत्यूचा दर कमी दाखवत आहेत असा आरोप करत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज नगर महापालिकेचे आयुक्त त्रिंबके यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.\nअहमदनगर: नगर जिल्ह्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. मात्र, मृत्यूदर कमी दाखवत प्रशासनाला स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. आता तर अधिकारी खरी आकडेवारी झाकून शाबासकी मिळवण्यासाठी मृत्यूदर कमी दाखवत आहेत काय, अशी शंकाच उपस्थिती होतेय, असा गंभीर आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्रिंबके आदींनी महापालिका आयुक्तांच्या दालनात आज ठिय्या दिला. त्यामुळे पुन्हा एकदा करोनामुळे नगर जिल्ह्यात नेमके किती मृत्यू झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nवाचा: गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही; 'या' मंत्र्याचा सवाल\nनगर जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. काल तर एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ३६६ करोना बाधित वाढले आहेत. त्या���च आता करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी नगरसेवक निखील वारे व पवार यांनी नगरच्या अमरधाम मधून किती करोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले, याची माहिती घेतली होती. तेव्हा अमरधाममधून देण्यात आलेली आकडेवारी व प्रशासनाकडील आकडेवारी यामध्ये मोठी तफावत होती. तेव्हापासून सातत्याने करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची खरी आकडेवारी द्या, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र, सातत्याने त्याला टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात वारे, पवार यांच्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या करोना बाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर केले आहेत.\nवाचा: 'शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात; 'या' विषयावर का बोलत नाहीत\n‘करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी दाखवत प्रशासनाला स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. कारण मृत्यूदर जास्त दाखवला तर सरकारकडून प्रशासनाला विचारणा होईल. मृत्यू का होतात येथे सुविधा दिल्या जात नाहीत का येथे सुविधा दिल्या जात नाहीत का असे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे खरी आकडेवारी झाकून केवळ शाबासकी मिळून घेण्यासाठी मृत्यूदर कमी दाखवला जातोय काय, अशी शंका आहे. प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत खोटी आकडेवारी देत आहे. अधिकारी खोटी माहिती देतात,’ असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.\nतर, नागरिकांसाठी हेल्पालाइन सुरू करणार\nवारंवार मागणी करून देखील प्रशासनाकडून करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा खरा आकडा दिला जात नसेल, तर आता आम्ही नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करू. ज्यांच्या घरात करोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, त्यांना ती माहिती या हेल्पलाइनवर देण्याचे आवाहन करू. प्रशासनाला वाटत असेल की आम्हाला खरी आकडेवारी मिळू द्यायची नाही. पण आम्ही ती मिळवणारच, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.\nया आंदोलनानंतर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना पत्र देऊन करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी २४ तासाच्या आत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित करण्य���त आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nVinod Tawde: खडसेंची नाराजी व भाजपमधील गटबाजीवर विनोद त...\n...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत ...\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nराष्ट्रवादीसाठी शिवसेनेनं घेतली माघार; शिवसैनिकांमध्ये ...\nAjit Nawale: मोदी सरकार शेतकरीद्रोही; बिहार निवडणुकीसाठीच कांदा निर्यातबंदी: अजित नवले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत ��पात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/18/shrigonda-crime-news-4/", "date_download": "2020-09-30T10:24:36Z", "digest": "sha1:443C7LLPNES4RKXCPDMIXZZFXLR3JVBY", "length": 11269, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात जमिनीच्या वादातून महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून विनयभंग - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nHome/Breaking/श्रीगोंद्यात जमिनीच्या वादातून महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून विनयभंग\nश्रीगोंद्यात जमिनीच्या वादातून महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून विनयभंग\nश्रीगोंदे :- जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nयातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला,\nअशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.\n१५ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली.\nआरोपीने महिलेस धक्काबुक्की व ���ातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.\n१६ जुलैला सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादीच्या पतीस गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे यांनी मारहाण केली.\nमहिला पतीस सोडवण्यासाठी गेली असता भाऊसाहेब गोलांडेने मिरची पावडर तिच्या डोळ्यात टाकली आणि खाली पाडून मारहाण केली.\nपतीचे हातपाय बांधून राजीव गोलांडे व भाऊसाहेब गलांडे यांनी पिकअपमध्ये टाकून मारहाण करत बेलवंडी पोलिस ठाण्यासमोर आणून पोलिसांसमोरही मारहाण केली.\nपोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. पीडिताला मारहाण झाली असताना पोलिसांनी उलट फिर्यादीलाच अटक केली.\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nदुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/10/news-nagar-city-sangram-jagtap-10/", "date_download": "2020-09-30T08:42:30Z", "digest": "sha1:FXH5QVQBHWWVEQLWPG3TYC4XXPL5TO6B", "length": 12642, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "...तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू - आ. जगताप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \nHome/Ahmednagar News/…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप\n…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप\nअहमदनगर – शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत.\nअशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होऊ देणार नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.\nशहरातील व्यापारी राजेंद्र चोपडा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चोपडा यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सोमवारी (दि.9) देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते.\nनिवेदनात आमदार जगताप यांनी म्हटले आहे, की राजेंद्र चोपडा अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक आहेत. शहरात सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन त्यांची प्रतिमा समाजात मलिन करण्याचा प्रयत्न तक्रारदाराचा आहे.\nतक्रारदारांची यापू��्वीची पार्श्वभूमी तपासली असता सन 2017 साली याच लोकांनी अनधिकृतपणे राजेंद्र चोपडा यांच्या क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती व त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या बाबत न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. तसेच तक्रारदार कधीही राजेंद्र चोपडा यांच्याकडे कामास नव्हते. त्यामुळे सदरचा गुन्हा खोटा दाखल केल्याचे सिद्ध होते.\nतसेच अशा प्रकरणात बेकायदेशीरपणे ताबा घेऊन खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटना यापूर्वीही अहमदनगर शहराच्या इतर भागातही घडल्या आहे. त्यामुळे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, या भीतीने कित्येक पीडित नागरिक पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत नाहीत.\nअशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करुन राजेंद्र चोपडा यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुट��ा, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/09/fruit-crop-insurance-scheme-for-farmers-or-for-the-benefit-of-insurers/", "date_download": "2020-09-30T09:40:55Z", "digest": "sha1:AUYPP4STFNH5CBP7TLV4PNQDNW3FF4RV", "length": 14056, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्‍यांच्‍या लाभासाठी? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nHome/Ahmednagar City/फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्‍यांच्‍या लाभासाठी\nफळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्‍यांच्‍या लाभासाठी\nअहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होवू शकणार नाही अशी भावना शेतक-यांमध्‍ये निर्माण झाली असल्‍याने, योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी\nअसा प्रश्‍न माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला योजनेपासुन परावृत्‍त होत असलेल्‍या शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी\nहवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन सुधारित निकष जाहीर करावेत अशी मागणीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.\nराज्‍य सरकारने यावर्षी पुर्नरचीत हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली आहे. मात्र योजनेतील निकष पाहीले तर सदरची विमा योजना ही शेतक-यांच्‍या नव्‍हे तर कंपन्‍यांचे हीत जोपासणारी असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते.\nफळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्‍त होण्‍यासाठी निश्चित केलेले प्रमाणके (ट्रीगर) हे वास्‍तव हवामान परिस्थितीच्‍या विपरीत आहेत.\nपुर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने यावर्षी या योजनेसाठी लागू केलेल्‍या निकषात जास्‍त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्‍या लाभासाठी अडचणीचे ठरणार असल्‍याकडे आ.विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.\nसर्वसाधारणपणे कमी पावसाच्‍या व कोरडवाहू हवामान असलेल्‍या भागातील शेतकरीच प्रामुख्‍याने फळपीकांची लागवड करत असतो.\nवित्‍तीय संस्‍थाकडून कर्ज घेवून या फळपी‍कांची जोपासना केली जात असल्‍याने, दरवर्षी कर्जदार शेतक-यांना फळपीक विमा योजनेतील सहभाग सक्‍तीचा केला जातो.\nयावर्षी मात्र कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांचा सहभाग ऐश्चिक ठेवण्‍यात आला आहे. सदर बाब‍ शेतक-यांबरोबरच बॅंकांनासुध्‍दा कर्जवसुलीसाठी अडचणीची ठरेल असे निदर्शनास आणून देतानाच फळपीकांच्‍या भरपाईसाठी निश्चित केलेले प्रमाणके स्‍थानिक हवामानाच्‍या विपरीत असून, विमा योजनेचा मूळ हेतूच या नव्‍या निकषांमुळे संपुष्‍टात आलेला आहे.\nचालू वर्षीच्‍या प्रमाणकांमुळे शेतक-यांचा या योजनेतील सहभाग कमी होण्‍याची भिती असून योजनेत सहभाग घेतलेल्‍या शेतक-यांनासुध्‍दा तुटपुंज्‍या भरपाईवरच समाधान मानावे लागणार असल्‍याने फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी असा प्रश्‍न आ.विखे पाटील यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.\nकोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमिवर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कोरोनाचे महासंकट अद्यापही दुर झालेले नाही, निसर्गाच्‍या लहरीपणामुळे फळपीकांची जोखीमही वाढली आहे.\nअशा सर्व बाबींचा विचार करता पुर्नरचीत हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्‍ये निश्चित केलेल्‍या प्रमाणकांचा फेरवीचार करुन सुधारित निकष पुन्‍हा जाहीर करावेत अशी मागणी आ.विखे पाटील यांनी राज्‍य सरकारकडे केली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्��ानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/15/social-commitment-to-they-by-giving-up-prostitution/", "date_download": "2020-09-30T10:10:25Z", "digest": "sha1:JZCSK3UCVMEOHJMYCBXOIUHUCENZ5LHT", "length": 13562, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "देह व्यापार सोडून 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nHome/Ahmednagar News/देह व्यापार सोडून ‘त्यांनी’ जपली सामाजिक बांधिलकी\nदेह व्यापार सोडून ‘त्यांनी’ जपली सामाजिक बांधिलकी\nअहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- देह व्यापार सोडून या महिलांनी आता मास्क तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केलाय. करोनावर मात करत जीवन जगायचं, असा महत्वपूर्ण संदेश देहव्यापार करणाऱ्या महिलांनी दिला आहे.\nमास्क तयार करून करोना योध्यांना त्यांनी मोफत दिले. नंतर मात्र हे मास्क स्नेहालय संस्थेत माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले.\nदेह व्यापाराचा मूळ व्यवसाय सोडून अत्यल्प आणि बिनभरवशाचे उत्पन्न असलेल्या वेगळ्या व्यावसायिक विश्वात पाऊल ठेवत या महिलांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nकोपरगावातून सुरू झालेले हे ‘न्यू नॉर्मल’ आता नगरपर्यंत पोहोचलं आहे. करोनावर मात करून जगायला शिकायला हवं, हे देहव्यापार करणाऱ्या क्षेत्रातील महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.\nस्थानिक प्रशासनाने काही व्यावसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे काही प्रमुख नियम आहेत. मात्र या महिलांचा व्यवसाय असे नियम पाळून करणं शक्यच नाही.\nमुळात या व्यावसायात एरवी उपेक्षित, शोषित आणि इतर सर्व मार्ग बंद झालेल्या महिलाच आलेल्या असतात. इतरवेळीही त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरूच असतो. करोनानं मात्र, त्यांचा हा संघर्षही करण्याचा मार्गही हिरावून घेतला आहे.\nनव्या नियमांनुसार त्यांचा जुना व्यवसाय करणं आता अशक्य झालं आहे, त्यामुळं त्यांच्यासह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचीही उपासमार होत आहे.\nम्हणूनच कोपरगावमधील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपला व्यवसायच बदलण्याचं ठरवलं. सध्याच्या काळात गरज असलेले मास्क त्यांनी बनवायला सुरवात केली.\nसमाजाकडून त्यांची उपेक्षा होत असली तरी त्यांनी सतत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवली आहे. जेव्हा जेव्हा देशावर अपत्ती येते, तेव्हा या महिलाही मदतीला आपला खारीचा वाटा घेऊन धावून येतात.\nआपल्या एक दिवसाची कमाई त्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सहायत्ता निधीसाठी देतात. यावेळीही त्यांना अशी मदत करायची होती, पण त्यांचाच व्यवसाय बंद. त्यामुळं नव्यानं सुरू केलेल्या व्यावसायातून त्यांनी हे सामाजिक कार्य साधलं.\nपहिल्या टप्प्यात तयार केलेले सुमारे ३५० मास्क त्यांनी कोपरगाव तालुक्यातील खासगी सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत दिले. ग्रामीण रुग्णालय, प्रयोगशाळा, खासगी कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलं.\nआता या महिलांनी तयार केलेले मास्क माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोपरगावच्��ा महिलांचा हा उपक्रम इतर ठिकाणीही स्वीकारला जाऊ लागला आहे.\nनगरमध्येही महिलांच्या एका गटानं मास्क निर्मिती सुरू केली आहे. उत्कृष्ट दर्जाचे हे मास्क असून या महिलांच्या नव्या रोजगाराला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी ते खरेदी करावेत, असं आवाहन स्नेहालयाच्या संघटक ज्योती वाघमारे, माधुरी वाघ, अलका गायकवाड यांनी केलंय.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/the-two-hugged-each-other-jumped-into-the-water-and-this-unique-love-story/", "date_download": "2020-09-30T10:20:01Z", "digest": "sha1:2VSAVXEK5KN63EPMRX2OKYHNOTAUIFV6", "length": 9908, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट..... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nHome/Ahmednagar South/दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..\nदोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..\nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला.\nयाठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला.\nया घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी: मढेवडगाव येथील युवक हा बेलवंडी स्टेशन परिसरामध्ये त्याच्या मावशीकडे जात असे.\nमावशीच्या शेजारी राहत असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिला या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. परंतु या सर्व गोष्टीस घरून विरोध होऊ लागला. त्यांनतर हा युवक 5 ऑगस्ट रोजी तो युवक मित्राची गाडी घेऊन बेलवंडी येथे आला.\nत्यानंतर ते चखलेवाडी शिवारात आले. दुसर्‍या दिवशी या दोघांनी स्वतःचे हातपाय एकत्र बांधत एकमेकांना मिठी मारली व विहिरीमध्ये उडी घेतली. त्यानंतर हे लक्षात येताच लालासाहेब पवार यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nभाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/04/minister-prajakta-tanpure-says-who-is-this-kangana/", "date_download": "2020-09-30T09:09:14Z", "digest": "sha1:GRW5E6QENQJQHMYA57YXNLYWDEYHGGQ2", "length": 12115, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ' आहे तरी कोण ही कंगना?' - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nHome/Ahmednagar News/मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ‘ आहे तरी कोण ही कंगना\nमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ‘ आहे तरी कोण ही कंगना\nअहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणामुळे अनेक विषय गाजत आहेत. त्यामुळे राजकारणही खूप तापले आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यात अभिनेत्री कंगना रानौत बिनधास्त बोलताना दिसत आहे.\nनुकतच तिने एक मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य केले होते. यावरून ती टीकेची धनी ठरली आहे. यावर भाष्य करताना महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, ‘मुंबई पोलिसांवर मला अभिमान आहे.\nमुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील कोणी काही बोलण्याची गरज नाही. तसेच कंगना कोण आहे मी तिला ओळखत नाही त्यामुळे तिने काही ट्वीट केलं तर तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.\n‘ मंत्री तनपुरे अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी म्हटलं, कंगना कोण आहे मी तिला ओळखत नाही तिने काही ट्वीट केलं त्याबाबत मी पाहीले नाही मला माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अधिक रस आहे.\nतसेच मुंबई पोलिसांवर मला अभिमान आहे कोणीही मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील बोलण्याची गरज नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.\nकाय म्हणाली होती कंगना, क्काय आहे हे प्रकरण -: ‘मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’ असे कंगना म्हणाली होती. यावर भाजप आमदार राम कदम यांनी तिला मुंबई पोलीस चांगले असल्याचे सांगत आश्वस्त केले होते.\nपरंतु, पोलीस महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली असल्याचे राम कदम यांचे म्हणणे होते. यानंतर कंगना राणौतने तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नसून मला थेट केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश पोलिसांकडून सुरक्षा मिळाली तर बरे होईल, असे कंगनाने म्हटले होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप न���रसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1140425", "date_download": "2020-09-30T10:41:40Z", "digest": "sha1:CXJD7YXT5XXEGWBQE5M3QGXDRG5NRO5H", "length": 2198, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"होनोलुलु\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"होनोलुलु\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:३९, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती\n२१ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n२०:११, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ହନଲୁଲୁ)\n०९:३९, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25224/", "date_download": "2020-09-30T10:44:45Z", "digest": "sha1:XLEVRKGOQRMISZAKRCQCY7J2JKYACCEM", "length": 21484, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "श्रीधरस्वामी – १ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nश्रीधरस्वामी-१ : ( सु. १६५८१७२९). लोकप्रिय मराठी कवी. श्रीधरस्वामी, श्रीधर ब्रह्मानंद ह्या नावांनीही ते ओळखले जातात. जन्म पंढरपुराजवळील नाझरे ह्या गावी. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रह्मानंद आईचे सावित्री आणि उपनाव देशपांडे. त्यांचे घराणे मूळचे मराठवाडयातील खडकी ( जुने औरंगाबाद ) ह्या गावचे. त्यामुळे खडके ह्या नावानेही ते ओळखले जातात. ह्या घराण्यातील राघोपंतनामक पुरूषाने विजापूरच्या दरबारात घोडदळावरचे अधिकारपद मिळविले. त्यामुळे खडके ह्या नावाऐवजी घोडके ह्या नावाने हे घराणे ओळखले जाऊ लागले. पुढे ह्याच राघोपंतांना नाझरे महालाचे देशकुलकर्णीपण मिळाल्यामुळे ते नाझऱ्यास राहू लागले आणि ह्या घराण्यास नाझरेकर हे नाव मिळाले. श्रीधरांच्या घराण्यात गंथरचनेची आणि विदयाव्यासंगाची परंपरा होती. आनंद संप्रदायी कवी आणि ⇨दासपंचायतना तील एक साधू रंगनाथस्वामी निगडीकर हे श्रीधरांचे चुलतचुलते. श्रीधरांचे वडील ब्रह्मानंद ह्यांनी आत्मप्रकाश हा अव्दैत वेदान्तावरील सुबोध गंथ लिहिला. गुरूपरंपरेने श्रीधर हे भक्तिमार्गी आनंद संप्रदायातले. त्यांचे वडील हेच त्यांचे गुरू होते. त्यांची गुरूपरंपरा अशी : रामानंद > अमलानंद > सहजानंद > पूर्णानंद > दत्तानंद > ब्रह्मानंद > श्रीधर.१६७८ च्या सुमारास ब्रह्मानंद पंढरपुरास आले आणि नंतर त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ब्रह्मानंदांसह पंढरपुरास आलेले श्रीधर आयुष्यभर तेथेच राहिले.\nश्रीधरांच्या प्रमुख गंथरचनेत हरिविजय(१७०२), रामविजय (१७०३), पांडवप्रताप (१७१२) आणि शिवलीलामृत (१७१८) ह्या गंथांचा समावेश होतो. ह्यांपैकी शिवलीलामृत हा गंथ बारामतीच्या शिवमंदिरात लिहिला असून अन्य गंथ पंढरपुरास रचिलेले आहेत. हरिविजयासाठी ( ओवीसंख्या ५,१३९) भागवता च्या दशमस्कंधाचा व हरिवंशातील कृष्णचरित्राचा आधार मुख्यत: घेतलेला आहे. अनेक राक्षसांचा नाश करून कृष्णाने साधूंचे केलेले रक्षण हा त्याचाविषयआहे.श्रीरामानेरावणावर कसा विजय मिळविला, हे रामविजया त (ओवीसंख्या ९,१४७) सांगितले आहे. त्यासाठी वाल्मीकि���ामायणा बरोबरच हनुमन्नाटक, अग्निपुराण, अध्यात्म-रामायण अशा गंथांचे आधारही त्यांनी घेतले आहेत. पांडवप्रतापात ( ओवीसंख्या १३,३९७) पांडवांचा पराकम आणि त्यांनी कौरवांवर मिळविलेला विजय निवेदिला आहे. मात्र पांडवांची कृष्णभक्ती आणि कृष्णाने वेळोवेळी केलेले त्यांचे संरक्षण दाखवून कृष्णाचे ईश्वरी माहात्म्य वाचकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवलीलामृतात ( ओवीसंख्या २,४५०) शिवभक्तीचा महिमा सांगणारी महानंदा, राजा श्रियाळ, शिवनिंदक व्याध इत्यादींची आख्याने आहेत. मांडणी मात्र व्रतकथेसारखी असून गंथश्रवण-पठणाची फलश्रूतीही त्यात दिलेली आहे.\nकीर्तनकार वा पुराणिक ह्यांच्यासारखी भूमिका घेऊन श्रीधरांनी सर्वसामान्यांसाठी हे गंथ सुबोध भाषेत रचिले आहेत. रंजनाबरोबरच उपदेशाचीही दृष्टी त्यांनी ठेवली आहे. संत एकनाथांचा प्रभाव त्यांच्या वर्णनपद्धतीवर आणि शब्दयोजनेवर अनेकदा आढळतो. सर्वसामान्यांच्या अनुभवांतलेच दृष्टान्त ते समर्पकपणे देतात. त्यांची कथनशैली ओघवती आणि श्रवणसुभग अशा शब्दकळेने नटलेली आहे. आवश्यक तेथे संक्षेप-संयमाचे धोरण ते कटाक्षाने पाळतात. रचनेतला सफाईदारपणा हे त्यांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्टय. मात्र संस्कृत गंथांच्या प्रभावातून काही वेळा त्यांच्या शब्दयोजनेत क्लिष्टपणा आलेला दिसतो. श्रीधरांचे हे गंथ अतिशय लोकप्रिय झाले घराघरांतून वाचले गेले. भाविक मराठी कुटुंबांतून त्यांच्या गंथांची-विशेषतः शिवलीलामृत, हरिविजय यांची-पारायणे दीर्घकाळ होत आलेली आहेत.\nपंढरीमाहात्म्य, ज्ञानेश्वरचरित्र, मल्हारीविजय, अंबिका-उदय असे इतरही छोटे गंथ त्यांनी लिहिले आहेत. वेदान्तसूर्य हा त्यांचा गंथ आध्यात्मिक स्वरूपाचा आहे पण अशा प्रकारच्या लेखनात रमण्याची त्यांची वृत्ती नव्हती. जैमिनि-अश्वमेध हा गंथही त्यांच्या नावावर घातला जातो पण तो त्यांनीच लिहिला असावा याबद्दल मतभेद आहेत. त्यांची स्फुट काव्यरचना शंभराच्या आसपास भरेल. श्रीधरस्वामी गृहस्थाश्रमी होते. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. त्यांना दत्तात्रेय, मनोहर आणि रंगनाथ असे तीन पुत्र होते आणि मित्रपरिवार मोठा होता. त्यांचे वृद्धापकाळाने पंढरपुरातच देहावसान झाले. तिथे चंद्रभागेच्या तीरावर पित्याच्या समाधीशेजारीच त्यांची समाधी आहे.\nपहा : मराठी साहित्य.\nसंदर्भ : १. जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड तिसरा, पुणे, १९७३.\n२. जोशी, चिं. नी. श्रीधर-चरित्र आणि काव्यविवेचन, १९५१.\n३. वाटवे, के. ना. श्रीधर : पंडित-कवी, १९५२.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postश्लायरमाखर, फ्रीड्रिख एर्न्स्ट\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/badlapur-famous-jamun-disappear-from-market-1893691/", "date_download": "2020-09-30T10:28:48Z", "digest": "sha1:GSA7APOFNJVTQN4TYJOMRTOP4RG2C53X", "length": 13400, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Badlapur famous Jamun disappear from market | बदलापूरच्या जांभूळ आख्यानाची अखेर? | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nबदलापूरच्या जांभूळ आख्यानाची अखेर\nबदलापूरच्या जांभूळ आख्यानाची अखेर\nमहालक्ष्मी तलावाच्या किनारी या जांभळाची खरेदी आणि विक्री होत असते.\nवसई, गुजरातच्या जांभळांचा बाजारावर ताबा\nगेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड जांभळांसाठी प्रसिद्ध असलेला बदलापूरचा हलवी आणि गरवी जातीचे जांभूळ बाजारातून गायब झाले आहेत. या जांभळांची आता वसई, पालघर आणि गुजरात राज्यातून येणाऱ्या जांभळांनी घेतली असली तरी विक्री मात्र बदलापूरचा जांभूळ याच नावाने होत आहे. मूळचा बदलापूरच्या जांभळाचे उत्पन्न दिवसागणिक घटत असून यंदाही ते कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nबदलापूर शहर हे आपल्या निसर्गसौंदर्याने प्रसिद्ध होण्यापूर्वीपासून येथील जांभळांच्या बाजारांमुळे प्रसिद्ध होते. बदलापूर शहराच्या आसपास असलेल्या सोनिवली, एरंजाड, काराव, डोणे, बोराडपाडा, मुळगाव, बारवी धरण परिसरातून आदिवासी बांधव जांभूळ काढून बदलापुरात विक्रीसाठी येत असत. यात हलवी किंवा हलवा आणि गरवी किंवा गरवा अशा जांभळांच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. मुंबईचे अनेक मोठे व्यापारी वर्षांनुवर्षे बदलापुरात जांभळांच्या घाऊक खरेदीसाठी येत. काही वर्षांपासून जांभळांचा बदलापुरातील हा बाजार शेवटची घटका मोजू लागला आहे.\nमहालक्ष्मी तलावाच्या किनारी या जांभळाची खरेदी आणि विक्री होत असते. गेल्या काही वर्षांत यात घट आली आहे. पूर्वी ६० ते ७० पाटी जांभूळ विक्रीसाठी येत असत. सध्या दिवसाला दोन ते तीन पाटय़ा जांभूळ येततात, असे येथील सर्वात जुने आडते कल्लू खान यांनी सांगितले. उत्पन्नच घटल्याने मुंबईचा जांभूळ खरेदीदार आता बदलापुरात येणे बंद झाला आहे, असेही खान यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळे बहुतांश जांभळांचे नुकसान केले आहे. आधीच कमी असलेली आवक आणखी कमी झाल्याचे खय्यम खान यांनी सांगितले. जवळच्या सोनिवली, एरंजाड भागात मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. ती उभारताना अनेक जांभळांच्या झाडांचा बळी गेल्याने जांभळांच्या आवकेवर परिणाम झाला असल्याचे खान यांनी सांगितले. जांभळाचे उत्पन्न कमी झाल्याने अडत्याकडे देण्याऐवजी आदिवासी महिला स्वत:च जांभळांची विक्री करू लागल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे येत्या काही वर्षांत बदलापुरातले प्रसिद्ध हलवी आणि गरवी जांभळांचे उत्पादन बंद होण्याची भीती व्यक्त होते आहे.\nभलत्याच नावावर जांभळांची विक्री\nबदलापूरच्या जांभळाची ख्याती जुन्या घाऊक बाजारांमध्ये कायम आहे. नवी मुंबई आणि मुंबईच्या बाजारात बदलापुरच्या जांभळाला मागणी असून तसा पुरवठाही सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र हा जांभूळ वसई, पालघर तसेच गुजरातमधून मुंबईत येत असल्याचे कल्लू खान यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ���० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 विकासकाची हत्या करणाऱ्यास १६ वर्षांनंतर अटक\n2 कौमार्य चाचणीला विरोध केल्याने अंत्ययात्रेवर बहिष्कार\n3 पूरकारणांचा अहवाल खुला\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/accused-sentenced-to-life-in-wardha-murder-case-30533/", "date_download": "2020-09-30T08:59:01Z", "digest": "sha1:QOM2K2Z5UJ7DSKZAQRU77NG4QPPMSYT2", "length": 10609, "nlines": 160, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Accused sentenced to life in Wardha murder case | वर्धेत हत्या प्रकरणी आरोपीस आजीवन कारावास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nवर्धा वर्धेत हत्या प्रकरणी आरोपीस आजीवन कारावास\nअन्य तीन जणांना तीन महिन्याची शिक्षा\nवर्धा. जुने वादाचे कारणावरून शेजा-याची हत्या करणा-या आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गजानन चंद्रभान नागपुरे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश मृदुला भाटीया यांची हा निर्वाळा दिला. यांसह आरोपीस पाज हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. अन्य तीन आरोपींना तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.त्यामध्ये मंगेश नागपुरे, चंद्रभान नागपुरे, माधुरी नागपुरे यांचा समावेश आहे. अन्य एक आरोपी मोरेश्वर सदाशिव मांढरे यांसह पुरव्या अभावि निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.\nकोविड सेंटरमध्ये रिकामे आहे बेड; विनाकारण भटकताहेत रुग्ण\nमाहितीनुसार देवळी तालुक्यांतील सोनोरा ढोक येथील भारत ठाकरे यांचे घराजवळ गजानन नागपुरे यांचे कुटुंबीय राहते. त्यांच्यात नेहमी काही ना काही कारणावरून वाद होत होता. दरम्यान ८ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताचे दरम्यान भारत गोविंद ठाकरे हे काकाचे घरासमोर बसले होते. त्याचवेळी मृतक गोविंद चंपतराव ठाकरे (५०) पायदल जात होते. याच दरम्यान मंगेश नागपुरे यांनी गोविंद ठाकरे यांचे डोळयात मिरची पावडर फेकले. यानंतर आरोपी आरोपी गजानन नागपुरे याने चाकुने वाद केले. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आरोपपत्र दाखल केले. शासनाचे वतीन 16 जणांची साक्ष तपासण्यात आली. शासनाचे वतीने ॲड. गिरीश.वी. तकवाले यांनी बाजु मांडली. आरोप सिध्द झाल्याने आरोपी गजानन नागपुरे यांस आजीवन कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अन्य तीन ���रोपींना तीन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली.\nवर्धावर्धेत नवीन १३३ कोरोनाबाधितांची नोंद\nवर्धा रिक्त पदावरच चालतोय पशुसंवर्धन विभागाचा डोलारा\nवर्धा पालकमत्र्यांकडून सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांची पाहणी\nकोरोना अपडेट वर्धेत १३३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद\nवर्धाबापू- विनोबांच्या जिल्ह्याने जपला कोरोनातही सेवाभाव\nवर्धामिरगी आल्याने तरुणाचा तलावात बुडून मृत्यू\nवर्धागटार योजनेमुळे नागरिक त्रस्त; नगरपिते मात्र मौनात \nवर्धा२ ऑक्टोबरला महात्मा गांधीची १५१ वी जयंती\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/112", "date_download": "2020-09-30T09:24:43Z", "digest": "sha1:GVRU6MIYNUGZUTXWRPLY26GR62AYUX2Y", "length": 78598, "nlines": 1054, "source_domain": "aisiakshare.com", "title": " धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nधाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा\n'ऐसी अक्षरे' सर्वांसाठी उपलब्ध केल्यानंतर अनेक सदस्यांच्या सहकार्यातून संस्थळाच्या रचनेत असणार्‍या त्रुटी, इतर हव्या असणार्‍या सुविधा इत्यादी गोष्टींवर चर्चा झाली. या फीडबॅकमधून काही गोष्टी करण्यात आल्या आहेत.\nया संस्थळाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व धाग्यांना श्रेणी देता येणं ही एक महत्त्वाची सुविधा आहे. संस्थळावरचं उत्तमोत्तम लेखन अधोरेखित करणं, तसंच प्रतिसादांना इतर वाचकांकडून फीडबॅक मिळून स���स्थळाच्या अपेक्षा सदस्यांकडूनच सदस्यांना कळाव्या ही अपेक्षा आहे. या दोन्ही गोष्टींमुळे संस्थळावरच्या सदस्यांचा व लेखकांचा अनुभव सुधारेल अशी खात्री वाटते. जाहीर करायला आनंद होत आहे की ऐसी अक्षरेवर धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.\nएकंदरीत तांत्रिक टीमने गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या सुधारणांचा आढावा.\n१. खरडवह्यांचा फॉर्मॅट सुधारला, बारीकसारीक त्रुटी काढून टाकल्या.\n२. खरडवह्या व स्वतःच्या माहितीत चित्र टाकण्याची सोय केलेली आहे.\n३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.\n४. धाग्यांना तारे देण्याची सोय झालेली आहे. (याचा आणि कर्म, पुण्य, कर्म-मूल्य यांचा संबंध नाही.) ही सोय सध्या तरी श्रेणीदात्यांनाच उपलब्ध आहे. पण श्रेणीदात्यांची संख्या आता ८० च्या आसपास आहे. जसजशी सदस्यांची वागणूक दिसत जाईल तसतशी ही यादी वाढवत नेण्याचा प्रयत्न चालू आहे.\nयेत्या काही दिवसांत पुढच्या गोष्टी करण्यात येणार आहेत:\n१. श्रेणीदात्यांची निवड आपोआप होणं कितपत शक्य आहे याची तपास.\n२. धाग्यांच्या श्रेणीनुसार सॉर्ट करून सर्वाधिक श्रेणी असलेले धागे वर दिसतील असा वेगळा ट्रॅकर उपलब्ध करणे.\n३. कौलांमधे पार्श्वभूमी देण्याची सोय सध्या नाही. लवकरच ही सोय उपलब्ध होईल.\n४. कौलांमध्ये अजूनही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे.\nऐसी अक्षरे व्यवस्थापनातर्फे साइटवर सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे.\nजोजोकाकू कोडर, लै भारी.\nआमचा फोटो लावल्या गेलेला आहे. धन्यवाद.\nजोजोकाकू कोडर हा काय प्रकार\nजोजोकाकू कोडर हा काय प्रकार आहे इथे काही सदस्य सतत लाडात आल्या सारखे का बरळत असतात इथे काही सदस्य सतत लाडात आल्या सारखे का बरळत असतात मूख्यपटलावर लिहिताना तरी असले लाडे बोल आवरावेत. निदान ’ऐसीअक्षरे’ यांच्याकडून आलेल्या ’संकेतस्थळाची माहिती’ धाग्यावर.\nतेरा क्या प्रॉब्लम है,\nतेरा क्या प्रॉब्लम है, खेकडोबा.\nमेरा प्रोब्लेम यह है की\nमेरा प्रोब्लेम यह है की ’जोजोकाकू’ वगैरे शब्द देखे की मेरेको ओकारी आती है\nमी संपादक नाही म्हणून नाहीतर\nमी संपादक नाही म्हणून नाहीतर तुमचे सगळे प्रतिसाद आणि खाते उडवले असते.\nजोजोकाकू कोडरचा अर्थ राजेश घासकड्वी किंवा चिंतातुर जंतू ह्यांनी समजावुन सांगाव��.\n>>>>आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे नि:संशय, संपूर्ण पाठिंबा आहेच. कौतुकही आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nविण्डोज आणि फाफॉ ६.०.२ मधून पहाताना 'नवीन' हा शब्द लाल रंगात दिसत नाहीये. इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का (मी नेहेमी विण्डोज वापरत नाही त्यामुळे मुद्दाम विचारते आहे.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहोय.. हा प्रॉब्लेम येतो (काल घरून आला होता जिथे विण्डोज+फाफॉ आहे) .\nमात्र विन्डोजचा दोश नसून विण्डोज+फाफॉचा किंवा केवळ फाफॉचा दोष असावा असे वाटते. हाफिसात विण्डोज+आयई आहे इथे लाल 'नवीन' दिसते आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nविंडोज आणि फायरफॉक्स वापरतोय व्यवस्थित दिसतंय.\nमाझ्या लिनक्सवर फाफॉ ३.X आहे,\nमाझ्या लिनक्सवर फाफॉ ३.X आहे, तिथे 'नवीन' लाल रंगाचं दिसतं, कॉंकरर/रीकाँक नामक बाबा आदमच्या जमान्यातला ब्राऊजर आहे तिथेही 'नवीन' लाल रंगाचं दिसतं. अजून थोडा गूगलबाबा झिंदाबादचा नारा लावला पाहिजे असं दिसत आहे.\nफाफॉच्या काही व्हर्जन्सचा इश्यू आहे असं वाटत आहे.\nआणि हा प्रतिसाद लिहीता लिहीता 'नवीन'चा रंग फाफॉतही लाल झाला.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफाफॉ. ६ मध्ये बहुदा प्रॉब्लेम असावा. मला ६.० ने फार त्रास दिला होता. मी ५ आणि ७ वापरले आहेत. दोन्हीवर अडचण आली नाही.\nइथे विंडोज आणि आयई आहे. फाफॉ\nइथे विंडोज आणि आयई आहे. फाफॉ नाही तरी \"नवीन\" लाल दिसत नाही.\nगवि आणि ऋ, थोडा विचार करून\nगवि आणि ऋ, थोडा विचार करून पहाते काही समजतंय का ते असाच फीडबॅक देत रहा. शक्यतोवर जाहीर दिलात तर उत्तम, इतरांनाही काही त्रुटी दिसत असतील तर त्याही समोर येतील.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमी प्रतिसादांना श्रेणी आणि\nमी प्रतिसादांना श्रेणी आणि धाग्यांना तारे देऊ शकत नाही. त्यासाठी काय करावे लागेल\nउपाशीपोटी असे उद्योग करणे बरे नाही, असे सुचवितो.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\n>>विण्डोज आणि फाफॉ ६.०.२ मधून पहाताना 'नवीन' हा शब्द लाल रंगात दिसत नाहीये. इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का (मी नेहेमी विण्डोज वापरत नाही त्यामुळे मुद्दाम विचारते आहे.)\nकिंचित डिटेक्टिव्हगिरी करून अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की याचा ब्राउजरच्या वर्जनशी संबंध नसावा. रंग नीट दिसण्यासाठी ब्राउजरची कॅश क्लीअर करायला लागते आहे. फायरफॉक्सवर हे करण्यासाठी सूचन�� इथे पाहायला मिळतील.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमी विंडोज + आय ई / फा फॉ\nमी विंडोज + आय ई / फा फॉ ३.क्ष असे वापरतो. माझाही हाच अनुभव आहे की कॅश क्लिअर केल्यावर नीट दिसले.\nविंडोज + फाफॉ (लेटेस्ट)\n'नवीन' लाल अक्षररंगात दिसत आहे.\nविंडोज + फाफॉ ७ वर 'नविन' लाल रंगामध्ये दिसतेय.\nसुधारणा आढावा कलम क्रमांक ३\n३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.\n~ याची अंमलबजावणी माझ्या वाट्याला आलेली दिसत नाही. जुनाच प्रकार आत्ता या क्षणीही चालू आहे. [मी फा.फॉ.६ वापरतो. त्यामुळे होत असल्यास मार्गदर्शन अपेक्षित आहे.]\nयाच संदर्भात एक सूचना : 'नवीन' हा टॅग उजव्या बाजूला घेता येईल म्हणजे दिनांकदर्शकाच्या अगोदर ~ नवीन/Wed, 02/11/2011 - 10:02\" या प्रमाणे.\n[आत्ता वाचताना असे वाचत गेलो : 'नवीन गवि आणि ऋ' / 'नवीन विंडोज' / 'नवीन सहमत' ~ म्हटले तर हे थोडे खटकते, म्हणून 'नवीन' ला डाव्या पक्षातून काढून उजव्यात स्थान द्यावे.]\nनविन टॅग उजवीकडे घेतला गेला आहे, पण ज्यांना तो अजून लाल दिसत नाही त्यांना तो डाविकडेच दिसतोय असे दिसते. मला नविन उजवीकडे आणि लाल दिसतोय. इंटरनेट एक्सप्लोरर वापरून पाहणे जमेल का तुम्हाला तिथे काम केल्यास कदाचित फायरफॉक्स ७ अपडेट करुन काम व्हावं\nरेफरन्ससाठी माझा वरील प्रतिसाद (स्क्रीन इमेज) पहा.\nसेम सेटअप (विंडोज + आयई) आणि फाफॉ नाही.. माझा आयई ६.० आहे (आउटडेटेड असावा आता)\nआता बरोबर झाले. डावीकडचे \"नवीन\" उजवीकडे गेले आहे आणि लालही दिसते आहे.\nथॅन्क्स Nile आणि गवि ~~\nट्राय करतो, सूचनेनुसार आणि मग परत प्रतिसाद देतो.\nमाझा, आणि आणखीही काहींचा, इथला वावर इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून होतो आहे. त्या विश्वासात एक महत्त्वाचा भाग असा आहे की, इथले मॉडरेटर वेळोवेळी श्रेणी देण्याचे काम करत असावेत हे गृहीत आहे. ते तसे होते आहे का कारण, त्या मॉडरेटरनी दिलेल्या श्रेणीनुसार मला धाग्यांचीही निवड करता येते का हे मला पहावयाचे आहे. तसे झाले तर उगाच काही धागे उघडण्याचे कष्ट घेऊन मागाहून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.\nमॉडरेटर्सनी किती प्रतिसादांना आणि धाग्यांना श्रेणी दिली असा काही लॉग देता येईल का पारदर्शकता म्हणून. अप्रायजल होत जाईल.\nअप्रायजल आलं की ही प्रतिक्रियाच येते. चालायचंच.\nधाग्यांना तारे देणं कालच सुरू\nधाग्यांना तारे देणं कालच सुरू झालं आहे. प्रतिसादांना श्रेणी देणं अजून जोमाने सुरू झालेलं दिसत नाही. कदाचित गोंधळामुळे होत असेल. एक-दोन दिवसांत त्याचं डॉक्यूमेंटेशन आलं की हे सुद्धा सुरू व्हावं अशी तुम्हां सर्वांकडूनच अपेक्षा आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nउत्तम व्यवस्थापन आणी सूंदर\nउत्तम व्यवस्थापन आणी सूंदर कार्यकारीतेबद्दल ऐसिअक्षरेचे मनापासून आभार. खरोखर चांगल्या तांत्रिक सूधारणा होत आहेत.\nनवीन प्रतिसादांवरचा 'नवीन' हा टॅग कालपर्यंत लाल रंगात आणि उजवीकडे दिसत होता. पण आज पुन्हा आधीसारखा म्हणजे काळ्या रंगात डावीकडे दिसतोय.\nमी विंडोज + गूगल क्रोम वापरते.\nइथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,\nशहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...\nवर श्री.Nile आणि श्री.गवि यानी सुचविल्यानुसार प्रयोग केले आणि गंमत म्हणजे त्यानंतर आता उजवीकडे लाल रंगात 'नवीन' आले पण दुसरीकडे डाव्या हाताचे जुने काळ्या रंगीतील 'नवीन' आपली जागा सोडण्यास तयार नाही. म्हणजे \"डबल बेनिफिट स्कीम'च जणू.\nअसो. आता तक्रार/सूचना करत नाही. अन्यथा मॉडरेटर अदिती माझे सदस्यत्वच गोठवून टाकतील.\nबरोबर आहे डावीकडे अजूनही \"नवीन\" दीसतच आहे.\nआता तक्रार/सूचना करत नाही. अन्यथा मॉडरेटर अदिती माझे सदस्यत्वच गोठवून टाकतील.\n हे असे प्रकार घडू शकतात इंटरनेटवर बापरे इंटरनेट आपण वापरतो पण आपल्या मराठीपणाच्या कक्षा कधी रूंदावणार \nजर मी गूगल क्रोम वापरले तर 'नवीन' टॅग काळा आणि डावीकडे दिसतोय आणि आयई वापरल्यास मात्र लाल आणि उजवीकडे दिसतोय.\n गूगल क्रोमची कॅश क्लियर करून बघू का\nइथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,\nशहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...\nनायल्याने जोजोकाकू वगैरे चहाटळपणा बंद केला. आमचा हा अवतार कामी आला असे मानतो.\nपण आता धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून\nधाग्याची सध्याची श्रेणी धागा\nधाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.\nश्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय तंत्रज्ञानाच्या अधीन राहून सर्वसाधारण कॉमन सेन्स तर नाही ना गमावला जाणार\nबाकी, धाग्यांना रेटिंग देण्याची ड्रुपलचे मोड्युल उपयुक्त वाटत नाही.\nधाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून\nया मॉड्यूलचं वर्तन पहाता काही सजेशन्सः\n१. अजिबात टाकाऊ धाग्यांना अजिबात तारे देऊ नयेत.\n२. चांगल्या धाग्यांना मार्क दिल्याप्रमाणे १ तारा = २०%, २ तारे = ४०% ... याप्रमाणे तारे द्यावेत. सगळ्या धाग्यांना तारे द्यावेतच अशी अपेक्षा नाही. धागा खरोखर आवडला तरच तारे दिले असं केल्याचा जास्त फायदा होईल.\nधाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.\nअसे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.\nश्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय\n सध्यातरी नाही. पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअसे 'तारांकित' धागेच दिसतील\nअसे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.\nअसं करण्यापेक्षा त्या त्या धाग्यासमोर कंसात त्या धाग्याचे तारांकन आणि किती जणांनी तारांकित केलंय ही माहिती दिली तर जास्तं योग्य होईल असे वाटते. ज्यांना तो धागा तारे बघून उघडायचा आहे त्यांना मदत होईल. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे जर फक्तं तारांकित धागेच दिसलेत तर तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.\nपण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.\nठीक. मी ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना\nआय होप यू आर गेटिंग मी\nअनामिकः तारांकन न झालेले,\nतारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.\nज्यांना तारे देण्याची आणि श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून योग्य मतदान होण्याची अपेक्षाही आहे. 'ऐसीअक्षरे'वर संपादक हा शब्द वापरणं मुद्दामच टाळत आहोत. पण फार काही नाही तरी मॉडरेटर्सचं दोन गोष्टींकडे लक्ष असणं अपेक्षित आहे; एक म्हणजे चांगल्या प्रतिसादांना चुकून किंवा मुद्दाम वाईट श्रेणी म��ळत नाहीत ना (असं झाल्यास चांगल्या प्रतिसाद आणि प्रतिसादकांसाठी मुद्दाम मत खर्ची करणे). आणि दुसरं म्हणजे चांगल्या धाग्यांना चांगलं तारांकन मिळेल. फक्त कचरा उचलणं आणि शिस्त लावणं यापलिकडे काही कन्स्ट्रक्टीव्ह काम या (आम्ही) मॉडरेटर्सनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. फक्त मॉडरेटर्सच कशाला, संस्थळाच्या सर्व वापरकर्त्यांकडून ही अपेक्षा आहेच.\nड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना\nएकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nएकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.\nकृपया लक्षात घ्या. आपली (आपल्या देशातील म्हणा) चांगली जनता ही नेहमीच उदासीन राहिली आहे. परिस्थितीशी जुळवून घेणं जमलं नाही तर वेगळी चूल मांडणे हा पर्याय ते निवडतात पण परिस्थितीशी मुकाबला करणे, गुन्हा होताना दिसत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न करणे, अगदी मतदानापासूनही अनेकदा सोकॉल्ड चांगला माणूस दूर राहतो. श्रेणी प्रक्रियेचेही असेच होईल असे वाटते.\nउलट, ज्या खोडसाळ माणसाला स्वतःला आणि त्याच्या ड्युप्लिकेट आयडीला श्रेणी सुविधा मिळेल तो इतरांचे उच्चश्रेणींचे धागे दोन वेळा/ तीन वेळा खाली उतरवू शकतो आणि हे तर आजही ज्यांचा स्कोरः१ आहे अशा अनेक आयडींबाबत होते आहे. यावरून खोडसाळपणाच अधिक सुरु आहे असे वाटते.\nअदिती मी राजेशना आत्ताच खव\nअदिती मी राजेशना आत्ताच खव मध्ये हा प्रश्न विचारला आहे - मला समजा \"साडेसाती\" या विषयावर चर्चा सुरु करायची आहे तर मी करु शकत नाही\nकारण फक्त राजकिय/आर्थिक आणि सामाजिक वर्गवारी आहे.\nज्योतिष ही वर्गवारी टाकायचा विचार नाही का\nमला सुचलं नाही. आणखी काही\nमला सुचलं नाही. आणखी काही वर्गवारी हवी असल्यास सांगणे, वाढवते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहॉय रे हॉय. ते ही लगेच केलं\nहॉय रे हॉय. ते ही लगेच केलं आहे. हे धागे एकत्र बांधायची सोयही लवकरच करते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा\nट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा सुप्परझकास विभाग इथे सुरु केल्यास भटकंतीप्रेमींना बहार येईल. म्हणजे नुसते ठिकाणाचे वर्णन असेच नव्हे तर पूर्ण ड्रायव्हिंगचा रुट, आलेल्या अडचणी, रस्त्यावरची अनपेक्षित गावलेली सुंदर ठिकाणे, न चुकवण्यासारखे रोडसाईड ढाबे आणि ईटरीज..\nअनुभवाच्या टिप्स, हमखास रस्ता चुकण्याचे धोक्याचे पॉईंट्स आणि ते टाळण्यासाठी लँडमार्क्स.. पेट्रोल पंपांची मुबलकता किंवा अभाव असलेल्या एरियाजचे इशारे..\n.... रूट्ससाठी जमल्यास गूगलसाहाय्याने डायरेक्शन्स..\nएकाच जागी पोहोचण्यासाठी (उदा मुंबई-गोवा) तीन ते चार वेगवेगळे मार्ग आणि प्रत्येकाचे फायदे तोटे.. (उदा पुणे कोल्हापूर निपाणी मार्गे जास्तीतजास्त फास्ट (कमी वेळात आणि कमी थकव्यात) पण मोनोटोनस आणि कमी निसर्गरम्यता..\nकोकणातल्या वाटेने ड्रायव्हिंग प्लेजर खूप, सुंदर निसर्ग सर्वत्र सोबतीला, घाट आणि वळणांची मजा (ज्याला येते त्याला) आणि त्रास (ज्याला वळणं \"लागतात\" त्याला). शिवाय दमणूक जास्त आणि एका दिवसात गोव्याला पोहोचणं कठीण..\nअशा असंख्य गोष्टी ट्रॅव्हलॉगमधे मांडता येतात आणि पुढच्या मुसाफिराला अत्यंत उपयोगी पडतात..\nविशेषत: कोल्हापूर-निपाणी-संकेश्वर या मार्गाने गोव्याला जाणे हे किती मोनोटोनस आहे हे त्या मार्गाने नित्यनेमाने जाणार्‍यांना चांगलेच उमगते. अर्थात आंबोली घाट सुरू झाल्यावर मात्र निसर्गराजा चांगली साथ देतो ते अगदी पोन्जी पोन्जी आवाज कानी येईपर्यंत.\nपण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.\n(येते शनिवार/रविवार/सोमवार सलग तीन दिवस गोव्यात आहे....जमवा तुम्हीही शक्य झाल्यास....'वॉर्फ' ला भेट देणार आहेच.)\nपण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर���गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.\nतरीही दोनातली एक ट्रिप त्यामार्गाने होते कारण आमच्या बापू घोलपचं मटणाचं हॉटेल आहे ना फोंडाघाटाच्या वरच्या खिंडीत.. (दाजीपूर).. कॉलेजच्या दिवसांपासूनची चटक लागलीय त्याच्या हातच्या स्वर्गीय खाण्याची.. त्यापुढे बाकीचं सगळं म्हणजे उगीच कॉम्प्रोमाईज हो.\nतस्मात, रस्ता कसाही झाला तरी आम्ही जाणार.. (लास्ट ट्रिप करुन वर्ष झालं, तेव्हाही रस्ता वाईटच होता.. )\nby limbutimbu (मीच आधी निरर्थक म्हणतो, घ्या, -१ श्रेणी)\nज्योतिष असा वर्ग काढण्या ऐवजी \"धार्मिक\" असा वर्ग केला, तर त्यात ज्योतिष/स्तोत्रे/कर्मकाण्ड/देवदेवस्थाने असे अनेक प्रकारचे सर्वधर्मिय वा निधर्मी धागे काढता येतिल.\nफक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय हे म्हणजे \"माय व्हिउ\" सारखा प्रकार आहे, किंवा \"फिल्टर बाय लेखक\"\nआम्ही एका सुविधेची मागणी केली होती. ती फाट्यावर मारलेली दिसते. ठीक आहे.\nखरे सांगायचे तर लेखकाने/लेखिकेने स्वतःच्या धाग्याला श्रेणी देण्याची सुविधा काढून घेण्यात यावी कारण प्रत्येक जण स्वतःच्या धाग्याला \"ऑस्सम\" श्रेणी च देणार\nधाग्यांना तारे देण्याची सोय\nधाग्यांना तारे देण्याची सोय करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की त्यातून संस्थळावरचे उत्तमोत्तम धागे लगेच सापडावेत. ही सुविधा सुरू झाल्यापासून काही तासांतच उत्तम म्हणता येऊ नये अशा काही धाग्यांना तारे दिलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तम वाचक म्हणून परिचित असणार्‍या सदस्यांनाच सध्या तारे देण्याची सुविधा आहे. धाग्याला मिळालेलं तारांकन आणि कर्म, कर्म मूल्य यांचा संबंध नाही. संस्थळावर कोणते धागे संस्थळ प्रवर्तकांना उत्तम वाटतात यासाठी तारे देण्याची सुविधा ऑटोमेशन म्हणून वापरण्यात येत आहे.\nनगरीनिरंजन यांनी विचारलेला प्रश्नः\nधाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.\nयाची लिंक लवकरच उपलब्ध करून देत आहे.\nपण हे मत संस्थळावरच्या उत्तम वाचकांचं असेल; व्यक्तिगत मतांसाठी सदस्य 'बुकमार्क'ची सोयही वापरू शकतात. शिवाय आपले बुकमार्क इतरांना दिसतात त्यामुळे सदस्यांना जे उत्तम वाचक वाटत असतील त्या सर्वांचे बुकमार्क्स लॉगिन केल्यावर उपल��्ध आहेतच.\nयात काही बदल केल्यास पुन्हा कळवण्यात येईल.\nफक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय हे म्हणजे \"माय व्हिउ\" सारखा प्रकार आहे, किंवा \"फिल्टर बाय लेखक\"\nसध्यातरी नाही. पण याचा प्रयत्न करून पहाते; याची चाचणी यशस्वी झाल्यावर सांगते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nश्रेणी देण्याची सुविधा ज्यांना आहे त्यांची नावे प्रसिद्ध केल्याप्रमाणे धाग्यांना तारे देण्याची सुविधा/अधिकार आहे त्यांची यादी द्यावी ही विनंती.\nखरडवहीत नवीन खरड असेल तर तसे\nखरडवहीत नवीन खरड असेल तर तसे मुखपृष्ठावर कळत नाही. खरडवहीत गेल्यावरच नवीन खरड आल्याचे कळते. मुखपृष्ठावर किती नवीन खरडी आहेत हे कळले पाहीजे.\nयोग्य तांत्रीक सुधारणा केल्या\nयोग्य तांत्रीक सुधारणा केल्या आहेत. तंत्रज्ञांचे अभिनंदन.\n\"चर्चा विषय\" ह्या सदरात\n\"चर्चा विषय\" ह्या सदरात येणारे धागे संपादन करून प्रकाशित करावे ही विनंती.\nचर्चा सोडून इतरच काहीच्या कही वाचावं लागतं नहीतर असा अनुभव येतो आहे.\nलोगौट .एफ ए क्यू हे इंग्रजी शब्द खटकतात .\nइग्रजीत ठेवण्यामाग्चे कारण काय \nपर्यायी मराठी शब्द \"आता पुरे ,\"प्राथमिक शंकासमाधान वापरू शकता .\nअर्थात सबळ कारण (वेबसाईट स्टेन्डर्ड् पाळणे असे काही ) असल्यास याकडे दुर्लक्ष करा\nकमीतकमी अक्षरांत अपेक्षित तेवढाच अर्थ व्यक्त करणारे शब्द न सापडणे. उदा: 'गमन' हा शब्द आहे, पण त्याला जोडून येणारे इतर अर्थ आहेत, म्हणून नको.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nदिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी. जरी विशेष \"श्रेणीयोग्य\" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं\nअर्थात मला पहील्यांदा काही श्रेणी मिळाल्याने अधिकाधिक \"सेन्सिबल\" लिहावेसे वाटू लागले आहे.\nपण जर दिवसाला २५ पेक्षा कमी केल्या तरी चालेलसे वाटते.\nजरी विशेष \"श्रेणीयोग्य\" नसेल\nजरी विशेष \"श्रेणीयोग्य\" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं\nअसं कधीमधी मलाही वाटतं. एखादा प्रतिसाद पाच मार्क मिळवण्याएवढा आवडलेला नसतो, पण थोडा आवडतो. अशा वेळेस इतर कोणी श्रेणी दिलेली असेल तर मी देत नाही. असा विचार सगळ्यांनीच करावा अशी सक्तीही नाही.\n२५ श्रेणी देता येतात म्हणून देण्याची सक्ती नाही. वेश्यागमन बेकायदेशीर नाही म्हणून ��रायलाच हवं असं नाही.\nहा धागा वर आलेलाच आहे तरः\n१. वाईट प्रकारच्या श्रेणी यादीच्या तळाशी घालवणे\n२. कैच्याकै आणि निरर्थक या दोन श्रेणींच्या जागी निरर्थक ही एकच श्रेणी ठेवणे.\n३. खवचट अशी एक सकारात्मक (+ve) अर्थाची श्रेणी आणणे.\nअसे बदल होणार आहेत. अन्य काही सूचना\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nदिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी.\nओ काकू, काही काय माझे दिवसाला ३०-३५ तरी प्रतिसाद असतात, २५ ने काय होतंय माझे दिवसाला ३०-३५ तरी प्रतिसाद असतात, २५ ने काय होतंय उलट वाढवा म्हणतो मी\nभडकाऊ आणि खोडसाळ समान वाटतात\nभडकाऊ आणि खोडसाळ समान वाटतात त्यामुळे त्यातली एकच ठेवली तरी चालेल असे सुचवते.\nआणि सर्वसाधारण पण काढुन टाकली तर चालेल. उगाच मार्क वाढतात आणि बरेचदा चुकुन ती श्रेणी दिली जाते.\nफार न वापरल्या जाणार्‍या\nफार न वापरल्या जाणार्‍या श्रेणी यादीच्या तळाशी ढकलण्यात 'सर्वसाधारण'लाही खाली ढकलता येईल.\nभडकाऊ आणि खोडसाळ पैकी एक ठेवल्यास रिकामी जागा कशाने भरावी\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:31:26Z", "digest": "sha1:337IV4XPLTUW5P4PVLT74BKCV7I6ZUOJ", "length": 3737, "nlines": 54, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"विकिस्रोत:मुख्य चर्चा पान\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"विकिस्रोत:मुख्य चर्चा पान\" ला जुळलेली पाने\n← विकिस्रोत:मुख्य चर्चा पान\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिस्रोत:मुख्य चर्चा पान या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:समाज मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/विकिस्रोत ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21120/", "date_download": "2020-09-30T10:44:07Z", "digest": "sha1:UVDGSVHZGUONOWPPKSO2L3MASHDS4BTG", "length": 48295, "nlines": 254, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "खेळणी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nखेळणी : मुख्यतः मुलांच्या खेळाची व करमणुकीची रंगीबेरंगी साधने ही चेंडूसारखी साधी किंवा बाहुल्या, प्राण्यांची चित्रे यांसारखी प्रतीकात्मक असतात. खेळण्यांचे स्वरूपही साचेबंद नसते. काठीसारख्या एका साध्या लाकडाच्या तुकड्याचा लहान मूल आपल्या कल्पनेने घोडा बनविते. त्या मुलापुरती ती काठी किंवा कधीकधी घरातील मोठ्या माणसाची पाठ सुद्धा घोड्याचे प्रतीक बनते. लहान वयात खेळण्यांचे स्वरूप असे साधे असते, पण मोठ्या मुलांची किंवा माणसांची खेळणी इतकी साधी रहात नाहीत. या खेळण्यांतून मानवी गरजांचे आणि कल्पनांचे प्रतिबिंब पडते.\nलहानपणातील खेळणी मोठ्या वयामध्येही आकर्षक वाटतात. मुलाच्या खेळण्यांतील विजेवर चालणारी आगगाडी अथवा ‘मेकॅनो’ यांसारख्या खेळामध्ये वडिलांचेही मन रमते. लहानपणातील आवडती खेळणी आणि मोठेपणीचे आपले उद्योग व आपल्या आवडीनिवडी यांचा परस्परसंबंध असतो. यामुळे करमणुकीचे वा विरंगुळ्याचे साधन इतकेच मर्यादित स्वरूप खेळण्यांना राहत नाही.\nअगदी प्रारंभाला जी खेळणी निर्माण झाली, ती मानवाच्या स्वसंरक्षणाच्या भावनेतून उत्पन्न झालेली असावा, असे वाटते. प्राण्यांचीआकर्षक खेळणीही याच कल्पनेतून तयार झाली असावी. त्याकाळी अनेक जमाती आपल्या मुलांना हत्यारांचे शिक्षण देत असत. त्या काळच्या खेळांत चढाओढ आणि शारीरिक बळाला प्राधान्य असे. या खेळांची साधने विविध प्रकारची शस्त्रेच असत. त्या काळच्या लढाऊ हत्यारांचे प्रतिबिंब खेळण्यांत दिसून येते.\nस्थिर राहणारी आणि हालचाल करणारी खेळणी असे खेळण्यांचे दोन प्रकार करता येतात. त्यांचे अनुकरणात्मक आणि बोधप्रद असेही वर्गीकरण होऊ शकते. प्रत्येक देशातील कारखानदार व योजक यांनी विभिन्न प्रकारची नवीन नवीन खेळणी प्रत्येक काळात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन संशोधनाबरोबर नवीन खेळण्यांची कल्पना सुचत आली आहे. कृतिप्रेरक खेळणी (उदा., मेकॅनो) जिची प्रतिकृती असेल त्या वस्तूप्रमाणे हुबेहूब कार्य करणारी खेळणी (उदा., घोडा, बैलगाडी इ.) ज्यांना चालविण्याकरता विशेष हिकमतीची जरूरी आहे अशी खेळणी (उदा., संगणक, प्रक्षेपणास्त्र, विमाने इ.). ही खेळणी हल्ली लोकप्रिय आहेत. कारण स्वस्थ बसण्यापेक्षा काहीतरी हालचाल किंवा कृती करण्याची उपजतच आवड मुलांत असते. त्याचप्रमाणे परिचित वस्तूंच्या व नमुन्याच्या खेळण्याबद्दल त्यांना अधिक आकर्षण वाटते. एखाद्या खेळण्यात वरीलपैकी दोन्ही किंवा तीनही गोष्टी आढळून येतात. म्हणून ही वर्गवारी कप्पाबंद समजण्याचे कारण नाही. या वर्गातील अनेक खेळण्यांचा उपयोग शास्त्रीय ज्ञान मिळविण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही होतो.\nबाहुली किंवा प्राण्याचे चित्र ही खेळण्यांची अगदी प्राथमिक अवस्था किंवा प्रकार होय. इतर खेळण्यांचा उल्लेख मानवाच्या लिखित इतिहासात आढळत नाही.\nचलनवलन करणाऱ्या खेळण्यांचे अनेक प्रकार दिसतात. या खेळण्यांची कक्षा मोठी असते आणि हालचालीही आकर्षक असतात. शारीरिक रचनेचे आणि क्रियांचे ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारानेही खेळणी तयार केलेली असावीत.\nचक्राकार गती, तोल, उड्डाण, झोका यांसारख्या क्लृप्त्याव स्प्रिंग, लोहचुंबक यांसारखी साधने यांचा उपयोग करून विविध प्रकारची खेळणी तयार करण्यात येतात.\nगोट्या, सागरगोटे यांसारख्या चपलपणा अंगी बाणविणाऱ्या खेळण्यांमुळे लहानपणी जे वळण लागते, त्याच्या आधारे मोठेपणी अनेक प्रकारचे कौशल्य प्राप्त करून घेता येते. बुद्धिबळे, विविध कोडी, चेकर्स या खेळांमुळे प्राथमिक आणि बौद्धिक शक्ती वाढते.\nखेळणी टिकाऊ नसता���, त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या खेळण्यांची फारशी माहिती आपल्याला मिळत नाही. इतिहासपूर्व काळातील खेळणी खडखड वाजणारी, चेंडू, प्राणी, बाहुल्या या प्रकारांतीलच असावी असे वाटते. ख्रि. पू. २००० वर्षे लाकडी व हालचाल करणारी खेळणी ईजिप्तमध्ये असल्याचे आढळून येते. या खेळण्यांचे अनेक नमुने ब्रिटिश संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. जुन्या ग्रीक भांड्यांवर चेंडू खेळणाऱ्या मुलांची, मोठ्या माणसांची आणि चित्रविचित्र मुखवट्यांची चित्रे आहेत. ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्याने पडणाऱ्या वाळूच्या आधारे तसेच पाऱ्याने हालचाल करणाऱ्या खेळण्यांचे उल्लेख केलेले आहेत. गेल्या शतकात पुढे आलेली जशी उड्या मारणारी आणि नाचणारी खेळणी होती, तशीच ती ग्रीक खेळणी होती. ग्रीक लोकांच्या खेळण्यांत पट्टे, डोलणाऱ्या घोड्यांचे नमुने वगैरे प्रकार असत. ते लाकडी घोड्यांच्या पोटात ठेवीत असत. इंग्लंडमध्ये सापडलेल्या रोमन अवशेषांत बाहुल्यांचे फर्निचर, एखाद्या पत्र्याचा सैनिक, दोरीने हालविता येणारे चित्र, तसेच मातीच्या, तारांच्या आणि चिंध्यांच्या बाहुल्या आहेत.\nऋग्वेदात बाहुल्यांचा उल्लेख आढळतो. त्यावेळी बाहुल्यांचा उपयोग खेळणी म्हणून आणि अभिचार कर्मासाठी करीत असत.\nअश्मयुगापासून पुढील काळात जी खेळणी प्रचलित असावी, त्यांपैकी काहींचे अवशेष उत्खननांत वेळोवेळी सापडले आहेत. दगड, माती, लाकूड, धातू, कापड, हाडे, शिंगे, मौल्यवानरत्ने इ. वस्तूंची खेळणी त्यांत आढळून येतात. वाघ, सिंह, डुक्कर, हत्ती, घोडा, गाय, बैल, कुत्रा, मोर, माकड या प्राण्यांप्रमाणेच माणसांच्या मूर्तीही त्यांत आढळतात. मोहें-जो-दडो आणि हडप्पा येथील उत्खननांत सापडलेली खेळणी मातीची असून त्यांतील बाहुल्या पूजेच्या का खेळण्यांतल्या हे निश्चित सांगता येत नाही.\nपाटणा, मथुरा, कौशांबी येथे मौर्य आणि त्या पूर्वीच्या काळातील खेळणी सापडलेली आहेत. ती भाजलेल्या मातीची आहेत. येथे काही साचेही सापडलेले आहेत. ही खेळणी साच्यात दाबून किंवा ओतकाम करून तयार करण्यात येत असावी, असे दिसते. कौशांबी येथील उत्खननांत बैलगाड्यांचे नमुने सापडलेले आहेत. शुंग काळात (१८५ इ.स.पू. ते ७३ इ.स.पू.) मेंढे जुंपलेल्या गाड्यांची खेळणी प्रचारात असावी. कुशाण काळाच्या बाहुल्या चारही बाजूंनी कोरलेल्या सापडतात. गुप्त काळातील मातीच्य��� बाहुल्या सुंदर आणि लांबट चेहऱ्याच्या व कुरळे आणि मोकळे केस लावलेल्या असत.\nबाराव्या-तेराव्या शतकांतील घोड्यांचा आणि सरदारांच्या प्रतिमा चांगल्या स्वरूपात आढळतात. चौदाव्या शतकातील हस्तलिखितांत फ्रान्सच्या इझाबेला या राजकन्येची खेळातील पवनचक्की एका सोनाराने दुरुस्त केल्याचा उल्लेख सापडतो. पंधराव्या शतकात प. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे खेळणी तयार करीत असत. ‘येना’ संग्रहालयात पंधराव्या शतकातल्या बाहुल्यांच्या घराचे (डॉल्स हाऊस) काही अवशेष ठेवलेले आहेत.\nसोळाव्या शतकापासून रूढ असलेल्या खेळांची जास्त माहिती मिळते. फ्रेंच लेखक राब्ले आपल्या बालपणीच्या खेळण्यांतल्या पवनचक्कीचे व एका मोठ्या लाकडी घोड्याचे वर्णन करतो. या खेळण्यांना चाके होती का ती फक्त डोलणारी होती हे कळत नसले, तरी ती हालत असावी यात मात्र शंका नाही. या काळातील चित्रांत चेंडू-फळी, कप आणि चेंडू, पतंग, पट्टे, ढोल यांची चित्रे दिसतात. धातूंचे सरदार, त्यांची चिलखते, पितळी तोफा, कागदाच्या लगद्याच्या खेळणी, लाकूड, माती, मेण यांची या काळातील खेळणी पुष्कळ सापडतात.\nसतराव्या शतकामध्ये श्रीमंतांच्या मुलांना मोठमोठ्या आकाराची खेळणी देत. प. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे एका खेळण्यातल्या घराचे प्रदर्शन भरलेले होते. त्याचे वर्णन १६३१ सालच्या एका पत्रात सापडते.\nपूर्वी स्वयंचलित खेळण्यांचे प्रकार माहीत असले, तरी ते बाजारात तयार मिळत नसत. यांत्रिक युगामुळे अठराव्या शतकात त्यांचा प्रसार झपाट्याने झाला. मॅजिक लँटर्न याच वेळी प्रचारात आला. लाकडी फलकावर चिकटविलेले नकाशे व चित्रे विकेंद्री पद्धतीने कापून ठेवीत असत. ती जुळविणे इतकेच ‘जिगसॉ’कोड्यांचे प्राथमिक स्वरूप होते. पुढे पुष्कळच प्रगती होऊन ही कोडी अधिक आकर्षक झाली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ‘गिलोटीन ’ची खेळणी विकत मिळत असत. आपल्या वडीलधारी माणसांचे अनुकरण करून फ्रेंच मुले बड्या बड्या (खेळण्यांतल्या) लोकांची मुंडकी उडविण्याचा भयानक खेळ खेळत असत.\nएकोणिसाव्या शतकात झालेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे अठराव्या शतकात शोधण्यात आलेली खेळणी मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येऊ लागली आणि साहजिकच ती बाजारात स्वस्त किंमतीत मिळू लागली. त्याचप्रमाणे नव्या शास्त्रीय शोधांचा उपयोग करून नवीन खेळणीहीतयार होऊ लागली. या ��ेळांनी शास्त्रीय शब्दांसारखी अवघड नावे देण्याची प्रथा रूढ झाली. फॅरडे हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर मुलांच्या खेळण्यांच्या सर्वांत मोठ्या तत्त्वज्ञानविषयक वस्तू म्हणत असे.\nखेळणी तयार करावयाचा व्यवसाय सर्वांत जुना व्यवसाय आहे. एकोणिसाव्या शतकात जर्मनी हा देश खेळण्यांच्या कारखानदारीच्या केंद्रस्थानी होता. पहिल्या महायुद्धानंतरही दहा ते बारा वर्षे जर्मनीच प्रामुख्याने अमेरिकेस खेळणी निर्यात करीत असे. पण १९२९ ते १९४१ या काळात जपानने या बाबतीत जर्मनीवर मात केली. आजही (१९७३) खेळण्यांच्या उत्पादनात जपान आघाडीवर आहे.\nजरी प्लॅस्टिकचे माध्यम १८६९ पासून माहीत असले, तरी अमेरिकेत प्लॅस्टिकची खेळणी १९३० सालापासून बनविण्यात येऊ लागली. प्लॅस्टिकची खेळणी कमी किंमतीत देणे शक्य होऊ लागले. याच काळात लाकडाचा भुसा, राळ, खळ यांच्या लगद्याचा उपयोग खेळणी बनविण्याकरिता होऊ लागला. पुढे झाडाच्या पांढऱ्या चिकापासून बाहुल्या आणि त्यांचे केस व डोळे प्लॅस्टिकचे बनविण्याचे तंत्र वापरात आले. त्यानंतर एक इंग्रज कारखानदाराने भरीव जर्मन खेळण्यांच्याऐवजी ओतकाम करून केलेली पोकळ खेळणी तयार करावयास सुरुवात केली. त्या काळातील खेळणी म्हणजे प्रत्यक्षात वापरात असलेल्या वस्तूंची लहान प्रतिकृतीच असे.\nविसाव्या शतकात ‘मेकॅनो’ या लिव्हरपूल येथे तयार करण्यात आलेल्या खेळण्याने नव्या रचनात्मकपद्धतीच्या खेळण्यांची सुरुवात केली. ‘मेकॅनो’मध्ये सारख्या अंतरावर भोकेपाडलेल्या लोखंडी पट्ट्या, चाके, दांड्या, स्क्रू वगैरे वस्तू विविधप्रकारच्या यांत्रिक वस्तूंच्या प्रतिकृती कल्पकतेने तयार करता येण्याचीसाधने असतात. पुढे या नव्या खेळण्यांत चावी देऊन वा विजेवर चालणाऱ्याआगगाड्या, विमाने, मोटारी, नावा इ. अनेक प्रकारच्या खेळण्यांची भर पडली. हल्ली प्लॅस्टिकची अनेकविध प्रकारची खेळणी तयार करण्यात येतात. ती आकर्षकअसली तरी फारशी टिकाऊ नसतात.\nभारतात खेळण्यांचे उत्पादन फार जुन्या काळापासून होत असावे, असे सिंधु-गंगांच्या खोऱ्यातील त्याचप्रमाणे कोसाम, सारनाथ, बक्सार, राजघाट, अहिच्छत्र, रंगमती, पाँडिचेरीजवळील अरिकामेडू, म्हैसूरमधील चंद्रवली व ब्रह्मगिरी, अमरावती, नागार्जुनकोंडा इ. ठिकाणांच्या उत्खननांत सापडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळण्यांवरून दिसून येते. इटलीतील पाँपेई शहराच्या उत्खननात एक सुंदर हस्तिदंत बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी. असे म्हणतात की, रोमच्या व्यापाऱ्यांनी ती भारतातून रोमला नेली असावी. आजही तसल्या प्रकारची हस्तिदंती व चंदनाची खेळणी म्हैसूरमध्ये बनविली जातात.\nभारतात बनणाऱ्या बाहुल्यांतून प्रांतीय वैशिष्ट्ये दिसून येतात. राजस्थानातील लावण्य, बंगालचे मोहकत्व, महाराष्ट्राचा कणखरपणा, उत्तर प्रदेशाची अदब व बुजरेपणा, आंध्रचा चाणाक्षपणा, तमिळनाडूची आनंदी व चोखंदळ मनोवृत्ती यांसारखी वैशिष्ट्ये त्या त्या प्रांतात तयार होणाऱ्या खेळण्यांतून प्रकर्षाने दृग्गोचर होतात. उंची कपडे व परंपरागत दागिन्यांनी सजविलेल्या राजस्थानमधील भरतपूर येथे तयार झालेल्या बाहुल्या खूपच आकर्षक असतात. लाल व निळ्या रंगांतील पोषाखात असलेली बंगाली पुरुषाकृती खेळणी चित्ताकर्षक असतात. मुलांना, विशेषतः महाराष्ट्रातील मुलांना, आवडणारी किल्ल्याची खेळणी इतिहासाची आठवण करून देतात. बनारस व मथुरा येथील खेळणी पुराणकाळातील राधा-कृष्णांची आठवण करून देतात. गुजरात व मध्य प्रदेशातही कृष्णकथेवर आधारित असलेली खेळणी सुंदर आणि आकर्षक असतात. राजस्थानमधील उंट, मणिपूरमधील नृत्यांगना, दक्षिण भारतातील हत्ती, बैलगाडी व टांग्याचा तट्टू, काश्मीरमधील शिकारा, मद्रास व म्हैसूरमधील मुलींच्या बाहुल्या, बंगालमधील गवई, जनावरे यांच्या आकारातील खेळणी तसेच बाहुल्या प्रसिद्ध आहेत.\nभारतात मातीच्या मूर्ती व खेळणी पुष्कळ ठिकाणी बनतात. उत्तर प्रदेश राज्य व महाराष्ट्र राज्य यांचा उल्लेख यांबाबतीत विशेषत्वाने करणे आवश्यक आहे. सावंतवाडी, आग्रा, लखनौ व बेळगाव जिल्हा या भागांत विशेषतः मातीची हुबेहूब फळे बनविण्यात येतात. लखनौमध्ये बनविली जाणारी मातीची फळे एवढी हुबेहूब असतात की, बारकाईने पाहिल्याशिवाय खऱ्या फळांतव नकली फळांत भेदभाव करता येत नाही. भाजीपाल्यांच्या नमुनाकृतीतही लखनौचा क्रम वरचा लागतो. मानवाच्या व जनावरांच्या मातीच्या मूर्ती तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यांतील काही ठिकाणी करण्यात येतात.\nमातीची रंगीत खेळणी त्याचप्रमाणे लाकडी खेळणी यांबद्दल कृष्णनगर, कलकत्ता, पुणे, लखनौ ही शहरे विशेष प्रसिद्ध आहेत. अनुरूप आणि मोहक रंगांनी त्याचप्रमाणे बारकाईने केलेले खेळण्यांवरील चि���्रण हे कृष्णनगरच्या कारागिरांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे लक्ष्मी, गणपती, वीणेसह सरस्वती इ. मूर्तींचे कलाकाम वैशिष्ट्यपूर्ण असते.\nरंगीत लाकडी व पितळी खेळणी भारतात केली जातात. या बाबतीत बनारसची विशेष ख्याती आहे. मदुराई व बेल्लारी येथे सागाची आणि लाल लाकडांची खेळणी आजही बनविली जातात. दक्षिणेतील कोंडापल्लीची लाकडाची रंगीत खेळणी त्यांच्या सुबकतेबद्दल व मोहकतेबद्दल प्रसिद्ध आहेत. अंबारीसह असलेला तसेच शृंगारलेला हत्ती, इतर पशूंच्या प्रतिकृती, कोल्लाटम नर्तक, मंदिरे, विष्णू, झोपड्या इ. आकारांतील खेळणी जुन्या भारतीय पद्धतीने सुबकतेने रंगविलेली असतात. लाकडी खेळण्यांचा रंग अधिक काळ टिकावा म्हणून बंगालमध्ये त्यांवर लाखेचे रोगण करण्यात येते. हैदराबादच्या परिसरातही लाकडी खेळणी बनविण्यात येतात. सर्वसाधारणतःलोकप्रिय असलेली लाकडी खेळणी हलक्याफुलक्या लाकडापासून कोरून आणि रंगवून तयार केलेली असतात.\nभारतात धातूंचीही खेळणी बनविण्यात येतात. ही खेळणी मुख्यतः पितळेची असल्याने जड असतात.बैलगाडी, रथ, हिंदू पुराणातील दृश्ये त्याचप्रमाणे चित्रित केलेले खेड्यातील व शहरातील जीवन इ. प्रकार या खेळण्यांतून दिसून येतात. खरे म्हटले तर हे प्रकार शोभेकरिता उपयुक्त, पण भारतीय मुली या सर्वांचा उपयोग हौसेने भातुकलीमध्ये करतात.\nधातूंची खेळणी वा बाहुल्या बनविण्याकरिता अनुभव, ज्ञान व कुशलतेबरोबरच खूप परिश्रमाचीही गरज असते. आज या गुणांचीवाण दिसू लागली आहे. याचा परिणाम साहजिकच खेळण्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. अशा खेळण्यांचे उत्पादन घटण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती कारखान्यांतून तयार होणाऱ्या स्वस्त खेळण्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत. असे असले तरी भारतात अत्याधुनिक खेळण्यांबरोबरच हस्तनिर्मित खेळणी आजही त्यांच्या परंपरागत वैशिष्ट्यांसह विपुल प्रमाणात दिसून येतात.\nभारतात कित्येक ठिकाणी कापडी खेळणीही बनविण्यात येतात. त्यांचा रंग व पोषाख इतका चांगला असतो की, लोकांचे लक्ष त्यांच्याकडे आपोआप वेधले जाते. मेणाचाही उपयोग खेळणी बनविण्याकरिता करण्यात येतो. विशेषतः प. बंगालमधील बांकुरा व आसपासच्या जिल्ह्यांत राहत असलेले माल जातीतील लोक मेणाचा उपयोग करताना दिसतात. हे लोक खेळणी करण्याकरिता साधी माती, मुंग्यांच्या वारूळापासून व उंदरा��च्या बिळापासून मिळविलेली चिकण माती, रेती आणि तांदळाच्या साळीचा भुसा यांच्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या मातीचा उपयोग करतात. भाजताना अनाठायी भेगा पडू नयेत म्हणून रेती व तांदळाच्या साळीचा भुसा ते वापरीत असावेत. आकृतीवरवितळलेल्या मेणाचा लेप देण्यात येतो. त्याचप्रमाणे दोराचे वेष्टनही त्यावर करण्यात येते. दोऱ्यावर ही राळ व मेणाचे मिश्रण लावण्यात येते. त्यानंतर संपूर्ण आकृतीवर वर उल्लेखिलेल्या विशिष्ट मातीचे थरावर थर देण्यात येतात. थर देण्यापूर्वी या विशिष्ट मातीच्या मिश्रणात तागाचे तुकडे टाकण्यात येतात. आकृतीच्या वरच्या बाजूस एक भोकपाडण्यात येते. त्या भोकातून धातूंचे लहान लहान तुकडे टाकण्यात येतात. हा साचा गरम करताना विशिष्ट कोनात ठेवण्यात येतो. गरम होऊन ज्यावेळी भोकातून धूर निघू लागतो, त्यावेळी तात्काळ साचा संपूर्णपणे सरळ करण्यात येतो. थंड झाल्यावर साच्यातून तयार झालेली आकृती काढून घेण्यात येते. बांकुराच्या ह्या आकृतीचे साम्य आफ्रिकेतील बेनन ब्राँझशी आहे.\nभारतात तयार होणाऱ्या खेळण्यांमधून भारतीय जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडते. त्यांचे कार्य विविध आहे. काही खेळण्यांचा उपयोग धार्मिक कारणाकरिता होत असला, तरी त्यांचेमहत्त्वाचे कार्य मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचे असते. मुलांच्या सौंदर्यदृष्टीत व मानसिक वाढीत ती भर घालतात. गोष्टींच्या पुस्तकांची उणीव भरून काढण्याच्या दृष्टीनेही त्यांचा उपयोग होऊ शकतो.\nगोखले, श्री. पु. खोडवे, अच्युत\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nभारत (भाषा आणि साहित्य)\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n—खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2020-09-30T09:08:39Z", "digest": "sha1:3VJUNOWDV5ZT6UZMXZS2F4CH4FPBD5K3", "length": 6222, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समरकंद - विकिपीडिया", "raw_content": "\nसमरकंदाच्या मध्यवर्ती भागातील रेगिस्तान परिसर\nसमरकंद (उझबेक: Samarqand; ताजिक: Самарқанд; तुर्की: Semerkant; फारसी: سمرقند; रशियन: Самарканд; अर्थ : दगडी दुर्ग किंवा दगडी गाव) हे उझबेकिस्तानामधील दुसरे मोठे शहर व समरकंद प्रांताची राजधानी आहे. चीन व पाश्चात्य देशांमधील व्यापाऱ्याच्या रेशमाच्या मार्गावरील मध्यवर्ती शहर व इस्लामी धर्मशिक्षणाचे, विद्यांचे केंद्र म्हणून ऐतिहासिक काळी समरकंदाची क���र्ती होती. समरकंद इ.स.च्या चौदाव्या शतकातील तैमूरलंगाच्या साम्राज्याचे राजधानीचे शहर होते. तैमूरलंगाची कबर गुर-इ-आमिर येथेच आहे. बीबी-खानिम मशीद ही प्रसिद्ध मशीद समरकंदातील सर्वाधिक लक्षणीय वास्तू आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2007/08/", "date_download": "2020-09-30T09:48:20Z", "digest": "sha1:QMW42RMFXNRP26IFDF653GC77WPDKNQL", "length": 35895, "nlines": 180, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for August 2007", "raw_content": "\nसरकारकडे बहुतेक असे एक खाते असावे कि, तेथे फक्त नविन कोणता कर लावावा यावर संशोधन होत असावे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कर घ्यावा, आणि कामावर ठेवणार्‍याकडून सुद्धा घ्यावा. मेहनत करणारे विद्यार्थी, कामावर ठेवणारे पगार देणार आणि कर कोण घेणार तर सरकार. आईवडिल कष्ट करून शिकवणार, लहानपणी खस्ता खाणार, स्वतः त्रास काढणार त्यांचे काय जर कामावर ठेवणार्‍यांना कर द्यायचा असेल तर ते त्यांना कामावर ठेवणार नाहीत, मग त्या विद्यार्थांच्या भविष्याचे काय जर कामावर ठेवणार्‍यांना कर द्यायचा असेल तर ते त्यांना कामावर ठेवणार नाहीत, मग त्या विद्यार्थांच्या भविष्याचे काय आईवडिल मुलांना शिकवतात आणि जर एखाद्या मुलाचे लग्न झाले तर सासरकडच्या मंडळींनी मुलाच्या आईवडिलांना, सरकारप्रमाणेच कर द्यायला नको का आईवडिल मुलांना शिकवतात आणि जर एखाद्या मुलाचे लग्न झाले तर सासरकडच्या मंडळींनी मुलाच्या आईवडिलांना, सरकारप्रमाणेच कर द्यायला नको का हा कर लावला तर करांची एक मालिकाच तयार होईल. सरकारने तर आता एक स्पर्धा जाहीर केली पाहिजे कि, जो कोणी भारतीयांवर जास्तीत जास्त कर कसे लावता येतील, कसे वसूल करता येतील, याबद्दल सविस्तर संशोधन करेल त्याला 'करमहर्षी\" पुरस्कार जाहीर करून जमा झालेल्या करातून काही हिस्सा द्यावा. भारतीय माणूस फारच सोशिक आहे, तो कधीही, कुठेही तक्रार करणार नाही. खरोखरच औरंगजेबाच्या जिझीया कराची आठवण होते.\nनवी दिल्ली, ता. १९ - देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांतून पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून \"एक्‍झिट टॅक्‍स' आणि अशा विद्यार्थ्यांना कामावर ठेवणाऱ्या संस्थांकडून \"ग्रॅज्युएशन टॅक्‍स' आकारण्यात यावा, अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संसदीय समितीने केली आहे\nभारताची न्यायव्यवस्था काय म्हणते,शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. बरोबर असेच ९९ अपराधी तर सुटत नाहीत ना तीन तीन कोर्टातून साक्षी पुरावे तपासून,\nहायकोर्टात शिक्कामोर्तब होऊन, सुप्रीम कोर्टात अपील होऊन फाशी कायम होते, शिवाय अपराध्याला पूर्ण संधी दिली जाते, तरीही राष्ट्रपतीकडे ही प्रकरणे वर्षानुवर्षे पडून रहावीत, म्हणजे ज्यांची या अपराध्यांमुळे हानी झाली आहे त्यांचे काय बरोबर आहे हि प्रकरणे राष्ट्रपतींकडे पाठवूच नयेत. आणि शिक्षेची अंमलबजावणीसाठी सुद्धा मुदत असावी.\nसंजय दत्तबद्दल मिडीयावाल्यांनी दिवसरात्र न्युज दिल्या, अगदी कंटाळा येईपर्यंत, परंतु या कोणालाही एवढे समजले नाही कि, त्या बॉम्बस्फोटात ज्यांचे नातेवाईक, मुले, कर्ते पुरुष, आईवडिल, मुलेबाळे गेली, संपत्तीची हानी झाली, त्यांची साधी मुलाखात घ्यावी. अरे त्यांना विचारा, त्यांना न्याय करू द्या या अपराध्यांचा. एका तरी वृत्तपत्रवाल्यांनी त्या पिडीत लोकांवर अग्रलेख लिहीला काय त्यांच्या मुलाखती छापल्या काय त्यांच्या मुलाखती छापल्या काय त्यावेळच्या स्फोटाची छायाचित्रे छापली काय त्यावेळच्या स्फोटाची छायाचित्रे छापली काय नाही त्यांची आठवण कोणालाच नाही. देवा परमेश्वरा, आता तूच या सर्वांना बुद्धी दे बाबा.\nपुणे, ता. १७ - \"\"मुंबई बॉंबस्फोटांतील आरोपींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी किती दिवसांमध्ये होईल, हा प्रश्‍न आहे. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली, तरच गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखविता येईल आणि त्यांच्या मनात कायद्याविषयी भीती बसेल,'' असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज व्यक्त केले. ........\nराष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज किती प्रलंबित ठेवावा हे ठरविले पाहिजे, असेही त्यांनी नम���द केले.\nनिकम म्हणाले, \"\"न्याय प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळेच आज गुन्हेगारांना कायद्याविषयी भीती नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी फक्त कायदे कठोर करून चालणार नाही, तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरपणे झाली पाहिजे. पुण्यातील राठी हत्याकांडातील आरोपीला देण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली आहे. मात्र, त्यानंतर त्याचा दयेचा अर्ज पडून असल्याने अजूनही अंमलबजावणी झालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे.''\nखालील बातमी आहे दैनिक सकाळ मधील. एवढी मुले शाळा कॉलेजमधून पास होत असताना एक सचिव मिळू नये आहे के नाही कमाल. ते तर सोडा एवढ्या मोठ्या देशाला राष्ट्रपती मिळत नाही. शोधावा लागतो, मग पहिली स्त्री म्हणून अगतीक व्हावे लागते. किती जणांना त्या माहित असतील. अरे आम्हाला किरण बेदी पन चालल्या असत्या. हिंदू राष्ट्राच्या सर्वोच्च पदी हिंदूच राष्ट्रपती असावा हे तर आम्ही केव्हाच विसरून गेलोय, तीच कथा शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राचीही.\nराष्ट्रपतीपदासाठी कोण कोण चालले असते हे कुणी सांगू शकेल काय\nकुणी सचिव देता का, सचिव\nपुणे, ता. १७ - अनेक महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित असताना दुसरीकडे सहकार खात्याचे गाडे सचिवांविना अडले आहे. गेले काही दिवस खात्याला पूर्णवेळ सचिव नसल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले अनेक निर्णय रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.\nने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥\nभूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता\nमज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू\nतइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले\nमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन\nविश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी\nतव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला\nसागरा, प्राण तळमळला ... ॥१॥\nशुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी\nभूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती\nगुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे\nजरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा\nती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे\nतो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला\nसागरा, प्राण तळमळला ...\nनभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा\nप्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी\nतिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा\nभुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे\nतुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला\nसागरा, प्राण तळमळला ...\nया फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा \nत्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते\nमन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती\nतरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे\nकथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला\nसागरा, प्राण तळमळला ...\nजन्माला आल्याआल्या आपल्याला माणसांची ओळख सुरू होते. कळत नसते पण तोंडओळख होते. आजूबाजूचे लोक येऊन हसत बोलत असतात. सर्व जण गोडच बोलतात कारण त्यांना पक्के माहित असते कि, या बालकापासून काहिही फायदा तोटा नाही. पण त्याच लहान बाळाने अंगावर ’सू’ केली, कि लगेच त्याला त्याच्या आईकडे दिले जाते. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला जग कळते आणि आपल्यालाही जग ओळखते. शिक्षण पूर्ण होते, कामधंदा सुरू होतो, आणि संपर्कातील माणसांची संख्या वाढते.\nजन्माला येताना काही नातेवाईक अपरिहार्य असतात, टाळता येत नाहीत, नातेवाईकांनाही आपले नाते टाळता येत नाही. मग होतात मित्र, ते जोडणे, मात्र आपल्या हातात असते, पण पन्नास टक्केच बरे का, कारण त्यालाही चॉइस असतोच ना जो प्रकार मुलांच्या बाबतीत तोच मुलींच्या बाबतीतही. बालपणातले मित्र तरूणपणात, तरूणपणातले नंतर कमीकमी होत जातात, तर काही संगतीत राहतात. कधी नातेवाईक जवळचे तर कधी मित्र जवळचे असतात. किती प्रकार ना जो प्रकार मुलांच्या बाबतीत तोच मुलींच्या बाबतीतही. बालपणातले मित्र तरूणपणात, तरूणपणातले नंतर कमीकमी होत जातात, तर काही संगतीत राहतात. कधी नातेवाईक जवळचे तर कधी मित्र जवळचे असतात. किती प्रकार ना नातेवाईक, जवळचे लांबचे, मित्र, शेजारीपाजारी, कधितरी कुठेतरी ओळख झालेले, शाळेतील मित्र, घराजवळचे मित्र, ऑफिसातले मित्र, व्यवहारातील ओळख झालेले, रस्त्यात भेटल्यावर पत्ता शोधत घरी येणारे, नुसतेच हाय करणारे, प्रवासात भेटणारे, किती प्रकार.\nघर असते, येणारे घरीच येणार, कधीतर बळेच घरी येणार. आता आपण हे ठरवायचे कि, कोणाला घरी आणायचे कोणाला नाही, नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच विचार केलेला बरा नाही का\nरस्ता, गल्ली, घराचे अंगण, दरवाजा बाहेर, दरवाजाच्या आत, हॉलमध्ये, आपल्या समोर, आपल्या शेजारी, फक्त बोलण्यापुरते, चहापुरते, चहासोबत काही खायला देण्या पुरते, काही सोबत जेऊ शकतात, तर काही पार स्वैपाकघरात सुद्धा येऊ शकतात. आता एवढ्या प्रकारात कोणाला कशी वागणूक द्यायची ते आपण ठरवायचे असते, काय काही माणसे रस्त्यात भेटल्यावर तिथेच सोडून द्यायचे असतात, तर काही पार स्वैपाक घरात न्यायच्या लायकीचे असतात, मग तिथे नातेवाईक का मित्र हा विचार नसतो. रस्याच्या लायकीचा जर स्वैपाकघरापर्यंत पोहोचलातर काय अनर्थ होईल कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा प्रत्येकाची जागा आपणच ठरवायची असते, एवढेच नाहीतर त्यांच्या जागासुद्धा प्रसंगाप्रमाणे, त्याच्या वागणूकीप्रमाणे बदलायच्या असतात, तिथे कोणाचीही भिडभाड ठेऊ नये, नंतर जड जाते, आयुष्य बदलून जाते, संसार उधळून जातो. दारावरच्या कोणालाही त्याच्या वागणूकीप्रमाणेच हळूहळू आत येऊ द्यावे, आणि तसेच बाहेरही ढकलण्याची मानसिक तयारी ठेवावी. आपणही दुसर्‍याच्या घरी जाताना विचार करावा कि आपली तिथे कोणती जागा आहे.\nमात्र घरातील देवाचे स्थान अशा ठिकाणी असावे कि त्या ठिकाणी कोणीही पोहोचता कामा नये, कोणालाही तेथपर्यंत नेऊ नये.\nशेवटी काय तर माणसाची प्रसिद्धी, प्रतिष्ठा कशावरून ओळखायची तर, त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक जमतात, त्यावरच ना\nआपल्या भारतात जगातील एक आश्चर्य आहे, म्हणजे ताज महाल. आपण भारतीयांनी जीवाचा आकांत करुन त्याचं स्थान कायम केले. जर ताज महाल हे एक आश्चर्य आहे, तर ते जगातील इतरांनी मान्य केले किंवा नाही यात काय फरक पडतो जर जागतिक मत बघुन हे ठरत असेल तर आपली लोकसंख्या बघता, साती आश्चर्ये भारतीय किंवा चिनी बनवता आली असती. जगातील काही सत्ये ठरवण्यासाठी आपण लोकशाहीचे नियम वापरु नयेत असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जगातील लोकप्रसिध्द गाणे यावर असाच लोकशाही प्रयोग झाला होता. वंदे मातरम हे त्यात पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी, लोकांच्या मान्यतेची गरज होती. जगातील आश्चर्ये मात्र या लोकशाही प्रकाराल अपवाद नाही का. थायलॅंडमधील हिंदु मंदिराला तो दर्जा मिळावा म्हणुन हिदुवादींनी आवाहन केले होते, मग आपण ताजच का वर आणला जर जागतिक मत बघुन हे ठरत असेल तर आपली लोकसंख्या बघता, साती आश्चर्ये भारतीय किंवा चिनी बनवता आली असती. जगातील काही सत्ये ठरवण्यासाठी आपण लोकश���हीचे नियम वापरु नयेत असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जगातील लोकप्रसिध्द गाणे यावर असाच लोकशाही प्रयोग झाला होता. वंदे मातरम हे त्यात पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी, लोकांच्या मान्यतेची गरज होती. जगातील आश्चर्ये मात्र या लोकशाही प्रकाराल अपवाद नाही का. थायलॅंडमधील हिंदु मंदिराला तो दर्जा मिळावा म्हणुन हिदुवादींनी आवाहन केले होते, मग आपण ताजच का वर आणला माझ्यामते, हा सर्व प्रकार पर्यटन सस्थां आणि उद्योगांनी फक्त गाजावाजा करत, प्रोत्साहनासाठी केला होता. जर ताज आश्चर्यात आला नसता तरी ज्यांना तेथे जायचे ते जाणारच, आणि ताजचे सौंदर्य त्यांना भुरळ पाडणारच. पण ताज महाल मध्ये आश्चर्य ते काय\n\"खुप मोठे हो ते बांधकाम\" म्हणुन\nशाह जहान खूप मोठा बादशहा होता, त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे बांधले, त्यात फार काय ते कौतुक हे अहो जागा फुकट, कामगार फुकट. खर्च तो फक्त सामानाचा, आणि नंतर त्या कामगारांचे हात कापणार्‍या सैनीकांचा. बस्स. झाला तयार तुमचा ताज महाल. एवढ्या मोठ्या बादशहाने जो बांधला त्यात कौतुक ते काय अहो जागा फुकट, कामगार फुकट. खर्च तो फक्त सामानाचा, आणि नंतर त्या कामगारांचे हात कापणार्‍या सैनीकांचा. बस्स. झाला तयार तुमचा ताज महाल. एवढ्या मोठ्या बादशहाने जो बांधला त्यात कौतुक ते काय कारण त्याच्या ऐपतीपेक्षा लहानच आहे तो.\nअजुनही ताजवरील संशय काही कमी होत नाहीत. पु. ना. ओकांच्या म्हणण्याप्रमाणे, तो तेजोमहालय आहे. आता हे मात्र मला माहित नाही. पण इतिहास हा कायम, राज्यकर्त्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे बदलल्याची उदा. आपल्याला इतिहासात दिसतातच. त्यामुळे, सध्याच्या सरकारने तो बदलला किंवा शाह जहानने तो बदलला हे कोडे सुटणे अबघडच आहे.\nआता मुमताजमहल मेल्यावर बांधला ना नव‌र्‍याने बायकोसाठी ती मेल्यावर बांधले म्हणुन नव‌र्‍याने बायकोसाठी ती मेल्यावर बांधले म्हणुन खरे बघाल तर बायको मेल्यावर त्याच्या आनंदात आज अनेकजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे ताज महाल बांधतील. ;) शाह जहानने फक्त मुमताजमहल साठीच का बांधला खरे बघाल तर बायको मेल्यावर त्याच्या आनंदात आज अनेकजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे ताज महाल बांधतील. ;) शाह जहानने फक्त मुमताजमहल साठीच का बांधला त्याच्या इतर बायकांनी काय गुन्हा केला त्याच्या इतर बायकांनी काय गुन्हा केला (तु.मा.प्री. शाह जहानचा जनानखाना बराच मोठा होता.) मुमताजमहल खुप सुंदर होती म्हणे. पण तरी, दिल्लीच्या राजाने हे आश्चर्य आग्र्याला का बांधले (तु.मा.प्री. शाह जहानचा जनानखाना बराच मोठा होता.) मुमताजमहल खुप सुंदर होती म्हणे. पण तरी, दिल्लीच्या राजाने हे आश्चर्य आग्र्याला का बांधले जर त्याला आपल्या समोर आवडतीच्या आठवणीसाठी तीच्या इतके सुंदर हवे होते तर त्याने इतक्या दूर का बनवले जर त्याला आपल्या समोर आवडतीच्या आठवणीसाठी तीच्या इतके सुंदर हवे होते तर त्याने इतक्या दूर का बनवले हे मात्र कोडेच आहे. जागा सुंदर होती म्हणून असेल.\nप्रेम वेडे असते म्हणुन\nआजवर प्रेमवीरांच्या नावात लैला-मजनू, हीर-रांझा अशी नाबे होती. (त्यांची लग्ने झाली नव्हती म्हणा. ) मग त्यात शाह-मुमताज हे नाव का येत नाही कोण जाणे या बादशहाला चार मुले, सगळेच मुमताज महलची नव्हती. मग शाह जहान हा एक पत्नीव्रता नव्हता तर.\nमरताना ताज बघत मेला म्हणुन\nआता असे खरे की शाह जहानने त्या ताज महालला बघत प्राण सोडले. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्या आज्ञाधारक मुलाने अशी सोय केली त्याची की बस्स, दुसरे काही दिसतच नव्हते त्याच्या खोलीतुन (हो, महालातुन नव्हे.). कैदेत मिळणारी प्रत्येक सोय आवडीची नसते, पण चालवुन घ्यावी लागते. याशिवाय, शाह जहानचा इतिहास वाचला तर तुम्हाला माहीत असेलच की शाह जहानने सेवेतल्या दासींवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न अनेकदा केला होता. औरंगजेबाने शाह जहानला याबाबत एक पत्र लिहिले होते. हे सारे त्या ताजमहालकडे बघत बरं का\nअतिशय रमणीय वास्तु, पटते हे. अगदी खरे. ताज बघता एकही जण निराश होत नाही. अप्रतिम, बस्स. या बाबत काही वादच नाही. हे एक कारण असु शकेल.\nतरीपण, हातच्या काकणाला आरसा कशाला, ताज हे आश्चर्य आहे. मानणे किंवा नाही हे आपण आपले ठरवायचे. त्यासाठी कोणत्याही ब्रिटिश प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म���हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nहे माझ्या भारत देशा\nजगातील आश्चर्ये आणि भारतीय माणूस\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2011/12/", "date_download": "2020-09-30T09:14:08Z", "digest": "sha1:F2QWVVUWJIWUDX7N7W4OPUM5MISZT5J2", "length": 13377, "nlines": 116, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for December 2011", "raw_content": "\n\"गांधीवादाचा बुरखा पडला गळून' या अग्रलेखातून अण्णा हजारे या स्वयंघोषित महात्म्याचा बुरखा फाडला, याचे कौतुक वाटले. ज्या देशातील पंतप्रधानांवर खटले दाखल होतात, न्यायाधीशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते किंवा काही मंत्री, खासदार���ंना सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळत नाही, त्या देशातील लोकशाहीस्वीकृत संसदेला आपण म्हणू तसा कायदा लागू करू पाहणाऱ्या अण्णा हजारे यांची खरी ओळख आता पटली. शरद पवार व्यक्‍ती म्हणून किती स्थितप्रज्ञ आहेत हे त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर लक्षात आले; पण अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला मात्र आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलताना काय बोलावे हे कळत नाही. हजारेंचा ढोंगी व बुरख्याआडचा गांधीवाद लक्षात आला. श्री. पवार यांच्यासारखा संयमी नेता जनतेला पाहायला मिळाला, तर वाचाळ \"समाजनेता' जनतेने अण्णांच्या रूपाने पाहिला. अशा अण्णांना महात्मा पदवी देऊन खऱ्या महात्म्याची मात्र पुन्हा नाचक्‍की केली आहे\n.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.\nदैनिक सकाळ मधील अनेक पत्रांपैकी हे एक पत्र. अण्णांबद्दल काय काय लोकांनी विचार केले होते. पण यश अण्णांच्या डोक्यात गेले. काही जणांनी अण्णांना महात्मा गांधींबरोबर नेऊन ठेवले, त्यांनीच विचार करावा गांधी असे बोलले असते काय त्यांची योग्यता काय अण्णा आता हे बास झाले. लोक तुमची साथ सोडू लागलेत. तुम्ही संयम बाळगायला हवा. कारण भारतीय जनता कधी कोणाला पायदळी तुडवेल सांगता येत नाही. तेव्हा अण्णा सांभाळून, बरं का\nआम्हांला राज कपूरच्या सिनेमांचे वेड लावणारा एक अवलिया होता, तो म्हणजे पोवळे. आम्ही जिथे काम करत होतो, तेथे तो वेल्डरचे काम करायचा, आणि रहायचा वडगावला. कंपनीपासून साधारण २० कि. मी. वर. त्यावेळेस म्हणजे १९६८चा सुमार असेल, त्याकाळी त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता. एक एक रेकॉर्ड १५ रू. ना मिळायची, आणि तो ती विकत आणायचा. राजकपूरचे चित्रपट आह, श्री ४२०, चोरी चोरी, बरसात, आवारा, जागते रहो, जिस देशमे गंगा बहती है, बूट पॉलिश, अनाडी, अंदाज वगैरे. बस त्याच्या समोर विषय काढायचा.\nएक एक गाणे तो अक्षरशः म्हणून दाखवायचा, नव्हे तर रसग्रहण करायचा. बरसात चे गाणे हमसे मिले तुम आणि त्यातील राजकपूरचे व्हायोलीन वाजवणे, आवरा मध्ये दम भर जो उधर या गाण्यातील राजकपूर नर्गिसच्या केसातून जे हात फिरवतो, आह मध्ये राजकपूर आजारी असतो आणि आजारे अब मेरा या गाण्यातील त्याचा आर्त अभिनय, संगम मधील जेव्हा त्याला वैजयंतीमालाचे राजेंद्रकुमारने लिहीलेले पत्र सापडते त्यावेळेसचा त्याचा सर्दी झालेला अभिनय, चोरी चोरीतील गाणे आठवते, ये रात भि���ी भिगी किंवा आजा सनम मधील अभिनय, किती किती तो सांगायचा. राजकपूर त्याचे दैवतच होते. खरोखरच त्यावेळेस माणसे अशी रसिक होती. त्याकाळी गाण्यांच्या तबकड्या मिळायच्या आणि त्या आम्ही जुन्या बाजारात शोधत असू. तो काळच वेगळा होता. प्रवाह वेगळा होता.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2011/", "date_download": "2020-09-30T08:02:28Z", "digest": "sha1:ULS2Q7BNYGNHYKPFVJAXXR7ABU7ZHISZ", "length": 196844, "nlines": 268, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: 2011", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nमंदीचे आवर्तन अद्याप अपुरे असतानाच गेल्या आठवडय़ात जगातील सामरिक (स्ट्रॅटेजिक) घडामोडींचे केंद्र प्रशांत महासागराकडे वळले. पुढील दशकातील घडामोडींची नांदी या आठवडय़ात सुरू झाली असे म्हटले तरी चालेल. प्रशांत महासागरातील चीनचा दक्षिण भाग हा या घडामोडींचा केंद्रबिंदू आहे. ‘साऊथ चायना सी’ म्हणून हा भाग ओळखला जातो. या भागात तेल व नैसर्गिक वायूचे अमाप साठे आहेत. या समुद्रातील पार फिलिपाइन्सपर्यंतच्या किनाऱ्यापर्यंत आपली सीमा असल्याचा चीनने दावा केला आहे. भारतातील अरुणाचल व अन्य बराच प्रदेश जसा चीन स्वत:चा म्हणून दाखवितो तोच प्रकार सागरी हद्दीबाबत चीनने सुरू केला. व्हिएटनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया असे १८ छोटे-मोठे देश या पट्टय़ात आहेत. जगातील सर्वाधिक सागरी वाहतूक व सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल दरवर्षी या टापूत होते. इंधनसाठे व व्यापार यामुळे या पट्टय़ात हातपाय पसरायला चीनने सुरुवात केली. आपली अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी नव्या नव्या बाजारपेठांच्या शोधात देश असतात. भारत असले उद्योग करीत नाही. आपले नेते आत्मसुखात मग्न असतात. पण चीन, अमेरिका यांचे तसे नाही. त्यांना भौतिक समृद्धी महत्त्वाची वाटते. ती टिकावी, वाढावी अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी साहसे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास ते तयार असतात. आपल्या देशाचे हित साधून मग जगाच्या हिताकडे (जमल्यास) लक्ष देतात. अलिप्ततेची तत्त्वचर्चा करण्यापेक्षा रोकडा व्यवहार त्यांना पसंत असतो. जगात काय घडामोडी चालू आहेत याची फिकीर भारतातील नेत्यांना नसते. जगाच्या उलाढालीत भाग घ्यावा, काही फायदा करून घ्यावा अशी ईर्षां नसते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा व्यासंग दूर राहिला, सर्वसाधारण अभ्यास करणारेही फारच थोडे आह���त. नेहरूंना ती जाण होती, पण ते स्वप्नरंजनात मश्गूल झाले. इंदिरा गांधी खूपच वास्तववादी होत्या. राजीव गांधींना या गोष्टीत रस होता व काही चांगले धोरणात्मक बदल त्यांनी केले. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी हे मातब्बर मुत्सद्दी होते. सुदैवाने मनमोहन सिंग यांना या विषयाची जाण आहे. अमेरिकेबरोबरचा अणुऊर्जा करार व अन्य काही चांगले निर्णय त्यांनी घेतले. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेशी जुळवून घेणे हिताचे आहे असे त्यांचे मत आहे. याबाबत मतभेद होऊ शकतात. पण अन्य विषयात तटस्थ राहणारे मनमोहन सिंग येथे मात्र स्पष्ट भूमिका घेतात हे चांगले. आताही प्रशांत महासागरातील घडामोडींमध्ये भारत अमेरिकेच्या बाजूने झुकलेला दिसतो. अफगाणिस्तानपेक्षा पूर्वेकडे भारताने अधिक लक्ष द्यावे अशी अमेरिकेची इच्छा असून ओबामा यांनी ऑस्ट्रेलियातील भाषणात ती पुन्हा बोलून दाखविली. चीनचे वाढते सामथ्र्य अमेरिका व युरोप यांना धोकादायक वाटते. चीनचा विस्तारवाद ही नव्या शीतयुद्धाची सुरुवात ठरेल असेही काहीजण म्हणतात. आर्थिक मंदीवर उपाय म्हणून नवी बाजारपेठ शोधायला हवी. ती प्रशांत महासागराभोवतीच्या देशांमध्ये अमेरिकेला दिसते. येथील देशांच्या अर्थव्यवस्था वाढत आहेत. मध्यमवर्गाकडे पैसा आहे. जनरल इलेक्ट्रिकलसारख्या कंपन्यांना येथे व्यवसाय करायला मिळाला, तर अमेरिकेतील दीड लाख बडय़ा पगारदारांच्या नोक ऱ्या वाचतील. हा उद्देश ओबामांनी साध्य करून घेतला तो चीनचा धाक येथील देशांना घालून. चीनच्या विस्तारवादाचे आपण बळी पडू अशी भीती येथील देशांना वाटते. त्यांना पूर्ण संरक्षण देण्याचा वायदा ओबामांनी केला. व्यवस्थित आखणी करून या आठवडय़ात चीनची घेराबंदी करण्यात आली. याची सुरुवात हवाई बेटांवर झाली. तेथे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी)ची संकल्पना मांडण्यात आली. मुक्त व्यापारासाठी प्रशांत महासागराचा वापर ही यातील कल्पना असून नऊ देश त्यामध्ये सामील झाले. जपान, कॅनडा, मेक्सिको यांच्या सहभागामुळे या ‘टीपीपी’चे आर्थिक वजन एकदम वाढले. संपूर्ण उत्तर अमेरिका ही पूर्व प्रशांत महासागराच्या व्यापारात उतरली. आम्ही प्रशांत सागराचेच लोक आहोत, अशी घोषणा त्यापाठोपाठ ओबामा यांनी करून या सागरावर अप्रत्यक्ष हक्क सांगण्यास सुरुवात केली. चीनवर त्यांनी उघड शाब्दिक हल्ला चढविला. चीनने प्रगल्भ व्हावे असा सल्लाही दिला. हवाईपाठोपाठ ओबामा ऑस्ट्रेलियात गेले. इथे त्यांनी व्यापाराला लष्करी साहाय्याची जोड दिली. डार्विन बंदरामध्ये अमेरिकेचे सैन्य राहील असे त्यांनी जाहीर केले. येथून चीनचा दक्षिण समुद्र माऱ्याच्या टप्प्यात येतो. ओबामा तेथे असतानाच हिलरी क्लिंटन फिलिपाइन्समध्ये पोहोचल्या. फिलिपाइन्सबरोबर लष्करी करार करण्याबरोबरच अमेरिकी लढाऊ नौका तेथे राहतील असे जाहीर केले. चीनच्या दाव्यानुसार त्या देशाची सागरी सीमा फिलिपाइन्सपर्यंत पोहोचते. अमेरिका फिलिपाइन्समध्ये युद्धनौका का ठेवीत आहे याची कल्पना यावरून येईल. चीन अस्वस्थ होऊ लागला व बीजिंगच्या ‘पीपल्स डेली’मधून अमेरिकेवर तिखट प्रहार होऊ लागले. अमेरिकी चढाईचा तिसरा टप्पा बालीमध्ये सुरू झाला. तेथील परिषदेला १८ देशांचे प्रमुख हजर होते. भारत व चीनलाही आमंत्रण होते. ‘साऊथ चायना सी’मधील वाद मिटविण्यासाठी लहान देशांना मदत करण्यास आम्ही पुढाकार घेणार आहोत असे ओबामांनी येथे जाहीर केले. व्हिएटनाम, फिलिपाइन्स अशा देशांना हे हवेच होते. चीनच्या दबावाला टक्कर देण्यासाठी त्यांना बलवान मित्राची गरज होती. प्रशांत महासागरातील या टापूला ‘साऊथ चायना सी’ असे न म्हणता ‘फिलिपाइन्सचा सागर’असे म्हणण्यास हिलरी क्लिंटन यांनी सुरुवात केली. चीनला खिजविणारी ही भाषा जाणीवपूर्वक करण्यात आली. जपान, कोरिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, दक्षिणेला ऑस्ट्रेलिया व अप्रत्यक्षपणे भारत अशी चीनची नाकेबंदी करण्यास अमेरिकेने सुरुवात केली आहे. चीनच्या समुद्रात केवळ व्यापारासाठी आम्ही तेल शोधत आहोत असे भारताने जाहीर केले. चीनचा त्याला आक्षेप आहे. भारताला या कळपात ओढण्यासाठी ऑस्ट्रेलियाने युरेनियम देण्यास तयारी दर्शविली. यामुळे आपला अणू कार्यक्रम मार्गी लागेल. गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलिया आपल्या अणू कार्यक्रमाला विरोध करीत होती. आता अमेरिकेने सूचना देताच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान वेगळी भाषा बोलू लागल्या. हा दांभिकपणा असला तरी भारताला त्याचा फायदा आहे. मनमोहन सिंग यांनीही बालीमध्ये चीनशी खंबीर भाषेत बोलणी केली आणि अमेरिकेच्या कळपात गेलेलो नाही हेही सूचित केले. चीनला वेसण घालण्यासाठी आशियात भारताने अधिक सक्रिय व्हावे अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. त्यासाठी आपली तयारी ���ुरू आहे हे मनमोहन सिंग यांनी चीनला न दुखविता ध्वनित केले. भारत, ऑस्ट्रेलिया ते जपान असे मोठे अर्धवर्तुळ चीनच्या विरोधात उभे राहत आहे. अर्थात चीनही स्वस्थ बसलेला नाही. हे आव्हान स्वीकारत असल्याचे संकेत चीनने संयमित भाषेत दिले. लष्करी ताकदीपेक्षा आर्थिक ताकदीवर चीनचा भर असून प्रशांत महासागरातील लहान देशांना विविध प्रकल्पांसाठी अमाप मदत चीनने जाहीर केली. या देशांबरोबरचा चीनचा व्यापार अवघ्या २० वर्षांत ८ अब्ज डॉलर्सवरून ३५० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे याची आठवण करून देण्यात आली. अमेरिकेबरोबरचा चीनचा व्यापार ४५० अब्ज डॉलर्सचा आहे. म्हणजे अमेरिकेला तुल्यबळ आर्थिक व्यवहार येथे होऊ शकतात हे चीनला दाखवून द्यायचे आहे. आर्थिक मंदीत सापडलेल्या व बुडत चाललेल्या देशांबरोबर जाणार की चीनसारख्या वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबरोबर राहणार, असा खडा सवालही चीनने केला. अमेरिकेचे प्यादे म्हणून काम करणाऱ्यांना चीनच्या आर्थिक फायद्यात वाटा मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असेही सांगण्यात आले. चीनने त्याचे चलन परिवर्तनीय करावे, व्यापारावरील र्निबध सैल करावेत आणि स्वामित्व हक्कांचे पालन करावे या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या आहेत. चीन ते करण्यास राजी नाही. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने गुंतून पडावे असे चीनला वाटते. म्हणून पाकिस्तानला तो छुपी मदत करतो. उलट अफगाणिस्तान व इराकमधून मुक्त होत असल्याने आता प्रशांत महासागराकडे अमेरिकेचे लष्कर लक्ष देईल, असे ओबामा उघड सांगतात. भारत यामध्ये सक्रिय होणे चीनला नको आहे. म्हणून बालीमध्ये चीनने अतिशय सौम्य शब्दात भारताबरोबर बोलणी केली. मागील शीतयुद्ध अमेरिका व रशियात झाले. भारताने तेव्हा रशियाची बाजू घेतली. त्याचे बरेवाईट परिणाम आपण भोगतो आहोत. अर्थात त्या वेळी आर्थिक ताकद मर्यादित असल्याने भारताला फारसे कुणी विचारीतही नव्हते. आता स्थिती तशी नाही. आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आपले राजनैतिक डावपेच यशस्वी ठरले तर पुढच्या पिढय़ांचा बराच फायदा होऊ शकतो. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये परराष्ट्र धोरणाबाबत एकवाक्यता होणे गरजेचे आहे.\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू..\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू.. ......... अतुल कुलकर्णी\n\"सिग्नल तोडून जाणं, लेन तोडून मध्ये घुसणं, सिनेमाचं तिकीट काळ्या बाजारात घेणं, रांगे��� उभं राहणं टाळण्यासाठी क्लृप्त्या करणं, ओळख काढून आपलं काम इतरांच्या आधी करून घेणं किंवा करून देणं, स्वत:चं काम (duty) करणं टाळणं, आपलं वय, हुद्दा, नातं, लिंग, जात, धर्म, आíथक परिस्थिती, शिक्षण, हुशारी आणि अशा इतर गोष्टींचा समजून उमजून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या किंवा ‘आपल्यांच्या’ छोटय़ामोठय़ा स्वार्थासाठी उपयोग करून घेणं, आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू वापरून पर्यावरणावरचा दबाव वाढवणं अशा हजारो गोष्टींचा अंतर्भाव ‘भ्रष्ट आचरणाच्या’ यादीत केला तर खूप जणांना ती अतिशयोक्ती वाटेल. पण काही काळ थांबून याचा विचार करावा, अशी माझी विनंती आहे. हे असे ‘भ्रष्टाचार’ शिष्टसंमत होत जातात आणि सरतेशेवटी पशांच्या देवाणघेवाणीच्या अंतिम रूपाला पोहोचतात.\"\nहा लेख जेव्हा केव्हा किंवा जेव्हा, जेव्हा वाचला जाईल तेव्हा ‘जन लोकपाल’ विधेयकाची, त्याच्या आंदोलनाची परिस्थिती वेगवेगळी असेल. म्हणजे आत्ताचं आंदोलन तर संपलं आहे; परंतु विधेयक संमत झालेलं नाही. ते कालांतरानं झालेलं असेल किंवा ‘जन लोकपाल’ नसलेलं पण टीम अण्णांना मंजूर असलेलं असं एखादं विधेयक संमत झालं असेल किंवा सरकारचं विधेयक मंजूर झालेलं असेल किंवा या सगळ्याला काही र्वष उलटून गेली असतील आणि त्या कायद्याच्या ‘अंमलबजावणी’ विषयी चर्चा चालू असतील किंवा कुठलाच समाधानकारक मार्ग न सापडल्यामुळे ‘आंदोलन’ एका कुठल्या तरी वेगळ्याच वळणावर असेल..\nकिंवा या सगळ्यापेक्षा काही तरी वेगळीच परिस्थिती असेल. काहीही असलं तरी हे आंदोलन आणि म्हणून लोकपालाचा हा मुद्दा या गोष्टींचा भारताच्या निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी सतत उल्लेख होत राहील, घडणाऱ्या कुठल्याही सामाजिक घटनेचा ऊहापोह करताना त्याचा दाखला दिला जाईल. थोडक्यात, एप्रिल ते ऑगस्ट २०११ च्या काळात भारतात घडलेल्या ‘इतिहासा’पासून भारताच्या भविष्याची सहजासहजी सुटका नाही आणि म्हणूनच नेमकं काय घडलं आणि त्याचे काय परिणाम झालेत किंवा होणार आहेत याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे..\nएका सामाजिक/ राजकीय विषयावर, ‘दखल घ्यावी’ इतकी लोकं उत्स्फूर्तपणे (हे महत्त्वाचं) रस्त्यावर तरी उतरली किंवा वेगवेगळ्या मार्गानं पाठिंबा तरी देती झाली ही नक्कीच एक विशेष घटना होती. यापकी काही न केलेल्या मंडळींनी निदान त्यावर चर्चा केल्या, ऐकल्या किंवा T.V. वर पाहिल्या.SMSs, Mails लिहिले, वाचले, forward केले. ‘कुणाला काहीही पडलेलं नाही’, ‘तरुणांना, मध्यमवर्गाला आपल्या पलीकडे काहीच दिसत नाही, सामाजिक- राजकीय विषयांबद्दल त्यांना स्वारस्य नाही’ अशा सार्वत्रिक समजुतींना एक धक्का बसला.\nदुसरीकडे या सगळ्या उत्साही वातावरणात क्षीण आवाजात का होईना, पण आंदोलनाचा मार्ग आणि परिणामांविषयी शंकाही व्यक्त झाल्या, विरोध झाला, चर्चा घडल्या.\nमाझा या विषयावर आतापावेतो झालेला विचार हा ‘अंतिम विचार’ आणि तेच अंतिम मत असं अजिबात नाही. तसं नसतं आणि तसं नसावंही. ‘आज’ माझ्या मनात काय विचार, काय मतं आहेत ती मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे..\nअण्णा, त्यांचे सहकारी, हे आंदोलन, त्याला मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा, त्याची कारणं या बाबींबद्दलच्या उत्तमतेबद्दल पुष्कळ ऊहापोह झाला आहे. त्यातल्या काही मुद्दय़ांशी मी सहमतही आहे; परंतु या सगळ्याची एक ‘दुसरी बाजू’ मला सतत दिसत राहिली हेदेखील सत्य आहे. उत्तमतेबद्दल पुन:पुन्हा लिहिण्यात या क्षणी काहीच हंशील नाही. माझा या लेखाचा उद्देश ‘दुसरी बाजू’ तपासून पाहणे हा आहे. त्यामुळे या आंदोलनाची उत्तमता, त्याची सकारात्मक बाजू ‘गृहीत’ धरूनच मी लिहितो आहे याची कृपया नोंद घ्यावी.\nत्याचप्रमाणे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की, लोकपाल आंदोलनाच्या या संपूर्ण प्रक्रियेमधून भारताच्या भविष्यासाठी काही तरी चांगलं निष्पन्न व्हावं अशीच तीव्र इच्छा आहे आणि त्या तळमळीमधूनच हे लिहिलं गेलं आहे. या आंदोलनाचा सकारात्मक प्रवास होऊन त्याचा भविष्यावर चांगला आणि दूरगामी परिणाम व्हावा अशा इच्छेपोटीच त्यातल्या खटकलेल्या गोष्टींची चर्चा व्हावी असं वाटतं आहे आणि म्हणूनच हा लेख म्हणजे आंदोलनाची सध्याची स्थिती, पद्धती आणि विचारधारेबद्दल खुपत असलेली एक ‘दुखरी’ बाजू आहे..\nचच्रेतून काही घ्यावेसे वाटणारे मुद्दे निघाले तर उत्तमच, अन्यथा जे जसं चालू आहे ते तर चालू राहणारच आहे. लोकप्रियतेमुळे आणि आंदोलनकर्त्यांच्या 'well intended' उद्देशांमुळे हे सगळं ज्या मार्गानं चालू आहे त्याला कसलाच धोका नाही. थोडक्यात हा लेखदेखील एक 'well intended' असाच आहे.\nअण्णांच्या उद्देशाविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. त्यांच्या कृतिशीलतेबद्दल, तरुणांना लाजवेल अशा उत्साहाबद्दल अत्यंत आदरच आहे. माझ्या शंका आणि भीती ही आंदोलनाच्या नेतृत्वाच्या वक्तव्याविषयी, नेतृत्वगुणाविषयी, मार्गाविषयी आहे. मला आक्षेपार्ह वाटलेले आणि आपल्या देशाच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम करणारे जे मुद्दे वाटतात ते असे..\n‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’\nआंदोलनातलं सगळ्यात धोकादायक वाक्य आणि पसरवलेला विचार. ‘ते आणि आम्ही’. राजकारणी, सरकारी व्यवस्थेत काम करणारा नोकर वर्ग विरुद्ध ‘सामान्य जनता’ असं एक प्रकारचं ‘शत्रुत्व' आधीपासूनच मनात बाळगून असलेल्या भारतीयांच्या मनात आंदोलनाच्या या विचारधारेनं या शत्रुत्वाला दृढ करून एका ‘युद्धात’ त्याचं रूपांतर केलं. खोलात न जाता, आजूबाजूला न पाहता, आत्मपरीक्षण न करता दुसऱ्या कुणाच्या तरी माथी संपूर्ण दोष मारून समस्या मुळापासून कधीच उखडली जात नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. हे सुलभीकरण झालं. समस्येच्या मुळाशी न जाण्यामुळे आणि आपली जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी टाकून देण्याच्या मनोवृत्तीमुळे हे गेली अनेक र्वष घडतं आहे. त्याच विचारला खतपाणी घातलं जाण्यामागे, ‘या’ सुलभीकरणा’मागे तर या आंदोलनाची लोकप्रियता दडलेली नाही ना, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. (गेल्या काही वर्षांतील अनेक कोटींचे घोळ वगरे इतर सर्वमान्य आणि लिहूनबोलून झालेल्या कारणांचा इथे उल्लेख करत नाही. त्यातील काही मलाही मान्य आहेतच.) राजकारणी आणि सरकारी नोकर ही मंगळावरून आलेली लोकं नव्हेत. ती तुमच्याआमच्यासारखी भारतात जन्मलेली आणि इथल्याच ‘मानसिकते’वर पोसलेली आणि वाढलेली मंडळी आहेत.\nजेव्हा एक माणूस ‘‘इतना तो करना ही पडता है,’’ असं म्हणत सुखासाठी ‘न कराव्यात’ अशा गोष्टींना आपल्या रोजच्या आयुष्याचा स्वीकारार्ह भाग करत असतो, तेव्हा आणखी कोणी तरी त्या स्वीकारार्ह बाबीच्या दोन पावलं पुढ जाण्याचं धारिष्टय़ करत असतो. समाजधारणा आणि समाजमान्यता ही अशी बनत आणि बदलत जात असते. ही सर्व समाजाला लागू होणारी प्रक्रिया आहे. फक्त कुठल्या तरी एकाच घटकाला नव्हे. ही प्रवृत्ती फक्त सरकारी यंत्रणांमध्येच दिसते अशी भाबडी समजूत करून घेण्यात अर्थ नाही. कुठल्याही खासगी क्षेत्रातदेखील; किंबहुना खोलात जाऊन विचार केला तर प्रत्येक व्यक्तीत या प्रवृत्तीचं लक्षण दिसू शकेल. (भ्रष्टाचाराची व्यापक व्याख्या हे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. ���्याकडे पुढे येईनच.) मग प्रश्न उरतो तो केवळ इतकाच की, भ्रष्टाचार करण्याची कुणाची ‘किती’ क्षमता आहे, कुणाकडे किती अधिकार आहे इतकाच. प्रवृत्ती मात्र तीच.\nया मुद्दय़ाची दुसरी बाजू. राजकारणी असे का आहेत याचा आपण कधी विचार करणार आहोत गेल्या अनेक पिढय़ा ‘राजकारण वाईट’ हेच आम्हाला शिकवलं गेलं. ‘‘तुझं भलं बघ,’’ असा पसाकेंद्रित, व्यवासायाधिष्ठित, एकांगी विकास घडवला गेला. राजकारणात योग्य माणसांचा सहभाग दूरच; तो प्रत्येकाकडून अपेक्षितही नाही, पण राजकारणात रस घेणंही अनावश्यक मानलं गेलं. राजकारणात रस नसण्याला एक प्रतिष्ठा दिली गेली. परिणामस्वरूप आमची राजकीय अप्रगल्भता आणि उदासीनता शिगेला पोहोचू पाहात आहे. अशा ‘पोकळीत’ बहुतांशी अयोग्य माणसांनी स्वत:ला घुसवलं असेल तर तो दोष काय सर्वस्वी त्या अयोग्य माणसांचाच गेल्या अनेक पिढय़ा ‘राजकारण वाईट’ हेच आम्हाला शिकवलं गेलं. ‘‘तुझं भलं बघ,’’ असा पसाकेंद्रित, व्यवासायाधिष्ठित, एकांगी विकास घडवला गेला. राजकारणात योग्य माणसांचा सहभाग दूरच; तो प्रत्येकाकडून अपेक्षितही नाही, पण राजकारणात रस घेणंही अनावश्यक मानलं गेलं. राजकारणात रस नसण्याला एक प्रतिष्ठा दिली गेली. परिणामस्वरूप आमची राजकीय अप्रगल्भता आणि उदासीनता शिगेला पोहोचू पाहात आहे. अशा ‘पोकळीत’ बहुतांशी अयोग्य माणसांनी स्वत:ला घुसवलं असेल तर तो दोष काय सर्वस्वी त्या अयोग्य माणसांचाच मतदेखील न द्यायला जाणाऱ्या सामान्य माणसाची काहीच जबाबदारी नाही मतदेखील न द्यायला जाणाऱ्या सामान्य माणसाची काहीच जबाबदारी नाही राजकारण्यांना शिव्या देऊन आम्ही आमची जबाबदारी संपली असं मानू शकू का राजकारण्यांना शिव्या देऊन आम्ही आमची जबाबदारी संपली असं मानू शकू का बरं, देश आहे म्हणजे सरकार हवंच. मग राजकारणी नकोत तर तो चालवायचा कुणी बरं, देश आहे म्हणजे सरकार हवंच. मग राजकारणी नकोत तर तो चालवायचा कुणी ‘‘चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवं,’’ असं म्हणणं असेल तर मग म्हणजे नेमकं कुणी यायचं ‘‘चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवं,’’ असं म्हणणं असेल तर मग म्हणजे नेमकं कुणी यायचं ‘चांगुलपणाची’ व्याख्या काय आणि ‘चांगुलपणा’ हा एकच गुण देश सोडाच, पण एखादी छोटी कंपनी चालवायला तरी पुरेसा असतो काय त्याला इतर अनेक गुण लागतात.\nराजकारण्यांविषयी आणखी घृणा निर��माण करून काय साधणार पर्याय द्यायला नकोत का पर्याय द्यायला नकोत का चांगल्या राजकारणाला ‘एक सक्षम कायदा’ कारणीभूत ठरेल असं मानणं हा भाबडेपणा नाही का चांगल्या राजकारणाला ‘एक सक्षम कायदा’ कारणीभूत ठरेल असं मानणं हा भाबडेपणा नाही का आणि नागरिकांची तशी समजूत करून देणं हा त्याहून मोठा भाबडेपणा नाही का\n‘स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ असं म्हणताना नेमकं काय म्हणायचं आहे स्वातंत्र्याच्या लढाईची मागणी ही ‘‘ब्रिटिशांनो, तुम्ही जा, आमचा देश आम्ही सांभाळू’’ ही होती. एका अर्थी सरळ होती, कारण ज्याला विरोध होता तो बाहेरचा होता. त्याला ‘चले जाव’ म्हणणं सोपं होतं. ‘आम्ही राज्य करू’ हा ठोस पर्याय होता. गुलामगिरी ही परकीयांची होती. आता स्वातंत्र्याच्या लढाईची मागणी ही ‘‘ब्रिटिशांनो, तुम्ही जा, आमचा देश आम्ही सांभाळू’’ ही होती. एका अर्थी सरळ होती, कारण ज्याला विरोध होता तो बाहेरचा होता. त्याला ‘चले जाव’ म्हणणं सोपं होतं. ‘आम्ही राज्य करू’ हा ठोस पर्याय होता. गुलामगिरी ही परकीयांची होती. आता स्वातंत्र्य कुणापासून आपणच निवडून दिलेल्या (तेही ४०-४५% लोकांनीच) आणि आपणच आपल्या उदासीनतेमुळे असं असण्याला कारणीभूत असलेल्या सरकारपासून आणि ‘स्वातंत्र्य’ मिळालं की पर्याय काय आणि ‘स्वातंत्र्य’ मिळालं की पर्याय काय आता गुलामगिरी ही प्रत्येकाच्या मनात, आचरणात असलेल्या भ्रष्टाचाराची आहे. त्यापासून सुटका ही एका सरकारला ‘टाग्रेट’ करून होईल आता गुलामगिरी ही प्रत्येकाच्या मनात, आचरणात असलेल्या भ्रष्टाचाराची आहे. त्यापासून सुटका ही एका सरकारला ‘टाग्रेट’ करून होईल स्वातंत्र्याच्या लढाईशी आंदोलनाच्या नेतृत्वानं केलेली ही तुलना राजकारण्यांविषयीआणि पर्यायानं राजकारणाविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण करेल आणि तेही ठोस पर्याय न देता, तर ते भविष्यात प्रचंड धोकादायक ठरू शकेल. १९७७ साली जयप्रकाशांनी आणीबाणीविरुद्धच्या लढय़ाची परिणती म्हणून जनता सरकारचा ‘राजकीय’ पर्याय समोर ठेवला होता हे इथे नमूद करावंसं वाटतं आणि म्हणूनच ‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’ हे वाक्य हा सगळा विचार करून म्हटलं गेलं आहे का, अशी शंका येते आणि तसं नसेल तर परिणामांची जबाबदारी नेतृत्व भविष्यात घेणार का स्वातंत्र्याच्या लढाईशी आंदोलनाच्या नेतृत्वानं केलेली ही तुलना राजकारण्यांविषयीआणि पर्यायानं राजकारणाविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण करेल आणि तेही ठोस पर्याय न देता, तर ते भविष्यात प्रचंड धोकादायक ठरू शकेल. १९७७ साली जयप्रकाशांनी आणीबाणीविरुद्धच्या लढय़ाची परिणती म्हणून जनता सरकारचा ‘राजकीय’ पर्याय समोर ठेवला होता हे इथे नमूद करावंसं वाटतं आणि म्हणूनच ‘‘गोरे ब्रिटिश गये और काले ब्रिटिश आ गये’’ हे वाक्य हा सगळा विचार करून म्हटलं गेलं आहे का, अशी शंका येते आणि तसं नसेल तर परिणामांची जबाबदारी नेतृत्व भविष्यात घेणार का जे काही वर्षांनी अण्णांशिवाय असेल जे काही वर्षांनी अण्णांशिवाय असेल\nपशाची देवाणघेवाण हेच केवळ भ्रष्टाचाराचं रूप नव्हे. ते त्याचं अंतिम स्वरूप आहे. सिग्नल तोडून जाणं, लेन तोडून मध्ये घुसणं, सिनेमाचं तिकीट काळ्या बाजारात घेणं, रांगेत उभं राहणं टाळण्यासाठी क्लृप्त्या करणं, ओळख काढून आपलं काम इतरांच्या आधी करून घेणं किंवा करून देणं, स्वत:चं काम (duty) करणं टाळणं, आपलं वय, हुद्दा, नातं, लिंग, जात, धर्म, आíथक परिस्थिती, शिक्षण, हुशारी आणि अशा इतर गोष्टींचा समजून उमजून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या किंवा ‘आपल्यांच्या’ छोटय़ामोठय़ा स्वार्थासाठी उपयोग करून घेणं, आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू वापरून पर्यावरणावरचा दबाव वाढवणं अशा हजारो गोष्टींचा अंतर्भाव ‘भ्रष्ट आचरणाच्या’ यादीत केला तर खूप जणांना ती अतिशयोक्ती वाटेल. पण काही काळ थांबून याचा विचार करावा, अशी माझी विनंती आहे. हे असे ‘भ्रष्टाचार’ शिष्टसंमत होत जातात आणि सरतेशेवटी पशांच्या देवाणघेवाणीच्या अंतिम रूपाला पोहोचतात.\nयाच टप्प्यावर ज्यांचं नाव गेले काही दिवस सतत घेतलं जातंय, त्यांचं स्मरण करणं सयुक्तिक ठरेल. महात्मा गांधी. गांधी त्यांच्या प्रत्येक संकल्पनेची खूप व्यापक व्याख्या करायचे. उदा. अहिंसा. ‘‘गरिबी ही सगळ्यात मोठी हिंसा आहे,’’ असं ते म्हणायचे. म्हणजेच गरिबी हटवणं ही अहिंसा झाली. ही फक्त एक व्याख्या झाली. अशाच पद्धतीनं सत्य, सत्याग्रह असे विविध शब्द/ संकल्पना त्यांनी ज्या ज्या वेळी वापरल्या, त्या त्या वेळी त्यांच्या अगदी आवर्जून व्यापक व्याख्या केल्या आणि त्या नुसत्याच केल्या नाहीत तर विविध मार्गामधून त्या ते सतत लोकांपर्यंत पोहोचवत राहिले. सामान्य माणसाला त्याचं दैनंदिन आयुष्य जगताना त्या व्याख्यांचा विचार करून जगायला भाग पाडण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला, प्रबोधन केलं. ‘‘तुम्हाला व्हावा असा वाटणारा बदल आधी तुम्ही स्वत:त करा’’ ( be the change you want.) असं ते म्हणायचे.\nभ्रष्टाचाराची अशी व्यापक व्याख्या करणं आंदोलनाच्या अंतिम यशासाठी अत्यावश्यक होतं/ आहे असं मला वाटतं. गेल्या काही महिन्यांत खूप सुलभीकरण झालं. मग ते समस्येचं असो, त्याच्या उपायांचं असो, की व्याख्यांचं असो. हो किंवा नाही यामध्येही खूप शक्यता असतात आणि समस्येची आणि पर्यायानं आयुष्याची ही complexity, ही गुंतागुंत समजावून घेणं आणि समजावून सांगणं आवश्यक असतं. आंदोलन लोकप्रिय होईल तसतशी तर ती महत्त्वाची जबाबदारी होऊन बसते. कुठल्याही नेतृत्वाला आंदोलनाची शक्ती आणि व्यापकता यांच्यामधला बदल, वाढ पारखून तसा बदल स्वत:त आणि आपल्या कार्यपद्धतीत करणं गरजेचं असतं. खास करून असं आंदोलन आणि नेतृत्व ज्याची 'organic growth' झालेली नाही आणि जे केवळ काही दिवसांमध्ये आणि एखाद्याच मुद्दय़ावर प्रचंड मोठं झालं आहे.\nसुलभीकरणाचा आणि टोकाच्या भूमिकेचा परिणाम समर्थकांमध्ये झिरपल्याचं मला फार जवळून जाणवलं. ज्या क्षणी मी आंदोलनाचा ‘बिनशर्त आणि संपूर्ण’ समर्थक नाही हे जाहीर झालं, त्या क्षणापासून माझ्यावर अत्यंत वाईट भाषेत लिहिलेल्या mails चा मारा सुरू झाला (अपवाद अर्थातच होते.) जो समर्थक नाही तो विरोधक, तो भ्रष्टाचारी, तो कॉंग्रेसचा चमचा, तो देशद्रोही, असं चित्र उभं केलं गेलं. हा अनुभव सार्वत्रिक होता. समोरच्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायचं ठरवलं तर सुलभीकरणाला फाटा द्यावा लागतो. आपलं मत किंचित बाजूला ठेवून मनात थोडी जागा करून घ्यावी लागते. यात थोडय़ा ‘ठरावाची’, थोड्या middle groundl ची आवश्यकता असते. आंदोलनानं जे spiritl निर्माण केलं, त्यात ‘दुसऱ्याचं ऐकून घेणं’ या प्रक्रियेचा काही प्रमाणात का होईना विसर पडला नाही ना, अशी भीती मनात आल्यावाचून राहिली नाही आणि खरं तर या middle groundl चं अस्तित्व आणि आवश्यकता ठसावी आणि त्यातून आंदोलनाच्या मूळ उद्देशाला मदतच व्हावी, हा या लेखाच्या लिखाणामागचा एक महत्त्वाचा हेतू आहे.\nप्रत्यक्ष कार्यक्रम: तात्कालिक आणि दीर्घकालीन -\nकुठलंही आंदोलन तात्कालिक न राहता त्याचा एक ‘इव्हेंट’ न होता, त्याचं रूपांतर मुळातून आणि कायमस्वरूपी बदल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ‘प्र���सेस’मध्ये तेव्हाच होतं, जेव्हा ते आंदोलन जनसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनतं. फक्त काही दिवस नव्हे, तर दीर्घकाळ. धरणं, मोर्चा, उपोषण वगरे अतिशय महत्त्वाचे; परंतु छोटय़ा काळाचे कार्यक्रम संपल्यानंतरही केवळ लोकांच्या ‘स्पिरिट’वर अवलंबून न राहता आंदोलनाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल तर जनतेला काही ठोस, प्रत्यक्ष कार्यक्रम देणं आवश्यक असतं, दीर्घकालीन आणि तात्कालिकही. मिठाचा सत्याग्रह आणि दांडीयात्रा, परदेशी कपडय़ांची होळी हे तात्कालिक कार्यक्रम होते, तर सूतकताई हा दीर्घकालीन कार्यक्रम होता. ते एक व्रत होतं. ती स्वातंत्र्याची एक व्याख्या होती. आंदोलनाला दैनंदिन आयुष्याशी जोडण्याच्या बरोबरीनंच स्वातंत्र्य हे एक ‘तत्त्वज्ञान’ करण्याचा तो प्रयत्न होता. (मी स्वत: अनेक महिने सूत कातलं आहे. त्याच्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि तात्त्विक परिणामांचा अंदाज सूत प्रत्यक्ष कातल्याशिवाय येणार नाही हे स्वानुभवाने सांगतो.)\nअशा कार्यक्रमांचा अभाव ही ‘जन लोकपाल’ आंदोलनाविषयीची आणखी एक दुखरी बाजू.\nभ्रष्टाचाराच्या व्याख्येवर विचार झाला असता तर कार्यक्रम त्यातून आपसूक आले असते. उदा. २५० रुपयांचा तिरंगा ५०० रुपयाला विकू नका आणि विकत घेऊ नका. झेंडे न घेता आंदोलनात सहभागी झालात तरी चालेल. तेच टोपीच्याही बाबतीत किंवा मेणबत्त्यांच्या. जो सिग्नल तोडेल किंवा स्वत:ची चूक झाली असताना लाच देऊन सुटू पाहील त्यानं कृपया या आंदोलनात सहभागी होऊ नये वगरे, वगरे. असे कार्यक्रम दिले गेले तर व्याख्या रुजतील, आंदोलन आयुष्याचा भाग बनून राहील, ते जगण्याचं तत्त्वज्ञान बनेल आणि तर आणि तरच अंतिम परिणाम करणारं ठरेल.\nजाता जाता एक मुद्दा. असे कार्यक्रम देत असताना, तत्त्वज्ञान मांडत असताना काही वेळेला चुकाही होतात. त्या जाहीरपणे मान्य करणं हेदेखील उत्तम नेत्याचं लक्षण असतं. गांधी म्हणत की, माझ्या दोन वाक्यांत फरक आढळला तर वाक्याची तारीख बघा. जे नंतरच्या तारखेचं असेल ते माझं मत माना. माणूस बदलत असतो, प्रगल्भ होत असतो, परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळे त्याची मतं काही प्रमाणात बदलण्याची शक्यता असते. एका ‘नेत्या’नं हे कबूल करणं जसं धाडसाचं तसंच कधी जनता चुकली तर ‘तुम्ही चुकताहात’ असं सांगणं हे आणखी धर्याचं. मंडेला यांनी हे धर्य दाखवलं. १९२२ साली जमा��ानं पोलीस चौकीसकट पोलिसांना जिवंत जाळल्यावर आपण अजून अिहसक मार्गानं आंदोलन करण्याएवढे परिपक्व झालेलो नाही, असं सांगून भरात आलेलं आंदोलन मागे घेऊन गांधींनी पण ते दाखवलं.\nकुठल्याही कायद्याची अंमलबजावणी हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. कायदा तोडणारी जशी ‘माणसं’ असतात, तशीच त्या कायद्याची ‘अंमलबजावणी’ करणारीही ‘माणसंच’ असतात. दोन्ही त्याच समाजातून आलेली असतात. सर्वसाधारणपणे त्याच मनोवृत्तीची असतात. कायदा तोडणारे कितीही भ्रष्ट असले तरी अंमलबजावणी करणारे मात्र अगदी शुद्ध असतील अशी समजूत करून घेणं आणि देणं हे पुन्हा एकदा भाबडेपणाचं लक्षण आहे. आपल्याकडे बलात्कारापासून ते माहितीच्या अधिकारापर्यंत सगळ्या कायद्यांचा दुरुपयोग करणाऱ्यांची उदाहरणं राजरोस आहेत. म्हणजे कायदे करूच नयेत असा त्याचा अर्थ नव्हे. कृपया गरसमज करून घेऊ नये, पण अंमलबजावणीच्या बाबतीत गोष्टी टोकाच्या पद्धतीनं ‘गृहीत’ धरून एकाच माणसाच्या हाती पोलीस, वकील आणि न्यायाधीश असे अमर्याद अधिकार देणं हे आणखी मोठय़ा संकटाला आमंत्रण देणं ठरू शकतं. यात आजच्या आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत २० हजार सरकारी माणसांचा निरंकुश ‘रामशास्त्री’पणा ‘गृहीत’ धरणं हा सगळ्यात काळजीचा प्रकार आहे आणि त्याहून काळजीचा प्रकार म्हणजे असा कायदा येऊन, त्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी होऊन भ्रष्टाचार खूप मोठय़ा प्रमाणात कमी होईल अशी जनतेची समजूत करून देणं. यातून निर्माण होऊ शकणाऱ्या स्वप्नभंगाची आणि त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या उदासीनतेची जबाबदारी कोणाची\nआजपासून काही वर्षांनी, या आंदोलनातून काहीच निष्पन्न झालं नाही, परिस्थिती आहे तशीच आहे, असं जर जनतेच्या लक्षात आलं तर लोकांमध्ये मोठी उदासीनता पसरेल. कुठल्याही अराजकीय, नतिक नेतृत्वाची आशा राहणार नाही. विश्वास उडेल. कायदा आणि नतिकता धाब्यावर बसवणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. भ्रष्टाचाराची समाजमान्यतेची पातळी आणखी वाढेल.\nपरिणाम उद्याच्या भारतीय मनावर-\n१९७७ साली आणीबाणी उठली. निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी पडल्या. जनता सरकार आलं. ‘संपूर्ण क्रांती, स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ हेच शब्द वापरले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात आलेली निराशा झटकली गेली. नवचतन्य आलं. जनतेनं प्रचंड विश्वासानं नवीन सरकारच्या हाती सूत्रं सोपवली. १९८० साल उजाडलं. अवघ्या अडीच वर्षांत जनता सरकार पडलं. हुकूमशहा ठरवल्या गेलेल्या इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या, संपूर्ण लोकशाही मार्गानं. परिणाम आंदोलनात भाग घेतलेल्या ‘जनसामान्यांत’ राजकारणाविषयी एक उदासीनता निर्माण झाली आणि ती बऱ्याच प्रमाणात आजवर टिकून आहे.\nएक अत्यंत दूरगामी परिणाम करणारा 'set back'.\nवरच्या सगळ्या विवेचनाचं कारण हेच की, आंदोलनाच्या ‘लॉजिकल एंड’चा नीट विचार केला नाही, दूरदर्शीपणा दाखवला नाही, ‘समर्थ’ आणि ‘समजूतदार’ राजकीय/ सामाजिक पर्याय दिले नाहीत, reality check ठेवला नाही तर नराश्याच्या रोगाची सार्वजनिक लागण व्हायला वेळ लागणार नाही.\nइतिहासानं एक खूप मोठी संधी, किंबहुना स्वतंत्र भारताला मिळालेली परिवर्तनाची सगळ्यात मोठी संधी आपल्याला दिली आहे. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती झाली आहे. एक दुर्दम्य आशावाद निर्माण झाला आहे. लोकशाहीचा मुख्य आधार जी जनता, त्यातही तरुण जनता, ती गेल्या ३२-३३ वर्षांत प्रथमच (आणीबाणीनंतर) एक ‘गट’ म्हणून भावनिकदृष्टय़ा का होईना, पण सक्रिय केली गेली आहे. एक ऊर्जा, एक शक्ती उत्पन्न झाली आहे. आता गरज आहे ती या ऊर्जेची व्याप्ती गृहीत न धरता ती खऱ्या अर्थानं ‘शेवटच्या’ नागरिकापर्यंत पोहोचवण्याची.\nमुख्य गरज ‘राजकीय’ पर्यायाची -\nमुख्य गरज आहे ती लोकबलाच्या पाठिंब्यावर एक सशक्त राजकीय पर्याय देण्याची. जनमानस एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बरोबर असताना एक सक्रिय राजकीय पर्याय आंदोलनानं दिला तर जे बदल अण्णांना घडवायचे आहेत ते प्रचंड वेगानं घडतील, कारण लोकसभेतील निर्णयप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याच राजकीय पक्षाचा पर्याय नको असलेल्या अनेक तरुणांना आणि अनुभवी नागरिकांना ‘स्वत:चा’ असा एक पक्ष मिळेल.खरी गरज आहे ती या आंदोलनातून एक राजकीय पक्ष निर्माण होण्याची. तोच आंदोलनाचा एका मर्यादेत You have to be in the system to change the system.Let us be the change we want...\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनाने एका बाजूला भाबडय़ा लोकांमध्ये प्रचंड आशेचा झोत निर्माण केला तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना गंभीर विचार करण्यास भाग पाडले.नैतिकतेचा अधिकार हा इतरांचे मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणतो, असा अनुभव या काळात आला आणि आंदोलनानंतरही येत आहे. हे आदोलन, ते हाताळण्यात सरकारने केलेल्या काही चुका आणि त्यानंतर घेतलेली थोडीफार माघार म्हणजे मोठा विजय आहे, असे अनेकांना वाटू लागले आहे. राजकारण,शासनयंत्रणा याविषयीची अनभिज्ञता आणि काही वर्षांमध्ये राजकारण्यांविषयी निर्माण झालेली चीड यातून ही टोकाची प्रक्रिया व्यक्त झाली आहे.या आंदोलनाचा आणि आदोलकांच्या मानसिकतेचा मागोवा घेत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलेले हे सामाजिक चिंतन\n‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी..’ असं त्यांना कोणी सांगावं लागलं नाही.\nमार्च महिना आला की हे एक नेहमीचं काम असतं.अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कंपनीत एक अगदी जवळचा मित्र-नातेवाईक मोठय़ा पदावर आहे, त्याला चांगलं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची नावं पाठवायची. आपल्याकडे असं काम करणाऱ्यांची खरंच काही कमी नाही. कमी असलीच तर ती असते अशा संस्थांना मदत करणाऱ्यांची. तसं आपण सामाजिक भान, बांधिलकी वगैरे बरंच काही नेहमी बोलत असतो, पण ते तेवढय़ापुरतंच. तर याला अमेरिकेत ही नावं का पाठवायची, तर त्याला तिथून अशा संस्थांना पैसे पाठवता यावेत यासाठी.\nपण हे मार्च महिन्यातच का करायचं..\nहाच यातला कळीचा मुद्दा आहे. आपल्या पारंपरिक नजरेतून विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर असेल, आयकर वाचवण्यासाठी असं. मार्च महिन्यात आयकराचा मोठा दणका बसतो, त्यामुळे जमेल तितका कर वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गानं आपल्याला प्रयत्न करायचे असतात. काही सामाजिक संस्थांना देणगी दिली तर ती करमुक्त असते, म्हणून अनेक जण या काळात देणग्यांच्या पावत्यांची व्यवस्था करीत असतात. तेव्हा या किंवा अशाच काही कारणांसाठी अमेरिकेतल्यांनाही संस्थांची नावं लागत असावीत, असं वाटलं तर ते आपल्या एकूण प्रचलित संस्कृतीला साजेसंच म्हणायला हवं. पण ही नावं, मार्च महिन्यात पाठवायची याचं कारण हे नाही.\nएप्रिल महिन्यापासून त्या कंपनीचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि मार्च महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना कंपनीला लेखी द्यावं लागतं -अमुक एका संस्थेसाठी माझ्या पगारातून उदाहरणार्थ दरमहा ५० डॉलर्स कापून घ्या.\nमग यात काय विशेष..\nतर विशेष हे की त्या कर्मचाऱ्याच्या ५० डॉलर्सच्या वाटय़ात कंपनी आपले ५० डॉलर्स घालते आणि संस्थ्ेाच्या नावानं १०० डॉलर्सचा वाटा बाजूला काढून ठेवते. तोही त्या कर्मचाऱ्यांच्या नावानं..\nबिल गेट्स मोठा का, त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे आणि अमेरिका महासत्ता का, तर त्या देशात असे असंख्य बिल गेट्स आहेत. मायक्रोसॉफ्ट्स आपल्याला माहिती आहे म्हणून त्याचं कौतुक. पण अमेरिकेत, युरोपातल्या अनेक देशांत अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्या आपल्या फायद्यातला चांगला घसघशीत वाटा चांगल्या कामासाठी देत असतात.\nहे सगळं आता सांगायचं कारण असं की पुढच्या आठवडय़ात वॉरन बफे नावाचा महादाता भारत-भेटीवर येतोय. (खरं तर दाता या शब्दाला चांगला पर्याय हवा. दाता म्हटलं की त्याच्या दारात याचक उभे आहेत आणि बऱ्याच काळानं दार उघडतं आणि आतून येणारा बाहेरच्यांच्या हातावर काहीतरी टेकवतो.. ते बाहेरचे त्यामुळे हरखून जातात.. धन्य धन्य होतात.. असंच चित्रं डोळय़ांपुढे येतं. हा शब्द डोनर या इंग्रजीचा मराठी प्रतिशब्द आहे का.. इंग्रजीतला खरा शब्द आदरणीय आहे तो फिलांथ्रोपिस्ट. हा शब्द बनलाय फिलांथ्रोपोस या ग्रीक शब्दापासून. फिलास म्हणजे प्रेम आणि आंथ्रापोस म्हणजे मानवता. धर्मादाय देणग्यांपेक्षा हा प्रकार वेगळा आहे. धर्मादाय देणग्यांना धर्माचा पाया असतो किंवा धर्म हा विचार त्यामागे असतो. फिलांथ्रोपी फक्त मानवतेच्या विचारातून होते. आणि त्यामागचं उद्दिष्ट ज्याला काही द्यायचंय त्याचं दीर्घकालीन कल्याण करणं, त्याला पायावर उभा करणं.. हे असतं. असो. ) या बफे यांचं नाव अनेकांना माहीत नसेल. ते उद्योगपती वगैरे नाहीत, तर ते एक प्रचंड मोठे.. आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या आकाराचे.. गुंतवणूकदार आहेत. बर्कशायर हाथवे नावाची त्यांची गुंतवणूक कंपनी जगभरातल्या अनेक कंपन्यांत गुंतवणूक करते. आपल्याकडेही त्यांनी काही विमा कंपन्यांत पैसा लावलाय. काही काळानं या कंपन्या फळफळल्या की बफे आपली गुंतवणूक काढून घेतात आणि गडगंज नफा कमावतात. बफे यांनी गुंतवणूक करेपर्यंत यातल्या अनेक कंपन्या अनेकांना माहीतही नसतात. किंबहुना ते अशा नाव नसलेल्या कंपन्यांनाच हात घालतात. उद्या फायद्यात येणाऱ्या कंपन्यांचा त्यांना आजच वास कसा काय येतो, हे आपल्या पीएफाधिष्ठित वृत्तीला न कळणारं कोडं आहे.\nपण मुद्दा तो नाही. तर हा माणूस मिळालेला फायदा मुठीमुठीनं वाटतो. फोर्बस् या o्रीमंतांची मोजमाप करणाऱ्या आणि खोली मोजणाऱ्या मासिकानं गेल्या वर्षी दिलेल्या आकडेवारीनुसार बफे यांची संपत्ती होती ४७०० कोटी डॉलर्स इतकी. (एक डॉलर = ��ाधारण ४६ रु.) बफे यांनीच जाहीर केलेल्या निवेदनानुसार यातील ९९ टक्के रक्कम ही देणग्यांसाठी त्यांनी ठेवली आहे. त्या निवेदनात बफे असं म्हणाले, ‘‘माझी आताची जी काही जीवनशैली, राहणीमान आहे, ते पुढील आयुष्यात कायम ठेवण्यासाठी माझ्याकडच्या संपत्तीचा एक टक्का भाग मला लागेल. उरलेला ९९ टक्के मी ठेवून काय करू, त्यामुळे माझं जगणं काही अधिक o्रीमंत होईल वा ती रक्कम मला अधिक सुखी करेल असं नाही, तेव्हा ही रक्कम द्यायलाच हवी.’’\nखरं तर भारताचीच नाही तर जगाची आर्थिक दुनिया बफे यांच्या मुठ्ठीत आजही आहे. त्यामुळे इतक्या पैशातून ते बायकोसाठी विमानं वगैरे खरेदी करू शकले असते..चार जणांसाठी ४० मजली इमला उभा करू शकले असते किंवा गेलाबाजार राजकारण्यांना तरी खिशात घालू शकले असते. आपल्याकडची सात पिढय़ांची धन करायची प्रथा आणि उच्च संस्कृती त्यांना माहीत नसावी. बिच्चारे त्यांनी यातलं काहीही केलं नाही.\nअसो. पण बफे नुसतं इथंच थांबले नाहीत तर त्यांनी बिल गेटस् आणि त्याची तितकीच सेवाभावी पत्नी मेलिंडा गेटस् यांना एकत्र घेऊन एक संस्था काढली. तिचं नावच मुळी आहे ‘द गिव्हिंग प्लेज’. दातृत्वाची प्रतिज्ञा. ऑगस्ट २००९ मध्ये या संस्थेचा जन्म झाला. त्याबाबतच्या सभेसाठी बिल गेटस्नी आमंत्रण दिलं डेव्हिड रॉकफेलर यांना. हा तेलसम्राट रॉकफेलर कुटुंबातला. यांच्या नावावरही अनेक चांगली कामं आहेत. तेही बैठकीला यायला हो म्हणाले. कोण कोण होते या बैठकीत..टेड टर्नर, म्हणजे सीएनएन, टाइम वगैरेचे मालक, मायकेल ब्लुमबर्ग हे न्यूयॉर्कचे महापौर आणि त्याच नावाच्या वृत्तवाहिनी कंपनीचे प्रमुख, लेहमन ब्रदर्स, ब्लॅकस्टोन आदी कंपन्यांचे प्रमुख पीट पीटरसन, दुसरा महागुंतवणूकदार जॉर्ज सोरोस, ऑफ्रा विनफ्रे (म्हणजे अमेरिकेची सुधीर गाडगीळ.. ही तुलना अर्थातच चांगल्या अर्थाने)आदी. या बैठकीत उपस्थितांना सांगण्यात आलं, ‘‘तुम्हाला जगायला नक्की किती पैसे लागणार आहेत, याचा एकदा अंदाज घ्या.. त्यासाठी लागतील तितके पैसे बाजूला ठेवा आणि राहिलेल्याचं नक्की काय करायचं ते ठरवा. ’’\nअसं सांगताना या तिघांना याचा अंदाज होता की सगळेच काही आपल्याइतकं दातृत्व दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्यासारख्या धनवानांना आवाहन केलं की तुम्ही तुमच्या संपत्तीतला फार नको.. पण किमान ५० टक्के वाटा तरी चांगल्य�� कामासाठी बाजूला काढून ठेवा.\nआपल्या आवाहनाला सगळय़ांनी पाठिंबा दिला तर किती पैसे उभे राहतील, याचंही गणित त्यांनी मांडलं. जगातल्या फक्त ४०० महाधनवानांच्याच हाती १,२०,००० कोटी डॉलर्सची संपत्ती एकवटलेली आहे. त्यातले निम्मे जरी त्यांनी दिले तरी ६०,००० कोटी डॉलर्स समाजकार्यासाठी उपलब्ध होतील, असं या तिघांना वाटतं. आणि यातला महत्त्वाचा भाग असा की ही संपत्ती फक्त बिगर-अमेरिकी धनवानांचीच आहे. बफे आणि गेटस् यांच्या म्हणण्यानुसार फक्त अमेरिकेतले लक्ष्मीपुत्र घेतले तरी याच्या दुप्पट धन त्यांच्या तिजोरीत असेल. खरा थक्क करणारा भाग असा की, अमेरिकेतल्या ४० सुपरo्रीमंतांनी आपापला वाटा ‘द गिव्हिंग प्लेज’ या संस्थेला द्यायचं कबूल केलंय. आजच्या आकडेवारीनुसार १२,५०० कोटी डॉलर्स जमाही झालेत. आता याच कामाच्या प्रचारासाठी बफे भारतात येणार आहेत. चीनमधेही त्यांना जायचं आहे.\nमोठय़ा देशांचा पाया ही अशी माणसं असतात. आपल्याकडेही ती आहेत. अगदीच ठणठणपाळ नाही आपण. पण अशांची संख्या एकूणच बेताची. देश स्वतंत्रही झाला नव्हता तर होमी भाभा यांच्यासारख्या द्रष्टय़ा शास्त्रज्ञानं पं. जवाहरलाल नेहरू यांना लिहिलं, स्वातंत्र्यलढा वगैरे ठीकच आहे, पण देश स्वतंत्र झाल्यावर तुम्हाला तो उभा करायचाय तर प्रशिक्षित अभियंते कुठे आहेत, ते काही एका रात्रीत तयार होत नाहीत. आतापासून त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते पत्र नेहरूंनी टाटांकडे पाठवलं. टाटांनी कोटभर रुपये काढून दिले आणि बघता बघता टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा जन्म झाला १९४५ साली.\n‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी..’ असं त्यांना कोणी सांगावं लागलं नाही.\nसरकारी जन लोकपाल विधेयक, २०११ - सरकार विरुद्ध सिविल सोसायटी\nअरविंद केजरीवाल यांचे लोकपाल बिलावरचे भाषण\nस्टिंग ऑपरेशनने गुपित उघड करणाऱ्या कॅमेरावर शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचा खुन्नस असला तरी, हाच कॅमेरा मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य आरक्षणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय या संकटातही शिवसेना अभंग राखण्याकरिता शिवसेनेच्या मदतीला आला आहे. आरक्षणामुळे बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता असलेल्या काही नगरसेवकांना कॅमेरासमोर बसवून कोणत्याही परिस्थितीत बंड करणार नाही आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्��ा आणाभाका घेण्यास भाग पाडले जात आहे.\nमहापालिका निवडणुकीत महिलांसाठी वा इतर जातीजमातींसाठी वॉर्ड राखीव झाल्यावर एखाद्या नगरसेवकाने आपल्या बायकोला वा इतर नातेवाईकांनाच तिकीट द्या, असा आग्रह करीत बंडखोरीचे निशाण फडकाविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य तो धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने पूर्णपणे तयारी केली आहे. वॉर्ड राखीव झाला तरी मी बंडखोरी न करता पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन अशाप्रकारच्या विद्यमान नगरसेवकांच्या मुलाखतीच कॅमेराबद्ध करण्यात आल्या असून नगरसेवकाने पलटी मारल्यास या मुलाखतीच पुराव्यादाखल त्याच्याविरोधात वापरण्यात येतील.\nआरक्षणामुळे निम्म्याहून अधिक विद्यमान पुरुष नगरसेवकांना तिकिटापासून वंचित रहावे लागणार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडे महिलांची आधीपासूनच मजबूत फळी असल्याने या महिलांची शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या महिलांना पदाधिकारी निवडून येऊ शकतात, त्यांना आधीपासून नोकरीचा तसेच त्या भूषवित असलेल्या पदांचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी करणाऱ्यांची संख्याही मोठी असेल. त्यामुळे त्यांना थोपवून धरण्यासाठी शक्कल लढवली जात आहे. शिवसेनेच्या विभाग क्रमांक सहाचे विभागप्रमुख अजय चौधरी यांनी यावर रामबाण उपाय शोधत विभागातील सर्व नगरसेवकांचे अलिकडेच एक शिबीर आयोजित केले होते. यावेळी शिवसेनेचे, भारतीय विद्याथीर् सेनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते.\nतुमचा वॉर्ड महिला राखीव झाल्यास तुम्ही काय करणार या विषयावर यावेळी नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वांसमक्ष मुलाखती असल्याने प्रत्येकाला त्यागाचीच भाषा करावी लागली. यावेळी बहुतेक सर्वच नगरसेवकांनी, माझा वॉर्ड महिलांच्या ताब्यात गेल्यास मी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन, माझ्या नातेवाईकांनाच तिकिट द्या असा आग्रह धरणार नाही, असाच सूर आळवला. मी बंडखोरी केली तर मला ठार मारा इथेपासून ते माझा वॉर्ड राखीव होईल हे गृहित धरून महिला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी सर्व तयारी केली आहे अशी मते अनेकांनी व्यक्त केली. या मुलाखतींचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले असून आरक्षण जाहीर झाल्यानं��र कोेणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर ही कॅसेट त्याला दाखवून शांत करायचे आणि त्यानंतरही त्याने पुढचा मार्ग अवलंबल्यास त्याच्याविरोधातील प्रचारात ही कॅसेट वापरून धडा शिकविण्यात येणार आहे.\nअंबानींचा महाल... टाटांचा नॅनो बंगला\nशेजा-याच्या घरापेक्षा आपले घर अधिक चांगले आणि टुमदार असावे, अशी कुणाही सामान्य माणसाची अपेक्षा असते. मग अब्जावधी रूपयांची उलाढाल करणा-या मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींबद्दल तर बोलायलाच नको... ४ हजार कोटी रूपये खर्च करून मुकेश अंबानींनी अँटिलिया हा २७ मजली राजमहाल बांधला. परंतु टाटा साम्राज्याचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा मात्र छोटेखानी बंगल्यात राहण्यातच धन्यता मानतात.\nश्रीमंतीचं अवास्तव प्रदर्शन करण्यापेक्षा समाजातील उपेक्षित, वंचितांचं दुःख कसं हलकं करता येईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, असा टोला हाणत रतन टाटा यांनी ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुकेश अंबानींच्या विलासी राहणीमानावर टीका केली होती. आता आपण असे बोललोच नव्हतो, असा खुलासा टाटांनी केला आहे. परंतु टाटांची ही कथित टीका किती अचूक होती, याचा प्रत्यय टाटा आणि अंबानी यांच्या राहत्या घरांवर नजर फिरवल्यानंतर येतो.\nअंबानी यांचा अँटिलिया नावाचा बहुमजली महाल आणि टाटांचा केबिन्स बंगला यांच्यातील तफावत सहजपणे जाणवते. अंबानी यांनी अल्टामाउंट रोडवर अँटिलिया हा २७ मजली भव्य प्रासाद उभारला आहे टाटांनी मात्र कुलाब्यामध्ये केबिन्स हा छोटेखानी ३ मजल्यांचा बंगला बांधला आहे. आपल्या प्रासादाच्या शेवटच्या मजल्यावर आल्यावरच अंबानींना समुद्र-दर्शन होते तर टाटांना मात्र बंगल्यासमोरच अथांग समुद्र न्याहाळता येतो.\nअंबानी यांच्या सेवेत ६०० कर्मचा-यांची फौज तैनात आहे तर टाटांच्या सेवा-चाकरीत आहेत फक्त १० जण. अँटिलिया या अंबानींच्या आधुनिक महालात अत्याधुनिक योगा-कक्ष, आरोग्य-केंद्र, नृत्य-विभाग, बॉलरूम तसंच मुंबईतील उकाडा टाळण्यासाठी आईस-रूमची सुविधा आहे. याशिवाय चारमजली हँगिग गार्डन आणि मनोरंजनाकरता ५० जण बसू शकतील असं मिनी-थिएटर उभारण्यात आलं आहे.\nअंबानी यांच्याकडे तब्बल १६८ गाड्या आहेत तर जगातील उत्तमोत्तम आणि दर्जेदार गाड्यांची निर्मित्ती करणा-या टाटांच्या दाराशी आहेत अवघ्या १० गाड्या. सुमारे ४,७७० स्क्वेअर फूटावर वसलेल्या अंबानींच्या अँटिलियाची किंमत आहे- ४,५०० कोटी रुपये. तर दुसरीकडे १,२०० स्क्वेअर फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या टाटांच्या बंगल्याची किंमत आहे १० कोटी रुपये. आहे की नाही डिफरन्स दोन साम्राज्याधिपतींच्या राहणीमानात \nटाटांचा बंगला छोटेखानी असला तरी त्याची रचना टाटांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. वाचनाची जबरदस्त आवड असणा-या टाटांकरता तळमजल्यावर अभ्यासिकेबरोबरंच सुसज्ज ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोहण्याची आवड असणा-या टाटांकरता दुस-या मजल्यावर स्विमिंग पूलची सोय करण्यात आली आहे.\nटाटांच्या केबिन्स या बंगल्याचं आकर्षण आहे- वैयक्तिक जिम. याच्या जोडीला आहे मीडिया रुम, मास्टर बेडरूम आणि अतिरिक्त जिम. तिस-या मजल्यावर आकाशाशी थेट संवाद साधता येईल अशी टेरेस आहे आणि लाँऊजची सोय आहे.\nआपल्या भव्य प्रासादातून कार्यालयीन कामासाठी देश-परदेशात जाण्यासाठी अंबानींनी तीन हेलिपॅडही उभारली आहेत. अर्थात लष्कर आणि पर्यावरण मंत्रालयाच्या रीतसर परवानगी शिवाय हे हेलिपॅड वापरू शकत नाहीत, तो भाग वेगळा. तर टाटांनी मात्र घरात अशी हेलिपॅड नको अशी धोरणात्मक भूमिका घेतली होती.\nएकंदरीत गर्भश्रीमंत टाटांनी अंबानींच्या आलिशान आणि विलासी निवासावर केलेली टीका योग्यच होती असं म्हणायला हरकत नाही.\n२००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्लेषण\n‘सब प्राईम (sub prime) कर्जे - म्हणजे घरातले दागिने शेजारच्या घरात सुरक्षित ठेवायला देणे\nआपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो.\nअर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो.\nजेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच म��हित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो.\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या गुंतवणूक क्षेत्रातील महाकाय बँकेने १५ सप्टेंबर २००८ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. या बँकेची एकूण मालमत्ता ६०,००० कोटी डॉलर्सच्याही वर होती. अमेरिकेच्या वित्तीय क्षेत्रात झालेली उलथापालथ लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर जगाच्या दृष्टीस आली.\nही बँक लयाला जाण्याआधी काही महिने एक नवा शब्द अर्थक्षेत्रात चच्रेला आला होता, तो म्हणजे ‘सब प्राईम (sub prime). जी व्यक्ती कर्ज देण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अटी पूर्ण करू शकत नाही आणि तरीही पात्रता नसताना तिला कर्ज दिले जाते अशा कर्जाला सबप्राईम म्हणजे प्राईम लोन पेक्षाही कमी दर्जाचे कर्ज, अशी या शब्दाची सोपी व्याख्या आहे.\nसर्वच क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्राची माहिती अत्यंत अलाकलनीय पध्दतीने सांगण्याची खूबी अवगत असते. आपले काम आपण जितके कठीण करून लोकांना सांगतो तितके त्याच्या नजरेत आपले महत्त्व वाढते. कोणतीही गोष्ट सोपी करून सांगितली की, आपला तिच्यावर विश्वास बसत नाही. अर्थक्षेत्रही याला अपवाद नाही.\nकितीही गुंतागुंतीच्या अर्थ संकल्पना वापरल्या तरीही सर्व आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी ‘विश्वास’ असतो. हा विश्वास उडाला की बाकी गणिताला काही अर्थ उरत नाही. सब प्राईम कर्जे देतांना अमेरिकेतील बँकर्सना त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची कल्पना होती. मात्र हे परिणाम त्यांच्या अर्थ व्यवस्थेवर कोणत्या थरापर्यंत आणि किती दूरगामी होतील याचा त्यांना अंदाज आला नाही. साधारणत २००० सालापासून अमेरिकेतील घरांच्या किमती वाढू लागल्या. पशाची मुबलक उपलब्धता, कमी व्याजदर यांमुळे अधिकाधिक लोक घरांमध्ये गुंतवणूक करू लागले. हयातली जवळजवळ ४० टक्के गुंतवणूक ही घरे विकून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली होती. २००६ सालापर्यंत घरांच्या किंमती जवळजवळ दुप्पट झाल्या. आपल्याकडे कर्ज देत���ना माणसाची मिळकत, सर्व खर्च वजा जाता कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असणारा पसा यांचा विचार केला जातो. अमेरिकेतील तारणाच्या किंमतीवर कर्जाची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे घराचा उपयोग लोक एटीएम् सारखा करू लागले. पसा साठविण्यापेक्षाही कर्ज काढून तो उधळण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. त्यामुळे याच घरावर पुढील वर्षी अधिक कर्ज घेऊन आधीचे कर्ज फेडता येईल असा या नव्या कर्जदारांचा विचार होता. बँकांच्याही बाबतीत ठेवून घेतलेल्या तारणाची किंमत वाढत असल्याने कर्जाने दिलेला पसा सुरक्षित आहे अशी त्यांची समजूत होती.\nलोकांना कर्ज घेणे सुलभ आणि आकर्षक वाटावे यासाठी बँकांनी नव्या कर्ज योजना काढल्या. एका योजनेत कर्जदारांनी फक्त व्याजाचेच हप्ते भरायचे होते. दुसऱ्या एका योजनेत हे व्याजाचे हप्तेही त्यांना परवडतील एवढेच त्यांनी भरायचे उरलेले व्याज मुद्दलात जमा होणार होते. उत्पन्नाचा दाखलाही नाही आणि योग्य तारणही नाही अशा स्वरूपाची ही कर्जे होती. त्यांना ठ्रल्लं म्हणजे ‘नो इन्कम नो अ‍ॅसेट’ कर्ज म्हटले जायचे.\nआपल्या क्रेडिट कार्ड वर जर थकबाकी असेल आणि आपले कार्ड बंद झाले असेल तर आमच्याकडे या आम्ही कर्ज देऊ, अशा प्रकारच्या जाहिराती अमेरिकन वृत्तपत्रांतून येत होत्या. काही बँका तर केवळ सब प्राईम कर्जदारांनाच कर्ज देत होत्या. सर्वसाधारणपणे व्याजाचा दर हा बँक कर्ज देतांना परतफेडीबाबत कोणता धोका पत्करते हयावर अवलंबून असतो. त्यामुळे सबप्राईम कर्जदारांबाबत हा दर नेहमीच अधिक असतो. मात्र याच काळात अमेरिकेतील बँकांकडे उपलब्ध असणारा पसा इतका मुबलक होता की या सबप्राईम कर्जदारांनाही कमी दरातच कर्ज उपलब्ध होत होते.\nआपण देत असलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबतचा धोका बँकांच्या ध्यानातच आला नाही हे शक्य नाही. परंतू हा धोका टाळण्यासाठी त्यांनी वेगळया प्रकारची व्यवस्था केली होती. ती म्हणजे क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करून. ही अर्थ क्षेत्रातील ऐकायला नवी परंतू जूनी संकल्पना. बँका जे कर्ज देतात त्यांची नोंद त्यांच्या ताळेबंदात केलेली असते. हे कर्ज जितके धोकादायक असते त्या प्रमाणात त्यांना मुद्दल बाजूला काढून ठेवणे आवश्यक असते. कर्ज वाटप वाढल्या शिवाय बँकांची मिळकत वाढत नाही. नव्याने कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सतत पसा उभारण्याची गरज असते. हे साध्य करण्यासाठी बँका क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करतात. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्चा करार होतो त्यावेळी पहिली व्यक्ती दुसरीला आपण दिलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या धोक्याची जबाबदारी घ्यायला सांगते. ही जबाबदारी स्विकारण्यासाठी काही रक्कम फी म्हणून दिली जाते. यात पहिल्या व्यक्तीचा फायदा असा की ती परत नव्याने कर्ज घ्यायला आणि धोका पत्करायला मोकळी होते आणि दुसऱ्या व्यक्तीला धोका पत्करायचे पसे मिळतात. तुमच्या घरातले दागिने तुम्ही शेजारच्या घरात ठेवायला दिलात आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी शेजाऱ्याला पेसे देता. हा शेजारी आणखी १०० लोकांकडून दागिने गोळा करून ते सुरक्षित ठेवण्याचे पसे घेतो. या सगळया दागिन्यांचे समान वाटे करून ते सुरक्षित ठेवण्यासाठी तिसऱ्या माणसाकडे ठेवायला देतो आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला फी देतो.\nप्रत्येक वेळेला माणूस आपला धोका दुसऱ्याच्या डोक्यावर चढवतो. ज्याला आपण धोका पत्करायला सांगितला आहे त्याचे घर किती सुरक्षित आहे याचा आपण विचारच करत नाही. त्याचेही लक्ष आपली फी कशी वाढेल यावरच असते. मात्र मुळात हा धोका तुमच्यापासून कधीच नष्ट होत नाही. अमेरिकेतील बँकांनी या सबप्राईम कर्जाचे लहान लहान भाग करून अमेरिकेतील आणि अमेरिकेबाहेरील बँकांना विकले. कर्जफेड न होण्याचा धोका तुम्ही जितक्या दूरवर पसरविता तेवढा हा धोका कमी होतो अशी यामागची संकल्पना होती. प्रत्यक्षात मात्र या सबप्राईम कर्जाच्या डेरिव्हेटिव्हज्मुळे इतर देशांतील बँकाही संकटात सापडल्या. अर्थक्षेत्रातील जागतिकीकरणाचा हा परिणाम आहे.\nभारतात मात्र याच्या उलटी परिस्थिती आहे. आपल्याकडे रिझर्व बँकेने या डेरिव्हेटिव्हज्बाबत अगदी कडक धोरण स्वीकारले गेले आहे. भारतातील बँकांना या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळे या सबप्राईम घोटाळयाचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही.\nमात्र या सबप्राईम कर्ज व्यवस्थेमुळे अमेरिकेतील प्रत्येक माणसाकडे त्याचे घर झाले. त्यांना या घराचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने त्यांची अर्थव्यवस्था संकटात सापडली. आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला घर घेणे परवडत नाही. अमेरिकेतील बँकांनी त्यांच्या नागरिकांच�� घराचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न जगातील इतर देशांच्या बँकांवर टाकले. प्रगत अर्थव्यवस्थेचा हा फायदा आहे.\nकोणत्या प्रमाणात ही कर्जे दिली गेली २००६ साली सेरीन नावाच्या एका २४ वर्षीय वेब-डिझायनरने पाच महिन्यांत एकूण सात घरांची खरेदी केली. यासाठी बँकांकडून त्याला एकूण १२० कोटी रूपयांचे कर्ज मिळाले. त्याने मिळकतीचा दाखला खोटा दिला. त्याच्या बँकेमध्ये काही ठेवीही नव्हत्या. आपल्याकडे ३०-४० वर्षे नोकरी करणाऱ्या व्यक्तीलाही ६०-७० लाख रूपयांपलिकडे कर्ज मिळत नाही. यावरून अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या थरापर्यंत गेली होती याची कल्पना येईल.\n२००७ साली सेरीनची तीन घरे जप्त झाली आणि उरलेल्या चार घरांवरही बँकेने जप्तीची प्रक्रिया सुरू केली. सेरीनने www.Iamfacingforeclosure.com अशा नावाची वेबसाइट सुरू केली. अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या स्वरूपात दिली गेली याचे स्वरूप या वेबसाईटवरून समजते.\n२००० ते २००६ या काळात अमेरिकेतील घरांच्या किंमती दुप्पट झाल्या आणि या किंमती कमी व्हायला लागल्याबरोबर कर्जफेडीच्या प्रश्नांमुळे बँका संकटात आल्या. आपल्याकडे २००५ ते २०१० पर्यंत घरांच्या किंमती दुपटी तिपटीने वाढल्या आहेत. यातली ४०-५० टक्के गुंतवणूकदारांनी आपले पसे दुप्पट व्हावे हया अपेक्षेने केली आहे. ज्या अर्थव्यवस्थेत घरांचा उपयोग राहण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी होतो ती अर्थव्यवस्था कधीतरी संकटात येतेच. प्रगत देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांत या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्नी सातत्याने प्रश्न निर्माण केले आहेत. आपण जत्रेत कॅन्डी फ्लॉस खातो. त्याला आपण बुढ्ढी के बाल म्हणतो. चिमूटभर साखरेतून कॅन्डी फ्लॉस तयार करतात. क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्ना कँडी फ्लॉस मनी म्हणतात. वित्तीय संस्था आपण दिलेल्या कर्जाचा धोका इतर संस्थांना विकतात त्यामुळे पसा मोठा होतो. त्या पुन्हा नव्याने कर्जवाटप करायला मोकळया होतात. आपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो. अर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो. मग बँकर्सनाच दोष देण्यात काय अर्थ आहे\nजेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच माहित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो.\nमहासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..\nएन्रॉनचे सर्वेसर्वा, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा उजवा हात गणले जाणारे केनेथ ले यांना अशाच एका छोटय़ा न्यायालयानं एन्रॉन आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी १६५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ही घटना अगदी अलिकडची. २००६ सालची. अमेरिकेचा हा महाउद्योगपती ५ जुलैला तुरुंगातच मरण पावला.\nमहासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..\nदेशातल्याच असं नाही तर जगातल्याही औद्योगिक, आर्थिक विश्वात रजत गुप्ता हे नाव प्रात:स्मरणीय मानलं जातं. व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणारे कानाच्या पाळीला हात लावतात त्यांचं नाव घेण्याआधी.....\nअमेरिकेतल्या मॅकेन्झी या बलाढय़ सल्लागार कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. या नात्याने अनेक बडय़ाबडय़ा कंपन्या, वित्तसंस्था आदींच्या सल्लागार मंडळांवर, सल्लागार पदांवर त्यांना काम करायची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत त्यांचा सत्कार झाला होता, तर अध्यक्षपदी होते जॉर्ज बुश, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष. आपल्या भाषणात त्यांनी रजत गुप्ता यांची तोंडभरून स्तुती तर केलीच, पण त्यांची व्यावसायिक निष्ठा, कर्तव्यपरायणता, सचोटी वगैरे गुण तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतील.. असंही भाकीत वर्तवलं.\nआजच अमेरिकेच्या मुख्य न्यायालयात रजत गुप्ता यांच्या विरोधातल्या खटल्याला सुरुवात झाली.\nभांडवली बाजाराच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे सेबी आहे. अमेरिकेतला अशा यंत्रणेचं नाव आहे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन- म्हणजे एसईसी. आपल्या सेबीचं नाव तिच्या प्रमुखपदी कोण आहे, यावरून कशा स्वरूपात येणार ते ठरतं. म्हणजे टी.एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होर्ईपयत आपल्याला निवडणूक आयोग नक्की काय काम करतो आणि त्याला काय अधिकार असतात, याची माहिती नव्हती. तसंच आपल्या सेबीचंही. डी.आर. मेहता, ज्यांनी कागदी शेअर प्रमाणपत्रांचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीत करण्याला म्हणजे डीमॅट पद्धतीला गती दिली किंवा आपले चंद्रशेखर भावे वगैरे माणसं सेबीच्या प्रमुखपदावर असली, तर आपल्याला या यंत्रणेचं अस्तित्व जाणवतं. एरवी आपल्याकडे राज्य असतं ते खाविंदांच्या चरणी मिलिंदायमान होणाऱ्या मंडळींचंच.\nअमेरिकेचं तसं नाही. एका व्यवसायातून येणारी आर्थिक ताकद दुसऱ्या व्यवसायात वापरणं गैर आहे याची जाणीव तिथल्या जॉन शेरमन नावाच्या लोकप्रतिनिधीला १८९० सालीच होते आणि तसं करणाऱ्यांना रोखण्यासाठी तो कायदाही आणतो. शेरमन अँटी ट्रस्ट नावानं. १९१० साली जन्माला आलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या कायद्याचा पहिला बडगा उगारला गेला तो रॉकफेलर यांच्या साम्राज्याचे तुकडे करण्यासाठी. नंतर एटीअँडटी, मायक्रोसॉफ्ट वगैरे अजस्र कंपन्यांनाही या कायद्यानं सरकारपुढे नाक घासायला लावलं आणि आपल्याकडे काही औद्योगिक घराण्यांच्या र्सवकष नफेखोरीला आणि मक्तेदारीला आळा घालू शकेल असा कायदा आणायची फक्त चर्चाच सुरू आहे. तो प्रत्यक्षात येईपर्यंत मूठभरांच्या हाती आपली अर्थव्यवस्था गेलेली असेल. तर सांगायचा मुद्दा हा की, या रजत गुप्ता यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप आहे. प्रगत म्हणता येईल अशा कोणत्याही आर्थिक विश्वात इनसायडर ट्रेडिंग हा अतिगंभीर गुन्हा मानला जातो. म्हणजे एखाद्याला त्याच्या पदामुळे मिळणारी माहिती त्याने स्वत: अथवा दुसऱ्याला देऊन त्यातून नफा कमावणे. उदाहरणार्थ, समजा कंपनीच्या संचालक मंडळावर असलेल्या एखाद्याला लक्षात येऊ शकतं की लवकरच आपल्या कंपनीचा बोऱ्या वाजणार आहे किंवा लवकरच आपली कंपनी दुसरी एक छोटी कं���नी विकत घेणार आहे किंवा आपल्या कंपनीत कोणी प्रचंड मोठी गुंतवणूक करणार आहे किंवा असंच काही. तर ही माहिती अर्थातच जनसामान्यांना आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांना नसते. अशा वेळी संचालक मंडळातल्या एखाद्याने या माहितीचा गैरवापर केला, म्हणजे आपल्याकडचे कंपनीचे समभाग विकून पैसे कमावले किंवा आपली कंपनी ज्या छोटय़ा कंपनीला विकत घेणार आहे त्या कंपनीचे समभाग घेऊन ठेवले किंवा मोठय़ा गुंतवणुकीच्या माहितीने आपल्याच कंपनीचे समभाग मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून ठेवले, तर या सगळय़ाला म्हणतात इनसायडर ट्रेडिंग. आणि आपल्याकडे हा प्रकार इतका सर्रास सुरू असतो की त्याचं काही आपल्याला वाटेनासंच झालंय. विषारी दारूने मरणाऱ्यांच्या बातम्या जेवढय़ा आपण थंडपणे बघतो तेवढय़ाच कोरडेपणानं आपण इनसायडर ट्रेडिंग या आधुनिक काळाच्या गंभीर गुन्हय़ाकडे बघत असतो. सेबीचे माजी अध्यक्ष भावे यांनी काही आपल्याकडच्या बडय़ा कंपन्यांवर इनसायडर ट्रेडिंगचे खटले भरेपर्यंत असं काही व्हायला हवं, अशी जाणीवच नव्हती आपल्याला. पण अमेरिकेत सुदैवाने अर्थातच असं नाही. त्यामुळे रजत गुप्ता यांच्या विरोधात भरभक्कम आरोपपत्र सरकारनं तयार केलंय. वरकरणी पाहता आपल्याला किंवा आपल्या ‘चलता है’ नजरेला किंवा तळे राखील तो पाणी चाखणारच या निर्लज्ज दृष्टिकोनाला गुप्ता यांनी काही पाप केलंय असं वाटणारही नाही.\nतर झालं काय की रजत गुप्ता हे गोल्डमन सॅक या जगातल्या सर्वात बडय़ा बँकेच्या आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. याच काळात त्यांची दोस्ती होती राज राजरत्नम या गुंतवणूदार कंपनी चालवणाऱ्याशी. गॅलिऑन मॅनेजमेंट नावाची कंपनी तो चालवतो. नावावरनं वाटतो तो भारतीय, पण आहे श्रीलंकन.\nतर २००८ साली २२ सप्टेंबरला प्रसिद्ध गुंतवणूक गुरू, अब्जाधीश वगैरे असे वॉरन बफे यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये तब्बल ५०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाचे सदस्य या नात्याने गुप्ता यांना ही माहिती इतरांच्या आधी कळली. लागलीच त्यांनी राजरत्नम याला फोन केला आणि ही माहिती दिली. त्यानं अजिबात वेळ दवडला नाही आणि शेअर बाजार बंद व्हायला पाचेक मिनिटं असताना गोल्डमनचे एक लाख ७५ हजार समभाग विकत घेतले. दुसऱ्याच दिवशी २३ सप्टेंबरला बफे यांच्या गुंतवणुकीची अधिकृत घोषणा झाली. गोल्डमनच्या समभागांचा भाव काहीच्या काही वाढला. राजरत्नम याने आपल्याकडचे समभाग लगेच विकले. या एकाच व्यवहारात त्याला नऊ लाख डॉलर्सचा, साधारण चार कोटी ५० लाख रुपयांचा फायदा झाला.\nत्याच्या आधी १० जूनला असाच एक प्रकार घडला. गोल्डमनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी लॉइड ब्लँकफेन यांचा गुप्ता यांना त्या दिवशी रात्री उशिरा फोन आला. त्या काळात एकंदरच जगात जी मंदीची लाट होती त्यामुळे अनेक अमेरिकी कंपन्यांचं दिवाळं निघालेलं होतं. डझनांनी बँका बाराच्या भावात गेल्या होत्या. गोल्डमनच्या भवितव्याविषयीही चिंता व्यक्त केली जात होती. फायद्यात मोठी घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण ब्लँकफेन यांची माहिती दिलासा देणारी होती. वाटत होती तितकी काही गोल्डमनची परिस्थिती वाईट नव्हती. ब्लँकफेन सर्व संचालकांना जातीनं फोन करून ही माहिती देत होते. लवकरच कंपनीच्या तिमाही निकालाची अधिकृत घोषणा होणार होती.\nदुसऱ्याच दिवशी सकाळी शेअर बाजार सुरू होताच राजरत्नम आणि त्याच्या कंपनीने गोल्डमनचे साडेतीन लाख शेअर्स विकत घेतले. १६ सप्टेंबरला कंपनीतर्फे अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. गोल्डमनच्या भावाने उसळी घेतली. १७ सप्टेंबरला राजरत्नमने आपले समभाग विकले. या व्यवहारात त्याला तब्बल एककोटी ३६ लाख डॉलर्सचा फायदा झाला.\nपुढच्या तिमाहीत मात्र चित्र बदललं. यावेळी गोल्डमनची कामगिरी निराशाजनक होती. २३ ऑक्टोबरला कंपनीनं संचालक मंडळाला याची कल्पना दिली. अधिकृत कामगिरी जाहीर झाल्यावर गोल्डमनचे समभाग घसरणार हे उघड होतं. त्या आधीच राजरत्नमने आपल्याकडे असलेले गोल्डमनचे अतिरिक्त समभाग विकून टाकले. प्रत्येक समभागामागे अडीच डॉलर्सचा फायदा राजरत्नमने कमावला.\nतसाच प्रकार घडला प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीबाबत. पीअँडजीच्या जैविक उत्पादन विभागाची कामगिरी २००८ सालच्या डिसेंबर महिन्यात फारच निराशाजनक होती. कंपनीनं सगळय़ा संचालकांना तिमाही निकालाच्या आधीच कल्पना देऊन ठेवली. हा निकाल जाहीर झाल्यावर कंपनीचा समभाग गडगडणार हे उघड होतं. तसं व्हायच्या आधीच राजरत्नमने आपल्याकडे पीअँडजीचे एक लाख ८० हजार समभाग विकले आणि वट्ट पावणे सहा लाख डॉलर्सचा घसघशीत फायदा कमावला.\nआता यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, हे सगळं कळलं कसं साधा विषय आहे. राजरत्नम आणि गुप्ता यांच्यातल्या दूरध्वनीचा साद्यंत तपशील सुरक्षा यंत्रणांनी मिळवला. हा दूरध्वनी तपशील आणि राजरत्नम याने नंतर बाजारात केलेले व्यवहार याचं समीकरणच एसईसीच्या गुप्तचौकशी अधिकाऱ्यांनी मांडलं. तेव्हा सगळा मामला उघड झाला.\nपुढचा प्रश्न असा की मुदलात एसईसीला गुप्ता यांचा संशय यायचं कारणच काय.तो आला कारण गुप्ता एकेकाळी राजरत्नम याच्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचे भागीदार होते. त्यानंतर त्यांनी बरंच काही केलं आयुष्यात. खूप मोठे झाले. अगदी अमेरिकी अध्यक्षांनी त्यांच्या मोठेपणाची दखल घ्यावी इतके मोठे झाले.\nपण माणूस मोठा आहे म्हणून त्याला सर्व कायदे माफ या भारतीय परंपरेचा वारा अमेरिकी एसईसीला लागलेला नसल्यानं गुप्ता यांची चौकशी झाली. दळभद्री नजरेतनं जगाकडे बघणारे असंही म्हणतील की गुप्ता भारतीय असल्यानं त्यांच्या विरोधात केलेला हा कट आहे.. त्यांचं मोठेपण अमेरिकी कंपन्यांना बघवलं नाही.. वगैरे युक्तिवादही केले जातील, पण ते तसं नाही.\nकारण गुप्ता यांच्या विरोधात र्सवकष चौकशी करून गोळीबंद आरोपपत्र तयार करणाऱ्या एसईसीच्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय वाधवा. एसईसीच्या न्यूयॉर्क प्रादेशिक कार्यालयात ते चौकशी अधिकारी आहेत.\nआज खटला उभा राहिलाय. त्याचा अपेक्षित निकाल लागला तर राजरत्नम याला २० वर्षं तुरुंगवास भोगावा लागेल. गुप्ता यांनाही सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांवरनं पायउतार व्हावं लागलंय. राजरत्नम यांच्या फायद्यात ते वाटेकरी आहेत, असं सिद्ध झालं तर हा मॅनेजमेंट गुरूही तुरुंगाची हवा खाईल काही र्वष.\nअसं काही पाहायची-ऐकायची सवय नसलेल्या आपल्या भारतीय मनात हे वाचून सहज प्रतिक्रिया उमटेल. ती अशी असेल-\n‘त्यांना कुठली शिक्षा व्हायला.. सगळे सुटतील काही दिवसांनी.. लोकांच्या कुठे लक्षात राहातंय.’\nअसं वाटणाऱ्या सर्वासाठी पुढची माहिती- एन्रॉनचे सर्वेसर्वा, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा उजवा हात गणले जाणारे केनेथ ले यांना अशाच एका छोटय़ा न्यायालयानं एन्रॉन आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी १६५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ही घटना अगदी अलिकडची. २००६ सालची. अमेरिकेचा हा महाउद्योगपती ५ जुलैला तुरुंगातच मरण पावला.\nमहासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायदा राबवणाऱ्या. नियमापुढे सर्वानाच समान वागवणाऱ्या..\n��ारताचा विकास आणि प्रगत देशांची पोटदुखी म्हणजे ते हे \nदक्षिण आफ्रिकेतील भारताच्या शिरकावामुळे अमेरिका अस्वस्थ\nअमेरिका आणि युरोपीय देशांचे प्रतिनिधी भारत व चीनने मोझंबिक्‍यू व आफ्रिकेतील अन्य देशांत गुंतवणूक करू नये व उद्योग स्थापन करू नये, यासाठी मोझंबिक्‍यूवर दबाव आणत आहेत.\nभारताने मोझंबिक्‍यूमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सेवा, ऊर्जा, खाणकाम इत्यादी क्षेत्रांत शिरकाव आणि गुंतवणूक केल्याने (bharati telecom, reliance, Tata steel etc co's)अमेरिका व युरोपीय देशांना पोटदुखी झाली आहे. तथापि, त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण मात्र सहकार्य करीत राहू, असे परखड मत मोझंबिक्‍यूचे परराष्ट्रमंत्री ओल्डेमिरो बलोई यांनी आज येथे व्यक्त केले.\nज्येष्ठ भारतीय पत्रकारांबरोबर त्यांच्या कार्यालयात झालेल्या वार्तालापादरम्यान ते म्हणाले, की अमेरिका आणि युरोपीय देशांचे प्रतिनिधी भारत व चीनने मोझंबिक्‍यू व आफ्रिकेतील अन्य देशांत गुंतवणूक करू नये व उद्योग स्थापन करू नये, यासाठी मोझंबिक्‍यूवर दबाव आणत आहेत. मात्र, आम्हाला त्याची पर्वा नाही.\nभारत व मोझंबिक्‍यूच्या सहकार्याने व्यूहात्मक पातळी गाठली असून, दोन्ही देशांना वसाहतवादाची पार्श्‍वभूमी आहे. येथे पोर्तुगीजांचे 500 वर्षे राज्य होते व गोव्यात ते 450 वर्षे होते. पाश्‍चात्त्य देश व भारत यांच्यात मूलतः फरक आहे. पाश्‍चात्त्य देशांनी वसाहतवाद केला; तर भारताने मोझंबिक्‍यूच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्हाला पाठिंबा दिला. मोझंबिक्‍यूचे नेते समोरा माशेल भारतमित्र होते. नॅम चळवळीत त्यांनी भारतीय नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. याचा आम्हाला विसर पडलेला नाही, असेही बलोई यांनी सांगितले. दोन्ही देशांत गरिबीचा प्रश्‍न आहे. गरिबी कमी करण्यासाठी मोझंबिक्‍यूची नैसर्गिक संपत्ती भारताला उपयोगी पडू शकते; तसेच तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, विज्ञान व संगणक क्षेत्रातील साहाय्य आमच्यासाठी मोलाचे ठरू शकते. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. भारत व मोझंबिक्‍यूच्या ऐतिहासिक, राजकीय मैत्रीचे रूपांतर आम्हाला सर्वांगीण विकासात करावयाचे आहे, असेही बलोई यांनी सांगितले.\nमोझंबिक्‍यूच्या प्रगतीसाठी भारतातील खासगी; तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. राष्ट्रसंघातील सुरक्षा मं���ळ सदस्यत्वाच्या भारताच्या दाव्याला बलोई यांनी पाठिंबा दर्शविला; परंतु आफ्रिका खंडातील कोणत्या देशाच्या दाव्याला मोझंबिक्‍यूचा पाठिंबा आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, की याबाबत बरीच मतमतांतरे असून, अजून त्यावर विचारविनिमय होणे आवश्‍यक आहे. दक्षिण आफ्रिका व घाणा हे आफ्रिकेतून या सदस्यत्वाचे दावेदार आहेत. भारतीय उद्योगपतींना मोझंबिक्‍यूचा \"व्हिसा' विनाविलंब मिळावा यासाठी मुंबईत कन्स्यूलेट उघडण्याच्या सूचनेवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले\nपैशाचा फंडा : अमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची कारणे\nचूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला. यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.\nन्युयॉर्कला गेल्यावर टाईम्स स्क्वेअरला भेट देणे हा महत्वाचा क्रार्यक्रम असतो. चोवीस तास येथे जगातील प्रत्येक देशाच्या नागरिकांची वर्दळ असते. दोन चार दिवस रहायचा योग आला तर ब्रॉडवे वरील नाटयगृहात संगीत नाटक पहाता येते. हयातली बरीचशी नाटके १०-१२ वष्रे त्याच नाटयगृहात चाललेली असतात.\nहयाच टाईम स्क्वेअरचा अविभाज्य भाग होता लेहमन ब्रदर्स १५० वर्षांहूनही अधिक अमेरिकेच्या आíथक प्रगतीची निशाणी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची गुंतवणूक क्षेत्रात काम करणारी बँक. आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सर्व दोषांचे ती प्रतीक बनली आहे.\nएखादी कंपनी बंद पडल्याने वा दिवाळखोरीत गेल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत नाही. अमेरिकेतील एन्रॉनच्या बाबतीतही असे झाले. एन्रॉनला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. एन्रॉनच्या गुहागर मधील प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात वादळ उठले, दाभोळ वीज प्रकल्प बंदही पाडण्यात आला. मात्र एन्रॉन अमेरिकेतील कोसळण्यापाठची कारणे वेगळी होती.\nलेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर अमेरिकन अर्थव्यस्थेमधील मूलभूत दोष लोकांच्या नजरेत आले. अशा दोषांवर उभारलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्याने गुंतवणूक करणे अशक्यप्���ाय होते. योग्य पसा कुणी अयोग्य ठिकाणी गुंतवत नाही. इंग्रजीत हयाला Good money chasing bad money असे म्हणतात.\nसब प्राईम कर्जे आणि हया कर्जाच्या केलेल्या क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्ज आपण मागच्या लेखात पाहिल्या. हया अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या अजून दोन कसंल्पना आपण पाहुयात. त्या म्हणजे लिव्हरेज फायनान्स आणि क्रेडिट डिफॉल्ट स्वाप.\nअमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची दोन मुळ कारणे म्हणजे वित्तीय धोका हाताळण्याची चुकीची पध्दत आणि घरांच्या घसरत गेलेल्या किंमती.\nलिव्हरेज फायनान्स हे काय प्रकरण आहे अगदी साध्या उदाहरणातून आपण हे पाहूयात, समजा, तुम्ही १ लाख रूपयांत घर विकत घेतले. त्याची संपूर्ण किंमत तुम्ही साठवलेल्या पशातून किंवा एकही रूपया कर्जाने न घेता दिला हया घराची किंमत वर्षभरात १० हजार रूपयांनी वाढली. हयाचा अर्थ एक लाखाच्या गुंतवणूकीवर वर्षभरात तुंम्हाला १० टक्के फायदा झाला. उत्तम\nसमजा हेच १ लाख रूपयांचे घर मी माझे स्वतचे १० हजार रूपये भरून आणि उरलेले ९० हजार रूपये बँकेतून ६ टक्के व्याज दराने घेतले तर ९० हजार रूपयांवर वर्षांचे व्याज ५४०० रूपये झाले.\nवर्षभरात हया घराची किंमत १० हजार रूपयांनी वाढली तर तुम्ही भरलेल्या १० हजार अधिक ५४०० (बँकेचे व्याज) रूपयांवर तुंम्हाला ६५ टक्के फायदा झाला. तुम्ही साठवलेले १ लाख रूपये भरलेत तेंव्हा फायदा १० टक्के झाला. बँकेचे कर्ज घेऊन व्याज भरूनही तुमचा फायदा ६५ टक्के झाला. हयात तुमचे लिव्हरेज होते १०:१.\nहयाच्याही पलिकडे, हेच घर तुम्ही स्वतकडचे १००० रूपये भरून उरलेले ९९ हजार रूपये बँकेचे कर्ज ६ टक्के व्याजाने घेतले तर तुम्हाला व्याजापोटी ५९४० रूपये भरावे लागतील. हयाच घराची किंमत एका वर्षांत १० हजार रूपयांनी वाढल्यावर तुमचे १० हजार रूपये अधिक ५९४० रूपये बँकेचे व्याज धरूनही तुमचा फायदा १४४ टक्के होतो. हयात तुमचे लिव्हरेज होते १००१.\nअसाच व्यवहार अमेरिकेतील बँका १९९० पासून करीत होत्या. त्यांचे लिव्हरेजचे प्रमाण ३०१ पर्यंत गेले होते. आपल्या कडील बँकांबाबतीत आरबीआय हे प्रमाण 81 पलिकडे जाऊ देत नाही. हया अशा लिव्हरेज प्रमाणात अमेरिकेतील बँका अब्जावधी डॉलर्सच्या उलाढाली करीत होत्या. अमेरिकन सरकारचे पाठबळ असलेल्या प्र्रेडी व फॅनी हया सारख्या गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी तर लिव्हरेजचे प्रमाण १००१ पर्यंत नेले होते. जोवर घरांच्या किंमती दरवर्षी वाढत होत्या तोवर हा मधूचंद्र उत्तम प्रकारे चालला होता. घरांच्या किंमती खाली यायला लागल्यावर मात्र चित्र पालटले.\nपहिल्या उदाहरणात तुम्ही स्वतचे १ लाख रूपये भरून घर घेतलेत. त्यामुळे त्याची किंमत पुढच्या वर्षी ३० हजार रूपयांनी कमी झाली आणि तरीही तुम्ही घर विकत नाही तोवर हा तोटा फक्त कागदोपत्रीच राहतो.\nहया उलट, तुम्ही स्वतचे १००० रूपये देऊन बँकेचे ९९००० रूपये कर्जाने घेता आणि दुसऱ्या वर्षी घरांची किंमत जेंव्हा ६०००० रूपये पर्यंत घसरते तेंव्हा घेतलेल्या कर्जासाठी तारण अपूरे पडते. बँक तुंम्हाला तातडीने २९ हजार रूपये भरायला सांगते.\nमुळात घर घेतांनाही तुमच्या कडे स्वतचे १ हजार रूपये होते त्यामुळे हे २९ हजार रूपये तुमच्याकडे असण्याची शक्यता नाही. घराची किंमत घसरल्याने हया घरावर दुसऱ्या बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यताही नाही. अखेर बँकेला हे घर परत करण्यावाचून गत्यंतर नाही. अमेरिकेतील लाखो कर्जदारांवर ही पाळी आली. लेहमन ब्रदर्स सारख्या गुंतवणूक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक बाबतही असाच प्रकार घडला.\nलिव्हरेज मुळे नफा जसा कित्येक पटीने वाढू शकतो तसाच तोटाही कित्येक पटीने वाढू शकतो. हे लिव्हरेज लोक नेहीम बँकेकडून कर्ज घेऊन त्या जोरावर स्थावर मालमत्ता विकत घेऊन तसेच क्रेडिट डेरिव्हेटिव्ह्जच्या सहाय्याने करतात.\nआता अमेरिकेतील आíथक क्षेत्रात जे नवे र्निबध येत आहेत त्यात हया लिव्हरेज प्रमाणावरही नियंत्रण येत आहे. पण त्या आधी त्यांना हे प्रमाण हाताबाहरे गेल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवावे लागतील.\nहया लिव्हरेज फायना न्स मुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी वित्तीय संस्थांशी क्रेडिट डिफॉल्ट स्वापची निर्मिती केली आहे. हे स्वाप म्हणजे एक प्रकारची विमा योजना आहे. मी १ लाख रूपयांचे कर्ज देतो त्यावेळी तुम्ही वेळच्या वेळी हप्ते भरले नाही तर माझा तोटा होऊ नये म्हणून हे कर्ज मी दुसऱ्या बँकेला विकतो. मला डिफॉल्ट स्वाप विकणाऱ्या बँकेला मी दरमहा फी देतो. यदाकदाचित तुम्ही कर्ज बुडविलेत तर तुम्ही देऊ लागत असलेले व्याज व मुद्दल ही बँक मला देते.\nसमजा तुम्ही १ लाख रूपयांची हेल्थ पॉलिसी घेतलीत आणि त्यासाठी दर वर्षी १० हजार रूपयांचा हप्ता भरायला सुरूवात केली की तुमच���या आजारपणात १ लाख रूपयांपर्यंत पसे देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. पण वीमा कंपनी तुमची पॉलिसी मला विकते आणि त्यासाठी तुमच्याच हप्त्यातून दरमहा मला ५००० रूपये द्यायला सुरूवात केली. दुर्दैवाने तुम्ही आजारी पडलात आणि पॉलिसीचे पसे हॉस्पिटल मध्ये भरण्याची वेळ आली तर हे पसे भरण्यासाठी वीमा कंपनी माझ्याकडे बोट दाखवते. मी हे पसे नवे घर घेण्यात गुतवले त्यामुळे हे हॉस्पिटलला देणे शक्य नाही. त्यांत पुन्हा घराच्या किंमतीही खाली घसरलेल्या. त्यामुळे मला दिवाळखोरी जाहिर करण्यावाचून गत्यंतर नाही. अमेरिकेत हाच खेळ जागतिक पातळीवर अब्जावधी डॉलर्सच्या उलाढालीत खेळला गेला. ही क्रेडिट डिफॉल्ट स्वाप्स, रशिया, फोरिया, अर्जेटिना, मेक्सिको अशा देशांना दिलेल्या कर्जाच्या बाबतीतही केली. त्यामुळे प्रत्यक्ष पसे देण्याची वेळ आली त्यामुळे त्यांच्या पुढे पशाच्या उपलब्धतेचे प्रश्न उभे राहीले.\nलेहमन ब्रदर्स जरी लयाला गेली तरी फ्रेडी व फॅनी तसेच एआयजी मरील लिच सारख्या वित्तीय संस्थांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारला अब्जावधी रूपयांचे कर्ज आणि आíथक पाठबळाची शाश्वती द्यावी लागली. अन्यथा त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोसळली असती. भारतात असे घडले नाही. अमेरिकेत घडलेल्या आíथक उत्पाताचे पडसाद आपल्या आíथक क्षेत्रांवरही उमटले. परंतु कोणत्याही वित्तीय संस्थेला वाचवण्यासाठी भारत सरकारला अíथक मदत देण्याची वेळ आली नाही. आपली अर्थव्यवस्था सबळ असण्याचे हे चिन्ह आहे.\n१९९० पासून सातत्याने सबप्राईम कर्जाच्या बळावर हया वित्तीय संस्था नफा दाखवत होत्या. तेंव्हा त्यांचा नफा भागधारकांना तसेच व्यवस्थानामध्ये वाटून दिला जात होता. आता त्यांच्या चूकीच्या धोरणातून संस्था जेंव्हा दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभ्या राहील्या तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारने सामान्य नागरिकांचा पैसा त्यांना सावरण्यासाठी वापरला. त्यामुळे खाजगी वित्तीय संस्थांचा तोटा सामान्य करदात्यांच्या पदरात टाकला गेला. यालाच privatisation of profit and socialisation of losses म्हणजेच नफा मात्र खाजगी उद्योजकांचा आणि तोटा मात्र सर्व समाजाचा अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे.\nअणुबॉम्ब आणि अणुभट्टी यातील सीमारेषा यात एका श्वासाचे अंतर असते. अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्यावर शंभर टक्के न���यंत्रण असावेच लागते. यात एखादय़ा टक्क्यानेही कमी-जास्त होऊन चालत नाही. कारण असे नियंत्रण, मग ते कोणत्या का कारणाने असेना, एकदा का सुटले की अणुभट्टीच मग अणुबॉम्बसारखी वागायला लागते, हे वास्तव आहे.\nन्यूयॉर्कमध्ये हडसन नदीच्या किनाऱ्यावर इंडियन पॉइंट या अनाकलनीय नावाच्या अणुभट्टीची उभारणी होत असताना, आसपासच्या जनतेच्या मार्गदर्शनासाठी संबंधित कंपनीने एक पुस्तकच तयार केले होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास त्याला कशा प्रकारे तोंड देता येऊ शकेल, याची माहिती प्रश्नोत्तराच्या रूपात त्यामध्ये देण्यात आली होती. त्यातील पहिलाच प्रश्न होता, स्फोट होऊन अणुभट्टी उद्ध्वस्त होऊ शकते का आणि उत्तर होते, तशी शक्यता अजिबात नाही. ही घटना सुमारे ४० वर्षांपूर्वीची. त्यावेळी आधुनिक दहशतवादाचा जन्म व्हायचा होता. जपानमधे सध्या जे काही घडत आहे, त्यामुळे दहशतवादी हल्ल्याशिवायही अणुभट्टीचा स्फोट होऊ शकतो, हे भीतिदायक वास्तव समोर आले आहे. अति शक्तिशाली, अगदी पाताळच ढवळून काढू शकेल, अशा भूकंपाने या अणुभट्टीचा वीजपुरवठाच खंडित केला. अशा प्रसंगात वीजपुरवठय़ासाठी आणखी दोन पर्यायांची व्यवस्था केलेली असते. डिझेलवर चालणारा जनरेटरही असतो आणि बॅटरीने वीजपुरवठा अबाधित राहील अशीही सोय असते, पण जपानमध्ये हे काही चालले नाही. तीनही पर्याय कुचकामी ठरल्याने अणुभट्टीतील तापमान वाढत राहिले. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि या भट्टय़ांचा स्फोट झाला. परिस्थिती तितकी गंभीर होणार नाही, असे सुरूवातीला वाटत होते. त्यामुळे अणुभट्टीच्या परिसरात दहा किमी परिघात राहणाऱ्यांनाच सुरक्षित स्थळी हलवले गेले. पण या अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यावर हा परीघ २० किमीपर्यंत वाढवावा लागला. अजूनही या अणुभट्टय़ांतून किती प्रमाणात किरणोत्सार झाला आहे आणि तो कितपत धोकादायक आहे, याचा तपशील दिलेला नाही. जगभरात अणुभट्टय़ांभोवती नेहमीच एक प्रकारचे संशयाचे धुके असते. जपानही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच अणुऊर्जा उद्योगापुढे जपानमधील घटनेमुळे उभे राहणारे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. प्रसारमाध्यमांच्या आधुनिकीकरणानंतर, कॅमेऱ्यासमोर झालेला हा पहिला अणुअपघात. जगभरात कोटय़वधी लोकांनी डोळ्यांसमोर अणुभट्टी उद्ध्वस्त होताना ���ाहिली. त्यामुळेही या अपघाताची गहराई वाढली.जपानमधील ही दुर्दैवी अणुभट्टी दाई इचि कंपनीसाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने बनवलेली होती. १९७१ साली तिच्यातून वीजनिर्मिती सुरू झाली. तिच्या स्फोटाचा हादरा पॅसिफिक ओलांडून दूर अमेरिकेत बसला. कारण अमेरिकेत अगदी तशाच आराखडय़ात काम करणाऱ्या, जनरल इलेक्ट्रिकनेच बनवलेल्या २३ अणुभट्टय़ा आजही वीजनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे जपानमधील अणुभट्टी ही एखाद्या बॉम्बसारखी फुटल्याने काळजाचा ठोका चुकला तो अमेरिकेचा. म्हणजे अशाच क्षमतेचा भूकंप अमेरिकेत झाला तर जपानी अणुभट्टीप्रमाणे अमेरिकेतही अणुभट्टी फुटण्याचा धोका आहे, या वास्तवानेच अमेरिकेला घाम फुटला. रविवारी अमेरिकेत सीबीएस या खासगी वाहिनीवरच्या ‘फेस द नेशन’ या लोकप्रिय कार्यक्रमात कनेक्टिकटचे सेनेटर जोसेफ लिबरमन यांनीच खुद्द ही कबुली दिल्याने अमेरिकेत आता अणुऊर्जेचा नव्याने आढावा घेण्याची गरज मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक १९७९ साली पेनसिल्वेनिया राज्यातल्या थ्री माईल आयलंडवरील अणुभट्टीत अपघात झाल्यानंतर अमेरिकेत जवळपास १४ अणुभट्टय़ांची उभारणी थांबवण्यात आली. युरोपीय देशांतही अणुऊर्जेबाबत तितका उत्साह नाही. जगाला दररोज जितकी वीज लागते त्यातील फक्त १५ टक्के वीज ४४२ अणुभट्टय़ांत तयार होत असते. आजमितीला जगभरात जवळपास १५५ अणुभट्टय़ांची उभारणी सुरू आहे. यातील बऱ्याचशा अणुभट्टय़ा तिसऱ्या जगातील देशांत आहेत, हे ओघाने आलेच. यात आघाडीवर आहे तो चीन. आज या देशात १३ अणुभट्टय़ा आहेत, त्या चीनला २७ पर्यंत न्यायच्या आहेत. आपल्या देशात सहा अणुप्रकल्पांत मिळून २० अणुभट्टय़ा आहेत. इ.स. २०३२ पर्यंत ६४ हजार मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे. आज या सगळय़ाचाच फेरविचार केला जावा, अशी मागणी पुढे आली आहे आणि ती अवास्तव आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या खुद्द अणुऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष एस.के. जैन यांनी परदेशी वृत्तसंस्थांशी बोलताना जपानमधील घटनेमुळे आम्हाला आमच्या योजना तपासून बघणे भाग पडणार आहे, अशी कबुली दिली. त्याचवेळी, या वृत्तसंस्थांनी फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या प्रवक्त्या पॅट्रिशिया मारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जपानच्या अपघातावर भाष्य करण्यास नकार दिला. गेली काह�� वर्षे, विशेषत: ग्लोबल वॉर्मिगची हवा तापल्यापासून सर्व ऊर्जा समस्यांना अणुऊर्जा हा रामबाण उपाय असल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. जगभरातून अणुभट्टय़ांना वाढती मागणी होती. त्यातूनच न्युक्लियर रेनेसां- आण्विक पुनरूत्थान हा शब्द जन्माला आला. ही अणुभट्टय़ांची मागणी अशीच वाढत राहील आणि त्यामुळे या भट्टय़ा बनवणाऱ्या कंपन्या आणि युरेनियमच्या खाण कंपन्या यांनाही बरे दिवस येतील, असे मानले जात होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जानेवारी महिन्यात राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अणुऊर्जेचे मोठे आशादायी चित्र रंगवले होते, पण जपानमध्ये जे काही घडले त्यामुळे अनेक देशांत अणुऊर्जेविरोधात मोठी लाटच आली आहे. खुद्द अमेरिकेत न्युक्लिअर रेग्युलेटरी कमिशनने देशातल्या सर्वच्या सर्व म्हणजे १०४ अणुभट्टय़ा सुरक्षित आहेत, याची ग्वाही दिली. पण त्याच वेळी सर्व यंत्रणेची पाहणी नव्याने करण्याचा निर्णय घेतला. जपानमधील घटनेचा थेट परिणाम म्हणजे अणुऊर्जेच्या क्षेत्रात जे खसगी गुंतवणूकदार पुढे येत होते, ते आता हात आखडता घेताना दिसू लागलेत किंवा आपल्या गुंतवणुकीच्या आणि त्यावरच्या परताव्याबाबतच साशंक झालेत. आज दोन दिवसांच्या सुटीनंतर बाजार उघडल्यावर या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे समभाग गडगडले ते याचमुळे. युरोपात तर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. अनेकांच्या मनात यामुळे चेनरेबिल दुर्घटनेच्या करपवून टाकणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळच्या सोव्हिएत रशियात आणि आजच्या युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल या छोटय़ा गावातली अणुभट्टी २६ एप्रिल १९८६ला अचानक ‘वेडय़ासारखी वागू लागली’. तीमधून इतकी वीज तयार व्हायला लागली की, तिचा भार अणुभट्टीलाच झेपेना. अखेर ती फुटून मोठय़ा प्रमाणावर आसपासच्या परिसरात किरणोत्सर्ग झाला आणि जवळपास चार हजार जणांनी त्यात प्राण गमावले. अर्थात चेनरेबिलमध्ये आणि परवा जपानमध्ये जे काही घडले आणि अजूनही शमलेले नाही, ते अणुभट्टी स्फोट प्रकरण हे पूर्णपणे वेगळे आहे, यात जराही शंका नाही. किंबहुना चेर्नोबिलनंतर जगभरातल्या अणुऊर्जा तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणावर सुधारणा झाली, हेही निर्विवाद खरे. पण तरीही अणुभट्टीचा अपघात शंभर टक्के टाळता येईल याची शाश्वती नाही, हे तज्ज्ञही मान्य करू लागलेत. य���चे कारण असे की अणुबॉम्ब आणि अणुभट्टी यातील सीमारेषा यात एका श्वासाचे अंतर असते. अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्यावर शंभर टक्के नियंत्रण असावेच लागते. यात एखादय़ा टक्क्यानेही कमी-जास्त होऊन चालत नाही. कारण असे नियंत्रण, मग ते कोणत्या का कारणाने असेना, एकदा का सुटले की अणुभट्टीच मग अणुबॉम्बसारखी वागायला लागते, हे वास्तव आहे. पण विकास हवा असेल तर ऊर्जा लागते, हे नाकारता येत नाही. आणि विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जगभरातील कोटय़वधी वंचितांचे दुर्दैव असे की, ऊर्जेचे उपलब्ध असलेले पर्याय मर्यादित आहेत. कोळशामुळे पर्यावरणास धोका पोहोचतो, म्हणून तो नको. धरणे बांधायची तर विस्थापितांचा प्रश्न येतो, त्यामुळे त्यांना विरोध. तेलाचेही तसेच. ते जाळल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून हवामान बदल होतो, म्हणून तेही नको. परत या तेलाची पंचाईत अशी की ते सापडते काही विशिष्ट भूभागांत आणि त्यावरही नियंत्रणही आहे ते विशिष्टांचे. जगात दररोज तयार होणाऱ्या तेलातला २६ टक्के वाटा एकटय़ा अमेरिकेच्याच ‘पोळी’वर ओतला जातो. त्यामुळेही त्याबाबतही अनेक देशांत ताणतणाव आहेत. गेल्या वर्षी इराण आणि रशिया यांनी एकत्र येऊन अमेरिकेच्या याच वर्चस्वाला आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या दोन देशांनी पुढाकार घेतला कारण तेलाला पर्याय ठरू शकणारा नैसर्गिक वायू या दोन देशांत मोठय़ा प्रमाणावर सापडतो. त्या आधी रशियाच्या उंबरठय़ावर जॉर्जियात लढाई झाली ती याच वायूवरील मालकी हक्कातून. जपानमधील दुर्घटनेमुळे हे सगळे प्रश्न अधिकच गंभीर वाटणार आहेत. हे गांभीर्य लगेच कमी होण्याची शक्यता नाही.\nलोकपाल आंदोलनाची ‘दुखरी’ बाजू..\n‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी.....\nसरकारी जन लोकपाल विधेयक, २०११ - सरकार विरुद्ध सिव...\nअंबानींचा महाल... टाटांचा नॅनो बंगला\n२००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्...\nमहासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायद...\nभारताचा विकास आणि प्रगत देशांची पोटदुखी म्हणजे ते ...\nपैशाचा फंडा : अमेरिकन अर्थव्यवस्था धोक्यात येण्याच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/manasa/madhav-kondvilkar/articleshow/78128692.cms", "date_download": "2020-09-30T08:20:04Z", "digest": "sha1:LBYWPM324PNJLUAW2HRGN65P5EDZY5XM", "length": 12577, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅल���, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआद्य स्वकथनकार : माधव कोंडविलकर\nदलित साहित्याच्या जोरकस प्रवाहाने मराठी साहित्याचा तुंबलेला डोह फोडून, त्याचा प्रवाह खळाळता बनवला. माधव कोंडविलकर हे त्यातील आरंभीच्या काळातले बिनीचे शिलेदार होते.\nदलित साहित्याच्या जोरकस प्रवाहाने मराठी साहित्याचा तुंबलेला डोह फोडून, त्याचा प्रवाह खळाळता बनवला. माधव कोंडविलकर हे त्यातील आरंभीच्या काळातले बिनीचे शिलेदार होते. त्यांच्या निधनामुळे मराठी दलित साहित्याच्या पहिल्या पिढीतला महत्त्वाचा दुवा निखळला आहे. दलित स्वकथनांची मोठी आणि समृद्ध परंपरा मराठीत आहे, त्यातील पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पहिले स्वकथन. त्या अर्थाने वेदना, विद्रोह, नकारातून आलेला पहिला बंडखोर उद्गार कोंडविलकर यांनी काढला. कोकणातल्या खेडेगावात आयुष्य व्यतीत केलेल्या कोंडविलकर यांनी उपेक्षेचे चटके सहन केले. त्याचे रडगाणे न गाता, ते शब्दबद्ध करून, मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांनी अनेक वाङ्मय प्रकारांत लेखन केले. मराठी साहित्यात कोकणचा समृद्ध प्रदेश आला आहे. कोंडविलकरही कोकणातील असल्यामुळे त्यांच्या साहित्यात ते अपरिहार्य असले, तरी त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे. कोकणातील दलित जीवन, तेथील निसर्ग, संस्कृतीबरोबर गावपातळीवरील राजकारण, कोकणाशी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या जवळ असलेल्या मुंबईतील बकाल जीवन, कोकण आणि मुंबई यांचा अनुबंध त्यांनी वेगळ्या दृष्टीने साहित्यात आणला. कोकणातील तरुण दाम्पत्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचून अस्वस्थ झालेल्या या लेखकाने, मुळापर्यंत जाऊन शोध घेतला. त्यातून 'डाळं' ही कादंबरी साकारली. महार जातीतील तरुण आणि चर्मकार तरुणी यांच्या प्रेमविवाहावरील 'आता उजाडेल' या कादंबरीतून नवे स्वप्न दाखवले. कोंडविलकर यांच्या निधनाने मराठी साहित्य समृद्ध करणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nजिगरबाज : डीन जोन्स...\nगाणारा चंद्र : एस. पी. बालसुब्रमण्यम...\n‘खुमखुमी’बाज : गुप्तेश्वर पांडे...\nज्ञानसाधक : डॉ. भाऊ लोखंडे...\nराजधानीतले गाव : रघुवंश प्रसाद सिंह महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुक्काम पोस्ट देवाचे गोठणे माधव कोंडविलकर writer madhav kondvilkar Dalit Literature\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/new-corona-hospital-with-490-beds-in-thane/articleshow/78111257.cms", "date_download": "2020-09-30T08:28:55Z", "digest": "sha1:P7UGMFIU4MDPAGYYFIM5VEM3TRDRUNHC", "length": 12061, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n४९० खाटांचे नवे करोना रुग्णालय\n: ठाणे महापालिकेच्या वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील बुश कंपनीच्या आवारामध्ये ४९० खाटांची क्षमता असलेल्या करोना रुग्णालयाचे सोमवारी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.\nठाणे: ठाणे महापालिकेच्या वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील बुश कंपनीच्या आवारामध्ये ४९० खाटांची क्षमता असलेल्या करोना रुग्णालयाचे सोमवारी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते. बाळकूम येथे एमसीएचआय आणि एमएमआरडीएच्या सहकार्याने १०४३ खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीनंतर कळवा येथे म्हाडाच्या मदतीने ११०० खाटांचे करोना सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. त्यानंतर आता बुश कंपनीच्या आवारात ४९० खाटांची क्षमता असलेली व्यवस्था खुली करण्यात आले आहे. या रुग्णालयात सध्या ४४० खाटा असून त्यापैकी ३५० खाटा ऑक्सिजन व्यवस्थेने सुसज्ज आहेत तर उर्वरित ९० साध्या खाटा उपलब्ध आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू केली असून करोना युद्धातील लढाईला बळ देण्यासाठी नवे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. करोना रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी ह्या वाढीव खाटांची मदत मिळणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली...\nठाण्यात काँग्रेसची स्वबळाची तयारी...\nBhiwandi Murder: OLX वरून बाइक घेण्यासाठी पैसे नव्हते; मित्राची हत्या करून सोनसाखळी चोरली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमुंबईगरबा, दांडियास यंदा मनाई; नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादची धमाकेदार फलंदाजी, दिल्लीपुढे १६३ धावांचे आव्हान\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेकरोनामुक्त रुग्णांसाठी पोस्ट कोविड मॅनेजमेंट प्लॅन; असा होणार फायदा\nकोल्हापूरआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, कोल्हापुरात घेणार गोलमेज परिषद\nदेशसर्व भारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nपुणेFTIIच्या अध्यक्षपदी शेखर कपूर; 'हे' आहे सर्वात मोठे आव्हान\nमुंबईतीन दिवसांपासून 'ती' बेपत्ता होती; मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ\nदेशउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना करोनाचा संसर्ग, सचिवालयाने दिली माहिती\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nरिलेशनशिपप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका 'या' चूका\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/next-hearing-in-jadhav-case-in-icj-likely-on-may-15-harish-salve/videoshow/58616643.cms", "date_download": "2020-09-30T10:41:17Z", "digest": "sha1:FRWT5LA44ZM5TUOBRI2U3HYUWLIDGOUW", "length": 9375, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकुलभूषण जाधव प्रकरणी १५ मे रोजी सुनावणी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nन्यूजCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nक्रीडाहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nन्यूजलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्क��\nन्यूजभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nपोटपूजाखमंग बटाटा रस्सा भाजी\nन्यूजगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/404641", "date_download": "2020-09-30T09:46:54Z", "digest": "sha1:7FAKW4HPKC6VR2YC5AIDQ7HHRYYROSYQ", "length": 2594, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"२००४ उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"२००४ उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता (संपादन)\n२३:४०, ८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n४२ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n२१:३३, ५ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nMuro Bot (चर्चा | योगदान)\n२३:४०, ८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/408205", "date_download": "2020-09-30T08:46:15Z", "digest": "sha1:V5RTJBUGYDYADLVE5R4AHINZJCTIEQUQ", "length": 2490, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक मैदान (माँत्रियाल)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक मैदान (माँत्रियाल)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक मैदान (माँत्रियाल) (संपादन)\n२२:५९, १३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०७:२०, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२२:५९, १३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/767883", "date_download": "2020-09-30T10:40:07Z", "digest": "sha1:254OFZ7K53HD3UFOO2BLQARBKEWRORLT", "length": 13041, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:४५, १ जुलै २०११ ची आवृत्ती\n५४३ ब��इट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n११:२३, १६ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:ज्यानुवरी ३०)\n२०:४५, १ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n== ठळक घटना ==\n=== सतरावे शतक ===\n* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिल्या]]चा शिरच्छेद.\n* [[इ.स. १६६१|१६६१]] - [[ऑलिव्हर क्रॉमवेल]], ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.\n=== अठरावे शतक ===\n* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.\n* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण.\n=== विसावे शतक ===\n* [[इ.स. १९११|१९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.\n* [[इ.स. १९१३|१९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला.\n* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी).\n* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला.\n* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.\n* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] पिस्तुलाने खून केला.\n* १९४८ - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू.\n* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[टेटचा हल्ला]] सुरू.\n* [[इ.स. १९७२|१९७२]] - ब्रिटीश सैनिकांनी [[उत्तर आयर्लंड]]मध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.\n* १९७२ - [[पाकिस्तान]]ने [[ब्रिटीश राष्ट्रकुल|ब्रिटीश राष्ट्रकुलातून]] अंग काढून घेतले.\n* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[टोक्यो]]हून निघालेले [[व्हारिग एरलाईन्स]]चे [[बोईंग ७०७-३२३सी]] जातीचे विमान नाहीसे झाले.\n* [[इ.स. १९८९|१९८९]] - अमेरिकेने [[अफगाणिस्तान]]मधील आपला राजदूतावास बंद केला.\n* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टर]] झाला.\n=== एकविसावे शतक ===\n* [[इ.स. २०००|२०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाईट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.\n* [[इ.स. २००२|२००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१|२००१]] हा पुरस्कार जाहीर.\n* [[इ.स. २००५|२००५]] - [[इ.स. १९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.\n* [[इ.स. १३३|१३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].\n* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[लेलँड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन अध्यक्ष]].\n* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[बोरिस तिसरा, बल्गेरिया]]चा राजा.\n* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[चिदंबरम् सुब्रमण्यम्]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].\n* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[डिकी फुलर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ओलोफ पाल्मे]], [[स्वीडन]]चा [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|पंतप्रधान]].\n* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[ह्यु टेफिल्ड]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[बोरिस स्पास्की]], रशियन बुद्धिबळपटू.\n* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[अलेहांद्रो टोलेडो]], [[पेरू देश|पेरूचा]] [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].\n* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[रिचर्ड चेनी]], [[:वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष]].\n* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[डेव्हिड ब्राउन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[ट्रेव्हर लाफलिन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[रणजित मदुरासिंघे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].\n* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन|अब्दुल्ला दुसरा]], [[जॉर्डन]]चा राजा.\n* [[इ.स. ११८१|११८१]] - [[टाकाकुरा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].\n* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.\n* [[इ.स. १८६७|१८६��]] - [[कोमेइ]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].\n* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[महात्मा गांधी]].\n* १९४८ - [[ऑर्व्हिल राइट]], अमेरिकन विमानतंत्रज्ञ.\n* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[गोविंदराव पटवर्धन]], हार्मोनियम व ऑर्गन वादक.\n* [[इ.स. २०००|२०००]] - आचार्य [[जनार्दन हरी चिंचाळकर]], मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.\n* [[इ.स. २००१|२००१]] - प्रा. [[वसंत कानेटकर]], ज्येष्ठ नाटककार.\n* [[इ.स. २००४|२००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार.\n== प्रतिवार्षिक पालन ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/845796", "date_download": "2020-09-30T10:42:55Z", "digest": "sha1:FCZ4B2HXRDX4ZXBFX5XJ4JDMXB2H626H", "length": 2155, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बेनिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बेनिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:५८, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n२३ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने काढले: ks:बेनिन\n०१:५८, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: nso:Benin)\n०७:५८, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJhsBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने काढले: ks:बेनिन)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T10:53:01Z", "digest": "sha1:ICM26DKBHU6FJY3MSKBB4FDTLBZX7MHW", "length": 4596, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६१६ मधील जन्म\n\"इ.स. १६१६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/5-lacs-bribe-case-assistant-inspector-of-police-arjun-ghode-patil-38-and-police-naik-dharmatma-karbhari-hande-37-got-bail/", "date_download": "2020-09-30T09:28:45Z", "digest": "sha1:VKBMHYBIVW5XTJWY56GR57TIGZIAR4ST", "length": 17355, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "5 लाखाच्या लाचेचं प्रकरण ! सहाय्यक निरीक्षक अन् कर्मचार्‍याच्या जामीनावर झाला 'हा' निर्णय | 5 lacs bribe case : Assistant Inspector of Police Arjun Ghode Patil (38) and Police Naik Dharmatma Karbhari Hande (37) got bail | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n5 लाखाच्या लाचेचं प्रकरण सहाय्यक निरीक्षक अन् कर्मचार्‍याच्या जामीनावर झाला ‘हा’ निर्णय\n5 लाखाच्या लाचेचं प्रकरण सहाय्यक निरीक्षक अन् कर्मचार्‍याच्या जामीनावर झाला ‘हा’ निर्णय\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील नारायण गाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांनी 5 लाख रुपयांची लाच मगितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली. या दोघांना आज खेड न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश अंबळकर यांनी या दोघांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील (वय 38) आणि पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे (वय 37) असे लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.\nअर्जुन घोडे पाटील हे पुणे ग्रामीण पोलीस दलात सहायक निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांना नारायण गाव पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला होता. तर हांडे हे येथे कर्व्यव करत होते. दरम्यान तक्रारदार यांचे विरोधात नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून नमूद गुन्ह्यात इतर दोन आरोपीने अटक न करण्या साठी हांडे यांनी सहायक निरीक्षक घोडे पाटील यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची स्पष्ट लाचेची मागणी केली.\nयाबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील आणि हांडे या ��ोघांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांच्या जामीनावर त्यांची मुक्तता केली. आरोपी यांच्यतर्फे ॲड. प्रताप परदेशी, महेश राजगुरु व सुहास कोल्हे यांनी काम पाहिले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPM मोदींनी आज मोडलं वाजपेयी यांचं रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ‘नॉन-काँग्रेस’चे पंतप्रधान, जाणून घ्या इतरांचा कालावधी\nअंतराळ कक्षेत भारताची आणखी एक ‘झेप’, देशातील पहिलं खासगी रॉकेट इंजन ‘रमण’चं यशस्वी परीक्षण\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार,…\nशिरुर शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे…\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8…\nकेसांना वाढण्यापासून रोखतात स्प्लिट एंड्स, ‘या’…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\n TATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच…\nजेजुरी : कोथळे येथे सॅनिटरी पॅड व मास्कचे वाटप\nरात्री उपाशी पोटी झोपल्यास होऊ शकतो ‘हा’ गंभीर…\nलहान मुलांना ‘साखर’ आणि ‘मीठा’चा…\nसावधान, हे ६ संकेत असू शकतात ‘हार्ट अटॅक’ची…\nमहिलांच्या कर्करोगाचे निदान करण्यावर भर : गिरीष महाजन\nहाता-पायांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतील…\nचांगल्या आरोग्यासाठी करा फळांचे सेवन\nनको असलेले केस दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं ���ाहेर,…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\n…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी\nGoogle Play Store अ‍ॅपवरून ‘कमाई’ केल्यानंतर…\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nअभिनेता अक्षत उत्कर्षचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी…\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nकवठ खाल्ल्यानं होतात ‘हे’ 6 मोठे फायदे \nवहिनीला कंटाळून कोर्टात पोहोचला दीर, म्हणाला – ‘तसले…\nपत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अति वरिष्ठ IPS अधिकारी तडकाफडकी निलंबित\nCoronavirus : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ‘कोरोना’…\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nदुचाकी चोरणाऱ्या 7 जणांना लोणीकंद पोलिसांनी केले अटक\nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/editorial/lack-development-cause-recession/", "date_download": "2020-09-30T08:09:01Z", "digest": "sha1:5YDV6L5O27TRZETOOSHUHA7B5HRGNBEF", "length": 33971, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "विकासाचा अभाव हे मंदीचे कारण - Marathi News | Lack of development is the cause of the recession | Latest editorial News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण���याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आण��ी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\nविकासाचा अभाव हे मंदीचे कारण\nकेंद्र सरकार संतुलित अर्थसंकल्पाचे धोरण पुढे चालवीत आहे.\nविकासाचा अभाव हे मंदीचे कारण\n- डॉ. भारत झुनझुनवाला\nकेंद्र सरकार संतुलित अर्थसंकल्पाचे धोरण पुढे चालवीत आहे. हे धोरण अमेरिकेने सर्वप्रथम १९३० साली स्वीकारले होते. त्या पूर्वीच्या काळात अमेरिकेचे अर्थकारण उल्हसित होते. शेअर बाजारात उत्साह होता, पण तो बुडबुडा असल्याचे नंतर लक्षात आले. तेथील शेअर बाजार कोसळला. ही घटना १९२९ मध्ये घडली. ती ‘ग्रेट डिप्रेशन’ या नावाने ओळखली जाते. तेव्हापासून अमेरिकेने संतुलित अर्थसंकल्पाच्या धोरणाचा अवलंब केला. तरीही अर्थकारणाची घसरण सुरूच राहिली. तेव्हा मुख्य प्रवाहातील अर्थतज्ज्ञांनी संतुलित अर्थसंकल्पाचे धोरणच पुढे चालविण्याचा सल्ला दिला. त्यांचे म्हणणे होते की, सरकारी खर्चात कपात केल्याने सरकारची मागणी कमी होईल व त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतील. किंमत कमी झाल्यामुळे खासगी क्षेत्रातील मागणी वाढेल. अमेरिकन सरकारने हा सल्ला मान्य करून तेच धोरण सुरू ठेवले, पण त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी वाढतच राहिली.\nअर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केनेस यांच्या मते सरकारच्या या धोरणाने सामान्य ग्राहक हा भीतीने पछाडला गेला व त्याने खर्चात कपात करण्यास सुरुवात केली. साधारण परिस्थितीत एक व्यक्ती जेव्हा खर्च करते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नात भर पडत असते. उदाहरणार्थ, सामान्य माणसांनी बटाटे विकत घेतले, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असते. विद्यार्थी जेव्हा पुस्तके खरेदी करतात, तेव्हा प्रकाशकाच्या उत्पन्नात भर पडते. हे खर्च आणि उत्पन्नाचे लाभदायक चक्र मोडून पडले आहे. कारण ज्यांनी खर्च करावयास हवा, ते खर्च करेनासे झाले आहेत. शेतकऱ्यास बटाटे विकून जे उत्पन्न मिळते, ते तो खर्च न करता तिजोरीत जमा करू लागला आहे, त्याला भीती वाटते की, पुढील काळात आर्थिक स्थिती अधिक बिकट होईल. प्रकाशकांनी नवीन पुस्तके प्रकाशित करणे बंद केले. कारण त्या पुस्तकांची विक्री होणार नाही, अशी त्याला भीती वाटू लागली. ही स्थिती उद्भवू नये म्हणून सरकारने काटकसर न करता, खर्च करायला हवा, असे केनेसचे म्हणणे आहे, हा खर्च करण्यासाठी सरकारने गरज पडल्यास कर्जही काढावे. एकूणच त्याने आर्थिक तूट वाढवावी, असे केनेसचे मत आहे.\nआर्थिक फुगा फुटण्याची अमेरिकेतील पहिली घटना १९२० साली झाली. मला वाटते, आपणही त्याच दिशेने वाटचाल करीत आहोत. आपल्याकडे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे, पण जीडीपीचा दर मात्र घसरतो आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा फुगा फुटण्याच्या टोकावर आहे. शेअर बाजाराचा फुगादेखील फुटू शकतो. अमेरिकेच्या आर्थिक स्थितीतील दुसरी पायरी वाढते कर्ज आणि वाढता खर्च ही होती, पण दुर्दैवाने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहेत. सरकारच्या भांडवली गुंतवणुकीत घट होत आहे. देशातील महामार्ग आणि बुलेट ट्रेनची निर्मिती यावर जो खर्च करण्यात येत आहे, त्यातून लोकांचा उत्साह वाढताना दिसत नाही. लोक त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाहीत. उद्योगातील मंदी कमी होईल आणि उद्योगात उत्साहाचे वातावरण दिसू लागेल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना वाटत नाही.\nआता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील तिसऱ्या पायरीचा विचार करू. अमेरि���ेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे अर्थकारण उभारी घेत आहे. त्यांनी उत्पादकांना अमेरिकेत येण्यासाठी प्रोत्साहन दिले. खर्चात वाढ झाली नसतानाही त्यांनी आयात करात वाढ केली. एकूणच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रुमन यांनी खर्चात वाढ करणे असो की, सध्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी खर्चात जास्त वाढ न करणे असो, पण या दोन्ही अध्यक्षांनी उद्यागपतींमध्ये विश्वास निर्माण केला, मग खर्चाच्या बाबतीत त्यांचे धोरण परस्परविरोधी का असेना, त्यामुळे त्यांनी विकासाला चालना दिली हे नक्की.\nभारताने या दोन्ही अध्यक्षांपासून बोध घ्यायला हवा. आपल्या देशात जी मंदी निर्माण झाली आहे, ती देशातील उद्योगपतींनी व व्यावसायिकांनी आत्मविश्वास गमावल्याने झाली आहे, त्यामुळे त्यांनी वस्तूंचा वापर करण्यावर आणि खर्च करण्यावर नियंत्रण आणले आहे. एकूणच आपल्या व्यावसायिकांमध्ये भयगंड निर्माण झाला आहे. करविषयक दहशतवादामुळे भांडवली गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना भीती वाटते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयकरात कपात केली, खर्चात वाढ केली आणि ग्राहक आणि उद्योगपती यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरात कपात केली, खर्चात वाढ केली, पण त्यांच्या कृतीने ते उद्योगपतींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करू शकले नाही. कारण करामुळे प्राप्त होणाºया महसुलातून जर राफेल विमाने विकत घेतली जाऊ लागली, तर देशातील पैसा परदेशात जाणार आहे.\nमणीपाल ग्लोबल एज्युकेशनचे टी. व्ही. मोहनदास पै यांच्या मते देशातील श्रीमंत लोक परदेशात वास्तव्य करू लागले आहेत, भारताच्या नागरिकत्वाचा त्याग करून ते परदेशात स्थायिक होत आहेत, कारण आपल्या देशात करवसुलीच्या नावाखाली तो दहशतवाद अनुभवावयास मिळतो, त्याचा अन्य राष्ट्रांत अभाव आहे, सरकार कर देणाऱ्यांकडे ते चोर आहेत, या दृष्टीने पाहते. ते धोरण सरकारने सोडून द्यायला हवे. (लेखक अर्थ विषयकतज्ज्ञ आहेत )\nCoronaVirus : दुहेरी संकट\ncoronavirus : कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत, पुढील सहा महिन्यात सरकार घेणार 4.88 लाख कोटींचे कर्ज\nअर्थमंचचे बॅकस्टेज आणि फ्रंटस्टेजही\nCoronaVirus : कोरोनानं जगभरात येणार आर्थिक त्सुनामी; फक्त 'या' दोन मोठ्या देशांना फटका नाही\nCoronavirus: कोरोनाम��ळे चीनसह आशियाई देशांना आर्थिक फटका; कोट्यवधी लोक गरीब होण्याची भीती\ncoronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम\nमोबाईल घे, अभ्यास कर...\nजीवनावश्यक वस्तू कायद्यांतून शेतमाल वगळल्याने शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल\nनियम पाळूया; पण लवकरच थोडे घराबाहेरही पडूया\nसरकारच ‘आत्मनिर्भर’ : ना कुणाची गरज, ना पर्वा\nकाय आहे #couple challenge, त्याचा धोका काय\nनवीन कृषी विधेयकामुळे बाजार समित्या अस्तित्वात राहतील का\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nकर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डे���िट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nHathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nBabri Demolition Case : निकालापूर्वी वेदांती म्हणाले - \"हो मीच तोडवला ढाचा, फाशी झाली तरी तयार\"\nहाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/yashaswi-sambhashan/", "date_download": "2020-09-30T09:50:40Z", "digest": "sha1:P2DE2ZNRM7TOWR4Y7LFMKA7MP2TODAIX", "length": 23849, "nlines": 79, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "यशस्वी संभाषणाचे रहस्य – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\n॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥\nश्रीगणपति अथर्वशीर्ष या सुप्रसिद्ध उपनिषदांत गणक ऋषींनी गणपतीची स्तुती करताना “त्वं चत्वारि वाक्पदानि” असे म्हटले आहे याचा भावार्थ “चारही प्रकारच्या ज्या वाणी आहेत, त्या तूच आहेस”. या चार प्रकारच्या वाणींमधून म्हणजे ‘परा’, ‘पश्यन्ती’, ‘मध्यमा’ आणि ‘वैखरी’ यांच्या मधून गणेश स्वतः अभिव्यक्त होतो असा ऋषींना त्यात अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात, एखादा विचार आपण शब्दांतून प्रकट करतो त्याचा प्रवास या चार प्रकारच्या वाणींतून होतो आणि इतरांना ऐकू येतो. ‘परा’ ही अत्युच्च, अंतरीं विचार प्रसवला ही जाणीव आहे, ‘पश्यन्ती’ म्हणजे मनःपटलावर दृष्यरूपांत ही वाणी पुढे विकसित होते, पुढे ‘मध्यमे’च्या रूपाने ती कंठापर्यंत येते आणि ‘वैखरी’ म्हणजे ह्या वाणीचे रूपांतर शब्दांमध्ये प्रकट होते, इतरांना ती ऐकू जाते. प्रत्यक्ष श्रीगणेशाशी एकरूपता दर्शवून वाणीचे असे महत्त्व इतक्या कमी शब्दांत, इतक्या समर्पक व अर्थगहन पद्धतीने ऋषींनी स्पष्ट केले आहे याचा भावार्थ “चारही प्रकारच्या ज्या वाणी आहेत, त्या तूच आहेस”. या चार प्रकारच्या वाणींमधून म्हणजे ‘परा’, ‘पश्यन्ती’, ‘मध्यमा’ आणि ‘वैखरी’ यांच्या मधून गणेश स्वतः अभिव्यक्त होतो असा ऋषींना त्यात अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात, एखादा विचार आपण शब्दांतून प्रकट करतो त्याचा प्रवास या चार प्रकारच्या वाणींतून होतो आणि इतरांना ऐकू येतो. ‘परा’ ही अत्युच्च, अंतरीं विचार प्रसवला ही जाणीव आहे, ‘पश्यन्ती’ म्हणजे मनःपटलावर दृष्यरूपांत ही वाणी पुढे विकसित होते, पुढे ‘मध्यमे’च्या रूपाने ती कंठापर्यंत येते आणि ‘वैखरी’ म्हणजे ��्या वाणीचे रूपांतर शब्दांमध्ये प्रकट होते, इतरांना ती ऐकू जाते. प्रत्यक्ष श्रीगणेशाशी एकरूपता दर्शवून वाणीचे असे महत्त्व इतक्या कमी शब्दांत, इतक्या समर्पक व अर्थगहन पद्धतीने ऋषींनी स्पष्ट केले आहे संभाषण हा त्याच वैखरीचा सर्वात प्रभावी असा प्रकार आहे. आपले जीवन यशस्वी करण्याच्या दृष्टीनेही तो आपल्याला आवश्यक असणारा असा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे.\nसारांश – जीवन यशस्वी करणारे हे संभाषण “ते कसे यशस्वी करावे “ते कसे यशस्वी करावे” – यावर माझे काही मौलिक विचार मांडतो आहे.\nसंभाषण साधारणपणे दोन किंवा अधिक लोकांमध्ये होत असते. संभाषणाची कारणे अनेक असू शकतात – विनोदी, हलक्या फुलक्या गप्पा-टप्पा, भांडण, वाद, सभा वगैरे. परंतु, महत्त्वपूर्ण संभाषण हे साधारणपणे गंभीर विषयावर असते. आता विषयच गंभीर असेल तर त्या संभाषणातील लोक स्वतःच्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात.\nउदाहरणार्थ – उपहास करणे, रागावणे, भयभीत होणे, निराश होणे किंवा दुःखी होणे. अशी संभाषणे अत्यंत कुशलतेने करावी लागतात. अशा संभाषणांमध्ये एखाद्याने चुकीच्या पद्धतीने मत प्रदर्शन केल्याने, इतर लोकांचे मन दुखावले जाऊ शकते किंवा लोकांमुळे आपले मन देखील दुखावले जाऊ शकते. आपल्याला जेव्हा असे अवघड पण महत्त्वाचे संभाषण करायचे असते, तेव्हा साधारणपणे आपण पुढील गोष्टीं अनुभवतो:\n१. पलायन – संभाषण अवघड वाटल्याने ते पूर्णपणे टाळतो. एकदम पळच काढतो बरेचदा, रागाने आपण थेट बोलणेच संपवण्याचा प्रयत्न करतो, किंवा संभाषण तोडून निघून जातो.\n२. मौन – संभाषणात भाग घेतो पण मौन बाळगतो कारण, बोलल्याने कुणी तरी दुखावले जाऊ शकते ही भीती असते.\n३. भय – संभाषण व्यवस्थितपणे होऊ शकत नाही, याची सतत भीती वाटून ‘ततपप’ करतो.\n४. कुतर्क – मतभेद असलेल्या इतर लोकांची तथ्यपूर्ण मते सरळ नाकारतो अथवा, स्वतःचं मत इतर लोकांना व्यवस्थितपणे पटवून देता न येतो.\n नेहमी कठीण संभाषण करताना आपण असे का चुकतो, अथवा का असे चुकीचे निर्णय घेतो हे साधारणपणे सर्वांच्याच जीवनात अनेकदा घडत असते. त्याचा मानसिक त्रास देखील आपल्याला खूप होत असतो. याचा नीट विचार केल्यास दिसून येते की, याची काही प्रमुख कारणे आहेत:\n१. परिस्थितीचा दबाव – कठीण विषयावर चर्चा करावे लागणार असे समजताच, आपण स्वाभाविकपणे त्या गोष्टीचा प्रचंड मानसिक तणाव अनुभवतो.\n२. अनावश्यक बचावाचा पावित्रा – आवश्यकता नसली तरीही, स्वतःचा पावित्रा बदलून आपण स्वतःचा बचाव कसा करता येईल याचाच विचार सतत करू लागतो.\n३. हतबलता – पुष्कळदा आपल्याला आपली बाजू पूर्णपणे समोरच्या माणसाला समजवता येत नाही कारण, समोरच्या माणसाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे देऊ शकत नाही. नुसतीच निराशा पदरी पडते.\n४. अज्ञान व वेळेचा अभाव – विषयाचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे किंवा आपण वेळे अभावी संभाषणाची व्यवस्थित तयारी करू न शकल्यामुळे आपल्याला इतर सदस्यांना योग्य ते प्रश्न विचारता येत नाहीत किंबहुना, त्यांच्या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे देता येत नाहीत. आणि नंतर ती सुचल्याने नुसतीच जीवाची घालमेल होते, पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेकदा तर कठीण संभाषण व्यवस्थितपणे न करू शकल्याने आपल्या हातून एखादी महत्त्वपूर्ण संधी दवडली जाऊ शकते. किंबहुना, त्यामुळे नुसतीच चिडचिड करून आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रांची, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची मनेही दुखविण्याची शक्यता असते. तसेच, आपल्या ऑफिसमध्ये, किंवा एखादी महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी मिळण्यापासून आपण वंचित राहू शकतो.\nखरं तर हे सारे टाळणे आपल्याला फार काही अवघड नाही आहे, पण त्याकरिता आपल्याला संभाषण यशस्वी करण्याचे रहस्य जाणून घेणे अपरिहार्य ठरते.\nकठीण संभाषण व्यवस्थित व यशस्वीपणे हाताळायचे रहस्य:\nसंभाषण किंवा संवाद म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मुक्तपणे चर्चेच्या विषयावर त्यांची माहिती, मत, सिद्धांत यांची देवाण-घेवण करतात. ते यशस्वी करण्यासाठी पुढील गुण आपल्यांत असणे अत्यावश्यक आहे:\nश्रवण – ‘ऐकणे’ हा संभाषणातील बोलण्याइतकाच एक महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा आपण कठीण विषयावर चर्चा करत असतो, तेव्हा आपल्याला आपल्या समोरील व्यक्तींचे विचार पूर्णपणे जाणून घ्यायला हवेत. परदृष्टिकोन-बहिरेपणा हा दोष जाणीवपूर्वक टाळावा. पुष्कळदा, जेव्हा इतर लोक आपल्या मनाविरुद्ध विचार प्रकट करू लागतात, तेव्हा आपण त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकूनही घेत नाही त्यामुळे त्यांची बाजूच आपल्याला व्यवस्थितपणे समजू शकत नाही.\nमूळ हेतु व परिणाम – सर्वप्रथम विचार करावा की, तुम्हांला संभाषणातून साध्य काय करायचे आहे, अथवा भविष्यात या संभाषणाचे परिणाम काय हो��ार आहेत. इतरांच्या आणि आपल्या नात्यांमध्ये काय फरक पडेल या गोष्टीचा विचार आधीच करणे महत्त्वाचे आहे.\nसत्य व सातत्य – यशस्वी संभाषणाच्या दृष्टीने सत्य आणि सातत्य यांना पर्याय नाही स्वमत प्रदर्शित करण्याआधी आपण प्रथम स्वहृदयाशी संवाद साधून ते आपल्या खरोखर पटते आहे का हे विचारावे. जो मुद्दा आपण स्वतःलाच पटवून देऊ शकत नाही, तर तो मुद्दा आपण इतरांना कसा पटवून देणार स्वमत प्रदर्शित करण्याआधी आपण प्रथम स्वहृदयाशी संवाद साधून ते आपल्या खरोखर पटते आहे का हे विचारावे. जो मुद्दा आपण स्वतःलाच पटवून देऊ शकत नाही, तर तो मुद्दा आपण इतरांना कसा पटवून देणार त्याचबरोबर आपले सिद्धांत, माहिती सर्वमान्य पुराव्यांसोबत सादर करावेत. पुरावे कुठे व कसे मिळवले व ते सर्वमान्य कसे आहेत, ही माहितीही द्यावी.\nस्वार्थत्याग, देहबोली व मर्यादा – नेहमी फक्त स्वतःचाच विचार करणे आणि इतरांना पराभूत करायचे आहे या निरर्थक भावनेवर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. समोरील सदस्याचा आत्मसन्मान दुखावेल असे कुठले वाक्य, मत वापरू नये. विचार व्यक्त करताना देहबोली संयमित राहील, ती आक्रमक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपली देहबोली जर आक्रमक झाली तर इतर सदस्य नैसर्गिकपणे त्यांना असुरक्षित वाटल्याने स्वतःचा बचाव करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे वातावरण एकदम गंभीर व कलुषित होते. देहबोलीतील आक्रमकतेचे दोष सामान्यतः पुढील प्रकारांत दिसून येतात –\nपरमतांचा अनादर – अत्यंत आक्रमक सदस्य नेहमीच इतरांना त्यांचे मत मांडू देत नाहीत, मध्येच त्यांची मते खोडतात, सतत उलट प्रश्न विचारतात, विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतात.\nकुत्सितपणा – आक्रमक सदस्य इतरांच्या मतांचा अनादर करून अनेकदा त्यांना नावे ठेवतात, सभेत किंवा अपरोक्षपणे इतरांची तर उडवतात, हसे करतात, जेणेकरून पुढच्या वेळेस इतर सदस्य आपली मते मांडणार नाहीत.\nआपले तेच खरे – जिंकण्याच्या ईर्षेने आपलेच मत कसे खरे आहे हे आवाज चढवून इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करतात व इतरांची सगळी मते अरेरावीपणे धुडकावून लावतात. असे लोक सामान्यतः टीका ही ‘विषयाला’ केंद्रस्थानी धरून नव्हे तर ‘व्यक्तीला’ केंद्रस्थानी धरून करत असतात.\nमोकळेपणा – आपले विचार मोकळेपणाने सांगायला हवेत. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर योग्य ते प्रश्न विच��रून ती घेता यायला हवी. खरं तर आपण जाणीवपूर्वक संभाषणात असे वातावरण निर्माण करू शकतो की, संभाषणातील प्रत्येक सदस्य स्वतःचे मत, माहिती, अनुभव, सिद्धांत निर्भीडपणे लोकांसमोर मांडेल. यामुळे, आपल्यालाही इतरांचे मुद्दे व्यवस्थितपणे समजू शकतात. सर्वजण एकत्रपणे सामंजस्याने योग्य निर्णय घेऊ शकतात. याच्या उलट सदस्यांनी आपल्याजवळील माहिती व अनुभव सविस्तरपणे सांगितलेच नाहीत किंवा अंशतः माहिती आपल्यापासून लपवून ठेवली तर असे संभाषण पूर्णपणे यशस्वी म्हणता येत नाही.\nपूर्वग्रहनिवृत्ती – संवाद करत असताना आपण आपले अनुभव, विचार, पूर्वग्रह या सर्व बाजूंवर अति विसंबून राहतो आणि इतरांनी मांडलेले तथ्यपूर्ण मत देखील धुडकावून लावतो, यालाच ‘पूर्वग्रहदोष’ म्हणतात, बहुतांश संभाषणे केवळ या एका दोषामुळे फिस्कटतात. संभाषणातील प्रत्येक सदस्याच्या दृष्टीने त्याचे स्वतःचे मत हे बरोबरच असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वाभविकपणे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असल्याने, प्रत्येकाचे विचारही वेगळेच असणार. सर्वांचे विचार ऐकून मग प्रामाणिकपणे ज्यांत सर्वात अधिक तथ्य आहे याचा तुलनात्मक विचार करून कुठले ते मत ग्राह्य ठरवणे हेच श्रेयस्कर ठरते. हे रहस्य आपण जाणले तर आपण कुठलेही कठीण संभाषण यशस्वीपणे हाताळू शकतो.\nउत्साह, प्रोत्साहन व पोषक वातावरणनिर्मिती – संभाषणातील इतर सदस्यांना त्यांचे मत मोकळेपणाने प्रदर्शित करता यावे आणि तसे करण्यास त्यांना सुरक्षित वाटावे यावर भर देणे किंवा तसे पोषक वातावरण निर्माण करणे खूपच महत्त्वाचे असते. आपण अतिआग्रही नाही आहोत, आवश्यक असल्यास आपले मत, विचार व निष्कर्ष बदलण्यास तयार आहोत असा संभाषणातील इतर सदस्यांना विश्वास येणे, जेणेकरून इतर सदस्यही आपले विचार, सिद्धांत त्याच उत्साहात स्वीकारण्यास तयार होतील. संभाषणातील इतर सदस्य जेव्हा चांगली मते प्रदर्शित करतील तेव्हा त्यांना अनुमोदन अवश्य द्यावे, प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यांचा उत्साह वाढून ते आणखी अधिक माहिती पुरवू शकतील. आपले विचार प्रभावीपणे समजवण्यासाठी उदाहरणादाखल एखादी समर्पक गोष्ट सांगावी. गोष्टी ऐकणे सर्वांनाच आवडते त्यामुळे प्रत्येक जण लक्षपुर्वक गोष्ट ऐकतो व गोष्टींत गुंफलेले आपले विचारही सहज त्यांच्यापर्यंत पोहोचतात.\nजहाल की मवाळ – सत्याची कास न सोडता टीका करणे हे अत्यंत कठीण कार्य असते. केलेली टीका बहुतांश लोकांना पचत नसते. अश्या वेळी, आपली भाषा मवाळ किंवा शक्यतो मधुर असेल तर आपण केलेली टीका समोरच्या व्यक्तीच्या पचनी पडणे थोडे सोपे होते. संभाषणाचा हेतु जर एखाद्याचे दोषदिग्दर्शन असेल तर असे करणे उपयोगी ठरते.\nमला खात्री आहे की, उपरोक्त ‘यशस्वी संभाषणाचे रहस्य’ आपण जाणीवपूर्वक आचरणात आणून कितीही कठीण संभाषण सहज हाताळून, त्यातून इप्सित ते परिणामही नक्कीच साधू शकाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7_%E0%A5%AA-%E0%A5%AD-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7/", "date_download": "2020-09-30T09:30:04Z", "digest": "sha1:QJMIIC4SX7BM3JM7JOYK3UZW2WAE7GI3", "length": 13094, "nlines": 28, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "सेक्स आणि शराब (भाग -१)_४.७.२०१९ – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nसेक्स आणि शराब (भाग -१)_४.७.२०१९\nशिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रौत्सव असो या प्रत्येक ठिकाणी कमरिया, ‘शीला की जवानी’, मै झंडूबाम हुई’, ‘दम मारो दम’, ‘ शेक इट सैय्या’ हीच गाणी सतत ऐकायला मिळत आहेत. ही काय भानगड आहे हेच कळेनासे झाले आहे. ठिकठिकाणी अशा उत्सवांमध्ये मुलांना अशा गाण्यांच्या तालावर झटके घ्यायला शिकवतात. रेकॉर्ड डान्स स्पर्धामध्ये आपल्या मुली शीलाचे अनुकरण करतात. मंत्री-संत्री मग पुरस्कार देतात. अशा स्पर्धांसाठी तरुण खंडणी गोळा करतात व एकंदरीत हजारो ‘शीला’ देशात अवतरतात. हे सर्व कसे झाले व का झाले\nमाझी मुलगी विचारते, ‘बाबा तुम्हाला मधुबाला का आवडते’ टिव्हीवर नाईन एक्स चॅनलवर जास्त लक्ष केंद्रित असणाऱ्या मुलांना काय सांगावे’ टिव्हीवर नाईन एक्स चॅनलवर जास्त लक्ष केंद्रित असणाऱ्या मुलांना काय सांगावे शरीराचा एकही अवयव उघडा न करता डोळ्यांच्या एका कटाक्षाने धुंद करणारे लावण्य एकीकडे आणि अर्धनग्न कमरेच्या झटक्याने थेट कामाग्नी पेटवणाऱ्या आधुनिक अप्सरांचे झटके दुसरीकडे. एकंदरीत संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये आपण आपली संवेदना कुठल्या पैलूवर उभारत आहोत शरीराचा एकही अवयव उघडा न करता डोळ्यांच्या एका कटाक्षाने धुंद करणारे लावण्य एकीकडे आणि अर्धनग्न कमरेच्या झटक्याने थेट कामाग्नी पेटवणाऱ्या आधुनिक अप्सरांचे झटके दुसरीकडे. एकंदरीत संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये आपण आपली संवे���ना कुठल्या पैलूवर उभारत आहोत सेक्सबाबत आपण उघडपणे चर्चा करत नाही पण अंतर्मनात सेक्सचे विकृत स्वरूप घर करत आहे व आजची तरुणाई बेहोषपणे नंगानाच करत आहे.\n१६ वर्षाच्या आमच्या एका विद्यार्थाला विचारले सेक्सबद्दल तुला काय कळते तो म्हणाला, “यात कळायचे काय तो म्हणाला, “यात कळायचे काय तुम्हाला इंटरनेटवर सगळ दाखवतो’. या विद्यार्थ्याप्रमाणे बहुसंख्य तरुण गुगलवर जातात आणि फुकट बिभत्स सेक्सचे दर्शन घेतात. आज इंटरनेटसारखी अनेक आधुनिक साधने सहज घरात उपलब्ध होत आहेत. स्वातंत्र्याच्या नावावर आज सर्वत्र स्वैराचार व स्वच्छदपणा जोपासला जात आहे. म्हणून अलीकडे निर्भया पासून अनेक सामूहिक बलात्काराचे प्रकार घडत आहेत. सरकार आणि समाज याकडे हतबलपणे पाहत आहे. या सगळ्यापुढे कुटुंबव्यवस्था तर हतबल झालीच आहे, पण सरकारही त्यापुढे विवस्त्र झाले आहे. अमेरिकन भांडवलशाहीने प्रसार केलेल्या सेक्स व शराब संस्कृतीचा वर्तमानावर आणि भविष्यावर होत असलेला हा परिणाम आहे. आपली मुले आधुनिक तंत्रज्ञानातून – इंटरनेटमधून ज्ञानाचे अमृत प्राशन करू शकतात, पण त्याचवेळी ही मुले हिडीस, बिभत्स व विकृत मानसिक स्थितीकडे पोहचत आहेत. यावर उपाय काय तर समोर काहीच दिसत नाही. समाजातील नितीमुल्ये नावाचा शब्दच शब्दकोषातून लुप्त होत आहे.\nअमेरिकन भांडवलशाहीने माणसाला विकलांग करून उपभोगवादी बनवण्यासाठी वाटेल ते केले. त्याचे प्रमुख सूत्र ‘सेक्स’ आणि ‘शराब’. हॉलीवूड नाईट क्लबमधून थिरकणाऱ्या नग्न बाला ह्या या संस्कृतीच्या प्रमुख आकर्षण ठरल्या व विकृती हे मानसिक हत्येचे धारदार शस्त्र बनले, कारण प्रचंड नफा मिळवणाऱ्या अमर्यादित स्पर्धेत भांडवलदारांची काळी कृत्ये लपवण्यासाठी, समाजाचे लक्ष अन्यत्र वळवायला ‘सेक्स’ आणि ‘शराब’ ही अतिशय घृणास्पद हत्यारे ठरतात. हॉटेल, बार, दारूचे कारखाने, फॅशन इंडस्ट्री, मॉडेलिंग, टि.व्ही., सौंदर्य प्रसाधने, उद्योग या माध्यमातून कितीतरी भांडवलदार गरिबांच्या पैशावर मालामाल झाले.\nवैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाही बिभत्सतेकडे गेली. सेन्सॉरशिप असतानाही आज आमची मुले ‘मिलेगी- मिलेगी’ या गाण्यावर नाचणाऱ्या विदेशी नग्न पोरी बघत वाहवत चालली आहेत. अमेरिकन समाज तर विकृत झालाच आहे, पण जगभरातही सामाजिक अस्थिरता फोफावत चालली आहे. ह्यालाच उदारीकरण व जागतिकीकरण म्हणतात का ह्याचे उत्तर मनमोहन सिंग व मोदींनी द्यायला हवे.\nसेक्स हा खाजगी विषय आहे व तो खाजगीच राहिला पाहिजे. बेडरूममध्ये विविस्त्र असणारे जोडपे सार्वजनिक ठिकाणी विविस्त्र राहू शकत नाहीत. म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्यावर कायदेशीर तशीच सामाजिक बंधने असतात. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा पार केल्यावर विकृतीला सुरुवात होते. जसे सैन्यामध्ये दारू प्यायला परवानगी आहे, पण दारू पिऊन झिंगण्यास परवानगी नाही. दारू पिऊन वेडेवाकडे वागल्यास आर्मी अॅक्टच्या सेक्शन ६३ प्रमाणे गैरवर्तणूक करणे म्हणजे सैनिकाला साजेसे न वागणे यासाठी ३ वर्षाची शिक्षा होवू शकते. भारतात ब्ल्यू फिल्मला बंदी आहे. कारण त्याचा अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होतो. हे जर खरे आहे तर ‘शीला की जवानी’ किंवा ‘दम मारो दम’ या गाण्यांचे चित्रण ब्ल्यू फिल्मपेक्षा हानिकारक आहे त्याचे काय\n‘दबंग’मध्ये सलमान खान इन्स्पेक्टरच्या गणवेषात दारू पिऊन नाचताना दाखविला आहे. त्यात पोलीस स्टेशनलाच दारूचा अड्डा बनवलेले दाखवले आहे. या चित्रणाला भारतातील पोलीस दलातील कुणालाही आक्षेप घ्यावासा वाटला नाही. मला वाटते पुढे एखाद्या चित्रपटात मुख्यमंत्र्यांचे दालनदेखील दारूचा अड्डा झालेले दाखविले जाईल व मुख्यमंत्री डोक्यावर दारूची बाटली घेऊन नाचातानाही दिसेल. या सारख्या नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून दारू पिण्याला एक प्रतिष्ठित फॅशन बनविण्यात आले आहे.\nआजकाल रात्री रस्त्यावर, बीचवर तरुण मुले-मुली चाळे करताना सर्रास दिसतात. हा विषय फक्त एक कला म्हणून, एक करमणूक म्हणून दाखवला जातोय असा गोड गैरसमज कुणी करून घेवू नये. वस्तुतः यापाठीमागे दारू लॉबीचा प्रचंड पैसा लागलेला असतो. लोकांनी जास्तीत जास्त दारू प्यावी म्हणून मुद्दामहून गाण्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यात येते व दररोज टीव्हीवर हीच गाणी सातत्याने दाखविली जातात. परिणामी जगातील नामवंत ब्रँडच्या दारूचा खप भारतात झपाटयाने ४०० टक्क्यांनी वाढत आहे. पब, बार जोरात चालू आहेत. त्या माध्यमातून विजय मल्ल्यासारखे दारू उत्पादक लोकानी प्रचंड पैसा कमावला व देश सोडून फरार झाले. हे आयपीएलची क्रिकेट टिमदेखील विकत घेतात. हे लोक आमदारांना विकत घेऊन खासदारकी सुद्धा मिळवतात. खासदारकी ���िळवल्यावर ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-30T10:23:45Z", "digest": "sha1:RNOWE72BOP7WNBBEIBPJE3QLGVSM66NU", "length": 6432, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट बर्न्स - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरॉबर्ट बर्न्स (अन्य नावे : रॉबी बर्न्स, द बार्ड ऑफ एरशायर ; इंग्लिश: Robert Burns) (जानेवारी २५, इ.स. १७५९ - जुलै २१, इ.स. १७९६) हा स्कॉट्स व इंग्लिश भाषांमध्ये कविता व गाणी लिहिणारा स्कॉटलंडाचा कवी, गीतकार होता. तो स्कॉटलंडाचा राष्ट्रीय कवी मानला जातो. स्कॉट्स भाषेतील कवींमधील श्रेष्ठ कवींमध्ये तो गणला जात असला, तरीही त्याने इंग्लिश व सोप्या स्कॉट्स भाषांतदेखील लक्षणीय संख्येने काव्यरचना लिहिल्या आहेत.\nराष्ट्रीय बर्न्स संकलन (स्कॉटिश राष्ट्रीय संग्रहातील बर्न्साची हस्तलिखिते, व्यक्तिचित्रे व वापरातील वस्तू) (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १७५९ मधील जन्म\nइ.स. १७९६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१४ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T10:18:26Z", "digest": "sha1:OBXXAPW255TPJMRCNAHZBUU3QNOIS4MV", "length": 3997, "nlines": 124, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने बदलले: be:Жуліяна Белеці\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: it:Belletti\nसांगकाम्याने बदलले: fr:Juliano Belletti\nसांगकाम्याने वाढविले: lt:Juliano Belletti\nसांगकाम्याने वाढविले: id:Juliano Belletti\nसांगकाम्याने वाढविले: bg:Жулиано Белети\nसांगकाम्याने वाढविले: ro:Juliano Belletti\nसांगकाम्याने वाढविले: simple:Juliano Belletti\n\"जुलिअनो बेल्लेट्टी\" हे पान \"हुलियानो बेलेटी\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/change", "date_download": "2020-09-30T08:30:42Z", "digest": "sha1:BP4CFKNNQMILCSHLYIZZV4RSSUYXIE5G", "length": 3707, "nlines": 121, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "change", "raw_content": "\nशिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग\n‘ये मेरा दुल्हा नही है, ये कौनसी बॉडी लायी’\nविद्यापीठाच्या परीक्षा होणार जुलैत शैक्षणिक वर्ष बदलण्याची शक्यता\nआता सर्वांना मिळणार पेट्रोल\nकोरोना – व्हॉट्स अँपने केले स्टेटस फिचर मध्ये बदल.\nबदलली अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट\nपुणतांब्यात उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू\nथोरातांच्या नकारानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील\nमनसे झेंड्याचा रंग बदलणार; २३ जानेवारीला अनावरण\nगटनेता बदलाचा निर्णय ठरला थोरात गटासाठी विजयाची किल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2020-09-30T09:02:24Z", "digest": "sha1:VWEIJMXRKDN2ZHXMLXF5AV724FD5VOFB", "length": 20255, "nlines": 75, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "रोजगार नाही बेरोजगारांचे तांडे_24.01.2019 – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nरोजगार नाही बेरोजगारांचे तांडे_24.01.2019\nइंग्रजानी भारतावर राज्य का केले भारतातील कच्चा माल इंग्लंडला घेवून जायचा, तेथे कपडा तयार करायचा, त्यासाठी कारखाने उघडायचे, जेथे लाखो कामगार नोकरीला लागायचे, तयार माल परत भारतात विक्रीसाठी पाठवायचा. आज जगात तिच स्पर्धा अति तीव्र होत आहे. जगातील सर्व सरकारवर रोजगाराचा प्रचंड दबाव असतो. त्याला जोडूनच व्यापार असतो. जितका उत्पादीत माल एक देश दुसर्‍या देशात पाठवू शकतो तेवढा रोजगार त्या देशात वाढतो. त्याला जोडून लोकांचे पगार वाढतात किंवा फायदा वाढतो. जसे शेतकऱ्यांच्या मालाला परदेशात चांगली किंमत मिळाली तर शेतकरी संपन्न होईल. भारतातील कपड्यांची किंमत आणि मागणी वाढते तेव्हा शिलाई करणाऱ्या कामगारांची मागणी वाढते. पैसेही चांगले मिळतात. म्हणूनच व्यापारावर रोजगार निर्माण होतो. अर्थव्यवस्थाही तशी उभारली पाहिजे कि निर्यात जास्तीत जास्त वाढली पाहिजे, आयात कमी केली पाहिजे. पण गोर्‍यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारावर पूर्ण कब्जा केला आहे. म्हणून अमेरिका श्रीमंत होत जाते भारत गरीब होत जातो. कारण भारतातील माल आपल्या देशात गोरे लोक येवून घेत नाहीत.\nदेशात ४ एप्रिल २०१६ रोजी उच्च शिक्षित असूनही नोकरी मिळाली नाही म्हणून फतेहाबाद जिल्ह्यात भुना गावच्या कोमल (वय २७ ) आणि शिल्पा (वय २५) यांनी आत्महत्या केल्या. १० फेब्रुवारी २०१७ रोजी रेल्वे भरती मंडळाने नोकर भरतीसाठी अर्ज मागविले त्यात १८,००० जागांसाठी ९२ लाख अर्ज रेल्वेकडे प्राप्त झाले होते. हे खाऊजा धोरणाचे परिणाम आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देशात २४ लाख सरकारी नोकर्‍या, पदे रिक्त आहेत. मात्र त्या रिक्त जागा कोणतेही सरकार भरत नाही. ही माहिती ऑगस्ट, २०१८ मध्ये टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झालेली आहे.\nमहाराष्ट्र शासनाने गेल्या महिन्यात मेगा भरतीचे गाजर दाखवले. मात्र राज्यातील जनता दुधखुळी नाही. मोदी शासन दावा करते कि, लाखो लोकांना देशात नोकर्‍या दिल्या. रोजगार दिला. जर हा दावा खरा मानला तर देशात जे शेतकर्‍यांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, तसेच कामगार वर्गाचे आंदोलन होत आहे ते कशाचे धोतक आहे. मेक इन इंडिया ही अर्थात अक्षरशः फेकू घोषणा झाली आहे. मोदी काळात औद्योगिक उत्पादन मंदावले आहे. त्याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. खाऊजा धोरणामुळे सरकारी नोकर्‍या कमी केल्या. विभक्त कुटुंब पद्धत वेगाने फोफावली. जमिनीचे तुकडे होवू लागले. असलेल्या जमिनीतून उत्पन्न मिळेनासे झाले. शेती व्यवस्था मोडकळीस आणली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जे मराठा युवक आरक्षणासाठी आक्रमक झाले. विविध पिडीत जाती मधील युवक त्यानंतर आंदोलने करू लागले. मध्यप्रदेश, राजस्थान हरियाणा, बिहार अशा अनेक राज्यातून आंदोलने उफाळून आली. याचे एक कारण म्हणजे प्रत्येकाला शाश्वत रोजगाराची खात्री नाही हे होय.\nदेशात रोजगार व अर्ध रोजगार देखील पुरेसा बारा महिने नाही. त्यात पावसाळा गेल्यावर सरकार पुरस्कृत दुष्काळामुळे महाराष्ट्रात व अनेक राज्यात जनता होरपळून निघते आहे. हे कशामुळे झाले बेरोजगारी आजच उफाळून आली आहे; असे नाही. संविधानाने दिलेल्या जगण्याचा मुलभूत अधिकार कलम २१ नुसार सर्वाना सन्मानाने जगता येईल असा रोजगार निर्माण केला नाही. याचे कारण (सापनाथ नागनाथ) सरकारांनी राबवि���ेली नीती हा आहे. त्याचे अदृश्य परिणाम कुपोषण, कृषी संकट, कंत्राटीकरण, खाजगीकरण, कंपन्यांचे सांडपाणी व कीटकनाशकामुळे विष बाधित झालेलली शेती हे होय. या बाबत पूर्णपणे चिकित्सक माहिती प्रसारमाध्यमात देखील येत नाही. मोदी यांनी तर मिडियावर देखील प्रभाव टाकला आहे. त्यामुळे जनतेला सत्य कळणे मुश्कील केले आहे.\nभारतात मनमोहन सिंग यांनी अमेरिकेच्या दादागिरीने १९९१ साली खाऊजा धोरण ठरवले. जागतिक भांडवलशाहीचा दबाव अधिक ठळक झाला. त्यानुसार अंमल सुरु झाला. कल्याणकारी राज्य व्यवस्था बंद करून देशाच्या सरकारने बाजार केंद्रित अर्थव्यवस्था धोरण स्विकारले. त्याला मी संसदेत खासदार असताना विरोध केला होता. तेच धोरण मोदी सरकार आक्रमकपणे लादत आहे. सार्वजनिक क्षेत्र पूर्ण खाजगी केले. खाऊजाच्या सुरुवातीच्या १९९० च्या दशकात जी.डी.पी ६.८ % होता, तेव्हा रोजगार १% होता. १९९९-२००४ काळात जी.डी.पी. ५.७ % तर रोजगार २.८ % तर २००४-०९ ह्या काळात जी.डी.पी. ८.७ % तेव्हा रोजगार ०.१ % तर २००९-११ मध्ये जी.डी.पी. ७.४% तर रोजगार केवळ १.४% आणि मोदी काळात जी.डी.पी. ६.८ % तर रोजगार केवळ ०.६% आहे.\nह्याच (१९८०-२०१५) ३५ वर्षात देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तळातील गांजलेल्या ५०% जनतेकडे संपत्ती केवळ १.९ % आहे तर मध्यम ४० % लोकसंख्या यांची संपत्ती केवळ २ टक्के, तर श्रीमंत १० टक्के लोकांची संपत्ती ५.१ टक्के आहे. एकदम उच्च श्रीमंत १ टक्का लेकांकडे ५१ % टक्के संपत्ती आहे. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख किस्तीन लेगार्ड यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत व्यक्त केले.\nसेंटर फॉर मॉनीटरिंग इंडियन इकॉनॉमी (सी.एम.आय.) या उद्योग जगतातील अग्रगण्य संस्थेच्या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध आहे. आज देशात बेरोजगारीचा दर ७.८ टक्के आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत बेरोजगार प्रत्येक वर्षी ४० लाख या प्रमाणे गेल्या चार वर्षात १ कोटी ४०लाख बेरोजगार व्यक्ती आहेत. राज्यातील १२ कोटी एकूण लोकसंख्या आहे त्याच्या १२ टक्के युवक बेरोजगार आहेत ही माहिती रोजगार नोंदणी संकेत स्थळावर आपल्याला पाहायला मिळते. त्यात युवकांची संख्या ८० टक्के आहे. मोदी जे बोलतात ते एकदम खोटे ठरत आहे. कारण सरकारी भाट जे अर्थतज्ञ आहेत. त्यांचे दिशाभूल करणारे अंदाज त्याला कारणीभूत आहेत. यांनी जो जी.डी.पी. ठरवला त्याचा आधार माणूसपण हिरावणारा आहे. गावा खेड्यात कृषी आधारित अर्थव्यवस्था नाही. परिणामी शहराकडे स्थलांतर होते. शिक्षण मोफत नाही त्यामुळे अर्ध्यावर ते सोडून द्यावे लागते. शहरात मिळेल ते काम करावे लागते. माहिती तंत्रज्ञान काळात कौशल्ये नसतील तर चांगले काम आणि पगार दिला जात नाही.\nहा रोजगार देखील सीमित केवळ सेवा क्षेत्रात होत आहे. त्यामुळे शाश्वत रोजगार नाही. रिकामे डोके सैतानाचे घर या म्हणी प्रमाणे रोजगार नसल्याने गुंडगिरी वाढते. या संदर्भात दिल्ली मध्ये आप सरकारचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी कंत्राटी कामगारांना आता सुधारित वेतन देण्यास सुरुवात केली आहे. चतुर्थ श्रेणी मधील कामगारांना उत्तम रोजगार देण्यास सुरुवात केली आहे .\nदेशातील अत्यंत चांगल्या प्रकारचे वेतन दिल्लीत आप सरकारच्या काळात देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवले. मात्र देशाची नीती जोपर्यंत बदलता येत नाही तोपर्यंत दिल्ली सारख्या राज्याला मोदी कायम अडथळे आणत राहणार आहेत. यावर जनतेने येत्या निवडणुकीत उचित विचार करून खरा खुरा पर्याय दिला पाहिजे.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← नवीन पर्यायाच्या दिशेने_17.01.2019\nकोको कोलाचा कर्दनकाळ_31.1.19 →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थ���पक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bjp-president-amit-shah-holds-a-rally-today/articleshow/71525389.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-30T09:55:09Z", "digest": "sha1:YLEJBEHOISKY55LQ44G3S2S44F4LIQJ7", "length": 11112, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांची आज चिखलीत सभा\nमटा वृत्तसेवा, बुलडाणाभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी चिखली येथे प्रचारसभा होत आहे...\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांची आज चिखलीत स•भा\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी चिखली येथे प्रचारसभा होत आहे. यानिमित्ताने ते पहिल्यांदाच मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील महायुतीच्या सात उमेदवारांसाठी या प्रचारसभेचे आयोजन केले आहे. चिखली येथील जाफराबाद मार्गावरील खबुतरे ले-आऊटमध्ये सकाळी ११ वाजता त्यांची प्रचार होईल. त्यांच्यासोबत भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यादेखील या सभेला संबोधित करतील. शहा यांची जिल्ह्यातील पहिलीच स भा आणि महायुतीच्या प्रचाराचीदेखील ही पहिलीच संयुक्तिक सभा असल्याने या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन चिखलीच्या भाजपच्या उमेदवार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा सलाम\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nपबजी गेमचे व्य���न लागलेल्या तरुणाची आत्महत्या महत्तवाचा लेख\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/become-rich-you-must-know-these-tips-298550", "date_download": "2020-09-30T08:29:57Z", "digest": "sha1:SWMLYYB2M2JLVEMML27FDNGBWZRIJ5FC", "length": 27772, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र... | eSakal", "raw_content": "\nश्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...\nश्रीमंत अ��णे किंवा भरपूर पैसा असणे ही जवळपास प्रत्येकाचीच इच्छा-आकांक्षा असते. यासाठी बहुतांश लोक भरपूर मेहनतही करत असतात. मात्र श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत करून उपयोग नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता, पैसा कसा काम करतो, गुंतवणूक कशी हाताळावी यासारख्या बाबींचे ज्ञान आवश्यक असते.\nफक्त साक्षरता नव्हे अर्थसाक्षरतासुद्धा महत्त्वाची\nश्रीमंत असणे किंवा भरपूर पैसा असणे ही जवळपास प्रत्येकाचीच इच्छा-आकांक्षा असते. यासाठी बहुतांश लोक भरपूर मेहनतही करत असतात. मात्र श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत करून उपयोग नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता, पैसा कसा काम करतो, गुंतवणूक कशी हाताळावी यासारख्या बाबींचे ज्ञान आवश्यक असते. अर्थ साक्षरता आणि आर्थिक नियोजन हे सर्वसामान्य भारतीयांच्या घरात तसे अपवादानेच शिकवले जाणारे विषय. परंतु आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nतुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर खूप मेहनत करा किंवा खूप अभ्यास करा एवढेच आपल्या मुलांना सांगितले जाते. परंतु आर्थिक स्थैर्याचा किंवा श्रीमंत होण्याचा संबंध मेहनतीइतकाच अर्थ साक्षरतेशी असतो. आपण पैशांसाठी काम करायचे नसते तर पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचे असते, हे जोपर्यंत मुलांना विद्यार्थी दशेतच शिकवले जात नाही. जोपर्यंत उपजीविकेच्या पदवीबरोबरच त्यांना अर्थसाक्षर होण्यासाठी उद्युक्त केले जात नाही तोपर्यत आयुष्यभराच्या आर्थिक विवंचनांमधून सुटका नाही. तशी अर्थसाक्षरता या विषयाची व्याप्ती मोठी आहे परंतु या लेखातून आपण काही महत्त्वाच्या अर्थमंत्रांकडे लक्ष देऊया.\nशेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; निर्देशांक सेन्सेक्समध्ये 375 अंशांची वाढ\nआपल्याकडे येणारा पैसा आणि होणार खर्च याची बारकाईने नोंद ठेवून आपले आर्थिक नियोजन करण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज असते. आर्थिक शिस्तीशिवाय आर्थिक प्रगती साधता येत नाही हे लहान वयातच मनावर बिंबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बचतीचे प्रमाण वाढते ठेऊन अनावश्यक खर्च कमी करत जाणे या महत्त्वाच्या अर्थमंत्राची जाणीव विद्यार्थी दशेतच आपल्या मुलांना होणे अतिशय आवश्यक आहे. कोणतेही अनावश्यक कर्ज डोक्यावर नसणे, टॅक्स वेळेवर भरणे, आपल्या आर्थिक ��रजांवर नियंत्रण ठेवणे या आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल सजगपणा मुलांमध्ये तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nहेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​\n\"तुम्हाला पैशाची किंमतच नाही\" हा घराघरात वापरला जाणारा वाकप्रचार. अलीकडच्या काळात चैनीवर पैसा खर्च करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आयुष्यात हौसमौज पूर्ण करण्यात वावगे काहीच नाही. मात्र त्याआधी आवश्यक असलेली बचत नक्कीच केली पाहिजे. नवराबायको कमावते असण्याच्या काळात बचतीचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात घ्यायची वेळ आली आहे. मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्याची सवय लावली पाहिजे. यातून त्यांना आपल्या वाट्याला येणाऱ्या पैशाचे नियोजन, खर्च आणि बचतीचा ठोकताळा मांडण्याची सवय जडेल. हिच सवय त्यांना भविष्यात संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल. गरज आणि चैन यातील फरक मुलांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. आपली नजिकच्या काळातली गरज, भविष्यातली गरज या गोष्टींवर विचार करण्याची सवय मुलांना या निमित्ताने लागेल.\nटाटा समूहाकडून वेतन कपात; सीईओ आणि एमडींच्या वेतनात 20 टक्क्यांची कपात\n३. आपत्कालीन निधीचे महत्त्व\nसकारात्मक किंवा आशावादी विचारसरणीच्या नावाखाली आपण भविष्यातील अनपेक्षित संकटांची (इथे आर्थिक संकटे अपेक्षित आहेत) तयारी किंवा नियोजन करण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मुलांना भविष्यातील सुखद स्वप्नांची गुंफताना वास्तवापासून बऱ्याचवेळा आपण दूर नेत असतो. आपल्या आयुष्यात आर्थिक संकटं येणार नाहीत अशाच भ्रमात आपण त्यांना ठेवत असतो. त्यामुळे या गोष्टींसाठी काही नियोजन करावं लागतं हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते. मुलांना आपल्या पॉकेटमनीतील किंवा पार्टटाईम जॉबमधील काही पैसा हा इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवण्यास शिकवावे. आपल्या सहा महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवणे आवश्यक असते हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा नियम मुलांना नोकरी किंवा व्यवसायाला सुरूवात केल्यावर सहजतेने अंमलात आणता येईल. आर्थिक विवंचनांच्या काळात किंवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांच्यावेळी हा आपत्कालीन निधीच उपयोगी पडतो हे मुलांच्या लक्षात येईल.\nकच्च्या तेलाच्या किंमतीत १३ टक्क्यांनी ���ाढ\n४. मुलांना परजीवी होण्यापासून वाचवा\nआपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो. या प्रेमापोटीच आपण त्यांच्या गरजेच्या वस्तूंचा त्यांच्यावर वर्षाव करत असतो. परंतु यातून काहीही न करता गरजा पूर्ण होण्याची वृत्ती लहान मुलांमध्ये निर्माण होण्याचा धोका असतो. त्याउलट आपण स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्यावे. आपल्या प्रत्येक गरजेसाठी आपण आपल्या पालकांच्याच खिशाला हात घालता कामा नये हे त्यांना समजावले पाहिजे. मुले मोठी झाली असतील तर त्यांना पार्ट टाईम जॉब्स किंवा त्यांच्या आवाक्यातील कामे करून स्वत:चा पॉकेटमनी स्वत:च मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. भविष्यात नोकरी करत असताना किंवा व्यवसाय करताना आत्मनिर्भर होण्याची वृत्ती आणि जिद्द बालपणीच्या या सवयीमधूनच जन्माला येईल. आपल्या आर्थिक संकंटांचा सामना ते स्वबळावर करू शकतील.\nपगार झाल्यानंतर काही दिवसांतच हाती बेताचाच पैसा शिल्लक राहणे ही बहूसंख्य लोकांच्या आयुष्यातील डोकेदुखी आहे. याचे मुख्य कारण आर्थिक नियोजनाचा अभाव किंवा बजेटची आखणी योग्य पद्धतीने न करणे हेच असते. बजेट आखताना आपल्या अत्यावश्यक गरजा कोणत्या, महत्त्वाचे आणि टाळता न येणारे खर्च कोणते, टाळता येणारे किंवा कमी महत्त्वाचे खर्च कोणते, चैनीचे खर्च आणि आपल्या गरजांसाठीचे खर्च यातील फरक लक्षात घेणे, एकदा बजेट आखल्यानंतर त्यानुसारच काटेकोरपणे खर्च करणे या सर्वांचे आकलन मुलांना होणे खूपच महत्त्वाचे आहे. कुठे बचत करावी आणि कुठे खर्च करावा याचे शिक्षण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे.\nबचत हा संपत्ती निर्मितीतला महत्त्वाचा घटक आहे. परंतु नुसती बचत केल्याने कोणीही श्रीमंत होत नाही. गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय कोणते, कोणता पर्यात महागाईला हरवतो, गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे या गोष्टींचे ज्ञान मुलांना देणे हा त्यांच्या शिक्षणाचाच एक भाग आहे. वाढदिवस, समारंभ, बक्षिसे या वेगवेगळ्या कारणास्तव मुलांकडे काही रोख रक्कम येत असते. अशा पैशांची बॅंकेत एफ. डी करून पैसा कसा वाढवता येतो हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पुढे म्युच्युअल फंडांसारख्या पर्यायांचा वापर करून संपत्ती निर्माण करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे हा त्यांच्या अर्���शिक्षणाचाच भाग आहे. लहान वयातच बचत आणि गुंतवणूकीची सवय लागलेले तरूण भविष्यात मोठ्या संपत्तीची निर्मिती करतील यात शंकाच नाही.\n७. अर्थविषयक वाचनाची गोडी\nअर्थविषयक, गुंतवणूकविषयक लेख, उत्त्म पुस्तके यांच्या वाचनाची सवय आणि गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. या क्षेत्रातल्या घडामोडी सातत्याने जाणून घेतल्या पाहिजेत. यामुळे आपले ज्ञान अद्ययावत तर होतेच पण आपल्या आर्थिक परिस्थितीचा अचूक ठोकताळा आपल्याला बांधता येतो. एरवी वाचनाचा कंटाळा असलेले पालकदेखील संपत्ती निर्मितीसाठी स्वत:बरोबरच आपल्या मुलांमध्ये याची आवड नक्कीच निर्माण करू शकतात. आयुष्यभर कठोर मेहनत करण्यापेक्षा आर्थिक ज्ञान मिळवून आनंदात जगणे केव्हाही श्रेयस्करच.\nया अर्थमंत्रांना मुलांमध्ये लहान वयातच रूजवून भविष्यात आर्थिक विवंचनापासून दूर ठेवणे सोपे होईल. संपत्ती निर्मितीसाठी आता इतर काही गोष्टींबरोबरच अर्थसाक्षरतेचे बाळकडू अत्यावश्यक झाले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर\nनवी दिल्ली: मागील 5-6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन...\nरिलायन्समध्ये जनरल अटलांटिक करणार 3675 कोटींची गुंतवणूक\nमुंबई: रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मोठी गुंतवणूक होणार आहे. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक (General...\nसहा हजारांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या दरांत किंचित वाढ\nनवी दिल्ली: गेल्या सत्रात सोन्याचे भाव (Gold prices ) चांगलेच तेजीत होते. मागील सत्रात नफा मिळवल्यानंतर भारतीय बाजारपेठेत आजचे सोन्याचे भाव सौम्य...\nमालेगाव अपहरण व दरोडा प्रकरण : गुन्हे शाखेकडून २४ तासांच्या आत संशयितांना अटक\nनाशिक / मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कौळाणे शिवारातील हॉटेल साईप्रसादजवळून दोन वेगवेगळ्या कारमधून आलेल्या आठ जणांनी निमगुले येथील प्रवीण...\n'लक्ष्मी बाँब' फुटणार डिजिटलवर \nमुंबई- \"कोरोना'च्या प्रादूर्भावामुळे सध्या देशातील सगळीच चित्रपटगृहे कुलुपबंद आहेत. त्यामुळे अनेक नवीन चित्रपट पूर्ण झाले असूनही, ते सध्या...\nकेंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द; कॅगच्या अहवालानंतर सं���क्षण मंत्रालयाचा निर्णय\nनवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानांचा करार चांगलाच चर्चेत आला होता आणि आजही या विमानांच्या खरेदीबाबत विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/police-will-complete-recruitment-process-december-322696", "date_download": "2020-09-30T10:29:17Z", "digest": "sha1:E3JIVWYFBXJURWR3WX3YCEORRHEIEYEP", "length": 13510, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार | eSakal", "raw_content": "\nपोलिस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार\nराज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.\nमुंबई - राज्यातील पोलिसांच्या १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयाबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ\nराज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे ��ा भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी दहा हजार जणांची पोलिस भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचित्रपट दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक\nपुणे ः ऍडमिनचे हक्क काढून घेत चित्रपट दिग्दर्शकाचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद...\nनवापूरला गुटखा ट्रक पकडला, नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई\nनवापूर : नवापूरला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरतहून मालेगावला अवैधरित्या जाणारा विमल गुटखा पकडला. एक लाख चाळीस हजाराचा विमल पानमसाला...\nमाता तू न वैरिणी; बाळाला भोकसून मारले\nभोपाळ (मध्य प्रदेश) : 'माता तू न वैरिणी' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, फक्त दोन दिवसांच्या बाळाला तब्बल 100 वेळा स्क्रूड्रायवरने भोकसून...\nशेतकरी गाढ झोपेत असतानाच कांदा चाळ पेटवली; सुमारे चाडेचार लाखाचे नुकसान\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : चोंभुत (ता. पारनेर) येथील नारायण बरकडे यांच्या कांदा चाळीला कोणीतरी आग लावुन पेटुन दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोना...\nमानलेल्या मामा-मामीने केला दगाफटका; पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा होता खरा\nअचलपूर (अमरावती) : सावळी मंदिर परिसरात 25 सप्टेंबरच्या रात्री पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची उकल...\nनांदेड : पोक्सोमधील दोघेजण पोलिसांना शरण, सहा महिण्यापासून होते फरार\nनांदेड : भोकर तालुक्यातील नांदा शिवारातील एका आखाड्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत असभ्य वर्तन करून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भोकर पोलिस...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ganeshotsav-canceled-due-police-sangli-district-336838", "date_download": "2020-09-30T08:47:31Z", "digest": "sha1:662SN56S6LQ5TJIPFFORY6SFF6ZNMUHA", "length": 15134, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद, गणेश भक्तांनी जपला साधेपणा | eSakal", "raw_content": "\nपोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद, गणेश भक्तांनी जपला साधेपणा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिस ठाणे हद्दीतील 21 गावांपैकी 19 गावांनी सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा तर दोन गावांनी \"एक गाव, एक गणपती', असा निर्णय घेतला आहे.\nयेडेनिपाणी (सांगली) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिस ठाणे हद्दीतील 21 गावांपैकी 19 गावांनी सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा तर दोन गावांनी \"एक गाव, एक गणपती', असा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी महापूर तर यंदा कोरोनाचे उत्सवावर सावट असल्याने गणेशभक्तांचा जल्लोष यंदा पाहायला मिळणार नाही. कुरळप पोलिसांनी गावागावांत बैठका घेऊन गणेश मंडळांचे प्रबोधन केले आहे.\nतांदुळवाडी, कुंडलवाडी येथे \"एक गाव, एक गणपती' तर येडेनिपाणी, येलूर, इटकरे, कुरळप, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, वशी, लाडेगाव, कणेगाव, ठाणापुडे, देवर्डे, शेखरवाडी, करंजवडे, भरतवाडी, निलेवाडी, डोंगरवाडी येथे उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी परिसरात प्रत्येक वर्षी सामाजिक, विधायक व मनोरंजनात्मक असे उपक्रम राबवले जात असून मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षीही महापुराने सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याने उत्सव साधेपणाने साजरा केला होता.\nदरम्यान, एरवी गणेश उत्सव म्हटले, की तरुणाईचा जल्लोष असतो; मात्र कोरोनामुळे हा उत्साह यंदा बघायला मिळणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणेशोत्सवाची आतुरता असते; मात्र कोरोनाचे महाराष्ट्रावर संकट आल्याने गणेशभक्तांनी सामाजिक भान दाखवत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून परिसरात साधारण तीनशेहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत.\n- 21 पैकी 19 गावांत सार्वजनिक उत्सव रद्द\n- दोन गावांत \"एक गाव, एक गणपती'\n- पोलिसांकडून मंडळांचे प्रबोधन\n- गेल्या वर्षी महापुराचा फटका, यंदा कोरोना\nतरुणाई आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहते; मात्र यंदा कोरोनामुळे आमच्या गावातील सर्व मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला आहे.\n- आशिष पाटील, मोरया गणेश मंडळ, येडेनिपा��ी\nपोलिसांनी गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला असून गणेशभक्तांच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत.\n- अरविंद काटे, ए. पी. आय, कुरळप पोलिस ठाणे\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या अतिशय धक्कादायक कारण आले समोर\nनागपूर : सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या...\nकोल्हापुरच्या तरुणीचे कौशल्य ; टाकाऊ चिंध्यांपासून बनवली फॅब्रिक ज्वेलरी\nकोल्हापूर : काही महिने कधी न पाहिलेल्या लॉकडाउन आणि कोरोनाच्या काळात नवनवीन अनुभव घेत लॉकडाउनमध्ये मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कलाकारांनी...\nपुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू\nपुणे : पुण्यात लॉकडाउनमुळे गेली सहा महिने बंद असलेली उद्याने-बागांची दारे उघडण्याचा निर्णय आता पुन्हा लांबणीवर पडला असून, नागरिकांसाठी सर्व...\nदुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू\nमारतळा (जिल्हा नांदेड) : शाळेला सुट्ट्या आसल्याने घरच्या म्हशीना गावशेजारी असलेल्या एका डोहात धूत असतांना दोन चिमुकल्या सख्ख्या चुलत भावांचा या...\nराजकीय इच्छाशक्तीचा अभावामूळे केळीच्या नंदनवनात निर्यातवाढ खुंटली\nरावेर : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून ७० हजार टन केळी निर्यात होते आणि तेथून मुंबईपर्यंत केळी कंटेनरची वाहतूकही रेल्वेने केली जाते. या...\n आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर\nनवी दिल्ली: मागील 5-6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/first-merit-list-fyjc-admission-will-be-announced-sunday-339625", "date_download": "2020-09-30T10:27:43Z", "digest": "sha1:HV77YUO5OYECD4LBSAMXMUWMWXOT5JYV", "length": 15669, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार; चेक करा | eSakal", "raw_content": "\nअकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार; चेक करा\n- विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाचे नाव दिसणार लॉगिनमध्ये\n- पहिल्या फेरीचा कट-ऑफ होणार जाहीर\nपुणे : बहुप्रतीक्षेत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी रविवारी (ता.३०) दुपारी तीन वाजता प्रसिद्ध होणार अशी माहिती सुरुवातीला प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र आता या वेळेत बदल झाला असून सायंकाळी सहा वाजता यादी जाहीर करण्यात येईल असं संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिसणार आहे. तसेच नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील कळू शकणार आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील जवळपास सहा हजार २२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश कोट्याअंतर्गत निश्चित झाले आहेत. आता अकरावी प्रवेशासाठी एक लाख ५४८ जागा उपलब्ध असून त्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.\nहे वाचा - यूजीसीसह इतर संस्थांचे अस्तित्व संपणार; भाजप नेत्याचे प्रतिपादन\nया प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ९८ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८१ हजार ६८७ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. तर ८१ हजार २५१ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्यात आले आहेत. सुमारे ७३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दिलेले पर्याय निवडले आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.\nअकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकातील महत्त्वाचे मुद्दे :\nकालावधी : कार्यवाहीचा तपशील\n३० ऑगस्ट २०२० (सायंकाळी सहा वाजता) : नियमित प्रवेश फेरी\n- प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.\n- विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळाले��्या उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे.\n- संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय यास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे.\n- विद्यार्थ्यांना याबाबत मोबाईल संदेश पाठविणे.\n- पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.\nअकरावी प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचित्रपट दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक\nपुणे ः ऍडमिनचे हक्क काढून घेत चित्रपट दिग्दर्शकाचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद...\nराज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर\nपिंपरी : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अशी ओळख असलेले गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांची एक ऑक्‍टोबर रोजी जयंती आहे. याचे औचित्य साधून...\nलक्षणे नसणाऱ्या रुग्णांमध्ये गांभीर्य दिसेना; अत्यवस्थांना बेड मिळेना\nसांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेड मिळणे मुश्‍कील...\nआरक्षणासाठी आता मातंग समाजाचे आंदोलन\nपुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...\nपुण्याची आरोग्य यंत्रणा कारभाऱ्याविनाच; आरोग्य प्रमुख डाॅ. हंकारेंची अखेर बदली\nपुणे : कोरोनाची साथ पसरत असतानाच महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाच राज्य...\nप्रश्नसंच उपलब्ध करून द्या; कोणी केली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे मागणी\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापूर्वी त्यांना प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यू���ची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/government-should-take-firm-stand-maratha-reservation-says-banger-345592", "date_download": "2020-09-30T10:24:17Z", "digest": "sha1:SKN6JVBNYF7MJBWIEGIRTPCRII7ACEZ5", "length": 17674, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोेरोनामुळे मराठा समाज आंदोलन करणार नाही, पण... | eSakal", "raw_content": "\nकोेरोनामुळे मराठा समाज आंदोलन करणार नाही, पण...\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नऊ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मराठा संघटना संतप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nघोडेगाव : मराठा नेते, कार्यकर्ते, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा संघटनांनी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये म्हणून कोणतीही आंदोलने करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या काळात सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात तसेच शासकीय पातळीवर जबाबदारीची ठोस भूमिका न घेतल्यास आक्रमक आणि मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करू अशी भूमिका राज्य राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष ‌ॲड. सुनील बांगर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नऊ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मराठा संघटना संतप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राज्य सरकार विषयी संताप व्यक्त करण्यात आला आहे.\nसध्या सर्वत्र कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. अशातच आंदोलन करणे म्हणजे आपल्या गोरगरीब मराठी बांधवांचा जीव धोक्यात घालणे. मराठा समाजाला केंद्रीय संस्था, शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये (युपीएससी) आरक्षण मिळणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र सरकार सोबत संवाद करणे व त्यावर दबाव आणणे गरजेचे आहे. मात्र यावर अजिबात चर्चा होताना दिसत नाही. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिकद्रुष्ट्या मागास असल्याचा अहवाल गायकवाड साहेबांचे नेत्रृत्वाखाली राज्य मागास वर्ग आयोगाने दिलेला आहेच. त्याआधारे मराठा समाजाला ओबीसी म्हणून सामिल करून आरक्षण द्यावे ही मुळ मागणी आहे.\nमराठा आरक्षण���वरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा\nसत्ताधारी व विरोधी पक्ष जर मराठा आरक्षणाचे बाजूने असल्याचे वारंवार बोलत आहेत तर त्यांचे आमदार, खासदार, नेते केंद्रसरकारवर मराठा आरक्षणासाठी घटनादुरूस्तीसाठी दबाव का आणत नाहीतअसाही प्रश्न ॲड. बांगर यांनी उपस्थीत केला. येणाऱ्या काळात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरीम स्थगीतीला मुख्य न्यायमुर्तींसमोर आव्हान देऊन स्थगीती आदेश रद्द करून घेणे आणि लवकरात लवकर घटनापीठ गठीत करणेबाबत कायदेशीर प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nजर राज्य सरकारने सकारात्मक जबाबदारीची भूमिका घेतली नाही, तर आपण रणांगण सोडत नसून त्यावर योग्य आणि अभ्यासपूर्वक रणनीती आखत आहोत. सरकार आरक्षणासाठी पुढाकार घेऊन तात्काळ कायदेशीर न्यायालयीन तसेच प्रशासकीय भूमिका घेणार नसेल आणि टाळाटाळ करणार असेल तर आक्रमक मराठ्यांची पुढची आंदोलन सरकारला पेलणारी व परवडणारी नसतील हे लक्षात घ्यावे.\n- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​\nकोर्टात टिकणार आरक्षण दिले म्हणणाऱ्या मागील भाजपा सरकरचा आणि आता पाठपुरावा करण्यास कमी पडलेल्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो असे देखील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ‌ॲड. सुनिल बांगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापुरात तयारी ; धनगर आरक्षण गोलमेज परिषद शुक्रवारी , शासनाला देणार अल्टिमेटम\nकोल्हापूर : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येथील अक्षता मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. २) सकाळी अकरा वाजता गोलमेज परिषदेस सुरवात होईल. आरक्षणासाठी...\nशासन आदेशाला काही जिल्ह्यांत शिक्षणाधिकाऱ्यांचा‘खो’, पाचवीचा वर्ग जोडण्यावरुन शाळांत संभ्रम\nऔरंगाबाद : पाचवीचा वर्ग इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेला जोडण्याचा घेतलेला निर्णय सरकारने तूर्तास मागे घेतलेला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय...\nगुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्‍तींवर \"मोक्‍का' वाचा सोलापूर शहरातील गुन्हे वृत्त\nसोलापूर : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्‍तींना शहरातून हद्दपार करावे, अशी निवेदने अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी पोलिस आयुक्‍तांना दिली आहेत...\nकोकण रेल्वेच्या खासगीकरणास विरोध; रेल्वेमंत्र्यांना निवेदन\nचिपळूण (रत्नागिरी) - कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास कोकणातील रेल्वेमार्गावरून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे...\nभाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील\nशिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे...\n135 डाॅक्टरांच्या राजीनामास्त्राने कोलमडली आरोग्य यंत्रणा\nयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या युद्धाला अपमानास्पद वागणुकीमुळे खीळ बसली आहे. जिल्ह्यात 135 वैद्यकीय अधिकार्‍यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/3947", "date_download": "2020-09-30T08:13:43Z", "digest": "sha1:SVFQKRAY2A565YQ4ILEKFZZRUETRLZMG", "length": 68373, "nlines": 1070, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे\nअतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.\n१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग\n२. नितळ जलाशयातली एकाकी होडी\n३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्‍याला आधार देणे इ. लीळा)\n४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)\n५. गडावर जाऊन क्षितिजाकडे विचारमग्न मुद्रेने पाहत काढलेले फोटो. (अधिक तिघांची 'दिल चाहता है' पोझ)\n६. झाड - फूल - फळ - पान - पक्षी\nअर्थात, ही यादी कितीही वाढवता येईल, कारण एखाद्या बाबीचं 'क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं\n- विषयाचं बंधन पाडून घेऊ नका.\n- मूठभर हुच्चभ्रू काय म्हणतील याचा विचार न करता, क्लिशेंना आपलं म्हणा.\nफोटो पाठवण्याची अंतिम तारीख - १ मे, २०१५.\n(अडगळीस्तव इतर नियम कॉपीपेष्टवणे टाळले आहे. ते इथे वाचा.)\n तोडलंस मित्रा, काय भारी विषय दिलायस, आता स्पर्धकांचा महापूर येईल असे भाकीत करते.\nआणि पहिली तीन उदाहरणे आम्ही आधी दिलेल्या फटूंवरून १, २, ३ उचलल्याने श्रेय अव्हेराबद्दल णिषेढ.\nबाकीचे लोकही असले फोटो काढतात\nबाकीचे लोकही असले फोटो काढतात म्हटलं. आम्हाला लगेच अशा लिंका फेकून मारता येत नसतील म्हणून काय झालं\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nऔर ये रहा मेरा पहला पत्ता मायबाप रसिक वाचकहो तुम्हीच एखादे कॅप्शन सुचवा, बाकी पंचनामा तुम्ही करालच.\nनावेतील तीन प्रवासी (द. मा. मिरासदार) वा मूळ पुस्तक Three Men in a Boat (जेरोम के जेरोम)\nएवढं भारी कॅप्शन चालणार नाही,\nएवढं भारी कॅप्शन चालणार नाही, क्लिशे पाहिजे अमुक.\n@ मी - क्याप्शन\nमग ही चालतात का पाहा बरे \n'प्रवास आणि दोस्ताना - करावा तितका थोडाच ' , 'ये दोसती.. हम नहीं तोडेंगे', 'मन उधाण वार्‍याचे..'\nप्रवास आणि दोस्ताना - करावा तितका थोडाच \nक्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं\nहे घाईघाईत 'बिल्डरच्या डोळ्यात' असं वाटलं आणि गोंधळले.\nआमच्या फेसबुकाची लिंकच इथे देतो, काय वाटेल ते घ्या.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nस्पर्धेचे नियम वाचा आणि\nस्पर्धेचे नियम वाचा आणि बक्षीस हवे असल्यास फोटो इथे आणून दाखवा. आम्ही तुमच्या फेसबुकाकडे ढुंकून बघत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहे आमचे क्लिशे, स्मरणरंजनाच्या फोडणीसकट -\nसध्या वश्या ऋतू असल्यामुळे स्मरणरंजन मोड ऑफ -\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nशेवटचा फोटु सोडला तर बाकीचे\nशेवटचा फोटु सोडला तर बाकीचे फोटु क्लीशे-स्केलवर फारच वाईट कामगिरी करतात. आम्हाला फोतुग्राफीतलं शून्य कळत असलं तरी क्लिशे आमच्या श्वासोच्छ्वासात आहे त्यामुळे त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\n१. उघडं कुलूप + बंद जागेची जाणीव करून देणाऱ्या गजांच्या सावल्या\n२. कामावरून परत जाताना घरासाठी लाकूड नेणारी कष्टकरी वर्गातली स्त्री\nया गोष्टी (इतर काही संदर्भ नसतील तर) क्लिशे नाहीत\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n३_१४_अदितींचे उत्तर वाचल_, तरी मुक्तसुनीत यांना +१.\nहे उच्चभ्रूंचे क्लिशे वाटत आहेत दुसर्या फोटोतल्या स्त्रीच्या साडीचोळीची रंगसंगती मस्त आहे. या फोटोचे शीर्षक 'साडीचोळी आणि मोळी' असे देता येईल काय\nफुलांचा फोटो अतिशय आवडला.\nफुलांचा फोटो अतिशय आवडला.\nपण एक शंका.. फोटो टाकावेसे वाटतात पण त्यामध्ये स्वःताचे फोटोही असल्यामुळे जरा डौट है..\nएडिटींग करुन काढताही येत नाहीयेत.\nचेहरा ये बदल जायेगा\nयासारख्या एखाद्या सॉफ्टवेअरचा उपयोग करता येईल.\nअतिशय कठिण आव्हान. मागे कोणीतरी \"भंकस कविता\" आव्हान दिले होते, त्याची आठवण झाली.\nनुसतेच न-बघण्यालायक चित्र देता येत नाही, पण पुरेसे तंत्र असून काहीसे सफाईदार हवे - विषय मात्र चावून चोथा झालेला हवा.\nपण पर्यटनस्थळातील \"मी/आम्ही येथे होतो\" चित्रांची आठवण करून दिली, म्हणून सोय झाली. भिकार तंत्र+कंटाळवाणा विषय असलेली चित्रे तर माझ्याकडे भरपूर आहेत. परंतु ती येथे देण्यात काही मजा नाही.\nहे क्लिशे आहे का माहीत नाही. तरी पाठवतोय.\nहोय पहीला क्लिशे आहे. अन मस्त\nहोय पहीला क्लिशे आहे. अन मस्त आलाय फोटो.\nदुसरा फोटो पाहून पटकन वाटलं तिरशिंगरावांनी काय आमच्या फेसबुकावरनं उचल्ला का काय ( पण नाही. आमचा ज्यास्ती \"गोड\" आहे.)\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\n१. मोठी लेन्स मिळाली म्हणून\n१. मोठी लेन्स मिळाली म्हणून एका रात्री चंद्राकडे एकटक बघत काढलेला हा चांद्रक्लिशे (copyright च्या सहीसकट\n२. उडता उडता खालील सुंदर दृश्य टिपण्याचा प्रयत्न करताना काही अपरिहार्य कारणाने विमानाचे पंख सुद्धा फोटोमध्ये आले. वैमानिक फक्त माझ्या फोटो काढण्यापुरता तरी आपले पंख सावरू शकत नव्हता काय तरीही जीवाचा आटापिटा करून काढलेला हा पंखेवाला क्लिशे…\n३. धबधब्यावर गेलो असता मुद्दाम काढलेला, पाणी म्हणजे जणू कापूस पिंजून ठेवलाय असे दाखवणारा, हा मुलायम क्लिशे…\n४. नायगारा जवळून अनुभवताना स्वतापेक्षा स्वतःची \"ग्याजेट्स \" जपण्यासाठी प्रयत्न करणारे रेनकोटे लोक आणि \"tourist spot\" या शब्दांनी गौरवला गेलेला एक अतिशय \"क्लिशे\" धबधबा या दोन्ही गोष्टी एकाच चित्रात दाखवणारा हा ओवरडोशीय क्लिशे…\nतिसरा क्लासिक क्लिशे आहे, यात वादच नाही\nस्मोकी माऊंटन्स भागातला आहे का तसंच f/8 किंवा f/10 सेटिंग ठेवून हा इफेक्ट आला आहे का\nहोय, f १६ किंवा २२ पर्यंत\nहोय, f १६ किंवा २२ पर्यंत खेचला होता. आणि चित्र स्थिर राहावं म्हणून कॅमेरा कठड्यावर ठेवला होता. आणि हे चित्र ithacha, NY इथल्या \"ताकाचा धबधबा\" (Buttermilk Fall) चे आहे. त्या सहलीमध्ये असेच काठाकाठावर कॅमेरा ठेवून फोटो काढून माझ्या मित्रांना जाम बोर केलं होतं मी…\nपाण्याच्या इफेक्ट एक्पोझर वाढवल्याने येईल. किती उजेड आहे त्यानुसार फारतर १-३ सेकंद.\nनंबर तीन फोटो उत्तम क्लीशे -\nनंबर तीन फोटो उत्तम क्लीशे - अशी दृश्यं कित्ती कित्ती डॉक्टरांच्या बाहेरच्या खोल्यांमधे पोस्टर वर पाहिले आहेत\nचंद्राचा फोटो खरोखर सुरेख आहे.\n१) हा फोटो मॅक्सिको मध्ये\nहा फोटो मॅक्सिको मध्ये पर्यटन करताना 'माया सांस्कृतिक अवशेष'- 'मायन पिरॅमिडस' बघायला गेलो होतो तेव्हाचा आहे. ह्या फोटोमधला 'क्लिशे' म्हणजे मुलांबरोबरचे सगळे फोटोज असेच आलेत.. एकदम असहकाराचे. एकतर भर दुपारी पोहोचलो, रणरणतं ऊन नव्ह्तं पण ऊन होतं, आम्ही जबरदस्तीने मुलांना '१००० वर्षांपूर्वी लोप पावलेली महान संस्कृती' दाखवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. मुलांच्या वयाचा (वय वर्षे ७ आणि ३)काही ताळमेळच बसत नव्ह्ता.\nदोघांचही म्हणणं होतं कि, एक तर आम्हालां सोडा ,कुठे पाहिजे तिथे मनसोक्त भटकु द्या, नाहीतर मला( छोटुला) कडेवर घ्या आणि मग पाहिजे त्या संस्कृत्या बघत फिरा. आमचा ऑप्शन नं.२ गपचुप स्विकारला.\nकसं छान आहे ना.. फुलोंके खेत टाइपचा फोटो.. समोर पसरलेला अथांग फुलोरा.ह्यातला क्लिशे खरा लांबुन कळत नाहीये पण ज्या ठीकाणी ही रानटी फुलं पसरली आहेत तीथे एक सुकलेला तलाव आहे. मागच्या दोन तीन वर्षात मध्य टेक्सास मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यामध्ये असे कितीतरी तलाव आटले असतील.. पण निर्सगाची कमाल अशी अनपेक्षित बघायला मिळाली.\nआकाश-पाताळ एक करुन काम करतोय असं वाटतयं. खरा फोटो तो काम करतोय ह्याचा होता..पण लक्ष भलतिकडेच वळतयं.\nका रे ऐसी माया\nपहिला फोटो 'चिचेन इत्झा'चा दिसतोय. त्याखालचं वर्णन धमाल आहे, 'का रे ऐसी माया' हे कॅप्शन चालून जावे\nचिचेन इट्झा ला चिचेन इट्झा म्हणतात हेच विसरले होते. बाकि शिर्षक अगदी चपलख आहे-'का रे ऐसी माया'\nदुसरा फोटो कधीचा आणि कुठला\nदुसरा फोटो कधीचा आणि कुठला आहे गं\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा फोटो मार्बल फॉल्स ह्या ठीकाणी जाताना वाटेत एक�� आडवळणाच्या तलावावरचा.. टेक्सास हिल कंट्री ह्या विभागात जो उंच सखल भाग येतो तिथेच.\nक्याप्शनच्या नालापायी फोटोचा घोडा जाऊ नये म्हणून हे नवनीत गैड:\n१. चोथा झालेल्या गाण्याच्या ओळी (उदा. वर अमुकने दिलेलं आहे)\n२. क्षयझ डॉट कॉम : कशालाही डॉट काँम जोडून आपण फॉर्वर्ड (ड पूर्ण) असल्याचं जाहीर करणे (उदा. सूर्यास्त डॉट कॉम)\n३. क्षयझ वर बोलू काही : खर्‍यांनी मराठी भाषेला बहाल केलेलं क्याप्शन (उदा. मेदयुक्त बटाट्यांवर बोलू काही)\n४. चेकलिस्टचा आव आणणे : \"काहीतरी काहीतरी ... चेक\" (उदा. कडी लावणे ... चेक. पायजम्याची नाडी सोडणे ... चेक)\n५. यमक्यावामन : शाळकरी यमके जोडणे (उदा. माय हार्ट इज फुल्ल ऑफ जॉय, द गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ बेबी बॉय\n६. क्याप्शनमध्ये नावं गोवणे (उदा. \"अर्चना डूइंग पूजा-अर्चना\" - लक्ष्मीपूजनाचा फोटो.)\n७. नावांची मोडतोड करणे (उदा. \"सुधाकर की सीधा कर\" - शाळा/कालेजच्या सेंडॉफला एकाला चौघापाच मित्रांनी आडवं धरलेला फोटो)\n८. अक्करमासे : प्रसिद्ध व्यक्तींची नावे आपल्या आडनावाला जोडणे किंवा व्हाईस व्हर्सा. (उदा. \"लान्स ढोबळे\" - सायकलवर बसलेला फोटो)\n९. फ्लेक्समय क्याप्शन : फ्लेक्सवाङ्मयातून घेतलेली स्फूर्ती (उदा. \"एका दमात पोरी प्रेमात\" - जरा सूटबीट घातलेला फोटो)\n१०. \"कल ... याद आयेंगे ये पल\" - कोणत्याही फोटोला चारचांद लावणारं \"वेळेला केळं\" टैप क्याप्शन\nरंग दे बसंती टाईपचा\nरंग दे बसंती टाईपचा क्लीशे.\nकॅप्शन : shootout @ पन्हाळा\nपूर्ण फोटो दिसत नसल्यास राईट\nपूर्ण फोटो दिसत नसल्यास राईट क्लीक करुन open/view image करा. (मला ४ पैकी ३ जण दिसत आहेत फ़ोटोत)\nहे करेक्ट करता येईल का\nमला दिसताहेत चारही जण फोटोत. कदाचित मोठ्या स्क्रीनवर फॉन्ट मोठा दिसण्यासाठी झूम ऑन असल्यास, फोटोंची उजवी बाजू छाटली जाते (प्रतीकात्मक त्यामुळे तसं दिसत असेल.\nबाकी, मला 'रंग दे बसंती'बरोबरच होम्सच्या नाचणार्‍या माणसांचे ते कोडे आठवले -\nधन्यवाद. लॅपटॉपवर ओक्के दिसतंय. आणी आपण म्हणालात तसे मोबाईलमधेही 'टेक्स्ट स्केलिंग' कमी केल्यावर व्यवस्थित दिसतंय आता.\nमाझ्या फोटोला डीकोड करून\nमाझ्या फोटोला डीकोड करून दाखवायचं लेटर २२१-ब, बेकर रस्त्यावर पाठवतोय.\nबेकर रस्त्यावर पावभट्टी रोड\nपावभट्टी रोड कसं वाटतंय\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nक्लिशेत्वाला गुण आहेत हे समजलं पण खालीलपैकी कसे\nअ. विषय आणि ऑब्जेक्ट कि���ान तीव्रतेचा क्लिशे पाहिजे पण त्यानंतर मात्र फोटोची क्वालिटी जितकी चांगली तितके गुण जास्त (रेटिंग जास्त)\nब. फक्त क्लिशेत्वाची तीव्रता जितकी जास्त तितके गुण जास्त. मग क्लिशेत्व तीव्र असण्यासाठी फोटोची क्वालिटी कमी होणे आवश्यक असल्यास तेही चालेल\nगणितात बसवणं अवघड आहे, कारण एकंदर मामला सापेक्षच आहे.\n- जर दोन फोटोंतलं क्लिशेत्व साधारण सारखं असेल, तर अधिक चांगल्या दर्जाच्या फोटोला झुकतं माप मिळेल.\n- क्लिशेत्व टिपण्यापायी थोड्या क्वालिटीचा त्याग आवश्यक असेल, तर हरकत नाही. त्याबद्दल गुण कापले जाणार नाहीत :).\nवाचकांच्या प्रतिक्रिया/मतंही याबाबत अर्थात मोलाची आहेत.\nप्रत्यक्ष फोटो नसले तरी साधारण खालील चित्रे डोळ्यासमोर आली.\n- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.\n- उपरोक्त प्रकारच्या वेषात फोटो- केसाळ \"याक\"सोबत\n- फूलयुक्त डहाळी पकडून मुग्ध नजरेने पाहणारी तरुणी\n- केकचे कापण्यापूर्वी घाईने काढलेले क्लोजअप्स\n- बक्षीस अथवा घास देऊन झालेला असताना पुन्हा एकदा फोटोग्राफर हुकल्याने रीयुनियन करुन अवघडलेल्या \"देण्याच्या\"१ पोझमधे काढलेला फोटो. - सेम विथ मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालणे.\n- पिसाच्या मनोर्‍याला हातभार\n- चिमटीतला किंवा ओंजळीतला सूर्य\n- उडी मारण्याचा क्षण पकडण्याच्या प्रयत्नातला फराटा\n- डोक्यावर बोटांनी शिंगे केलेला ग्रुप फोटो\n- सर्व तरुणमंडळाने काळे गॉगल लावून मंकी पॉईंटला उभे राहून काढलेला फोटो\n- हपीस कॉन्फरन्समधे पायर्‍यापायर्‍याच्या स्ट्रक्चरवर किंवा लॉनवर साठजण उभे असलेला प्यानोरामिक फोटो\n- घोड्यावर बसलेली बाई आणि टाळलेल्या घोडेवाल्याची लगामावरची बोटे फ्रेमच्या एका कॉर्नरात\n- लोणावळ्याची कट्ट्यावर बसलेली माकडे\nबर्‍याच आयडिया एक्सपोज केल्या काय \n१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.\n- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.\nहा हा, अगदी अगदी (मला 'घरात अक्रोड नव्हते, नसायचेच (मला 'घरात अक्रोड नव्हते, नसायचेच\n१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.\n याला 'घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे' असं एक कॅप्शन आगाऊच सुचवून ठेवतो.\nबाकी यादी अगदी नेमकी आहे. अर्थात, अलीकडे काश्मिरी ड्रेसच्या सोबतीनेच युनिव्हर्सल स्टुडिओतल्या मोटरसायकलवर किंवा मादाम तुसॉद्सच्या एखाद्या म्युझियममध्ये ओबामाला चार गोष्टी सुनावतानाच्या पोझमध्ये (एक जालीय काका आठवले) काढलेल्या फोटोंचाही अलीकडे बराच प्रादुर्भाव झाला आहे म्हणा.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n’... माझ्या मनातला का तेथे\n’... माझ्या मनातला का तेथे असेल रावा...’ (टिंबं कम्पल्सरी आहेत. गाळण्याचा विचारही करू नये.)\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n... कड्याकपारींमधुनी घट फुटती\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nयावरून आठवले. पुळणीत उमटत\nयावरून आठवले. पुळणीत उमटत गेलेली पावले. ती टाका बॉ कुणीतरी. आणि खाली 'जीवन के सफर में राही...'.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचले, हा अजिबात नापास आहे या\nचले, हा अजिबात नापास आहे या धाग्यावर.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nतुमच्या घरच्या कुठल्याही हॉल\nतुमच्या घरच्या कुठल्याही हॉल घेऊन केलेल्या कोणत्याही फंक्शनचे फटु बघा, त्या फटूत अशा बाया-पुरूषांचा (कधी एकदा फंक्शन सम्पतेय नी जेवणे सुरू होताहेत छाप ) फटु नैये\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nजाहिर लिंकेवर फोटु टाकण्यापूर्वी फोटुमधील व्यक्तींची पूर्वपरवानगी मिळवली असावी अशी आशा आहे.\nनैतर फट् म्हणता प्रायव्हसी भंग होणे वगैरे प्रकार व्हायचे.\nअशा ज्वलंत विषयावर गंभीरपणे चर्चा होणे श्रेयस्कर.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमला तरी असा फोटो थेट जालावर\nमला तरी असा फोटो थेट जालावर आलेला आवडला नसता. प्रत्येकाची परवानगी काढली असणे शक्य नाही.\nमाय क्यामेरा, माय च्वाईस\nमाय क्यामेरा, माय च्वाईस\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nयुअर कॅमेरा बट देअर फेसेस.\nयुअर कॅमेरा बट देअर फेसेस. आणि सार्वजनिक कार्यक्रम म्हटलं तर दिवसातले बारा पंधरा तास मनुष्य सार्वजनिकातच असतो. शाळेत मुलं सार्वजनिक बसने जातात. बायका पुरुष सार्वजनिक पार्कात जॉगिंगला जातात. म्हणून तिथले फोटो काढून पोटेन्शियली वैश्विक, अवैयक्तिक, अनियंत्रित, आंतरजालीय दृश्��मानतेसाठी खुले करणे हा चॉईस आपला कॅमेरा असल्याने आपोआप प्राप्त होऊ नये.\nधन्यवाद. इतःपर फक्त मानवेतर\nधन्यवाद. इतःपर फक्त मानवेतर प्राण्यांचे आणि निर्जीव वस्तूंचेच फटू टाकणे हेच हलाल आहे अशा सर्टिफिकेटाच्या प्रतीक्षेत.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nस्वतःच्या नातेवाईकांचे किंवा क्लोज्ड नोन ग्रुपचे टाकण्यात गैर नसावे.\nकाढून टाकलेल्या फटूतील सर्व व्यक्ती ऋषिकेश यांना अनक्नोव्न होत्या का\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअधिकचा प्रतिसाद सविस्तर लिहिला होता पण प्रतिबंधितचे भिंताड आड आले.\nअसो. मुद्दा असा की मुख्य सब्जेक्ट स्वतः बीचवर बसलेला असताना बाजूला अनोळखी लोक पहुडलेले फ्रेममधे आले तर नाईलाज असतो.\nआयफेल टॉवर हा सब्जेक्ट असताना त्याच्या आसपास उभे असलेले इतर लोक टाळणे शक्य नाही.\nया फोटोत तो ग्रुप हेच मुख्य सब्जेक्ट आहेत. ते घरगुती सर्क्युलेशनपुरते फोटो असणं अपेक्षित आहे. आंतरजालावर, स्पर्धेसाठी जिथे कोणीही ते अनिर्बंध पाहू शकतो तिथे टाकणे हे मुख्य सब्जेक्ट असताना योग्य वाटत नाही.\nयाहून जास्त साले काढणे बरोबर वाटत नसल्याने थांबतो. इतर कोणाचे फोटो टाकायला मी थांबवू शकत नाही.\nहोय त्या व्यक्ती माझ्या\nहोय त्या व्यक्ती माझ्या परिचयातील नव्हत्या.\nकोणत्याही कार्यक्रमात दिसणारे (नी बहुतांश आल्मब्स मधील एक प्रातिनिधीक चित्र) या दृष्टिकोनातूने एक क्लीशे म्हणून तो (एका सार्वजनिक फंक्शनमधील) फोटो टाकला.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nम्हणजे आता तेंडुलकर, मोदी,\nम्हणजे आता तेंडुलकर, मोदी, कांदापोव्हा, इ. चे फटू शेअर करतानाही हेच झेंगाट आडवं येणार तर....अवघडे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nम्हणजे आता तेंडुलकर, मोदी,\nम्हणजे आता तेंडुलकर, मोदी, कांदापोव्हा, इ. चे फटू शेअर करतानाही हेच झेंगाट आडवं येणार तर....अवघडे.\n\"गोहत्याबंदीनंतर पोर्क, कांदा लसूण यांच्यावरही बंदीची मागणी आली तर कठीण आहे\", किंवा मंगळावर यान पाठवताना मुहूर्त पूजा इत्यादि करण्यामुळे शास्त्रज्ञांच्या वस्तुनिष्ठतेवरच शंका येते, वगैरे अशा आशयाचे आक्षेप आले की \"टोकाचे, कपोलकल्पित सिनारिओ अन केसेस, फिअरमाँगिंग, निव्वळ तांत्रिक मुद्दे,प्रतीकमैथुन इ इ इ\" गोष्टी लगेच प्रथम क्रमांकावर न आणता प्रत्यक्ष परिस्थिती पाहून सारासार विवेकाने काय स्वीकारायचे आणि काय नाही हे ठरवावे अशी लॅटरल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग इत्यादिची रास्त भूमिका मांडणारा बॅटमॅन तूच ना\nमग घरगुती समारंभात बसलेले लोक आणि तेंडुलकर मोदी वगैरेंचे फोटो यांच्यात तांत्रिकदृष्ट्या एकच पातळी शोधून मुद्दा मांडणं हे अंमळ रोचक, उदाहरणार्थ इ इ आहे.\nधन्यवाद. अंमळ ऐसी-एस्क भूमिका\nधन्यवाद. अंमळ ऐसी-एस्क भूमिका मांडून पाहिली, फॉर अ चेंज- बाकी काही नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकुठे नेऊन ठेवली फोटोस्पर्धा आमची\nफोटोंच्या धाग्यावरही हजार-हजार शब्दच ओसंडताना पाहून \"कुठे नेऊन ठेवली फोटोस्पर्धा आमची\" असं झालं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/soniya-gandhi/", "date_download": "2020-09-30T10:09:34Z", "digest": "sha1:BBAO4ZSZVGCZ4KVOJKHLW2SLGN5QFWQR", "length": 17384, "nlines": 217, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Soniya Gandhi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडच��� 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये भूकंप, 8 आमदारांनी दिले राजीनामे\nस्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि केंद्रीय नेत्यांची सुटत चाललेली पकड यामुळे काँग्रेसला धक्के बसत असल्याचं बोललं जात आहे.\nसरकार देऊ शकत नाही, तर काँग्रेस मजुरांना रेल्वे तिकीटं काढून देणार -सोनिया गांधी\nमहाराष्ट्र Nov 20, 2019\nसंजय राऊत यांनी सांगितला सरकार स्थापनेचा मुहूर्त, पाहा VIDEO\nमहाराष्ट्र Nov 18, 2019\nVIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले\nमहाराष्ट्र Nov 13, 2019\nसेनेचा नेमका गेम कुणी केला पडद्यामागे नेमकं काय घडतंय पडद्यामागे नेमकं काय घडतंय\n'राज ठाकरे काँग्रेससोबत गेले तर मनसेचं मोठं नुकसान'\nSPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठी सोनिया गांधी विरोधकांना एकत्र आणणार\nVIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधींनी केलं होमहवन\nLoksabha Election 2019 काँग्रेसची 15 उमेदवारांची घोषणा, राहुल आणि सोनिया गांधींचा समावेश\nNaMo Vs RaGa : 2019 मध्ये राहुल गांधीचा दिसणार नवा अवतार\nGood By 2018 : जादूच्या या झप्पी नंतर राहुल गांधींचा झाला 'मेकओव्हर'\nमहाराष्ट्र Dec 25, 2018\nVIDEO सोनिया आणि राहुल गांधींच्या कामाचा अभिमान बाळगायला हवा - शरद पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत��याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-09-30T10:31:20Z", "digest": "sha1:RPLCYVDBVAFH3S74EUTXB6VKA3ZAS2S7", "length": 14074, "nlines": 126, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिभेट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडिया दहावा वर्धापनदिन निमीत्ताने Meetup ५ proposed विकिपीडिया गाठभेट : पुणे-५\n'१५ जानेवारी २०११ सायं ६ वाजता\n*(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे., गूगल मॅप\n(पहा · संपादन · बदल)\nविकिभेट ( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे कसे शोधावे \nआपली मराठी विकिपीडिया भेट कशी घडली ते विकिपीडिया चावडीवर अवश्य नमुद करा त्यामुळे कार्यरत विकि सदस्यांचा उत्साह द्विगुणीत होतो,भेटीत कुठे व कसे जावे या बद्दल विकिपीडिया:सफर येथे अधिक माहिती प्राप्त होते.\nमराठी विकिपीडियाच्या सद्स्यांना Wikipedia:सहकार्य वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सदस्य भेटीचे उपक्रम राबवता येतील. अशा भेटीचे स्वरूप काय असावे . काय करावे, काय करू नये, याबद्दल चर्चा पानावरचर्चा करा व त्यानंतर या पानाची सवीस्तर मांडणी व लेखन करा.\n२.१ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन\n३ भेटींचे स्थळ कसे असावे\n५ काय करू नये\nपर्यायी सुविधा होई पर्यंत, सध्या तरी सर्व आसरे तात्पुरते आहेत. याची कृपया नोंद घ्यवी.\nविकिभेटीस किंवा विकिसभेत सोबत नेण्याजोगे उपयूक्त दस्त एवजांची यादी\nविकिभेट/नामांकन आणि सर्वे फॉर्म्स\nकाही विकिपीडिया आणि विक्शनरीतील नमुना मांडणीचे लेख आणि मासिक सदरातील लेख\nदैनिक लोकसत्ताने करून दिलेला जिमीवेल्स यांचा परिचय\nदैनिक लोकसत्ताने करून दिलेला विकिपीडिया परिचय\nशक्य असेल तर खाली दिलेली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडियो1\nपॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसंपादन करा\nपॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दुवा प्रकार निर्मिती\nपॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री शंतनू ओक\nपॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री अतूल तुळशीबागवाले\nपॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग १ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात\nपॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग २ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात\nभेटींचे स्थळ कसे असावेसंपादन करा\nसंगणक, आंतरजालाशी जोड, शक्यतो सार्वत्रिक वा��रली जाणारी ऑपरेटींग सिस्टीम व ब्राऊजर आणि मराठी टंकलेखन पद्धती उपलब्ध असावी. बसण्याकरता व चर्चे करता पुरेशी शांतता,जागा आसनव्यवस्था किमान पाणी पीण्याची सोय शक्य असेल तर चहापानाची व्यवस्था असावी.\nभेटीचे स्थळ सर्वांची सोय लक्षात घेऊन सुचवावे फक्त स्वतःचे घर किंवा ऑफिस जवळ आहे या दृष्टीने सुचवू नये किंवा समर्थन करू नये\nअशी कोणतीही भेट विकिपीडिया कडून अधीकृत केलेली किंवा प्रातिनीधिक नसते हे सर्वत्र सर्वदा नमुद करा.\nविकिपीडिया परिचय, विकिपीडिया आधारस्तंभ,सहप्रकल्प, विकिपीडियात संपादन पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन्स् कसे करावे.प्रगत स्वरूपातील साचे कसे बनवावेत.सांगकामे कसे वापरावेत.मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे . लेखांचे वर्ग कसे समृद्ध करावेत.\nकाय करू नयेसंपादन करा\nहे सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा करण्याचे स्थळ नसेल . सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा फक्त विकिपीडियावरच करण्याचे पथ्य पाळावे म्हणजे कोणत्याही समुहाच्या आणि माध्यमांच्या रागलोभाचा सहभागी सदस्यांना फटका बसणार नाही.\nकोणत्याही एका विशीष्ट लेखाची चर्चा टाळावी. चर्चा लेखांच्या वर्गापुरती मर्यादित ठेवावी.म्हणजे फक्त मागे पडलेले वर्गांची प्रगती कशी करता येईल याचा विचार करता येईल.\nकन्नड विकिकरांचा विकिभेट अनुभव\nविकिमेनिया २०१० परिषद दिनांक ९ ते ११ जुलै २०१० या दरम्यान ग्डान्स्क, पोलंड येथे भरत आहे.युरोपियन युनियन अंतर्गत भरणारी ही दुसरी परिषद आहे.हे संकेतस्थळ राहण्याच्या सोयीची व्यवस्था करण्यासाठी व नोंदणीसाठी उपलब्ध आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१७ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/mahavitaran/", "date_download": "2020-09-30T09:14:39Z", "digest": "sha1:PLHRS7W6UQB2TSJT4B6GQVCSTPP5LFFN", "length": 3941, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "mahavitaran Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nवीज ग्राहकांनो, आता नवीन वीजजोडणी प्रक्रिया होणार वेगवान\nमहावितरण कर्मचाऱ्यांवर उधारीचा ‘लोड’\nविजेची ‘कट कट’; बिल मात्र तिप्पट\nमहावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nपिंपरीत रोहित्राच्या स्फोटाने कोतवाल, काकडे कुटुंबावर काळाचा घाला\nविस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नका\nमहावितरण भोसरी विभागात नियमबाह्य बदल्यांचा आरोप\nमहानगरपालिका आणि महावितरणकडून परवानगी मुद्द्यावर ताणाताणी\nवीज बिलाचा चेक बाऊन्स झाल्यास 750 रुपये दंड\nमहावितरणचे 150 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Mr.-Raviraj-Khadakhade-elected-as-District-President-of-Teachers-Co-operative-Society-and-Mr.-Sunil-Funde-as-District-General-Secretary.html", "date_download": "2020-09-30T10:08:35Z", "digest": "sha1:6264WUFKIRLX64EWQM7QRW3NWCKPZV3Y", "length": 9313, "nlines": 65, "source_domain": "www.sthairya.com", "title": "शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री.रविराज खडाखडे तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री.सुनिल फुंदे यांची निवड", "raw_content": "\nशिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री.रविराज खडाखडे तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री.सुनिल फुंदे यांची निवड\nमा.श्री.रविराज खराडे - जिल्हाध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना, सोलापूर.\nस्थैर्य, सोलापूर, दि. २: शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची गुगल मीट आॅनलाईन पुणे विभागाची सहविचार सभेचे आयोजन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.संतोष पिट्टलवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये पुणे विभागाचे प्रमुख श्री.मनोज कोरडे हे उपस्थित होते. या सभेमध्ये संघटनेने आजपर्यंत शिक्षकांसाठी सोडविलेले प्रश्न, स्थानिक पातळीवर निर्माण झालेले प्रश्न,आंतरजिल्हा बदली पहिला टप्पा ते चौथ्या टप्यापर्यंत शासन दरबारी केलेला सतत पाठपुरावा यामुळे संघटनेला यश मिळाले असे श्री.संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. या सभेसाठी पुणे विभागातील असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.शिक्षकांना असणार्र्या अडचणी वर चर्चा झाली.\nया सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते,सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत श्री.दिपक परचंडे – राज्य कार्यकारणी सदस्य यांनी केले.या सभेमध्ये शिक्षक सहकार संघटना महा.राज्य शाखा-सोलापूर च्या नुतन कार्यकारणी ची निवडीमध्ये जिल्हाध्यक्षपदी श्री.रविराज खडाखडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली,तर संघटनेच्या सरचिटणीस पदी श्री.सुनिल फुंडे यांची निवड झाली.\nसंघटनेच्या नुतन कार्यकारणी मध्ये जिल्हा सल्लागार-श्री.नागनाथ राजमाने,जिल्हा कार्याध्यक्ष-श्री.आबासाहेब तरंगे,जिल्हा कोषाध्यक्ष-श्री.सचिन निरगिडे,जिल्हा संघटक-श्री.राजेंद्र पडदुणे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी श्री. नेहरू राठोड यांची निवड करण्यात आली.\nनुतन कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन श्री.अंकुश वाघमोडे, बजरंग कोळी,पुजारी सर,यल्लप्पा विटकर, सत्यनारायण नडीमेटला,रविंद्र जेटगी,दीपक कांबळे,सिद्धाराम कोळी,कृष्णा बेळळे, मुंढेवाडी,नागनाथ बिराजदार, प्रकाश खददे,महान्तेंश भंडारकवठे,म्हाळप्पा लवटे,अनंत कदम,काशिनाथ कोळी, हसरमनी,शिवाजी कदम,सुधिर मोटे,विठ्ठल टेळे,सुहास भोसले,गजेंद्र पतंगे,ज्ञानेश्वर मिसाळ,संजय बेंदगुडे,अविनाश कुलकर्णी,संतोष कोळी,हनुमंत गायकवाड,बालाजी मुदुगाडे,प्रकाश विजापुरे,उमेश सरवाळे,प्रविण इंगोले,जयवंत कोळेकर,श्रीम.उमा घोरपडे,अश्विनी चिलवंत,विजया कोळी,सुचिता अंकुशराव मॅडम आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Reports-of-827-suspects-in-the-district-disrupted-corona-Whil-15-civilians-died.html", "date_download": "2020-09-30T09:04:31Z", "digest": "sha1:HDMZ6O7BBCNWP7GEVJMTIGHURJGHK2VY", "length": 16479, "nlines": 82, "source_domain": "www.sthairya.com", "title": "जिल्ह्यातील 827 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 15 नागरिकांचा मृत्यु", "raw_content": "\nजिल्ह्यातील 827 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 15 नागरिकांचा मृत्यु\nस्थैर्य, सातारा दि.6: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 827 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nसातारा तालुक्यातील सातारा 16 , सातारा शहरातील सोमवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शुक्रवार पेठ 7, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, सदरबझार 7 , मंगळवार तळे 1, बुधवार पेठ 1, शिवनेरी कॉलनी 1, माची पेठ 1, केसरकर पेठ 2, भोसलेमळा 1, करंजे पेठ 9, पारसनिस कॉलनी 1, पिरवाडी 1, पंताचा गोट 2, गोडोली 5, न्यु विकासनगर 1, भवानी पेठ 1, अजिंठा चौक 1, राधिका रोड 1, विसावा नाका 2, विलासपूर 1, संगमनगर 2 , शाहुपुरी 10, गडकर आळी 4, यादोवगोपाळ पेठ 8 , रामाचा गोट 2, व्यंकटपुरा 4, शाहुनगर 6, संभाजीनगर 2, तामाजाईनगर 1, निशीगंध कॉलनी 1, सोनवडी गजवडी 8, आसनगाव 1, लिंब 6, शिवथर 3, जकातवाडी 2, खिंडवाडी 1, वनवासवाडी 2, ठोसेघर 1, पाडळी निंनाम 1, अपशिंगे 1, कण्हेर 1, वडूथ 1, गोजेगाव 1, गोवे 2, क्षेत्र माहुली 2, वेणे 1, कोडोली 4, पाडळी 6, नेले 1, तासगाव 1, आरळे 1, बोरगाव 1, राजापुरी 1, अतित 9, नागठाणे 2, सासपडे 1, धनगरवाडी 2, परळी 2, सोनगाव 1, कर्मवरीनगर 1, कोंडवे 1, फत्यापूर 1, काशिळ 1, बसाप्पाचीवाडी 1, दौलतनगर सातारा 1, म्हसवे 1, समता सोसायटी सातारा 1, महागाव 1, मांडवे 1, संगम माहुली 1, महागाव 1, प्रतापसिंहनगर सातारा 1, कांगा कॉलनी सातारा 1, कारी 1, झेडपी कॉलनी सातारा 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, तामाजाई नगर सातारा 4, चिंचणेर वंदन 2, चंदननगर सातारा 1,\nकराड तालुक्यातील कराड 28, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 6, गुरुवार पेठ 3 , शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 4, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कृष्णा हॉस��पीटल 2, कोयना वसाहत 5, कार्वे नाका 4, सैदापूर 8, विद्यानगर 6, तुळजाईनगर 1, मुजावर कॉलनी 1, मलकापूर 14 , कार्वे , आगाशिवनगर 4, ओगलेवाडी 1, श्रद्धा क्लिनीक 4, सुपने , कोडोली 2, कापूरखेड 1, कोनेगाव 1, गोळेश्वर 1, उंब्रज 1, रेठेरे 1, घोणशी 2, खोडशी 2, इंदोली 2, मुंढे 1, बामणवाडी तारुख 1, दूशेरे 2, कोर्टी 1, पाली 1, पार्ले 1, किवळ 1, उंब्रज 1, मसूर 1, बेलवडे बु 1, घारेवाडी 1, कोळे 1, रेठरे कारखाना 1, आटके 1, पार्ले 5, तांबवे 1, शास्त्रीनगर कराड 1, विंग 1, बनवडी 8, साकुर्डी 1, पवार मळा 1, शिक्षक कॉलनी कराड 1, टेंभू 1, ओगलेवाडी 2, वाठार खुर्द 1, वहगाव 1, शिवाजीनगर 1, मुंढे 1, रेठरे बु 2, कोळे 1, करवडी 9, कोल्हापूर नाका 1, यड्राव 1, पेरले 1,\nफलटण तालुक्यातील फलटण 9, फलटण शहरातील शुक्रवार पेठ1 , बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1 , गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ , शनिवार पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीनगर 1, भडकमकरनगर 10, तरडगाव 2, भालवडी 1, रावडी बुद्रुक 2, खटकेवस्ती 3, भैराबानगर 1, भैराबा गल्ली 1, शिवाजीनगर 4, ढोरगल्ली 1, पिंपळवाडी 1, होळ 2, तावडी कोळेवस्ती 1, कसबा पेठ 1, विडणी 1, जिंती 2, उपळवे 1, मलटण 2, शिंदेवाडी 1, ठाकुरकी 2, ढवळ 1, जाधवाडी 1, विद्यानगर1, रावडी 4, साखरवाडी 1, मिरेवाडी 1, सस्तेवाडी 1, पाडेगाव 1,\nजावली तालुक्यातील भोगावली 4, अंबेघर 2, मेढा 13, जवळवाडी 3, सायगाव 1, सजापुर 1, सोमर्डी 1, आनेवाडी 1,\nपाटण तालुक्यातील पाटण , कोकिसरे 1, मल्हार पेठ 2, केर 1, मारुल 1, निसरे 1, कावरवाडी 2, गारवडे 1, मल्हार पेठ 1, आवर्डे 1, काटेवाडी 1, मोरगिरी 1,\nखंडाळा तालुक्यातील भादे 9, लोणंद 4, फुलमळा शिरवळ 1, पळशी 8, शिंदेवाडी 1, जावळे 1, पारगाव 1, बाळु पाटलाची वाडी 2, साळव 1, भाटघर 1, पाडळी 1, संघवी 3, मारुती मंदिर शिरवळ 1, बावडा 2, नायगाव 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1, शिरवळ बाजार पेठ 1, खेड 1, रामबाग सिटी 1, तोंडल 1, शिरवळ 1, पिंपरे बु 1, बोपेगाव 1, भादवडे 1,\nवाई तालुक्यातील वाई 1, वाई शहरातील गंगापुरी 4, रविवार पेठ 1, मधली आळी 1, यशवंतनगर 2, सह्याद्रीनगर 2, फुलेनगर 1, गणपती आळी 1, रामडोह आळी 1, सोनगिरवाडी 3, अमतृवाडी 1, धर्मपुरी 3,ओझर्डे 7, शेंदूरजणे 1, पांडेवाडी 5, विराटनगर 1, कवठे 5, कन्हुर 7, व्याजवाडी 1, चिखली 3, पसरणी 2, भुईंज 7, कलंगवाडी 3, उडतारे 3, जांभ 2, देगाव 1, विरमाडे 1, कुसळे 1, बोपेगाव 1, केंजळ 2, पाचवड 1, किकली 1, संनगर आळी वाई 2, लखननगर 1, शिरगाव 2, पाचवड 1,\nमहाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पाचगणी 1,\nमाण तालुक्यातील मार्डी 6, दहिवडी 8, गोंदवले बु 7, भांडवली 6, म्हसवड 10, पळशी 4,\nखटाव तालुक्यातील खट��व 2, पाडेगाव 1, निमसोड 3, विखळे 1, गुरसाळे 1, राजापुर 1, चितळी 1, वडूज 2, ललगुण 1, कुमठे 1, वरुड 2, मायणी 2, औंध 7, जाखनगाव 3, वेटणे 1, कातरखटाव 3,\nकोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 16, जळगाव 18, शांतीनगर कोरेगाव 9, आंबेडकर नगर 1, संज्जनपुरा 3, शिवाजीनगर 5, बुरुड गल्ली 4, दत्तनगर 3, एकंबे 10, भाकरवाडी 1, गोळेवाडी 2, सातारा रोड 5, शिरढोण 1, कटगुण 1, भोसे 9, ल्हासुर्णे 1, कटापूर 3, अपशिंगे 1, सोनके 7, वाठार किरोली 1, रहिमतपूर 1,भाकरवाडी 1, किन्हई 2, चिंचली 9, आझादपूर कोरेगाव 4, सर्कलवाडी 2, पिंपोडे बु 1, कुमठे 1, चिमणगाव 1 , देवूर 1,\nबाहेरील जिल्ह्यातील कडेगाव (सांगली)1, कासेगाव जि. सांगली 1, बारामती जि. पुणे 1,\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे पुसोगांव ता. खटाव येथील 55 वर्षीय पुरुष, त्रिपुरी ता. कोरेगांव येथील 70 वर्षीय पुरुष, चंदननगर कोडोली येथील 73 वर्षीय पुरुष,कोर्टी ता.कराड येथील 70 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये अंगापुर ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, मिरेवाडी फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, कोळकी फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, साखरवाडी फलटण येथील 66 वर्षीय पुरुष,मंगळवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय महिला, निसराळे ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 61 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष,वडूज ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष,असे एकूण 15 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.\nघेतलेले एकूण नमुने -- 49267\nएकूण बाधित -- 18490\nघरी सोडण्यात आलेले --- 10471\nTags आरोग्य विषयक सातारा\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/", "date_download": "2020-09-30T09:49:35Z", "digest": "sha1:BLP7RZNUSF45Q2PMP55RZLFSV5T3NYC2", "length": 10621, "nlines": 100, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "होमियोपॅथी - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसारांश, बापुंच्या कुटुंबातच वैद्यकशास्त्राचा अनोखा समन्वय असल्याचे यातून आपल्या लक्षात येते. स्वत: बापू एम्. डी.- मेडिसीन आहेत आणि ऍलोपॅथीचे पदव्युत्तर शिक्षण व पुढे काही काळ अध्यापन आणि वैद्यकीय व्यवसाय करण्याबरोबरच त्यांनी आयुर्वेद व होमियोपॅथी यांचाही सखोल अभ्यास केला आहे.\nबापुंचे जाणवलेले एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वत: सतत अभ्यास करत असतात, नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. आयुर्वेदाच्या बाबतीतही बापुंचे अनेक प्रकारे अभ्यास व संशोधन कार्य सुरूच असते. सुरुवातीच्या काळात कै. वैद्य श्री. वेणीमाधवशास्त्री जोशी, कै. वैद्य श्री. धों. स. अंतरकर यांसारख्या आयुर्वेदातील मान्यवरांसह बापुंनी वारंवार सांगोपांग चर्चा, संशोधन, प्रयोग आदि करून आयुर्वेदाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे. बापुंनी होमिओपॅथीचा सखोल अभ्यास स्वस्तिक्षेम तपश्‍चर्याकाळात केला आणि होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये जिज्ञासू छात्रवृत्तीने उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांशी संवादही साधला.\nबापुंनी स्वत: आयुर्वेदाची विविध औषधे बनवली आहेत, त्यांचा स्वत:च्या प्रॅक्टिसमध्ये ते वापरही करतात आणि त्यांचा वैद्यकशास्त्राच्या सर्व ज्ञानशाखांचा अभ्यास सतत सुरूच असतो. आजही हॅरिसनच्या इंटरनल मेडिसीन पुस्तकाची नवीन आवृत्ती आल्याचे कळताच बापु स्वत: ती ताबडतोब विकत घेऊन अख्खीच्या अख्खी उत्साहाने वाचून काढतात. ती आवृत्ती बापुंच्या हातात पडल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद पाहण्याजोगा असतो. एका छात्राची ही ज्ञानपिपासा, जिज्ञासा त्यांच्याठायी अखंड असते आणि ते नवीन गोष्टी जाणून घेण्यास, स्वत:चे ज्ञान अद्ययावत् करण्यास अत्यंत उत्सुक असतात. ही ‘छात्रवृत्ती’ आम्ही बापुंकडून नक्कीच शिकायला हवी.\nकृत्स्नो हि लोको बुद्धिमतां आचार्य: शत्रुश्‍च अबुद्धिमताम्|\n– चरकसंहिता विमानस्थान ८-१४\n‘जे खरे बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी अवघे विश्‍व गुरु आहे, तर मूर्खांसाठी शत्रु’ असे चरकाचार्य म्हणतात. याचाच अर्थ हा आहे की खरा बुद्धिमान मनुष्य विश्‍वातील प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकतच असतो. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यं’ या न्यायाने बापू प्रत्येक नवीन गोष्ट शिकत असतात आणि त्यामुळेच आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्‍यांकडून संगणकक्षेत्रातील, माहिती-तन्त्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक प्रणाली जाणून घेताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. माणसाने स्वत:ला ‘अपडेट’ करत रहायलाच हवे, हे त्यांच्या आचरणातून आम्ही शिकतो.\nआपले लाडके सद्गुरु परमपूज्य अनिरुद्धबापू, ह्यांनी नुकतीच नाशिक येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संचालित ‘श्रीगुरुजी रुग्णालया’ला भेट दिली. ह्या भेटी दरम्यान बापूंनी रुग्णालयातील आयसीयू, डायलिसिस रूम, जनरल वॉर्ड्स, स्पेशल रूम्स, एक्स-रे, सी टी स्कॅन, फार्मसी, ओपीडी, पॅथॉलॉजी, कॅन्सर रेडिएशन रूम इत्यादि विभागांची पाहणी केली. त्यानंतर ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहा’मध्ये रुग्णालयाच्या आयुर्वेदिक विभागाने सुरु केलेल्या ‘आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी उपयुक्त अशा पॅकेजेस’च्या शुभारंभ बापूंच्या हस्ते संपन्न झाला. ह्या प्रसंगी रुग्णालयातील काही डॉक्टरांचा\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/110066", "date_download": "2020-09-30T10:15:52Z", "digest": "sha1:L4TMTLKOU737PHBVCZWELUUUM72HO36N", "length": 2009, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १२५६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १२५६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:५६, २६ जून २००७ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०८:३४, १७ जून २००७ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n१९:५६, २६ जून २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइ���र काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/01/narendra-modi-slapped-the-attackers-on-the-corona-warriors/", "date_download": "2020-09-30T09:39:55Z", "digest": "sha1:3S4OA3RSM5RZXMZSG57RBSDK75OSAHG7", "length": 6089, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नरेंद्र मोदींनी कोरोना वॉरिअर्संवर हल्ले करणाऱ्यांना झापले - Majha Paper", "raw_content": "\nनरेंद्र मोदींनी कोरोना वॉरिअर्संवर हल्ले करणाऱ्यांना झापले\nमुख्य, देश / By माझा पेपर / कोरोना वॉरिअर्स, नरेंद्र मोदी / June 1, 2020 June 1, 2020\nनवी दिल्ली – देशात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना वॉरिअर्स हे पहिल्या दिवसापासून अहोरात्र मेहनत करत आहेत. पण याचदरम्यान त्यांच्यावर हल्ले देखील झाल्याच्या घटना आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अशातच कोरोना वॉरिअर्सवर हल्ले हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच आता यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भाष्य केले असून हे सहन केले जाऊ शकत नसल्याचे म्हणत हल्ले करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे.\nयावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्यासोबत हिंसाचार, असभ्य वर्तन आणि गैरवर्तन कधीही सहन केले जाऊ शकत नाही. कर्नाटकमधील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.\nनरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोरोनाचे संकट जर नसते तर तुमच्यासोबत मला तिथे उपस्थित राहायला आवडले असते. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि संशोधकांकडे संपूर्ण जग आजच्या घडीला आशेने पाहत आहे. तुमच्याकडून काळजी आणि उपाय दोन्हींची जगाला गरज आहे. कोरोना व्हायरस एक अदृश्य शत्रू असेल, पण आपले योद्धा आरोग्य कर्मचारी अजिंक्य आहेत आणि आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच या लढाईत विजय होणार, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेली व्यक्त केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, ��ंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/rohingya-re-genocide/articleshow/71459288.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-30T09:34:42Z", "digest": "sha1:6CG2NIP7NEZANCYGQYFMKJHUUBEMVXOC", "length": 27425, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Ravivar MATA News : रोहिंग्यांचा पुन्हा वंशसंहार - rohingya re-genocide\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​म्यानमारमधील रखाइन प्रांतात सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमाच्या वंशसंहाराची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आयोगाने सत्यता पडताळणी समिती (फॅक्ट फाइंडिंग कमिटी) स्थापन केली होती.\nम्यानमारमधील रखाइन प्रांतात सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमाच्या वंशसंहाराची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आयोगाने सत्यता पडताळणी समिती (फॅक्ट फाइंडिंग कमिटी) स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच जाहीर केला आहे. समितीचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी वंशसंहार होऊनही आणि जागतिक समुदायाचा प्रचंड दबाव असूनही, म्यानमारच्या रखाइन प्रांतात आजघडीला राहत असलेल्या सुमारे ६५ हजार रोहिंग्या मुस्लिमांचा वंशसंहार होण्याची भीती अहवालात व्यक्त केली आहे. म्यानमारमधील मर्यादित लोकशाही आंतरराष्ट्रीय दबावाला जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लष्कर प्रमुख मीन आंग ह्यांग देशाच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनाही जुमानत नसल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे.\nम्यानमार लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या जाळपोळीत, अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या सुमारे ७ लाख ४० हजार रोहिंग्यांनी आजवर म्यानमारमधून पलायन केले आहे. यातील बहुतेक रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. बांगलादेशासह भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आदी देशात बेकायदा आश्रय घेतला आहे. रखाइन प्रांतात म्यानमारकडून होत असलेल्या हिंसाचाराचे पुरावे नष्ट करण्यात येत आहेत. रोहिंग्यांना अमानवी वागणूक दिली जात आहे. २०१७मध्ये त्यांची सुमारे ४० हजार घरे उद्‌ध्वस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे रोहिंग्यांच्या वंशसंहाराविषयी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने युगोस्लाव्हिया आणि रावांडा यांनी प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या लवादसारखा एखादा लवाद स्थापन करावा, असेही समितीने म्हटले आहे. समितीने वंशसंहार प्रकरणातील सुमारे शंभर संशयित आरोपींची यादी आयोगाकडे सादर केली आहे. जागतिक अन्य देशांनी, जगातील मोठ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी म्यानमारच्या लष्कराशी असलेले संबंध तोडावेत, असेही समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.\nरखाइन प्रांत भौगोलिकदृष्ट्या बांगलादेशाच्या सीमेजवळ आहे. ३६ हजार ७६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या रखाइनची लोकसंख्या जवळपास २१ लाख आहे. त्यापैकी २० लाख बौद्ध आणि सुमारे २९ हजार मुस्लिम आहेत. म्यानमारमधील २०१४च्या जनगणनेनुसार, रखाइनमधील सुमारे दहा लाख लोकसंख्येचा समावेश जनगणनेत करण्यात आला नाही. जनगणनेत समावेश नसलेले दहा लाख रोहिंग्या मुस्लिम आहेत. दुसऱ्या महायुद्धात रखाइन प्रांत जास्त सक्रिय होता. रोहिंग्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढा दिला होता. म्यानमारच्या स्वातंत्र्य चळवळीतही रोहिंग्या सक्रिय नव्हते आणि त्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली होती. याचाच अर्थ त्या वेळच्या ब्रिटिशविरोधी लढ्यामध्ये ते म्यानमारच्या विरोधात होते. बौद्ध बहुसंख्याक असणाऱ्या या देशातील प्रस्थापित जनभावनेविरोधात रोहिंग्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतल्याने, रोहिंग्यांविषयी म्यानमारच्या बौद्ध जनतेमध्ये पहिल्यापासून रोष आहे. १९४७मध्ये म्यानमारच्या नव्या संघराज्यात विविध जाती समूहांना एकत्र आणण्यासाठी 'पांगलाँग वार्ता' आयोजित करण्यात आली होती. या चर्चेसाठी रोहिंग्या मुस्लिमांना बोलविण्यात आले नव्हते. १९५०च्या दशकात रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिक म्हणून मान्यता देण्यासाठी करार करण्याचे प्रयत्न सुरू होते. तत्कालीन सरकारने म्यानमारमधील १४४ जातीसमूहांची नोंदणी केली होती. मात्र, जनरल नेविन यांनी त्यातून अनेक समूहांना बाहेर काढून यादीत फक्त १३५ जाती समूहांना ठेवले. वगळलेल्या समूहात रोहिंग्या��चा समावेश होता, याच ठिकाणी आजच्या रोहिंग्यांच्या प्रश्नाचे मूळ आहे.\nका म्हटले जाते 'रोहिंग्या'\nरखाइनमध्ये मोंगडाव, बुथिडोंग आणि राथेडोंग या उपनगरांत रोहिंग्यांची लोकसंख्या मोठी आहे. रखाइन प्रांतातच रोहांग नावाचे एक गाव आहे, या गावात मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रोहांग गावाच्या नावावरून रोहिंग्या हे नाव पडले आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतातून (आजच्या बांगलादेशातून) रोजगारासाठी काही मुस्लिम आणि हिंदू मजूर रखाइन प्रांतात स्थायिक झाल्याचे मानले जाते. याच मुस्लिमांना रोहिंग्या मानले जाते, ते संख्येने जास्त असल्यामुळे म्यानमार सरकारने त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. अनेक पिढ्यांपासून म्यानमारमध्ये राहत असूनही नागरिकत्व देण्यात आलेले नाही, असा रोहिंग्यांचा आरोप आहे. रखाइन प्रांतात रोहिंग्या, हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक राहतात. हिंदू संख्येने अगदीच अल्प आहेत. शिवाय हिंदू-बौद्ध, हिंदू-मुस्लिम, असा संघर्ष तिथे झाल्याचा इतिहासात फारसे पुरावे नाहीत. मात्र, रोहिंग्या-बौद्ध, असा संघर्ष सतत सुरू आहे.\n'डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स' या स्वयंसेवी संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट २०१७मध्ये रखाइन प्रांतात सुरू झालेल्या हिंसाचारात ऑगस्ट-डिसेंबर २०१७ या काळात ६७ हजार रोहिंग्या मुस्लिमांचा मृत्यू झाला आहे. मात्र, म्यानमार सरकारने अधिकृतरित्या केवळ ४०० रोहिंग्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. म्यानमारच्या सैनिकांनी रोहिंग्यावर अत्यंत क्रूर अत्याचार केल्याने ऑगस्ट-डिसेंबर २०१७ या काळात रखाइन प्रांतातून बांगलादेशात शरणार्थी म्हणून गेलेल्या रोहिंग्यांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. याच काळात हिंसाचारात नऊ हजार रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कितीही कमी केला, तरी तो ६७००च्या खाली येणार नाही. त्यात पाच वर्षांहून कमी वयाच्या ७३० मुलांचा समावेश आहे, असेही 'डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स' या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देशत्याग केलेल्या रोहिंग्याची एकूण संख्या सुमारे ८-११ लाखांच्या घरात आहे. फक्त बांगलादेशात नोंद झालेल्या रोहिंग्या निर्वासितांची संख्या ३२ हजार आहे, तर नोंदणी न झालेल्या पण सरकारी छावण्यांत राहणाऱ्या निर्वासितांची संख्या सुमारे सहा लाखांच्या घरात आहे. भारतात ४० हजार निर्वासित रोहिंग्या आहेत. या शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या 'हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज'च्या अंदाजानुसार मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांत आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. म्यानमारमध्ये बौद्ध बहुसंख्य आणि रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याक (एकूण लोकसंख्येच्या चार टक्के) आहेत. म्यानमारमध्ये '९६९' नावाचा गट धार्मिक असंतोष पसरविण्याचे काम करीत आहे. रोहिंग्याच्या वाढत्या प्रभावाला वेळीच न रोखल्यास भारत आणि इंडोनिशियासारखे आपले अस्तित्व संपून जाईल, अशी भीती स्थानिक बौद्धांना आहे. वाढलेल्या तणावातून 'अराकन रोहिंग्या साल्वेशन आर्मी'ने (एआरएसए) २५ ऑगस्ट २०१७ रोजी म्यानमारच्या रखाइन प्रांतातील ३० पोलिस चौक्यांनी लक्ष्य केले होते. दहा पोलिस अधिकारी, एक सैनिक आणि एका इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर म्यानमारने 'एआरएसए'ला दहशतवादी संघटना घोषित करून कारवाई सुरू केली होती. या कारवाईला 'क्लियरन्स ऑपरेशन' असे नाव दिले होते. या मोहिमेमुळे २०१७मध्ये सुमारे तीन लाख रोहिंग्या विस्थापित झाले.\nरोहिंग्यांच्या प्रश्नावर जागतिक समुदायाला म्यानमारवर योग्य प्रकारे दबाव टाकता आला नाही. चीन आणि भारताने आपल्या सामरिक हितासाठी म्यानमारवर दबाव टाकला नाही. आता मात्र, जागतिक समुदायाने रोहिंग्यांच्या प्रश्नावर म्यानमारवर दबाव टाकून म्यानमारमध्ये त्यांना सन्मानजनक वागणूक देऊन रोहिंग्या प्रश्न सोडविला पाहिजे. बांगलादेशसारख्या देशात सुमारे ६-७ लाख रोहिंग्या बेकायदा राहत आहेत. परिणामी बांगलादेशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. शिवाय विस्थापित झालेल्या रोहिंग्यांशी विविध जागतिक दहशतवादी संघटना संधान साधत असल्याचे अनेक अहवाल समोर आले आहे. त्यामुळे रोहिंग्या प्रश्न वेळीच योग्य प्रकारे सोडविला पाहिजे. अन्यथा, रोहिंग्या प्रश्न जगासमोर अत्यंत उग्रपणे समोर येईल आणि त्याच्या झळा सर्व जगाला बसतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nगांधीविचार हीच शाश्वत जीवनशैली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T10:28:34Z", "digest": "sha1:XZNDUSZVSL5VETEC6VZ4JVJ2NPMYKDTM", "length": 25217, "nlines": 338, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\nआंतरराष्ट्रीय केंद्र व स्मारक\n१५ जनपथ, नवी दिल्ली\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar international Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.\n२ रचना व वैशिष्ट्ये\n४ हे सुद्धा पहा\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्राचे केंद्राचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोबत अन्य नेते मंडळी.\nबाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.[१][२]\n२० एप्रिल इ.स. २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, ७ डिसेंबर इ.स. २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा मोदींच्या हस्ते संपन्न झाला.[३][४]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची काही वैशिष्ट्ये खालिलप्रमाणे आहेत:[५]\nस्मारकाच्या जागेचे क्षेत्रफळ : ३.२ एकर\nस्मारकासाठी लागणारा एकूण खर्च : १९५ कोटी रुपये\nस्मारकाच्या निर्मितीचा कालावधी : २ वर्ष ८ महिने\nकेंद्रात १० हजार प��स्तकांचे ग्रंथालय, ई-लायब्ररीच्या माध्यमाद्वारे २ लाख पुस्तके आणि सत्तर हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध आहेत.\n७०० क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी १०० क्षमतेची दोन लहान सभागृहे आहेत.\nदर्शनी भागात खुर्तीत बसलेल्या स्थितीत डॉ. आंबेडकरांचा आणि ध्यानस्थ बुद्धांचा असे दोन भव्य पुतळे आहेत. शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.\nकेंद्राच्या परिसरात एक अन्य आंबेडकरांचा एक उभा असलेला भव्य पुतळा उभारला गेला आहे.\nयेथे ७० फुटांचा अशोक स्तंभदेखील असणार. कदाचित हा देशातील सर्वांत उंच अशोक स्तंभ ठरणार.\nस्मारकाची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत. यावर एकूण बौद्ध वास्तूशैलीचा प्रभाव आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\n^ \"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित\". www.narendramodi.in. 2018-05-08 रोजी पाहिले.\n^ \"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित\". www.pmindia.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.\n^ Devendra Fadnavis Fan Club (2017-12-11), नरेंद्र मोदी जी ने किया बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र का उद्घाटन..., 2018-05-08 रोजी पाहिले\n^ \"दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र साकारले\". Loksatta. 2017-12-07. 2018-05-08 रोजी पाहिले.\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्र���ंती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी\nदिल्लीमधील इमारती व वा��्तू\nइ.स. २०१७ मधील निर्मिती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके व संग्रहालये\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.blogspot.com/2013/07/", "date_download": "2020-09-30T09:50:23Z", "digest": "sha1:6C3JXZ7A243WFEIYC4ZN4QDR32VJKD7C", "length": 31854, "nlines": 403, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: July 2013", "raw_content": "\nSaving Accounts Taxless earnings बचत खात्याचे करमुक्त उत्पन्न\nऐकण्यात असे येते की बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाला दहा हजार रु.पर्यंत करमाफी आहे. हे खरे आहे का तसे असल्यास असे १० , ००० रु.पर्यंतचे व्याज इतर व्याज उत्पन्नात मिळवून नंतर त्याची वजावट आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' खाली घ्यावी की हे व्याज इतर व्याज उत्पन्नाबरोबर न मोजता भविष्य निर्वाह निधीवरील व्याजासारखेच एकूण उत्पन्नात समाविष्ट न केलेल्या बाबींप्रमाणेच दाखवावे तसे असल्यास असे १० , ००० रु.पर्यंतचे व्याज इतर व्याज उत्पन्नात मिळवून नंतर त्याची वजावट आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' खाली घ्यावी की हे व्याज इतर व्याज उत्पन्नाबरोबर न मोजता भविष्य निर्वाह निधीवरील व्याजासारखेच एकूण उत्पन्नात समाविष्ट न केलेल्या बाबींप्रमाणेच दाखवावे बचत खात्यावरील व्याजाबद्दल आयकरात सूट मिळत असल्यास ती आयकर कायद्यातील कोणत्या तरतुदीप्रमाणे \n--- आयकर कायद्याच्या कलम ' ८० टीटीए ' खाली बचत खात्यांवरील दहा हजारांपर्यंतचे व्याज हे करमुक्त असते. उत्पन्न मोजताना बचत खात्यावरील व्याज हे इतर उत्पन्नात मोजावे व त्यानंतर कलम ' ८० टीटीए ' खाली दहा हजारांपर्यंतची सूट घ्यावी.\nकल्याण (जिल्हा ठाणे) येथे मी मे २०१२ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी नोंदणी (बुकिंग) केली व त्या फ्लॅटच्या खरेदीचा करार ( अॅग्रिमेन्ट) जुलै २०१२ मध्ये झाला. कल्याण-डों​बिवली महापालिका क्षेत्रात स्थानिक पालिका कर ( ' एलबीटी ') लागू झाला व तो मी १ टक्का दराने भरला आहे. करारनामा करतेवेळी मूल्यवर्धित कराबाबत ( ' व्हॅट ') नि​श्चिती नसल्यामुळे तो त्या वेळेस भरला गेला नाही. आता मला फ्लॅटचा ताबा ळिणार असून बिल्डर माझ्याकडे २ टक्के ' व्हॅट ' ची मागणी करीत आहे. तर हा ' व्हॅट ' एक टक्का दराने आहे की दोन टक्के माझा ' व्हॅट ' मी कर खात्याच्या कार्यालयात थेट भरू शकतो का \n--- ' व्हॅट ' ची रक्कम ही आपणास बिल्डरला द्यावी लागेल. ती आपणास थेट भरता येणार नाही. आपणास एक टक्का दराने ' व्हॅट ' भरावा लागेल.\nमी एक निवृत्त सरकारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिक असून , आर्थिक वर्ष २०१३-१४ चे अपेक्षित उत्पन्न पुढीलप्रमाणेः पेन्शन- २ , ६० , ००० रु. , बँक ठेवींवरील व्याज - ७० , ००० रु. , म्युच्युअल फंड योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांश ( डिव्हिडंड) - ७ , ५०० रु. असे एकूण ३ , ३७ , ५०० रुपये. आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' अंतर्गत १० , ००० रु.ची गुंतवणूक नियोजली आहे. पूर्वी म्युच्युअल फंडाच्या समभागनिगडित बचत योजनेत (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम- ' ईएलएसएस ') गुंतवणूक केलेल्या व तीन वर्षांचा मुदतबंद कालावधी ( ' लॉकइन पीरियड ') पूर्ण केलेल्या योजनेचे २० , ००० रु.चे युनिट विकले तर हातात येणाऱ्या रकमेवर किती आयकर भरावा लागेल प्राप्त होणारी रक्कम आयकर विवरणपत्रात दाखविणे आवश्यक आहे प्राप्त होणारी रक्कम आयकर विवरणपत्रात दाखविणे आवश्यक आहे असल्यास कोणत्या शीर्षकाखाली व त्याबाबतचे आयकर कायद्याचे कलम कोणते असल्यास कोणत्या शीर्षकाखाली व त्याबाबतचे आयकर कायद्याचे कलम कोणते मला आयकर कसा , किती लागू होईल \n--- आपण दिलेल्या माहितीअनुसार , म्युच्युअल फंडाकडून मिळालेला लाभांश हा करमुक्त आहे. तसेच आपण कलम ' ८० सी ' अंतर्गत दहा हजारांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आपले करपात्र उत्पन्न रु. ३ , २० , ००० एवढे होईल. ज्येष्ठ नागरिकांना अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. उरलेल्या रकमेवर म्हणजेच रु. ७० , ००० वर आपणास दहा टक्के दराने रु. ७ , ००० व शैक्षणिक अधिभार रु. २१० असे एकूण ७ , २१० रु. आयकर म्हणून भरावे लागतील. ' ईएलएसएस ' चे परत घेतलेले पैसे आपण ' सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स ' (' एसटीटी ') भरून परत घेतले आहेत असे गृहीत धरल्यास सदर रक्कम दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याखाली करमाफ आहे.\nमुंबईत १२ रुपयां�� जेवण शक्य\nतुम्हाला समजा १२ रुपये दिले आणि सांगितलं की, एवढ्या पैशांमध्ये भात, डाळ-सांबार आणि भाज्या असं जेवण करून दाखवा, तर आजच्या महागाईच्या काळात तुम्ही ते करू शकाल... नाही ना... पण, काँग्रेसचे प्रवक्ते राज बब्बर बहुधा हा चमत्कार करू शकतात. कारण, मुंबईत १२ रुपयांत व्यवस्थित जेवण करता येऊ शकतं, असं त्यांनी अगदी तो-यात सांगितलंय.\nदेशातील गरिबी घटल्याचा दवंडी पिटत काँग्रेस सरकार सध्या स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतंय. परंतु, नियोजन आयोगानं गरिबीची व्याख्या करताना गरिबांची अक्षरशः थट्टा केली आहे. शहरांमध्ये जी व्यक्ती रोज ३३ रुपये खर्च करते, ती गरीब नसल्याचं अजब तर्कट त्यांनी मांडलंय. तर, ग्रामीण भागात २७.२० रुपये खर्च करणारी व्यक्तीही 'श्रीमंत' असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून विरोधक काँग्रेस सरकारवर तुटून पडले आहेतच, पण जनताही चांगलीच खवळलेय. आजच्या महागाईचा विचार करता एवढ्या कमी पैशांत कुणाचंच भागणार नाही, मग देशातले सगळेच श्रीमंत म्हणायचे का, असा सवाल जनसामान्य करत आहेत. परंतु, त्याचं उत्तर देताना काँग्रेस नेते आपलंच घोडं पुढे दामटवताना दिसताहेत. तसाच प्रकार राज बब्बर यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईत आजही १२ रुपयांत व्यवस्थित जेवण मिळू शकतं.\nदेशात महागाई वाढली असली तरी गरिबी कमी झाली आहे. दर दिवशी २८ ते ३२ रुपये कमावणारी व्यक्ती दोन वेळचं पूर्ण जेवण जेवू शकते, असं मत बब्बर यांनी व्यक्त केलं. अर्थात, हे गणित कसं जमवायचं हा ज्याचा - त्याचा प्रश्न असल्याचं सांगून त्यांनी तपशिलात शिरणं सोयीस्करपणे टाळलं. आजही मुंबईसारख्या शहरामध्ये मला १२ रुपयांमध्ये संपूर्ण जेवण मिळतं. फक्त वडापाव नव्हे, तर भात, भाजी, डाळ - सांबार हे सगळं तेवढ्या रुपयांमध्ये येतं, असा दावा त्यांनी केला.\nटोमॅटोच्या भावावरून गरिबीची व्याख्या करायला लागलो तर परिस्थिती कठीण होऊन बसेल. तुम्हाला शहरात टोमॅटो मिळत नसतील. मात्र गावातील गरीब लोक शेतातील टोमॅटो तोडून खाऊ शकतात. मग यात गरीब कोण आणि श्रीमंत कोण, हा प्रश्न आलाच कुठे, असा सवाल बब्बर यांनी केला. महागाईचा प्रश्न गौण नाही, मात्र ज्याप्रमाणे महागाई वाढली आहे त्याप्रमाणे लोकांची खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे. महागाईपेक्षा खर्च करण्याची क्षमता जास्त पटीने वाढल्याचं बब��बर यांनी नमूद केलं.\nदेशातील सहा महानगरांत दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली मेडिक्लेममधील पीपीएन (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) योजना आता लवकरच पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विविध हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या ' कॅशलेस ' इन्शुरन्सच्या पद्धतीत बरेच बदल होणार आहेत.\nचार सरकारी विमा कंपन्यांनी जुलै २०११पासून ही एकत्रितपणे ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार या कंपन्यांकडून मेडिक्लेम पॉलिसी घेणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सोईसुविधांच्या दरांचे प्रमाणिकरण केले जाते. प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या कंपन्या प्रत्येक उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचे पॅकेज निश्चित करतात. याच दरामध्ये हॉस्पिटलनी उपचार करणे अपेक्षित असते.\n' सध्या मेडिक्लेमच्या व्यवसायापैकी सत्तर टक्के व्यवसाय या चार कंपन्यांकडे आहे. साहजिकच या कंपन्यांचा शब्द अंतिम असतो. या पूर्वी सहा महानगरांमध्ये अशाच पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत मान्य न करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा बंद करण्यात येते. गेले दोन दिवस पुण्यातील विविध हॉस्पिटलबरोबर या कंपन्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत ,' असे सूत्रांनी सांगितले.\nया कंपन्यांनी दिलेले दर हे या पैकी अनेक हॉस्पिटल्सनी नाकारल्याचे सूत्रांनी नमूद केले. त्यांच्या माहितीनुसार , विमा कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरातील पॅकेजमध्ये संबंधित शस्त्रक्रियेचा किंवा उपचाराचा खर्च भरून निघत नसल्याचे हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे. विमा कंपन्यांनी निर्देशित केलेल्या किमतीत उपचार करायचे ठरविल्यास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरना सध्या देण्यात येतो त्यापेक्षा खूपच कमी मोबदला द्यावा लागेल असे या हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार या पद्धतीमुळे पेशंटचा फायदा होतो. योग्य दरात त्यांच्यावर उपचार होतात आणि आहे त्याच पॉलिसीमध्ये अधिक उपचार करून घेणे शक्य होते.\nया साऱ्यांमुळे सध्या पुण्यातील हॉस्पिटल्समधील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पेशंटच्या दृष्टीने कॅशलेस सुविधा बंद झाल्यास या हॉस्पिटल्समध्ये उपचार करून घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे विमा कंपन्या आणि हॉस्पिटलमध्ये कोणता करार होतो आणि त्याच्या अटी काय असणार याबाब��� औत्सुक्य आहे.\nसहा महानगरांमध्ये ' पीपीएन ' पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत मान्य न करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा बंद करण्यात येते. गेले दोन दिवस पुण्यातील विविध हॉस्पिटलबरोबर या कंपन्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत.\nसात वर्षीय दिव्या फिडे मास्टर\nवय वर्षे सात म्हणजे मनसोक्त खेळण्याचे , आनंदात बागडण्याचे वय . मात्र , नागपूरच्या दिव्या देशमुखला या वयात विविध विक्रमच स्वत : च्या नावावर नोंदवण्याची जणू सवय जडली आहे . वर्षभरापूर्वी सर्वात कमी वयाची राष्ट्रीय चॅम्पियन , आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटाचे विजेतेपद आणि आता जगातील सर्वात कमी वयाच्या ' वुमन फिडे मास्टर ' चा बहुमान मिळवत दिव्याने आणखी एक विक्रम स्वत : च्या नावावर नोंदवला आहे .\nवर्ल्ड चेस फेडरेशनने ( फिडे ) नुकतेच फिडे मास्टर्सचे रेटींग जाहीर केले . या रेटींगमध्ये गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात येतो . भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असलेल्या दिव्याने त्यानंतर एका पाठोपाठ एक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले .\nइराणमधील मझारदनच्या सारी येथे काही महिन्यांपूर्वी आठ वर्षांखालील मुलींच्या एशियन युथ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली होती . काही दिवसांपूर्वी रॅपिड प्रकारात उत्कृष्ट खेळ करत आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरे सुवर्णपदक पटकावले . कमी वयात वुमन फिडे मास्टरचा बहुमान पटकावणारी दिव्या ही जगातील पहिली खेळाडू ठरली आहे .\nविशेष म्हणजे फिडे मास्टरचा बहुमान मिळवणारी दिव्या ही विदर्भातील पहिलीच महिला बुद्धिबळपटू ठरली आहे . व्हीएतनामची व्हीआँग क्वेन अॅन आणि अमिरेकेची नी मॅगी या दोन बुद्धिबळपटूंनी हा मान पटकावला आहे . मात्र , दिव्या त्यांच्यापेक्षा लहान आहे . डॉ . जितेंद्र आणि डॉ . नम्रता देशमुख यांची कन्या असलेली दिव्या आनंद चेस अकादमीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक राहुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते .\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे ��ा मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.change.org/p/central-park-kharghar-need-public-support-to-complete-the-proposed-amusement-park-project-central-park-kharghar", "date_download": "2020-09-30T10:52:11Z", "digest": "sha1:NNJXW4YPXSYQL7K3WBPWWDSCDR4DZFZX", "length": 14082, "nlines": 73, "source_domain": "www.change.org", "title": "Petition · Need Public support to complete the proposed amusement park project central park-kharghar · Change.org", "raw_content": "\nमी खालील सही करणार श्री तुकाराम कंठाळे खारघर येथील रहिवासी असून गेले पंधरा वर्ष मी व्यवसाय निमित्त खारघर येथे राहत आहे. माझा व्यवसाय हा ट्रॅव्हल एजन्सी चा असून या व्यवसायाच्या अनुषंगाने खारघर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय मनोरंजन पार्क, (सेंट्रल पार्क) या प्रकल्पाकडे माझ्यासारखे अनेक खारघर वासीय मोठ्या अपेक्षेने पाहात होते. सिडको प्रशासनाने देखील वारंवार हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिलेले होते. याबाबतचे अधिकृत वक्तव्य सिडकोच्या संबंधित अधिकार्‍याकडून वारंवार प्रसिद्धी माध्यमांकडे गेली तीन ते चार वर्षे करण्यात येत होते.\nनवी मुंबई शहरात टुरिझमच्या विकासाच्या दृष्टीने एकही महत्त्वाचे मनोरंजनाचे ठिकाण सिडकोने विकसित केलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची सर्व नवी मुंबईकर जनता आतुरतेने वाट पाहत आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे व लवकरच या विषयी अंतिम निर्णय होईल अशा अधिकृत विधाने संबंधित सिडको अधिकाऱ्याने प्रसिद्धी माध्यमांकडे केलेली होती. दरम्यानच्या काळात माझ्यासारख्या अनेक रहिवाशांनी खारघर मधील आपल्या मुलांना उपलब्ध होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सुविधा लक्षात घेऊन तसेच रोजगाराच्या भविष्यातील संधी लक्षात घेऊन स्वमालकीच्या घरांची खरेदी केली.\nआत्ता, आमच्या काही सहकाऱ्यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार सिडकोच्या संचालक मंडळाने हि निविदा प्रक्रिया अंतिम मंजुरीसाठी आली असताना ही प्रक्रिया रद्द करून पुनर्निनिविदा करणार असल्याचे सांगितले तसेच अधिक माहिती देताना प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मनोरंजन पार्क चा प्रकल���प न राबविता सिडकोच्या मुख्य वास्तु रचनाकार आणि नियोजनकार श्री. रमेश डेंगळे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.\nया अनुषंगाने खालील बरेच बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.\n१) महाराष्ट्रात सरकारी एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान व मनोरंजन पार्क अस्तित्वात नाही\n२) सद्य स्थितीतील सेंट्रल पार्क ची देखभाल करताना सिडकोला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता या अनुषंगाने हा प्रकल्प बीओटी (BOT) तत्वावर राबवण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला होता.\n३) सिडको प्रशासनाचे संचालक मंडळाने निविदा प्रक्रिया रद्द करून माझ्यासारख्या अनेक नवी मुंबई खारघर रहिवाशांची फसवणूक केलेली आहे.\n४) सिडकोचे मुख्य वास्तुरचनाकार व नियोजनकार श्री. रमेश डेंगळे हेतुपुरस्पर पणे या प्रकल्पाला विरोध करीत आहेत व त्यांचे वर्गमित्र श्री विश्वास मढव यांना सल्लागार व नियोजनकार म्हणून नेमण्यासाठी त्यांनी या प्रकल्पाला अंतिम टप्प्यात विरोध सुरू केला आहे.\n५) सिडकोतील काही भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांना या प्रकल्पामुळे भविष्यात सिडकोकडून मालिदा मिळणार नसल्यानेच अंतिम टप्प्यात आलेल्या असलेल्या या विकास प्रकल्पाला खोडता घालण्यात येत आहे.\n६) सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या नजीकच्या काळात महाराष्ट्र शासन स्तरावर वादग्रस्त निर्णय घेऊन सेंट्रल पार्कमधील चोवीस एकर जागा एका खाजगी विकासकाला बहाल करण्यात आली. या जागेवर या प्रकल्पाच्या माध्यमातून गंडांतर येऊ नये म्हणून संबंधित भ्रष्ट यंत्रणा हा प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत.\nवरील सर्व मुद्दे लक्षात घेता माझ्यासारख्या अनेक नवी मुंबईकरांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविण्याचा नियंत्रण निर्णय घेतला आहे\nआम्ही सर्व खालील सही करणार अरे पुढील प्रमाणे विनंती करत आहोत.\n१) सिडको संचालक मंडळाच्या 12 ऑक्टोंबर 2018 च्या बैठकीत ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा करण्याचा जो वेळकाढूपणा व या प्रकल्पाच्या शुभारंभास व्यत्यय आणण्याचा वादग्रस्त निर्णय झालेला आहे तो रद्द करावा.\n२) हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत व आम्ही नवी मुंबईकरांची फसवणूक थांबवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/11/mumbai-mayor.html", "date_download": "2020-09-30T09:45:34Z", "digest": "sha1:BVMHUUGNUHFOXC7LP2GCSV6DKX7QHCDD", "length": 8591, "nlines": 71, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव याची वर्णी ? - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI POLITICS मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव याची वर्णी \nमुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव याची वर्णी \nमुंबई - येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणा-या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पालिकेत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या पदासाठी अनेकजण स्पर्धेत असले तरी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या निवडणुकीत संधी हुकलेले मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, बाळा नर, रहाटे यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक स्पर्धेत असल्याने जोरदा चुरस होणार आहे.\nमुंबईसह आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांचा महापौर खुल्या वर्गातून निवडला जाणार आहे. मुंबई महापालिकेत सद्या शिवसेनेचे सर्वाधिक ९४ नगरसेवक आहेत. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली आणि सध्याच्या बलाबलाप्रमाणे महापौर शिवसेनेचा होणार असला तरी या निवडणुकीवर सध्याच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदावरून युतीत बिनसले असले तरी युती अजूनही तुटली असे दोन्हीकडूनही सांगण्यात आलेले नाही. पूर्वीच्या राजकारणाप्रमाणे शिवसेनेला पालिकेत भाजपची साथ आहे. तीच सोबत महापौरपदाच्या निवडणुकीतही राहील. पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेऊन राज्याचे राजकारण हाकायचे ठरवल्यास त्याचे पडसाद महापौर निवडणुकीत उमटतील. काँग्रेस-राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची साथ घेऊन शिवसेनेच्या नाकीनऊ आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाऊ शकते. मात्र पक्षाकडून आदेश नसल्याने सद्या उघडपणे कोणीही बोलायला तयार नाही. महापौरपदासाठी गुरुवार २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर महापौरपदासाठी कोणाची कशी रणनीती आखली जाणार आहे हे स्पष्ट होईल. सद्या पालिकेतील बलाबलनुसार शिवसेनेचे सर्वाधिक ९४ नगरसेवक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे चित्र आहे. या पदासाठी शिवसेनेतून यशवंत जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव हे तिन टर्म पासून नगरसेवक आहेत.\nयाआधी जाधव यांचा २००२ साली तर त्यांच्या पत्नी ���ामिनी जाधव यांचा २०१४ साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती. दोन्ही वेळेला अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असताना जाधव दाम्पत्याला संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे यावेळेला खुल्या वर्गाचे आरक्षण असताना देखील जाधव यांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यशवंत जाधव यांनी आतापर्यंत बाजार समितीचे आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. आधी गटनेते आणि २०१७ साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती. २०१८ साली त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/a/abraham-lincoln/", "date_download": "2020-09-30T09:19:29Z", "digest": "sha1:QTM6K5ASXRNUTDAHC7RTLAWC3MS7TTNI", "length": 13176, "nlines": 75, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "टॉप 10 अब्राहम लिंकनचे 2020 साठी कोट्स - कोटेश पीडिया", "raw_content": "\n12 कोट्स आणि म्हणी\nअब्राहम लिंकन अमेरिकेचे अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष होते. या व्यतिरिक्त ते राजकारणी तसेच वकीलही होते.\nराष्ट्रपती म्हणून कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या गृहयुद्धातून अमेरिकेचे नेतृत्व केले ज्याला आतापर्यंत देशासमोरील सर्वात मोठे राजकीय, घटनात्मक आणि नैतिक संकट मानले जाते.\nतसेच त्यांनी गुलामी संपवून देशाची अर्थव्यवस्था सुधारित केली होती. आयुष्यभर त्याने नेहमीच प्रभाव पाडला आणि त्याच्या शब्द आणि विचारांद्वारे अनेकांना प्रोत्साहन दिले.\nचला आपण काही पाहू अब्राहम लिंकन कोट्स. तो म्हणाला आहे की, “तुमचे पाय योग्य ठिकाणी ठेवण्याची खात्री करा आणि मग उभे राहा”. याचा अर्थ असा आहे की तो सर्व लोकांना योग्य ते शोधण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे आणि कोणतीही वचनबद्धता करण्यापूर्वी ते काय करीत आहेत याची खात्री बाळगतात.\nएकदा आपण आपली निवड केली आणि मनावर निर्णय घेतला की आपण आपले स्थान उभे केले पाहिजे आणि आपल्या उद्देशाशी चिकटणे महत्वाचे आहे. जर आपण आपल्या पदावरून माफी मागितली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकणार नाही आणि आयुष्यात कधीही अर्थ मिळणार नाही.\nत्याने असेही म्हटले आहे की, “मी हळू चालतो, पण मी कधीही मागे जात नाही”. याद्वारे, त्याला हळूहळू जाणे ठीक आहे हे सूचित करायचे आहे परंतु हे समजून घेणे आवश्यक आहे की आपण आयुष्यामधून चालत असताना आपण असे काही करत नाही ज्यामुळे आपण परत जाऊ.\nआपले प्रयत्न छोटे असले आणि हळूहळू प्रगती होत असली तरीही आपण आपला हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला जवळ घेऊन जात असलेल्या मार्गावर आपण जात आहोत हे आपण पाहिले पाहिजे.\nआणखी एक अब्राहम लिंकन कोटेशन प्रेरणादायक म्हणतात, “आपल्या भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते तयार करणे”. याचा अर्थ असा की आपण स्वतःसाठी इच्छित भविष्य तयार करण्याचा प्रयत्न करा. आपले भविष्य आपल्या इच्छेनुसार घडविण्यासाठी इतरांवर किंवा इतर परिस्थितींवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी आपल्या मार्गाने कार्य करा जेणेकरुन आपल्या कर्मांनी आपले भविष्य घडवावे.\nअसे विस्मयकारक कोट जगभरातील लोक नेहमी शोधत असतात प्रेरणा साठी लिंकन.\nसरतेशेवटी, आपल्या आयुष्यातील मोजण्याइतकी ती वर्षे नाही. हे आपल्या वर्षांमध्ये जीवन आहे - अब्राहम लिंकन\nआपण आपले वय वर्षानुवर्षे मोजतो, नाही का खरोखर हाच मार्ग असेल तर आपण कधीही विचार केला आहे…\nखात्री करा की आपण आपले पाय योग्य ठिकाणी ठेवले आहेत, तर उभे रहा. - अब्राहम लिंकन\nआयुष्य आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत उधळते. त्यापैकी काही चाचणी घेत आहेत आणि आम्हाला बर्‍याचदा ते कठीण होते ...\nमी हळू चालतो, पण मी कधीही मागे जात नाही. - अब्राहम लिंकन\nअसे म्हटले आहे की, “हळू आणि स्थिर रेस जिंकली.” होय, हे अगदी खरे आहे. आपल्याला धावण्याची आवश्यकता नाही…\nआपल्या भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते तयार करणे. - अब्राहम लिंकन\nहे अगदी बरोबर सांगितले आहे की ज्याद्वारे आपण आपल्या भविष्याचा प्रत्यक्ष अंदाज करू शकता तो म्हणजे…\nनेहमी लक्षात ठेवा की यशस्वी होण्याचा आपला स्वतःचा संकल्प कोणत्याही एका गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे. - अब्राहम लिंकन\nआपण लक्षात ठेवणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला रिझोल्यूशन. हे सर्वात जास्त असावे…\nउद्याची जबाबदारी काढून टाकून आपण उद्याची जबाबदारी सोडवू शकत नाही. - अब्राहम लिंकन\nहे जाणून घ्या की आयुष्यात आपण नेहमीच पळून जाऊ शकत नाही. हे समजून घेणे महत्वाचे आहे की…\nउद्या काहीही करु नका जे आज करता येईल. - अब्राहम लिंकन\nआपण उद्यासाठी काही प्रलंबित ठेवू नये. उद्या काय होईल हे कोणालाही पाहिले नाही. अशा प्रकारे,…\nआपण जे आहात ते चांगले व्हा. - अब्राहम लिंकन\nआपण लोकांना चांगले होण्यासाठी साचा लावू शकत नाही, परंतु आपण निश्चितपणे एक होऊ शकता\nआपल्याला आता काय हवे आहे आणि आपल्याला सर्वात जास्त हवे आहे या दरम्यान शिस्त निवडत आहे. - अब्राहम लिंकन\nआपल्याला आता काय हवे आहे आणि आपल्याला सर्वात जास्त हवे आहे या दरम्यान शिस्त निवडत आहे. - अब्राहम लिंकन\nमी जिंकण्यासाठी बंधनकारक नाही, मी खरा असल्याचे बांधील आहे. मी यशस्वी होण्यास बांधील नाही, परंतु माझ्याकडे असलेल्या प्रकाशाप्रमाणे जगणे मी बांधील आहे. - अब्राहम लिंकन\nआयुष्यामध्ये अपयशाच्या अनेक घटनांमध्ये मिसळलेल्या यशोगाथाचे एक गठ्ठा आहे. पुन्हा हरणे ठीक आहे…\nमला झाडाचे तुकडे करण्यास सहा तास द्या आणि मी कुर्हाडी धारदार करणारे पहिले चार खर्च करीन. - अब्राहम लिंकन\nआपली तयारीची पातळी आपले यश निश्चित करते. हो. ते खरे आहे कठोर परिश्रम आपल्याला परत देण्याची खात्री आहे. आपण…\nएखाद्याच्या जीवनाचा चांगला भाग त्याच्या मैत्रीचा असतो. - अब्राहम लिंकन\nशाळेत मी नेहमीच एक बॅकबेंचर होतो आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला कधीच आठवत नाही…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:51:50Z", "digest": "sha1:MYNCA2RDL4NFGR74RY7FLADGYHICSDGD", "length": 6488, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती जॉर्डन - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती जॉर्डन विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती जॉर्डन हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव जॉर्डन मुख्य लेखाचे नाव (जॉर्डन)\nध्वज नाव Flag of Jordan.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Jordan.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nJOR (पहा) JOR जॉर्डन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २००७ रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रि��ेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/maharashtra-assembly-election-2019-one-crore-rupees-caught-nagpur/", "date_download": "2020-09-30T09:05:46Z", "digest": "sha1:ILYZXMGR4MHTODSDZLAKRNX5TG2N36CN", "length": 31224, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: One crore rupees caught in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड\nनिवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले.\nयाच कारमध्ये ७२ लाखांची रोकड सापडली. त्यामुळे ही कार ताब्यात घेऊन पाचपावली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.\nठळक मुद्देदोन ठिकाणी सापडली रोकड : पाचपावली आणि सीताबर्डीत चौकशी सुरू\nनागपूर : निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असतानाच, दुसऱ्या एका पथकाने गणेश टेकडी मंदिराजवळच्या मानस चौकात २५ लाखांची रोकड ताब्यात घेतली.\nनिवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशाचा वापर होतो. काळे धनही मोठ्या प्रमाणात बाहेर काढले जाते. ते ध्यानात घेत हा गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक, सतर्कता (एसएसटी) पथकांची नियुक्ती केली आहे. या विशेष पथकांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचाही समावेश आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून ते वाहनांची, वाहनधारकांची तपासणी करतात. असेच एक पथक पाचपावली उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी ३.३० वाजता नाकाबंदी करीत होते. त्यांना एक स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येताना दिसली. त्यात चालकासह चार व्यक्ती होते. कारची तपासणी केली असता त्यात भलीमोठी रोकड आढळली. त्यामुळे कारमधील व्यक्तींना कारसह पाचपावली ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार अशोक मेश्राम यांनी लगेच निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) तसेच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे दोन्ही विभागाचे अधिकारी पाचपावली ठाण्यात पोहचले. त्यांनी नोटा मोजण्याची मशीनही सोबत आणली. रात्री �� वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही रोकड ७२ लाख रुपये भरल्याचे समजते. एका राजकीय पक्षाची ही रक्कम असल्याची जोरदार चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात केली जात होती.\nदरम्यान, ही रोकड लॉजिकेश सोल्युशन कंपनीची असून, ही कंपनी वेगवेगळ्या ग्राहकांकडून रक्कम जमा करून ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी पार पाडते. एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचेही काम करते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज नेहमीप्रमाणे वीज मंडळाच्या कलेक्शन सेंटरवरून ही रोकड जमा केली आणि ती स्टेट बँकेच्या मुख्यालयात जमा करण्यासाठी निघाले असताना नाकाबंदीदरम्यान त्यांना पकडल्याचे काही जण पोलीस ठाण्यात सांगत होते.\nया घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच दुसऱ्या एका पथकाने टेकडी गणेश मंदिराजवळच्या मानस चौकात आज रात्री ७ च्या सुमारास २५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. ओला कारमधून दोन व्यक्ती ही रोकड नेत होते. त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.\nतीन दिवसांत एक करोड\n११ ऑक्टोबरला पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड पकडण्यात आली होती. अशा प्रकारे तीन दिवसांत १ कोटी रुपये सापडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.\nशिंगणापूर यात्रेचा फटका : विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान\nकापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना दिलासा; खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू\nCoronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार\nCoronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा\nCoronavirus: मोदी सरकार मदतीसाठी तिजोरी उघडणार; १.५ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात येणार\nCoronavirus: ‘या’ राज्यातील नागरिकांना मिळणार 1000 रुपये अन् मोफत धान्य\nनि:शुल्क कोरोना उपचारावर भूमिका सांगा; उच्च न्यायालयाचा आदेश\nकोरोना चाचणी केंद्र वाढविले पण तपासणी करणारेच कमी झाले\nसहायक अनुदानापासून सांस्कृतिक संस्था वर्षभरापासून वंचित\nई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा; कॅटची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी\nकसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग\nनागपुरातील गारमेंट उद्योगाला १५०० कोटीचा फटका\nभूतकाळ��त जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-state-assembly-election-2019-special-report-on-ahmednagar-elections-fights-updates-mhss-412754.html", "date_download": "2020-09-30T09:55:17Z", "digest": "sha1:PACZLMLLNNZWU2REZUE7RPCQLYNJEBTU", "length": 21237, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SPECIAL REPORT : नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ���या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nSPECIAL REPORT : नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा ��िकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nSPECIAL REPORT : नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा\nविखे विरुद्ध थोरात हा पारंपरिक राजकीय संघर्ष आणि रोहित पवारांच्या उमेदवारीमुळं नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.\nअहमदनगर, 11 ऑक्टोबर : नेत्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालंय. विखे- पिचड आणि कांबळेंच्या पक्षांतरामुळं जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेले आहेत. त्यामुळं जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nविखे विरुद्ध थोरात हा पारंपरिक राजकीय संघर्ष आणि रोहित पवारांच्या उमेदवारीमुळं नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालंय. लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे आणि मधुकर पिचडांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळं दोन्ही काँग्रेसला जिल्ह्यात जोरदार धक्का बसला. काँग्रेसनं डॅमेजकंट्रोल करण्यासाठी विखेंचे पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरातांच्या गळ्यात थेट प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली.\nमात्र, थोरातांचा स्वत:च्या मतदारसंघाबाहेर फारसा प्रभाव नाही. इकडं कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या लढतीकडं लागलं आहे.\nगेल्या काही वर्षांपासून रोहित पवार या मतदारसंघात सक्रीय असल्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.\nखरं तर 2014 मध्ये जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांपैकी 5 आमदार भाजपचे तर एक शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला होता. यावेळी परिस्थिती बदलली आहे. राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला. भाऊसाहेब कांबळेंनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलंय. तर राष्ट्रवादीचे पिचड भाजपात दाखल झाले आहेत. गेल्या निवडणुकीत बबनराव पाचपुतेंना धुळ चारणारे श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी ऐनवेळी निवडणुकीचं मैदान सोडलंय.\nविखे आणि पिचडांच्या भाजप प्रवेशामुळं जिल्ह्यात भाजपचं बळ वाढलं असलं तरी पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nएकीकडं नेत्यांच्या गळतीमुळं दोन्ही काँग्रेसला नव्यानं सुरुवात करायची आहे. तर दुसरीकडं युतीसमोर गटबाजी रोखण्याचं आव्हान आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/tiheri-talak-is-banned-in-these-countries_and-india-15th-country-267845.html", "date_download": "2020-09-30T10:04:58Z", "digest": "sha1:BEIWUBKZNECKEYHMVSNPDAEYPJ6L6DIP", "length": 22643, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश ! | Videsh - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमे���िकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना का�� काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nतिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश \nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nकोरोनानंतर आता भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nTeddy bear नाही तर आवडतो हाडांचा सापळा; 2 वर्षांच्या चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nजपानमध्ये 4 सेलिब्रिटींनी केली आत्महत्या; Covid-19 काळातच का संपवलं आयुष्य\n मेंदू कुरतडणाऱ्या अमिबाने घेतला 6 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव\nतिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश \nअनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.\n28 डिसेंबर: एेतिहासिक तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज लोकसभेत एकमताने मंजुरी देण्यात आलीये. याआधी अनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.\n1. पाकिस्तान-जगात दुसरा सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये 1961 साली तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली.\nतिथे जर तिहेरी तलाक द्यायचा असेल तर चेअरमन ऑफ युनियन काउन्सिलला नोटिस द्यावी लागते. नंतर काउन्सिल पती-पत्नींमध्ये समझोता करायचा प्रयत्न करते. नंतर 90 दिवसाचा वेळ दिला जातो. त्यानंतरही समझोता न झाल्यास तलाक मंजूर के��ा जातो.\n2. अल्जेरिया- 3.50 कोटी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशातही तिहेरी तलाकवर बंदी आहे. जर घटस्फोट हवा असेल तर कोर्टात जावं लागतं. समझोत्यासाठी काही काळ दिला जातो. नंतर कोर्टाच्या नियमांनुसार घटस्फोट होतो.\n3.इजिप्त - या देशात 1929 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. या देशात पती- पत्नीला मासिक पाळी चालू असताना तीन महिन्यात वेगवेगळ्या वेळी एकामेकाला तलाक म्हणावं लागतं. ही एक त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. यात तलाक म्हटल्यानंतर 90 दिवस थांबावं ही लागतं.\n4.ट्युनिशिया -या देशात 1956 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. इथे आता कोर्टाच्या प्रक्रियेनेच घटस्फोट घेतला जातो.\n5. बांग्लादेश- 1971 साली जन्माला आलेलं हे छोटसं राष्ट्र. 1971 सालापासूनच बांग्लादेशमध्ये तिहेरी तलाकला मान्यता नाही.\n6. इंडोनेशिया- 20 कोटीहून जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला हा देश .या देशात जगातील सर्वाधिक मुसलमान राहतात. पण या देशात तिहेरी तलाक मंजूर नाही. घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाच्या प्रक्रियेचंच पालन करावं लागतं\n7. श्रीलंका- या देशातही तिहेरी तलाकास मान्यता नाही. जर तलाक हवा असेल तर मुस्लीम जजला नोटिस द्यावी लागते. त्यानंतर दोन्ही कुटुंब आणि पती पत्नीमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न केले जातात. 90 दिवसांचा नोटिस पिरेड दिला जातो. त्यानंतर समझोता न झाल्यास घटस्फोट दिला जातो.\n8.तुर्कस्थान- या देशात स्विस सिव्हिल कोड 1926 पासून लागू आहे. या कायद्याच्या प्रक्रियेचं घटस्फोट घेताना पालन केल्यानंतर तिहेरी तलाक दिला जाऊ शकतो.\n9. सायप्रस- येथे तिहेरी तलाक कायदेशीर प्रक्रियेनेच घेतला जातो.\n10. इराक-इथे फक्त पतीने तलाक म्हणून चालत नाही. पत्नीनेही म्हणावं लागतं. आणि या दोघांच्या भांडणाची चौकशी कोर्ट करतं. नंतर अंतिम निर्णय कोर्ट देतं.\n11. सुदान- काही कायदेशीर नियमांनुसार तिहेरी तलाक दिला जातो.\n12.मलेशिया- इथे लग्न आणि घटस्फोट न्यायालयाच्या अधीन आहे. घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याचं कारण कोर्टाला सांगावं लागतं. आणि ते मंजूर झाल्यासच घटस्फोट मंजूर होतो.\n13 इराण-इथे शिया कायद्या अंतर्गत तिहेरी तलाकवर बंदी आहे.\n14 सीरिया- 74 टक्के लोकसंख्या सुन्नी पंथाची असलेल्या या देशात 1953 पासूनच तिहेरी तलाकवर बंदी आहे.\nआता भारताचाही या देशांच्या यादीत समावेश होणार आहे. तिहेरी तलाकवर बंदी असलेला भारत हा 15 वा देश ठरणार आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T10:14:34Z", "digest": "sha1:V3FXELYPO3JFL5SY2TKQQDVNFPEGE5S4", "length": 7480, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुरेश गोपी - विकिपीडिया", "raw_content": "\nसुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय आहे. त्यांनी केरळ राज्यातील, कोल्लम जिल्ह्यातील जन्म झाला. तो भालचंद्र मेनन व, वर्ष 1999 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते. त्यांनी चित्रपटात पोलीस भूमिका प्रामुख्याने लक्ष मिळवतात. [मशिन अनुवादीत]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा कर���वा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nउत्तम कुमार (१९६७) · अशोक कुमार (१९६८) · उत्पल दत्त (१९६९) · संजीव कुमार (१९७०) · एम.जी. रामचंद्रन (१९७१) · संजीव कुमार (१९७२) · पी.जे. अन्टोनी (१९७३) · साधु मेहेर (१९७४) · एम.व्ही. वासुदेवराव (१९७५) · मिथुन चक्रवर्ती (१९७६) · भारत गोपी (१९७७) · अर्जुन मुखर्जी (१९७८) · नसिरुद्दीन शाह (१९७९) · बालन के. नायर (१९८०)\nओम पुरी (१९८१) · कमल हासन (१९८२) · ओम पुरी (१९८३) · नसीरुद्दीन शाह (१९८४) · शशी कपूर (१९८५) · चारुहसन (१९८६) · कमल हासन (१९८७) · प्रेमजी (१९८८) · मामूटी (१९८९) · अमिताभ बच्चन (१९९०) · मोहनलाल (१९९१) · मिथुन चक्रवर्ती (१९९२) · मामूटी (१९९३) · नाना पाटेकर (१९९४) · रणजित कपूर (१९९५) · कमल हासन (१९९६) · बालाचंद्र मेनन व सुरेश गोपी (१९९७) · अजय देवगण व मामूटी (१९९८) · मोहनलाल (१९९९) · अनिल कपूर (२०००)\nमुरली (२००१) · अजय देवगण (२००२) · विक्रम (२००३) · सैफ अली खान (२००४) · अमिताभ बच्चन (२००५) · सौमित्र चटर्जी (२००६) · प्रकाश राज (२००७) · उपेंद्र लिमये (२००८) · अमिताभ बच्चन (२००९) · धनुष व सलीम कुमार (२०१०) · गिरीश कुलकर्णी (२०११) · विक्रम गोखले व इरफान खान (२०१२)\nअंशत:गूगल मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१३ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-year-summer-winter-maharashtra-13202", "date_download": "2020-09-30T08:41:50Z", "digest": "sha1:IY45HLA4BUNDSV3VNDRT6GYRA5T7ZUKI", "length": 26752, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, this year summer before winter, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिक���शनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा आला\nयंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा आला\nशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018\nडी.एड.पर्यंत शिक्षण झाले आहे. जागाच निघाल्यात नाहीत. नोकरी मिळेना म्हणून घरची शेती करत आहे. १५ एकर पैकी १० एकरवर ठिबक केले. बोअरच्या पाण्यावर फुलकोबी लावली पण आता पाणी नसल्यामुळे ती मोडून टाकावी लागली. सोयाबीन, कापूस वाळून गेला आहे. दुष्काळाचे हे चौथे वर्ष आहे.\n- सुनील चिमणपाडे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड\nनांदेड ः यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं लागतंय. अशा उन्हाळ्यामध्ये कशाचा दसरा अन् कशाची दिवाळी आलीय. येत्या पावसाळ्यापर्यंतचे आठ नऊ महिने जगणं अवघड झालं आहे साहेब, अशा शब्दांत हणेगाव (ता. देगलूर) मंडलातील कुडली परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.\nनांदेड जिल्ह्यातील हणेगाव (ता. देगलूर) महसूल मंडलाची सीमा कर्नाटक राज्यातील बिदर या दुष्काळी जिल्ह्याला लागून आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस म्हणजेच अपेक्षित पावसाच्या २५.६ टक्के (२२६ मिमी) पाऊस या मंडलामध्ये झाला.\nझळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा नांदेड ( video)\nकोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या मंडळातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांची सर्व दारोमदार खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांवरच असते. पण यंदा अल्प पावसामुळे या मंडलातील हणेगाव, कुडली, शिळवणी, कुमारपल्ली, लोणी, तुंबरपल्ली, वझर, येडूर, रमतापूर, कासरवाडी, बिजलवाडी, खुदमापूर, मातूर, बेबर, कोकलगाव, चव्हाणवाडी तांडा, सोमुर, भुत्तनहिप्परगा, अंबुलगा, सोमुर आदी गावशिवारांत दुष्काळाची दाहकता अधिकच गंभीर दिसत आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. विहिरी, बोअर, तलाव आटले आहेत. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. ओलावा नष्ट झाल्यामुळे जमिनीला लवकरच भेगा पडल्या हिवाळा सुरू होण्याआधीच उन्हाळा लागला की काय, अशी परिस्थिती दिसत आहे.\nकुडली गावातील ज्येष्ठ महिला शेतकर��� भारतबाई हुगे यांच्या कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. विहीर आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी वीज कंपनीकडे कृषिपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी क्वोटेशनची रक्कम भरली, परंतु त्यांच्या शेतामध्ये अद्याप विजेचे खांबदेखील उभे केलेले नाहीत. वीजपुरवठा तर दूरच तरीही गतवर्षी त्यांना कृषिपंपाचे ५० हजार रुपये वीजबिल आले. बिलाची रक्कम भरण्यासाठी त्यांना म्हैस विकावी लागली. एखाद्या वर्षी विहिरीला पाणी आले की इंजिन लावून पिकांना पाणी द्यावे लागते.\nपूरक व्यवसायासाठी बॅंका कर्ज देईनात\nकुडली येथील शिक्षित तरुण नोकरी मिळत नाही म्हणून पारंपरिक शेती व्यवसाय करू लागले आहेत. परंतु निर्सगासोबत शासकीय यंत्रणाही साथ देत नाही. गाव दत्तक नसल्याचे कारण सांगत बॅंका कर्ज देण्यास तयार नाहीत. नव्या उमेदीने शेती व्यवसाय करू लागलेल्या तरुण शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यसाय आदी जोडधंदे करण्याची इच्छा आहे, पण भांडवल नसल्यामुळे या शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.\nमजूर न मिळाल्यामुळे नुकसान\nशेतकरी रघुनाथ पाटील म्हणाले, की दुबार पेरणी केली. सोयाबीन काढणीस आले, पण मजूर शेतात यायला तयार नाहीत. त्यामुळे शेंगा शेतामधीच फुटून गेल्या खूप नुकसान झाले. हणेगाव येथील शादुल्ला बागवान यांनी कुडली येथील एका शेतकऱ्याची सात एकर शेती कंत्राटी पद्धती करून भाजीपाला लागवड केली. पाणी कमी पडल्यामुळे सर्व मोडून टाकावे लागले. दुष्काळामुळे हतबल झालेल्या शादुल्ला मुलीच्या लग्नाची चिंता लागली आहे. सर्वांसमक्ष व्यथा सांगताना त्यांना रडू आवरले नाही.\nदुष्काळाचा ट्रिगर २ लागू झाल्यामुळे हणेगाव मंडळातील रॅन्डम पद्धतीने निवडेल्या गावात येडूर सजाचे तलाठी पी. एम. भोरे, कृषी सहायक डी. पी. कबाडे, कुडलीचे कृषी सहायक जी. एस. सुनेवाड शेतामध्ये क्षेत्रीय पीक परिस्थितीची पाहणी (ग्राउंड ट्रूथिंग) करत होते. ते सर्वजण म्हणाले, की हणेगाव मंडळ तसेच परिसरातील १६ ते २० गावांमध्ये यंदा खरिपातील मूग, तूर, कापूस या पिकांपैकी फक्त सोयाबीनच पीक काही प्रमाणात हाती लागलं. जमिनीत ओलावा राहिला नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकणार नसल्याने मोठे क्षेत्र नापेर राहणार आहे.\nसोळा मंडलांमध्ये २५ ते ६० टक्के पाऊस\nनांदेड जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी पावसाची २० टक्के तूट आल�� आहे. एकूण ८० पैकी हणेगाव, मरखेल, मालेगाव, खानापूर, देगलूर, सगरोळी, बाऱ्हाळी, इस्लापूर, शिवणी, बिलोली, कुंडलवाडी, आदमापूर, येवती, जलधारा, जारिकोट, नरसी या सोळा मंडलांमध्ये २५ ते ६० टक्के पाऊस झाला आहे. हणेगाव लघू तलाव आटला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील विहिरी, बोअरचे पाणी कमी झाले. अनेक गावांत पाणी विक्री सुरू आहे. दुष्काळाच्या ट्रिगर १ मध्ये देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, उमरी या पाच तालुक्यांचा समावेश होता. परंतु ट्रिगर २ मध्ये बिलोली, नायगाव तालुक्यांना वगळण्यात आले. ट्रिगर २ मधील देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.\nपाच एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले. मजुरांनी तगादा लावल्यामुळे हणेगाव येथील व्यापाऱ्याला २ हजार ६०० रुपये दराने विकून ९ हजार २७४ रुपये मिळाले. काढणीची ९ हजार रुपये मजुरी देऊन केवळ ७४ रुपये हातात शिल्लक राहिले. पदरमोड करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली, पण पीक उगवताना मरून जात आहे.\n- अरुण जाधव, कुडली, देगलूर, जि. नांदेड\nयंदा हिरीला पाणी नाही. आठ एकरातील कापसाला दोन चार बोंड लागलीत. एक वेचणी झाली, की उपट्याला येणार आहे. घरचं शेत पीक न झालंय म्हणून दुसरीकडं मजुरीनं जावं लागतंया. कशाचा दसरा अन् कशाची दिवाळी आलीय.\n- भारतबाई हुगे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड\nबीसीएपर्यंत शिक्षण झाले आहे. दहा एकर शेती, विहीर, बोअर आहे. पण दोन वर्षे झालं पाणीच नाही. कुक्कुटपालन सुरू करायचे, पण त्यासाठी भांडवल उभारण्यासाठी कर्ज आवश्यक आहे. पण बॅंक कर्ज द्यायला तयार नाही.\n- संदीप बिरादार, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड\nयंदा पाऊस नसल्यातच जमा. विहिरी, बोअर, हाणेगावचे तळे आटले आहे. गावात पाणी पुरेनासे झाले आहे. पाण्यासाठी रात्री दोन वाजूस्तर जागावं लागतंय. शेतातबी पाणी नाही. दोन अडीच किलोमीटर दूरच्या एका शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवर बैलांना पाणी पाजण्यासाठी न्यावे लागत आहे. अजून दोन महिन्यांनी पियाला पाणी ऱ्हाणार नाही.\n- धनाजी दोनाटे, शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड\nचार एकर कापूस आहे अजून वेचणी केली नाही. पाऊस कव्हाच उघडल्यामुळे पहिली बोंडं लागली तेवढीच. पुन्हा बोंडं लागली नाहीत. एकरात २० किलो बी होण्याचा भरवसा नाही.\n- केरबा हुगे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड\nयंदा रब्बीची पेरणी होऊ शकत नाही, रानं काळीच राह���ार आहेत. खरिपातून खर्चाइतपत देखील हाती लागलं नाही. आमच्या गावातील ५० पैकी एक -दोन जणच सुखी असतील.\n- धनाजी जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड\nशिक्षण शेती पाणी सोयाबीन कापूस नांदेड ऊस पाऊस हवामान कर्नाटक कोरडवाहू तूर खरीप पाणीटंचाई वीज व्यवसाय कर्ज मूग दुष्काळ ज्वारी अरुण जाधव\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nसाखर कामगारांचा सं��ाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-30/", "date_download": "2020-09-30T08:48:07Z", "digest": "sha1:V2JSOFGCBCGX7YEJRM37URZHRIV7STHA", "length": 4422, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य", "raw_content": "\nमेष : ठरलेली कामे लांबीतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.\nवृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.\nमिथुन : गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.\nकर्क : मुलांकडून चांगली बातमी केलेले. अनपेक्षित लाभ.\nसिंह : पाहुणे येतील. सुखासीन दिवस.\nकन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.\nतूळ : आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.\nवृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.\nधनु : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.\nमकर : महत्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.\nकुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.\nमीन : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्याया���ीश झाले निवृत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/oxygen/ethiopian-prime-minister-abiy-ahmed-has-won-years-nobel-peace-prize/", "date_download": "2020-09-30T08:48:05Z", "digest": "sha1:44WNHGJNIM3W4X3KXAQXNVW7RLVKD5HZ", "length": 33811, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "इथोपियातली नोबेल कमाल घडली कशी? - Marathi News | Ethiopian prime minister Abiy Ahmed has won this year's Nobel Peace Prize | Latest oxygen News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\nइथोपियातली नोबेल कमाल घडली कशी\nइथोपिया हा एक अत्यंत गरीब देश. दारिद्रय़ आणि युद्धानं पिचलेला. बंडखोरीनं पोखरलेला. त्या देशात शांतता निर्माण करत शेजारच्या ���ेशाशी असलेलं भांडणंही संपवण्याची कमाल अबी अहमद यांनी करून दाखवली.\nइथोपियातली नोबेल कमाल घडली कशी\nठळक मुद्दे अतुलनीय कामाची पावती म्हणून नोबेल समितीने अबी अहमद यांचे नाव शांततेच्या नोबेलसाठी जाहीर केले.\nइथोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठीचा ‘नोबेल सन्मान’ नुकताच जाहीर झाला. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रिपर्व सुरू केल्यानं हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. यापूर्वी अमेरिकेचे रु झवेल्ट, वुड्रो विल्सन, ब्रिटनचे विस्टन चर्चिल, इजिप्तचे अनवर सादात, सोव्हिएत युनियनचे मिखाईल गोर्बाचेव्ह, पॅलेस्टाइनचे यासर अराफात आणि अमेरिकेचे बराक ओबामा अशा एकूण 17 राष्ट्रप्रमुखांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. चर्चिल (साहित्य) यांचा अपवादवगळता सर्वाना शांततेच्या प्रयत्नांसाठी हा बहुमान मिळाला आहे.\n43 वर्षीय अबी अहमद 2018 पासून इथोपियाचे पंतप्रधान आहेत. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असा, जाहीरनामा त्यांनी निवडणुकीवेळी जनतेला दिला होता. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत दोन दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला ‘शांती वार्ता’ करून विराम लावू असा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. याच मुद्दय़ावर ते निवडून आले. सत्ता ताब्यात घेतल्याच्या वर्षभरातच त्यांनी दीर्घकालीन संघर्षावर निर्णायक तोडगा काढला.\n1993ला इथोपियाची फाळणी होऊन त्यातून ‘इरिट्रिया’ हा देश तयार झाला होता. भौगोलिक विभागणीवरून दोन्ही देशात त्यावेळपासून सीमा वाद सुरू होता. इरिट्रियाने सीमावर्ती भागात असलेल्या बाडमे या परिसरावर आपला हक्क सांगितला. संयुक्त राष्ट्रानेदेखील इरिट्रियाचा हक्क मान्य केला. मात्र इथोपियाने तो भाग इरिट्रियाला देण्यास नकार दिला. 1998 नंतर या संघर्षाने सशस्त्र लढय़ाचे रूप घेतले. दोन्ही देशात तब्बल 22 वर्षे हे युद्ध चालले. न्यूज एजन्सी रॉयटरच्या मते, या युद्धात दोन्हीकडचे तब्बल 70 लाख लोक मृत्युमुखी पडले.\nहे दोन्ही राष्ट्र जगातले सर्वात गरीब देश मानले जातात. दोन दशकाच्या युद्धामुळे दोन्ही देश आर्थिक अडचणीत आले. मात्र, शांतता समझौता होऊ शकला नाही. सन 2000 मध्ये इथोपियाने इरिट्रियाबरोबर शांतता करार केला. दोन्ही देशात आर्थिक घडी बसवण्यासाठी या कराराचा उद्देश होता; परंतु कराराची पूर्णपणे अंमलबजावणी ह���त नव्हती. दोन्ही देशात संघर्ष ‘जैसे थे’ अवस्थेत होता. ज्यांचा परिणाम इथोपियाच्या अर्थव्यवस्थेवर होत होता. सततच्या युद्धामुळे स्थानिक नागरिकांमध्ये शत्रुत्व व वैरभावना निर्माण होत होती. अनेक तरु ण बंडखोर होऊन सरकारविरोधात लढत होते.\nजून 2018ला, पंतप्रधान अबी अहमद यांच्या नेतृत्वात ‘इथिओपियन पीपल्स रेव्होल्यूशनरी डेमोक्रॅ टिक फ्रण्ट’ची सत्ता इथोपियात आली. अहमद यांनी वर्षभरातच वादग्रस्त परिसर ताब्यात घेऊन इरिट्रियाच्या स्वाधीन केला. दोन दशकापासून सुरू असलेला संघर्ष व युद्ध अखेर 2018 ला शांत झाला. अबी अहमद यांनी आपले आश्वासन पूर्ण करून दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्याचा धाडसी निर्णय घेतला.\nअबी अहमद यांचा जन्म दक्षिण इथियोपियाच्या जिमा जोन शहरात झाला. त्यांचे वडील मुस्लीम, तर आई ािश्चन होती. अबी अहमद हे घरातले तेरावं अपत्य. एमबीए, कॉम्प्युटर सायन्स, इत्यादी अशा अनेक विषयांत त्यांनी पदव्युत्तर प्रावीण्य मिळवलं. विशेष म्हणजे आदिस अबाबा विद्यापीठातून त्यांनी ‘शांतता आणि सुरक्षा’ विषयावर पीएच.डी. मिळवली आहे. अबी अहमद हे इथोपियाचे नेल्सन मंडेला म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षे मंडेला यांचा फोटो असलेला टी-शर्ट ते घालत होते. अबी अहमद सरकारचे गुप्तहेर अधिकारी असताना इरिट्रियाविरोधात युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचवेळी त्यांनी हा संघर्ष चर्चेतून सुटू शकतो, असे मत मांडले होते. 2010 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत ‘ओरोमो\nडेमोक्र ॅटिक फ्रण्ट’चे सदस्यत्व घेतलं. शांततावादी, स्वातंत्र्यतावादी आणि लोकशाहीवादी अशी त्यांची प्रतिमा आहे.\nइथियोपियात 1995 पासून चार पक्षांच्या संयुक्त आघाडीचे सरकार आहे. ज्याला ‘राज्य निर्देशित आर्थिक विकास आणि व्यापक सामाजिक नियंत्रण’ असं म्हटलं जातं. अनेक वर्षे एकहाती सत्ता असल्याने देशात सरकारची मनमानी सुरू होती. 2015 साली बहुमताची सत्ता स्थापन होताच सरकारने मीडियाच्या स्वातंत्र्यावर र्निबध लादले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपात\nतुरु ंगात डांबले होते.\n2018 साली इथोपियात सत्तांतर होऊन अबी अहमद यांचे सरकार सत्तेत आले. नव्या सरकारने हजारोंच्या संख्येत राजकीय कैद्यांची सुटका केली. निर्वासित असंतुष्टांना देशात परत बोलावले. त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे देऊ केली. ���हिलांनादेखील 50 टक्के मंत्रिपदे देऊन योग्य सन्मान दिला.\nअबी अहमद यांच्या अतुलनीय कामाची पावती म्हणून नोबेल समितीने अबी अहमद यांचे नाव शांततेच्या नोबेलसाठी जाहीर केले.\nअबी अहमद यांना मिळालेल्या सन्मानामुळे आफ्रिकन देशातील संघर्षाला विराम लागून तिथे आर्थिक विकासाची प्रक्रि या सुरू होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रि या अनेक मान्यवरांनी दिली आहे. अबी अहमद यांच्यासारखे प्रयत्न मध्य आशियायी देशात व्हायला हवे. तिथे सामान्य जनता शांततेच्या वातावरणात आणि निर्भयपणे जगण्याची आस घेऊन आहेच.\nIPL थिम सॉँग्ज काय सांगतात बदलत्या तारुण्यासह क्रिकेटचा, समाजाचा चेहराही दिसतो का त्यात\nसमलिंगी व्यक्तींना लग्नाचा हक्क का नाही\nये मास्क नहीं, स्टाईल स्टेटमेंट है मग तुमचं स्टेटमेंट कोणतं \nगुगल लोकेशन चालू ठेवा नाहीतर बंद, गुगल तुम्हाला ‘लोकेट’ करतंय \nकोलंबियात हजारो तरुण रस्त्यावर, पोलिसांना म्हणताहेत, आता बास \nकोण करतंय तरुण मुलांचा गेम\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू ���्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/know-about-marathi-tv-and-film-actress-kishori-godbole-husband/", "date_download": "2020-09-30T08:21:50Z", "digest": "sha1:BR52FGBYY6G34X43442OTFYOYRVPCQGR", "length": 31881, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Know About Godbole Food Owner And Marathi Actress Kishori Godbole's Husband Sachin Godbole | किशोरी गोडबोलेचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप | Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी केविलवाणी धडपड\nवावड्यांचा बाजार, कुणीही उठावे अन् वावडी उठवावी\nडिव्हिलियर्सच्या यष्टिरक्षणामुळे आरसीबी संतुलित\n१ ऑक्टोबरपासून नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार \n४० टक्के ऑटो, अ‍ॅप आधारित कॅब रस्त्यावर\n कोरोना संकटात गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार\nHathras Gangrape : 'गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे', रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nबिग बॉस 14: सलमान खानच्या शोमध्ये 'राधे मां'चे जाणं कन्फर्म, समोर आला पहिला व्हिडीओ\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्ट�� | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुण्यात 85 टक्के कोरोना रुग्ण बरे; पण धोका कायम | Corona Virus in Pune | Pune News\nसुजाता फार्म प्रायव्हेट लिमिटेडशी माझा काडीचाही संबंध नाही | Vikram Gokhale | Lokmat Cnx Filmy\nBubonic Plague: कोरोनानंतर चीनमध्ये पसरला आणखी एक रोग; प्रशासनाकडून आणीबाणी लागू\n कोरोनाचा अंत इतक्यात होणार नाही; संयुक्त राष्ट्र प्रमुखांची धोक्याची सुचना\nWorld Heart Day 2020: कोरोना काळात हृदयाला मजबूत ठेवण्यास हवी निरोगी जीवनशैली\nआरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार\nDC vs SRH Latest News : रशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले दिल्ली; SRHनं नोंदवला पहिला विजय\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nगानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”\nआज मुंबईत १ हजार ७१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; सध्याच्या घडीला २६ हजार रुग्णांवर उपचार सुरू; आज दिवसभरात ४९ जणांचा मृत्यू\nनागपूर - विद्यापीठाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. कर्मचारी आंदोलनामुळे घेतला निर्णय.\nमुंबई - राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू\n राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट\nमुंबई - राज्यात दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.\nCoronaVirus News : \"कोरोनाचा धोका कायम, यंदा 'मास्कवाला दसरा, दिवाळी' साजरी करा\"\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,746 वर, 65 जणांचा मृत्यू\nनाशिक - कोरोनामुळे जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू, शहरातील आठ रुग्णांचा समावेश\nमणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 269 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू\nनागपूर -जिल्ह्यात आज 1215 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह, तर 34 रुग्णांचे मृत्यू\nनवी दिल्ली - दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा\nDC vs SRH Latest News : रशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले दिल्ली; SRHनं नोंदवला पहिला विजय\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nगानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”\nआज मुंबईत १ हजार ७१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; सध्याच्या घडीला २६ हजार रुग्णांवर उपचार सुरू; आज दिवसभरात ४९ जणांचा मृत्यू\nनागपूर - विद्यापीठाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. कर्मचारी आंदोलनामुळे घेतला निर्णय.\nमुंबई - राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू\n राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट\nमुंबई - राज्यात दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.\nCoronaVirus News : \"कोरोनाचा धोका कायम, यंदा 'मास्कवाला दसरा, दिवाळी' साजरी करा\"\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,746 वर, 65 जणांचा मृत्यू\nनाशिक - कोरोनामुळे जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू, शहरातील आठ रुग्णांचा समावेश\nमणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 269 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू\nनागपूर -जिल्ह्यात आज 1215 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह, तर 34 रुग्णांचे मृत्यू\nनवी दिल्ली - दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा\nAll post in लाइव न्यूज़\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप\nऐकून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती दिवाळीचा फराळ विकतो, कोट्यवधींचा व्याप सांभाळतो.\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप\nठळक मुद्दे सध्या ती ‘मेरे साई’ या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत काम करतेय.\nदिवाळी म्हटले की, दिवाळीचा खमंग फराळ कसा विसरणार. पूर्वी दिवाळी तोंडावर आली की, घरोघरी दिवाळीचा फराळ बनायचा. हळूहळू धकाधकीच्या आयुष्यात घरच्या फराळाची जागा बाहेरच्या पाकिटबंद फराळाने घेतली. आज तर दिवाळीच्या फराळाला देशातच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी असते. म्हणूनच दिवाळीचा फराळ विकून कोट्यधीश झालेली अनेक कुटुं���ही आपल्याला दिसतात. असेच एक कुटुंब म्हणजे गोडबोले कुटुंब. होय, गोडबोलेंच्या फराळाला थेट परदेशातून मागणी असते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा, तिच्या घरी याच गोडबोलेंचा फराळ पोहोचायचा. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशांत राहणा-या भारतीयांत अशी काही ख्याती पसरली की, या फराळाची मागणी वाढली. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती हा सगळा कोट्यवधींचा व्याप सांभाळतो. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, किशोरी गोडबोले.\nत्यांचे पती सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून तिचा व्यवसाय सांभाळण्याची गळ घातली आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली.\nसचिन गोडबोले यांचा मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरी हिच्यासोबत विवाह झाला. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.\nसध्या ती ‘मेरे साई’ या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत काम करतेय. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. सचिन आणि कोशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असली तरी हिंदी मालिकेत तिने आपला चांगलाच जम बसवला आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nKishori GodboleMere Sai Serialकिशोरी गोडबोलेमेरे साई मालिका\nअबीर सूफी भारावून गेला चाहतीचे पत्र वाचून\nव्यक्तिरेखेमुळे कलाकाराला मिळतो निस्सीम आनंद \n'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनी उर्फ शर्मिलाचा सोशल मीडियावर हॉट अंदाज\n‘मेरे साई’ या मालिकेत किशोरी गोडबोले दिसणार या भूमिकेत\n'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती\n‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका\nबिग बॉस 14: सलमान खानच्या शोमध्ये 'राधे मां'चे जाणं कन्फर्म, समोर आला पहिला व्हिडीओ\n”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ\n‘बिग बॉस 13’ची Ex Contestant शहनाज गिलचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, समोर आले नवीन फोटो\nभाजी विकणाऱ्या दिग्दर्शकाची बिकट परिस्थिती पाहून 'बालिका वधू'ची टीम सरसावली मदतीला, अनुप सोनीने दिली माहिती\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nविनीत भोंडेने खरेदी केली नवी कार, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केला आनंद\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुण्यात 85 टक्के कोरोना रुग्ण बरे; पण धोका कायम | Corona Virus in Pune | Pune News\nसुजाता फार्म प्रायव्हेट लिमिटेडशी माझा काडीचाही संबंध नाही | Vikram Gokhale | Lokmat Cnx Filmy\nSushant Singh Rajputचा मृत्यू खून नाही, तर आत्महत्याच\nNirbhaya कांडाची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती | बलात्कार करून जीभ कापली | UP Rape Case | India News\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nखासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी\nलॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल\n कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, '��ी' आकडेवारी सुखावणारी\n जान कुमार सानूनंतर निक्की तांबोळी जाणार 'BIGG BOSS 14' च्या घरात, जाणून घ्या कोण आहे ती \nबेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी केविलवाणी धडपड\nकोरोना संकटात नव्या पशुरोगाचा प्रादुर्भाव\nआरोपी नसताना अभिनेत्रींचे फोन जप्त कसे केले\nजीवनावश्यक वस्तू कायद्यांतून शेतमाल वगळल्याने शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल\nनियम पाळूया; पण लवकरच थोडे घराबाहेरही पडूया\nकंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं\nCoronaVirus News: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह; लक्षणं नसल्यानं होम क्वारंटाईन\n बलात्कार पीडितेचा बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nगानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी मानले आभार; “माझी इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती,अन्...”\n“सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज”; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\n राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-17-february-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-30T09:20:38Z", "digest": "sha1:QX7QDPZ7NR6QKZ34565FG463NQAR5HGS", "length": 18605, "nlines": 244, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 17 February 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2016)\nमहानिर्मितीचा सामंजस्य करार :\nऊर्जानिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत महानिर्मितीने मुंबईत सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ऊर्जानिर्मिती क्षेत्रात तब्बल 1.46 लाख कोटींचे गुंतवणूक संदर्भातील सामंजस्य करार केले.\nसौर, औष्णिक ऊर्जा क्षेत्रांबरोबरच कोळसा खाणी, वॉशरीज, सांडपाणी पुनर्वापर आदी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होणार आहे.\nराज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महानिर्मितीने 64 गुंतवणूकदार कंपन्यांशी 1.46 लाख कोटींचे करार केले.\nऔष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये सी. एम. ई. सी चायना (डायना ईपीएल), टेलर पॉवर, टोरंट पॉवर, डेल्टा मेकॉन्स इंडिया, तोशिबा- जी. एस. डब्ल्यू. या कंपन्यांशी करार करण्यात आले.\nअदानी ग्रीन एनर्जी, राजलक्ष्मी पॉवर, हिंदुस्थान मेगापॉवर, सस्टेनेबल बिल्डिंग सिस्टिम, वारी एनर्जी, लॅन्को, विंध्यवासिनी मेगास्ट्रक्‍चर, अथा सोलर, एन.एच.पी.सी. या कंपन्या सौरऊर्जा निर्मितीक्षेत्रात गुंतवणूक कर��ार आहेत.\nचालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2016)\nसौरऊर्जा निर्मितीत मेगावॉटची वाढ :\nदेशातील सौरऊर्जेची निर्मितिक्षमता वाढत असून यंदा त्यात आणखी तीन हजार 790 मेगावॉट क्षमतेने वाढ होणार आहे.\nमार्चअखेर ही क्षमता नऊ हजार 38 मेगावॉट होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्रोत) मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.\nपुढील आर्थिक वर्षापर्यंत देशातील सौरऊर्जा निर्मिती 20 हजार मेगावॉटपर्यंत पोचेल.\nतसेच सध्या भारतात पाच हजार 248 मेगावॉट सौरऊर्जा तयार केली जाते.\n15 हजार 177 मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांना मान्यता दिली असून 2016-17 मध्ये 12 हजार 161 मेगावॉटच्या प्रकल्पांची त्यात भर पडणार आहे.\nसरकारच्या राष्ट्रीय सौरऊर्जा मोहिमेचे लक्ष्य 2020 पर्यंत 20 हजार वरून एक लाख मेगावॉटवर पोचणार आहे.\nउद्योग, घरे, संस्था, व्यावसायिक व अन्य इमारतींवरील सौर पॅनेलद्वारे तयार केली जाणाऱ्या सौर ऊर्जा इमारतीमधील रहिवाशांसाठी वापरली जाईल.\nपॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना ग्रॅमी पुरस्कार :\nपॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम ऑफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे.\nदोन अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ गीत आणि रेकॉर्ड हे अनुक्रमे थिंकिंग आऊट लाऊड (एड शीरन) आणि अपटाऊन फंक (ब्रूनो मार्स, मार्क रॉनसन) यांना मिळाले.\nलॅमरला 11 श्रेणीत नामांकन मिळाले होते; पण सर्वश्रेष्ठ अल्बम टू पिम्प अ बटरफ्लायच्या पुरस्काराशिवाय अन्य श्रेणीत पुरस्कार मिळविण्यात ते अपयशी ठरले.\nभारतीय ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडिया आपली डॉक्युमेंट्री ‘एमी’साठी सर्वश्रेष्ठ संगीत चित्रपटाच्या श्रेणीत विजयी ठरले, अनुष्का यांना त्यांच्या होम या अल्बमसाठी नामांकन मिळाले होते.\nस्वदेशनिर्मित पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी :\nस्वदेशनिर्मित पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची चाचणी (दि.16) यशस्वीरीत्या पार पडली.\nलष्कराच्यावतीने चांदीपूर येथे ही चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या तसेच 350 कि.मी. वरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो मुखास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.\nसकाळी 10 वाजता चांदीपूरच्या एकात्म चाचणी क्षेत्रातील (आयटीआर) संकुल 3 मधील मोबाईल लाँचरवरून या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.\nतसेच या क्षेपणास्त्राला दुहेरी इंजिन असून ते द्रवरूप इंधनावर चालते, त्याला अत्याधुनिक एकात्म मार्गदर्शक यंत्रणा जोडलेली असून ते शिताफीने क्षेपणास्त्र पथ बदलवत लक्ष्याचा वेध घेऊ शकते.\nलष्कराने खास स्थापन केलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांच्या निगराणीत पार पाडलेल्या चाचणीच्या डाट्याचे विश्लेषण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.\nबुलडाण्यात देशातील सर्वांत मोठा सीड हब :\nपेप्सिको इंडिया ही नामवंत कंपनी महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारावर (दि.16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.\nअमेरिकेची जगप्रसिद्ध मोन्सेन्टो कंपनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब उभारेल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.\nअमेरिकेतील 30 नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nतसेच यावेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन व पेप्सिको इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. शिवकुमार यांनी महाराष्ट्रात फळप्रक्रि या उद्योग सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला.\n12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदाचा मान :\nयजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी 308 पदकांसह (दि.16) संपलेल्या 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.\nमहिला बॉक्सर्सनी तिन्ही सुवर्णपदके पटकावली, तर ज्यूदोपटूंनी अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली.\nभारताने एकूण 188 सुवर्ण, 99 रौप्य व 30 कांस्यपदके पटकावली.\nतसेच यापूर्वी 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 90 सुवर्णपदकांसह एकूण 175 पदके पटकावली होती.\nश्रीलंका एकूण 186 पदकांसह (25 सुवर्ण, 63 रौप्य, 98 कांस्य) दुसऱ्या स्थानी राहिला.\nपाकिस्तानला 106 पदकांसह (12 सुवर्ण, 37 रौप्य, 57 कांस्य) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nअफगाणिस्तानने सात सुवर्णपदकांसह एकूण 35 पदके पटकावताना चौथे स्थान मिळवले.\nबांगलादेशने ��ार सुवर्णपदकांसह एकूण 75 पदके पटकावत पाचवे, तर नेपाळने तीन सुवर्णपदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करताना सहावे स्थान पटकावले.\n1945 : जावेद अख्तर यांचा जन्म. (हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक).\n1981 : नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2016)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/pmmodi-chitrapat-nivdnuk-kheli", "date_download": "2020-09-30T08:49:06Z", "digest": "sha1:P2GDHVWTCKUQLPZY3DGFI3HD2CL2ZOK7", "length": 23008, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी - द वायर मराठी", "raw_content": "\n‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी\nया चित्रपटामुळे मतदारांवर प्रभाव पडेल. मतदान होण्याआधीच्या ज्या कालावधीत अधिकृतरीत्या प्रचारावर बंदी असते, त्या काळात या चित्रपटाच्या खेळांकडे एक प्रचार साहित्य म्हणूनदेखील पाहिले जाऊ शकते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चरित्रपटाचे सार्वत्रिक प्रदर्शन आधी ठरलेल्या वेळेच्या एक आठवडा आधीच म्हणजे ५ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होण्याच्या थोडाच काळ आधी आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होईल.\n‘पीएम नरेंद्र मोदी’ या थेट आणि अजिबात कल्पकता नसणारे शीर्षक दिलेल्या चित्रपटामध्ये एखाद्या स्तुतीपाठकाच्या नजरेतून मोदींच्या आयुष्याचा वेध घेतलेला आहे. या चित्रपटाचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. शिवाय याकडे निवडणूक प्रचारसाहित्य म्हणूनही पाहता येऊ शकते. या मुद्द्यावरून अनेक माजी निवडणूक आयुक्तांशी द वायरने चर्चा केली. या चित्रपटाचे प्रदर्शन कायद्यानुसार होत असल्याचे आणि त्यात आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा आणि यावर्षी प्रदर्शित झालेले अशाच प्रकारचे अन्य चित्रपट यांमुळे राजकीय निरीक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अशा प��रकारच्या प्रचार करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती एखाद्या पक्षाचे श्रीमंत समर्थक करू शकत असले, तरी तो बनवण्यावर होणारा खर्च निवडणुकांच्या अधिकृत खर्चात गणला जात नाही.\nअनेकदा अशा चित्रपटांचा वापर राजकीय विरोधकांवर हल्ला चढवण्यासाठीही केला जातो. उदाहरणार्थ, द ताश्कंद फाईल्स. नसिरुद्दीन शहा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती भाजपचे खंदे समर्थक विवेक अग्निहोत्री यांनी केलेली आहे. लालबहाद्दुर शास्त्रींच्या ताश्कंद इथे १९६५मध्ये झालेल्या संशयास्पद मृत्युच्या आजूबाजूचे चित्रण यात केलेले आहे. यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा हात होता असा शास्त्रींच्या कुटुंबियांनी अनेकदा आरोप केलेला होता. हा चित्रपट १२ एप्रिलला देशभरात प्रदर्शित होतो आहे.\nहे निवडणुकांचे वर्ष असल्याने मोदींनी अगदी उघडपणे बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटींसोबत सार्वजनिकरीत्या व ट्विटरवर जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले असे तीन चित्रपट एकतर चरित्रपट आहेत किंवा नुकत्याच घडलेल्या राजकीय प्रसंगांवर आधारित आहेत. रॉनी स्क्रूवाला यांचा उरी द सर्जिकल स्ट्राइक, अनुपम खेर यांची भूमिका असलेला द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेला ठाकरे.\nज्या कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत पारदर्शकता हवी आहे असे वाटते, त्यांच्या म्हणण्यानुसार हे चित्रपट राजकीय स्वरूपाचे असल्यामुळे त्यांचे परीक्षण व्हायला हवे. खासकरून आचारसंहिता लागू असताना जर हे चित्रपट प्रदर्शित होणार असतील, तर त्यांची आयोगाकडून अशी तपासणी होणे जरुरीचे आहे.\nवास्तवापासून दूर पण राजकारणाच्या अगदी नजीक राष्ट्रकुलामधील देशांतल्या मानवी हक्कांच्याबाबत काम करणाऱ्या वेंकटेश नायक यांनी ’ याआधीदेखील राजकीय नेत्यांवरचे चरित्रपट बनवले गेलेले आहेतच.’ असे आपले मत नोंदवले आहे.\n“१९७०मध्ये अनेक जणांचा आंधी हा चित्रपट इंदिरा गांधींवर आधारित होता असा ठाम विश्वास होता. तरीदेखील बहुसंख्य टीकाकारांनी हा चित्रपट इंदिरा गांधींची भलावण करणारा नाही, असाच निष्कर्ष काढलेला होता. सध्या राजकीय नेत्यांचे जीवन किंवा नजीकच्या इतिहासामधला काही भाग यांवर चित्रपट बनवणाऱ्यांच उदंड पीक येऊ पाहते आहे.” असे नायक म्हणतात.\nअसे चित्रपट एक ��लाकृती म्हणून सहजी खपून जात असले तरी “निवडणूक आयोगाने मात्र त्यांचे खास परीक्षण केले पाहिजे. खासकरून यातील काही भाग किंवा लोक नजीकच्या कालखंडातले असल्याने लगेच प्रेक्षकांना ओळखू येणार असतील किंवा आणि त्यातील व्यक्तीरेखा राजकीय क्षेत्रातील असतील तर आयोगाने याची दखल घ्यावी. निवडणूक आयोगाने मतदारांवर प्रभाव पाडू शकतील, असे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ते पाहिले पाहिजेत. सध्या कायदा याबाबत मौन बाळगून आहे. मात्र निवडणूक आयोगाने केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या साहाय्याने यावर नजर ठेवली पाहिजे. जेव्हा आचारसंहिता लागू असते, त्या काळापुरते हे जरुरीचे आहे. भारतीय कायद्यानुसार एखाद्या गोष्टीवर सेन्सॉरची बंधने आधीच आणण्याला परवानगी नाही. त्यामुळे अशा चित्रपटांचे\n‘पीएम नरेंद्र मोदी’मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय\nसार्वजनिकरीत्या प्रदर्शन का केले जाऊ नये, याकरता सबळ कारण असणे जरुरीचे असते.”\n‘व्यावसायिक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम यामध्ये फरक असतो. टीव्ही कार्यक्रमांमध्ये बहुसंख्य राजकीय पक्षांना वेळ दिला जातो. व्यावसायिक चित्रपट क्षेत्रात मात्र प्रत्येक पक्षाला समान संधी मिळत नाही. छोटे व प्रादेशिक पक्ष अशा प्रकारच्या मोठ्या आव्हानांना तोंडच देऊ शकत नाहीत. इतक्या भव्य प्रकारच्या आणि अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट निर्माण करणे त्यांना सर्वतोपरी अशक्य आहे.’ असेही श्री. नायक यांनी पुढे सांगितले.\nमाजी निवडणूक आयोगांचे मत मात्र निराळे\nसध्या अस्तित्त्वात असलेल्या कायद्यांनुसार चित्रपटांचे प्रदर्शन नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असे मत काही माजी निवडणूक अधिकाऱ्यांनी मांडले. मात्र त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात व त्यांची खोलवर तपासणीही केली जाऊ शकतेच.\nभूतपूर्व निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी द वायर ला सांगितले, की “बहुदा या वेळी अशा गोष्टीवर काहीतरी आक्षेप घेतला जाईलच.”\nत्याउलट व्ही.एस. संपत यांनी, ‘आधी हा चित्रपट पाहून मगच त्याबद्दल मत बनवणे योग्य राहील. हा चित्रपट न बघताच त्याबद्दल काही बोलणे म्हणजे अंधारात गोळीबार करण्यासारखे आहे.’ असे सांगितले. “चित्रपटांच्या प्रदर्शनावर किंवा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच्या खेळांवरदेखील कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. कोणत्याही आचारसंहितेमध्ये त्या���र बंदी घालण्यात आलेली नाही. जर एखाद्याने विशिष्ट व्यक्तीला प्रसिद्धी देण्यासाठी किंवा ती व्यक्ती ज्या राजकीय पक्षामध्ये आहे त्या पक्षाला प्रसिद्धी देण्यासाठी हे केले असल्याचे सिद्ध केले, तरच कारवाई करता येऊ शकेल,” असे संपत यांनी सांगितले.\nचित्रपट निर्मात्यांनी निवडणुकांच्या अगदी नजीकच्या काळात चित्रपट वितरित करू नये याबाबत त्यांना सूचना दिली जायला हवी होती का, या मुद्द्याबद्दलही ते बोलले. ही गोष्ट खूप आधीच करायला हवी होती, असे ते म्हणाले. “मात्र आता ते शक्य नाही. कारण एखाद्या विशिष्ट घटनेला प्रतिक्रिया म्हणून तुम्ही नव्याने एक सरसकट धोरण राबवत असल्याचे त्यातून दिसून येईल.”\nमाजी निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी निवडणूक आयोगाला सध्याच्या कायद्यानुसार अशा गोष्टींबाबत मर्यादितच भूमिका बजावता येते, या मताला दुजोरा दिला. “हा एक खाजगी चित्रपट आहे. समजा भाजपसारख्या एखाद्या राजकीय पक्षाने जरी चित्रपट बनवला असता, तरी निवडणूक आयोगाने काय केले असते हा काही सरकारने किंवा दूरदर्शनसारख्या सरकारी संस्थेने बनवलेला चित्रपट नाही. त्याचे प्रक्षेपणही सरकारी माध्यमातून केले जात नाही.”\nही एक छुपी प्रसिद्धी (surrogate publicity) आहे का, याबाबत विचारले असता श्री. कुरेशी म्हणाले, “पण प्रसिद्धीवर बंधन कुठे आहे सर्व राजकीय पक्ष प्रसिद्धी मिळवण्यातच गुंतलेले आहेत. होय ना सर्व राजकीय पक्ष प्रसिद्धी मिळवण्यातच गुंतलेले आहेत. होय ना ते सारेच पक्ष वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर जाहिराती देतच आहेत. त्यामुळे जरी ही प्रसिद्धी असली, तरी त्याबाबत काय करता येऊ शकते ते सारेच पक्ष वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर जाहिराती देतच आहेत. त्यामुळे जरी ही प्रसिद्धी असली, तरी त्याबाबत काय करता येऊ शकते\nसमजा ही “थेट प्रसिद्धी” आहे असे जरी सिद्ध झाले, तरी ’फार तर एखाद्या राजकीय पक्षाने केलेला खर्च असे त्याचे विवरण द्यावे लागेल का’ इतपतच प्रश्न राहतो. शिवाय राजकीय पक्षांनी प्रचारासाठी करण्याच्या खर्चावर कोणतेही बंधन नाही. “समजा एखादा पक्ष म्हणाला, होय, आम्ही या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी आम्ही अमुक कोटी रुपये खर्च केलेले आहेत. तरीदेखील याबद्दल कुणाला आक्षेप कसा घेता येईल मला तरी यात काहीच अडचण दिसत नाही.”\nमात्र राजकीय पक्षांनी तयार केलेल्या प्रच���रासाठीच्या चित्रपटांची तपासणी निवडणूक आयोगाने केली पाहिजे व त्यांना आचारसंहिता लागू होते असे कुरेशी यांनी सांगितले.\nइथे लक्षात येण्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१च्या कलम १२६नुसार “एखाद्या मतदारसंघात निवडणूक होत असताना तिथे मतदानाआधी शेवटचे ४८ तास शांतता कालावधी म्हणजे प्रचार थांबवण्याचा काळ असतो”. जर एखादा चित्रपट राजकीय कल्पना किंवा राजकीय व्यक्तिमत्त्व यांचा प्रचार करत असेल, तेव्हा प्रचार मोहीम अधिकृतरीत्या संपुष्टात आली तरी त्याचे खेळ मात्र चालूच राहू शकतात, हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे.\nआदिवासी हक्कांना वंचित ठेवणारे वनसंवर्धन\nकोसी मच्छिमारांच्या ‘संरक्षणा’चे उपाय तारक नव्हे मारक\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/textbooks-will-be-available-on-the-first-day/", "date_download": "2020-09-30T09:33:11Z", "digest": "sha1:GE43L5R4PAMKCUH3VVUE32T5OZB36FFK", "length": 7306, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके", "raw_content": "\nपहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके\n17 जून रोजी होणार वाटप ः प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात\nमहापालिका क्षेत्रात पाच सेंटर सुरू\nपुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शहरात हडपसर, येरवडा, नाना पेठ, कोथरूड आणि बिबेवाडी याठिकाणी पाच सेंटर सुरू करण्यात आले आहेत. शाळांना पुस्तकांचे वितरण 17 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस 17 जूनला पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाने दिली.\nपुणे – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 2019-20 या शैक्षणिक ���र्षासाठी जिल्ह्यातील शासकीय, महापालिका, नगरपालिका, शासकीय अनुदानित, खाजगी अनुदानित शाळांमधील 8 लाख 42 हजार 22 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहे. बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.\nइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खाजगी अनुदानित, अशंतः अनुदानित, समाजकल्याण अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी जिल्ह्यातील 4 हजार 599 शाळांमध्ये तब्बल 25 लाख 68 हजार 134 पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भोर, हवेली, मुळशी, वेल्हा या चार तालुक्‍यांतील पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचे काम पूर्ण झाले आहे. तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शाळांना पुस्तकांचे वितरण सुरू असल्याची माहिती प्राथमिकशिक्षण विभागाकडून देण्यात आली.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nकरोनाबाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी स्पर्धात्मक खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/know-your-state/", "date_download": "2020-09-30T09:47:53Z", "digest": "sha1:GFC7ANWHX4G7MWP2B4H2OXEKFZPOZUM7", "length": 13075, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ओळख महाराष्ट्राची – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा […]\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक कथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यांत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास […]\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील […]\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत. […]\nजालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\nअंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे. […]\nविदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर\nमलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत. […]\nमेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे. […]\nमहाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो. […]\nविदर्भ – एक दृष्टीक्षेप\nविदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत. […]\nमहाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय\nश्री गुरुदेव दत्त ह�� महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nशाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का\nद अदर साईड ऑफ सोल – २\nत्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nभगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि ...\nओळख नर्मदेची – भाग तीन\nनर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले ...\nद अदर साईड ऑफ सोल – १\nत्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर ...\nलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/events?page=6", "date_download": "2020-09-30T09:20:48Z", "digest": "sha1:YOGR5QFBE6MGKZQSRODUSK2GTMAUHTBM", "length": 5573, "nlines": 147, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील आगामी शो, कलाकारांच्या कामगिरीबद्दल बातम्या | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबिग बॉसच्या घरात पाणीबाणी\nवीणा-शिव यांच्यात ‘आंखों की गुस्ताखियां…’\nवैशाली संगीताचे, तर बिचुकले देणार इंग्लिशचे धडे\n'बिग बॉस'ची शाळा सुटली, पाटी फुटली\nत्या आठवणींनी गहिवरल्या चिन्मयी सुमित\n'बिग बॉस'मध्ये लागणार मिठाईचं दुकान\nकोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील जुलिया रॉबर्ट्‌स\n'बिग बॉस'च्या घरात रहाण्यास शिवानी-वीणा अपात्र\nछोट्या पडद्यावर अवतरणार दत्तगुरू\nबिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे\n‘ब��ग बॉस’मध्ये भरणार चोर बाजार\n... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट\n‘बिग बॉस’मध्ये अर्थाचा अनर्थ\nहर्षदा बनली पोलिस अधिकारी\nतिसऱ्या दिवशी अभिजित आणि रुपाली झाली भावूक\n'बिग बॉस २' मधील पहिलं नॅामिनेशन\n‘माय नेम इज शीला’मध्ये स्मिताचा जलवा\nविठूराया १२ बलुतेदारांच्या रुपात देणार दर्शन\nमांजरेकरांना नाचवणारा अमित बाइंग\n'आंबेडकर' मालिकेसाठी शिवानी बनली रमाबाई\nनव्या घरात रंगणार 'मराठी बिग बॅास'चा खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-Corona-News-Update_19.html", "date_download": "2020-09-30T10:02:02Z", "digest": "sha1:NTFRIZ5XAQGTGFL4IPJOI24U77OVSLYT", "length": 5238, "nlines": 53, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी १३१ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी १३१ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी १३१ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी १३१ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात एक जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-violations-in-talegaon-dabhade/", "date_download": "2020-09-30T08:36:24Z", "digest": "sha1:PUIKZXIOJYIEMYPF2H3EEFNDKRZCIYD3", "length": 2994, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown violations in Talegaon dabhade Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 112 जणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 10) 112 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.…\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-blood-donation-camp/", "date_download": "2020-09-30T08:48:44Z", "digest": "sha1:6R6OO3V3DJY44EXVPGW5RXVJ2E2BJAI3", "length": 2997, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala Blood Donation Camp Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शिबिरात 166 जणांचे रक्तदान\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्वत्र रक्तदान शिबिरे होत आहेत. लोणावळ्यात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी भांगरवाडी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 166…\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2020-09-30T10:17:11Z", "digest": "sha1:OAUZUJHMENLZANERRXVGZ4MOECANUUYH", "length": 38739, "nlines": 221, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "जगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\n(जळगावात 'परिवर्तन'संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 'अभिवाचन महोत्सवाचे' आयोजन केले जाते. यानिमित्ताने केलेलं हे लेखन संगणकाच्या फोल्डरमध्ये पडून होतं. हवा असणारा लेख शोधताना अनपेक्षितपणे हे हाती लागलं. कार्यक्रम पार पडून तीनचार महिने तरी उलटून गेले असतील. प्रासंगिक निमित्ताने लिहिलेला हा लेख पुन्हा वाचताना जाणवले की, काही कामे अशी असतात, ज्यांची प्रासंगिकता कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच...)\nस्थळ: रोटरी हॉल, मायादेवी नगर. वेळ: रात्रीचे दहा. ‘परिवर्तन’ आयोजित अभिवाचन महोत्सवात दिशा शेख हिच्या कवितांच्या अभिवाचनाचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम संपला. अर्थात, संपवावा लागला. हॉलमधून बाहेर पडलो. कार्यक्रम पाहून, ऐकून एकेक माणसे बाहेर पडतायेत. आजचा कार्यक्रम कसा, याविषयी त्यांच्या आपापसात चर्चा सुरु आहेत. यशस्वीतेची प्रमाणपत्रे सुपूर्द करीत निघालेली माणसे प्रसन्न मुद्रेने आपापल्या घराकडे मार्गस्थ होतायेत. हॉलबाहेरील मोकळ्या जागेत थांबून काहीजण बोलत आहेत. मी आणि माझा एक स्नेही कार्यक्रमाविषयी बोलत उभे. कुणीतरी एक गृहस्थ आमच्याकडे चालत आले. माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही. पण माझ्या स्नेह्याशी त्यांची ओळख. स्नेह्याने त्यांची जुजबी ओळख करून दिली. आम्ही काय बोलत आहोत, याचा अदमास घेत राहिले थोडावेळ. माझं आणि स्नेह्याचं बोलणं सुरु.\nआमच्या चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, “सर, आजच्या अभिवाचन कार्यक्रमाविषयी तुमचं मत काय आहे हो\n नुसतं अप्रतिम काय म्हणतात. अद्वितीय, न भूतो... वगैरे असं काय असतं ते बोला हो काय उंचीचा कार्यक्रम घेतात ही माणसे. परिवर्तनविषयी नुसतं ऐकून होतो, आज अनुभव घेतला. काय बोलू... माझ्याकडे शब्द नाहीत.”\nत्याचं मनापासून बोलणं ऐकून सुखावलो. पुढे त्यांच्याशी याच विषयावर आम्ही बोलत राहिलो. माझं बोलणं थांबवत ते म्हणाले, “सर, अण्णांशी बोलताना तुम्हाला मी पाहिले. तुमची चांगली ओळख दिसते. शंभू अण्णांना सांगा हो, हा मुलाखतीचा आणि अभिवाचनाचा कार्यक्रम अर्धाच झाला. दिशा शेख आणि अण्णांना पुन्हा ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नाही का करता येणार पुन्हा\nया प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि असतं, तरी माझ्या सांगण्याने त्यांचं समाधान झालं असतं की नाही, माहीत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाची उंची किती असावी आणि यशाची परिमाणे कोणती असावीत, याचा वस्तुपाठ ही प्रतिक्रिया होती. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया किती कार्यक्रम आणि आयोजकांच्या नशिबी असतात सांगणं अवघड आहे. पण एखादी संस्था, त्या संस्थेच्या कार्यक्रम, उपक्रमांना वाहून घेणारी, निरपेक्ष मानसिकतेने काम करणारी माणसे काहीतरी वेगळ्या वाटा निवडून चालत राहतात, इतरांनाही आपल्यासोबत नेतात, तेव्हा यशाची व्याख्या सामान्यांच्या प्रतिक्रियांच्या शब्दांत परिभाषित होते आणि तीच प्रमाण असते अन् तेच अशा कार्यक्रमांचं यश असतं.\nअशाच धवल यशाला सोबत घेऊन चालणारी ‘परिवर्तन’ संस्था नव्या वाटा जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण करू पाहते आहे. भले तिची पदचिन्हे मनोभूमीत अजून ठसठशीत उमटली नसतील; पण या पाऊलखुणा आश्वस्त करणाऱ्या आहेत, याविषयी संदेह नाही.\n‘परिवर्तन’ प्रयोग करते आहे. परिसराच्या प्रांगणात वाचन संस्कार रुजवण्याचा अन् माणसांच्या मनाला आणि विचारांना कुबेराचं वैभव देण्याचा. म्हणूनच जळगावच्या साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही बाब खूप दिलासादायक वाटते.\nपुस्तक नावाचा प्रकार ज्या समाजात सामावलेला असतो. तो समाज वैचारिकदृष्ट्या समृध्द असतोच, पण त्याच्या सामाजिक जगण्याला अनेक आयाम मिळत असतात. तुमच्याकडे स्थावर-जंगम संपत्ती किती याला महत्त्व असेल, तर त्याचे परीघ सीमित असू शकतात. पण ज्ञानाने संपन्न श्रीमंतीला मर्यादांची कुंपणे सीमित करू शकत नाहीत. मुलभूतगरजांच्या पूर्तीकरता अनेक विकल्प असतात. जगण्याची आसक्ती त्यांचा शोध घ्यायला बाध्य करते. मनाला नैतिक उंचीवर अधिष्ठित करण्याची परिमाणे, साधने अनेक असली तरी पुस्तकासारखे खात्रीलायक साधन अन्य आहे की नाही, माहीत नाही. पुस्तकांचा माणसांच्या आयुष्यातला प्रवेश त्याच्या जगण्याच्या दिशांना निर्धारित मार्गाने नेण्यासाठी प्रेरणा देणारा असतो, याविषयी संदेह नाही.\nसमाजात पुस्तकांचे वाचक असे कितीसे असतात असा एक प्रश्न पुस्तक आणि वाचनसंस्कृती या विषयाच्या अनुषंगाने नेहमीच चर्चिला जातो. याविषयी आपल्या सामाजिकविश्वात फारशी अनुकुलता आढळत नसल्याने वाचन, वाचनसंस्कार, पुस्तके याबाबत नकाराचे सूर स्पंदित होतांना दिसतात. याचा अर्थ वाचनवेडे, पुस्तकवेडे नाहीतच, असे नाही. त्यांची संख्या आपल्या आसपास तुलनेने अल्प आढळते आणि हाच खऱ्याअर्थाने आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या किंतु-परंतुचा प्रश्न आहे. खरंतर आपल्याकडे पुस्तके नाहीत असंही नाही. पण आपण पुस्तकांकडे फक्त एक साहित्यकृती म्हणून पाहतो. त्यांना भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक अस्तित्व असतं, हे बऱ्याचदा आमच्या गावीही नसतं. पुस्तकांच्या वाचनाबाबत उदासीन असणारा विचार जगण्याची परिमाणे संकुचित करतो. अशावेळी अभ्यास, व्यासंग हे शब्द खूप दूरचे वाटायला लागतात. माणसे कोणती पुस्तके वाचतात त्यावरून त्याच्या वैचारिक श्रीमंतीचा अदमास करता येऊ शकतो.\nवाचनाचे हेतू ज्ञान, माहिती, व्यासंग, अभ्यास, आनंद आदि काही असले, तरी पुस्तकांच्या वाचनाने, परिशीलनाने जगण्याला उंची प्रदान करता येते, हे भान सतत असणे म्हणूनच आवश्यक असते. पुस्तकांचं आणि समाजाचं नातं दैनंदिन व्यवहारापुरतं सीमित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, असे करूनही आपल्या विचारविश्वात वाचनविषयक सजगता किती आहे हा प्रश्न नेहमीच संदेहाच्या परिघावर असतोच असतो. कधीकाळी समाजात शिक्षितांचे प्रमाण मर्यादित असल्याने आणि विद्याव्यासंग काही लोकांपुरता सीमित असल्याने पुस्तकांच्या हजार-पाचशे प्रतींची विक्री फार मोठे यश वाटायचं. काही अपवाद वगळता, आताही यात फार मोठा फरक पडला आहे असं नाही. वाचनाविषयी अनास्था असेल किंवा स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायचं, हा विचारच मूळ धरू शकत नसल्याने असेल असे घडतं. म्हणून वाचनवेड्या माणसांनी आपले प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. ही माणसे संख्येने विरळ असतील, पण आशेची अशी बेटे अथांग अनास्थेच्या आवरणात आशावाद जागवत उभी असलेली दिसतात.\nजळगावच्या सामाजिक, सांस्कृ��िक परगण्यात ‘परिवर्तन’ नावाचं आशेचं भूशिर कला, साहित्य, संगीत, नाटक विषयक आस्था असणाऱ्यांना आश्वस्त करीत उभे आहे.\nएखाद्या संस्थेच्या यशाची परिमाणे कोणती असावीत तिच्या कार्याला कोणत्या पट्ट्यांनी मोजावे, याची काही परिमाणे असतीलही. अशा गोष्टींची पर्वा न करता निरासक्त विचारांनी कार्य करणाऱ्यांचे मोल शब्दातीत असते. असे काम ‘परिवर्तन’ जळगावात करते आहे. संवेदनशील विचारांनी संपन्न व्यक्तित्वे जळगावच्या आसमंतात पाहणाऱ्यास लीलया आढळावीत, याकरिता अनवरत धडपड करीत आहेत.\nशंभू पाटील आणि परिवर्तन हा द्वंद्व समास आहे. त्यांचे हे सगळे सायासप्रयास पाहून, ही माणसे हे सगळं का करीत असावेत असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे प्रत्येकवेळी केली जाणारी कामे लाभाची गणिते समोर ठेऊनच करावीत असे नसते. खरंतर यांची जातकुळी ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लोभावीण प्रीती’ हीच आहे. आणि हाच कळवळा या माणसांना उर्जा देत असतो. म्हणूनच की काय पद, प्रतिष्ठेची वसने बाजूला सारून शंभू अण्णांना कार्यक्रमस्थळी एखाद्या प्रेक्षकाला बसायला खुर्ची नसेलतर कुठूनतरी स्वतः उचलून आणून देण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकं विनम्रपण ज्यांच्या ठायी आहे, त्यांना विनम्रतेच्या परिभाषेची पारायणे करण्याची आवश्यकताच काय\n‘परिवर्तनच्या’ कार्याला अनेक आयाम आहेत. सगळ्याच चौकटीना स्पर्श करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे परिवर्तनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा ‘अभिवाचन महोत्सव’. खरंतर ‘अभिवाचन महोत्सव’ परिवर्तनची वेगळी ओळख होत आहे. अभिवाचन कार्यक्रम जळगावच्या वैचारिक श्रीमंतीला वैभव प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षाच्या कार्यक्रमांवर एक ओझरता कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर येईल. अभिवाचन महोत्सवात वाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृती अभिजात वाचनाच्या निकषांना प्रमाण असल्याची साक्ष देतील. वाचना��े अंतर्यामी आनंद निनादत राहावाच; पण सोबत विचारविश्वाच्या वर्तुळाचा परीघ विस्तारत राहावा, याची काळजी असतेच असते. म्हणूनच की काय मागच्या वर्षी कोणत्या साहित्यकृतींचे वाचन झाले, हे यावर्षाच्या अभिवाचन महोत्सवात आवर्जून आठवते. यातच त्यांचे यश सामावले आहे.\nवाचनाचे प्रयोग माणसांना नवे नाहीत. पण त्यात नावीन्य निर्माण करण्याचे प्रयास नक्कीच नवे असतात. अभिवाचन महोत्सवात निवडलेल्या साहित्यकृतींचे वाचन करताना घेतलेल्या मेहनतीचा परिपाक कार्यक्रमस्थळी प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वाचनासाठी निवडायच्या वेच्यांपासून मंचावरील सादरीकरणापर्यंत कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे थोड्या संवेदनशील विचारांनी या धडपडीकडे पाहिले तरी कळते. वाचनाचा प्रयोग तास-दीडतास असला, तरी त्यामागे काही आठवडे वेचाल्याचे विस्मरणात जाऊ नये. रंगमंचावर सादरीकरण करताना विषयाला न्याय देणारी ही माणसे म्हणूनच आस्थेचा विषय होतात. आशयानुरूप वेशभूषा असो, रंगमंचीय व्यवस्था असो किंवा परिवर्तनच्या कसलेल्या कलाकारांनी साहित्यकृतींचे केलेले वाचन असो, ही एका ध्यासाची काहणी आहे, हे मान्य करावेच लागते.\nगेल्या तीन वर्षापासून होणारा हा महोत्सव नव्या दिशेने, नव्या वळणाने वळताना निखरतो आहे. या वर्षी सात दिवसाच्या प्रयत्नांकडे पाहिले तरी सहज दिसेल. जयंत दळवींच्या ‘संध्याछायाने’ प्रारंभ आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमाने समारोप झालेला हा महोत्सव आनंदाची अनवरत पखरण करणारा होता, याबाबत दुमत नसावे. रसिकांना प्रत्येक दिवशी नव्या वळणावर नेणारा हा कार्यक्रम वाचनाचा आनंदपर्यवसायी विकल्प होता. दिशा शेख हिच्या कवितांचं अभिवाचन आणि शंभू अण्णांनी दिशाच्या घेतलेल्या मुलाखतीतून अभिवाचन महोत्सवाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन अधिष्ठित केलं. या कार्यक्रमातून तृतीयपंथी वर्गाला व्यवस्थेत वर्तताना वाट्यास येणाऱ्या वेदनांचे एकेक पदर उलगडत गेले. सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहासोबत वाहताना यांच्या रोजच्या जगण्यातील जाणवणाऱ्या समस्यांना मुखरित करणारा ठरला. तास-दीडतास सलग कार्यक्रम असला की, प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु होते; पण दोन तास उलटूनही हॉल आणखी काहीतरी ऐकण्यास आतुर आहे, हा अनुभव सुखावणारा होता.\nडॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा ‘गालिब और मै’ या कार्यक्रमाची बैठकच वेगळ्या विषयाला आणि विचाराला अधोरेखित करणारी आणि म्हणूनच गालिब सोबत गजल आणि शेरांना समजून घेताना या साहित्यप्रकारची जाण आणि भान अधिक विस्तृत करणारा ठरला. ‘सय’- सई परांजपे , ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’- अरुणा ढेरे यांच्या साहित्यकृतींवर आधारित वाचनाने मंजुषा भिडे, हर्षल पाटील, श्रेया सरकार, आर्या शेंदुर्णीकर, मानसी जोशी आदींनी अभिवाचनाचे प्रयोग कोणत्या उंचीवर नेता येतात याची परिमाणे प्रेक्षकांच्या मनात कोरून तुलना करण्यासाठी कायमच उपलब्ध दिली. ‘झाड लावणारा माणूस’ आणि ‘एक ध्येयवेडी- मलाला’ या साहित्यकृतींना अनुभूती आणि पलोड शाळेच्या उमलत्या वयाच्या मुलांकडून सादर करणे परिवर्तनच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. मुलं भविष्य आहेत. या भविष्याला सुसंस्कारित करण्याचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा आहे. ‘गगनाला पंख नवे’ हा समारोपाचा कार्यक्रम कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञ सोहळा होता. खरंतर याला कृतार्थ सोहळा म्हटल्यास वावगे ठरू नये. महानोर दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली असली, तरी अभिवाचन महोत्सवाने रसिकांच्या मनात वाचनाचे पेरलेले बीज पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तरारून येईल याबाबत आश्वस्त करणारे होते.\nएखाद्या कार्यक्रमाचे अपयश तात्काळ नजरेस पडते. यशाच्या व्याख्या करताना माणसे हात जरा आखडता धरतात. तो धरू नये, असे नाही. पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटाही निराळ्या शोधण्याची तयारी ठेवावी लागते. एवढेच नाही, तर आलेलं अपयशही पचवायची मानसिकता असायला लागते. धोपट मार्ग टाळून प्रघातनीतीच्या परिघाबाहेर काही करू पाहणाऱ्यांना कुठलं तरी वेड धारण करून धावावं लागतं, म्हणूनच आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. ही सगळी माणसे कुणी प्रेषित, कोणी महात्म्ये वगैरे नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच आहेत; पण त्यांच्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे, आपण जे काही करतो आहोत, ते काही समाजावर उपकार म्हणून नाही, तर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्त्व आहे, या भावनेने काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला उदंड यश मिळो, असं म्हणणं म्हणूनच अप्रस्तुत होणार नाही. ही माणसे पुस्तके वाचतात. अभिवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक श्रवण करतात. श्रवणाकडून आपल्यापैकी काहीजण वाचनाकडे वळले, तरी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, असं म्हणता येईल. वाचनासाठी वेळ नाही, ही सबब लटकी वाटते. वेळ शोधावा लागतो. आर्थिक गणिते पुस्तकांसाठी जुळवता येतात, त्यांना जगण्याची श्रीमंती शिकवावी लागत नाही. म्हणूनच या माणसांनी समाजातील माणसांना श्रीमंत करण्यासाठी चालवलेल्या या उद्योगाला अंगभूत श्रीमंती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.\nतुमचे शब्द ही ऊर्जा आहे\nअण्णा, मी फक्त शब्दांचे तीर धरून वाहतो आहे. स्रोत तर आपणासारखी उदंड कर्तृत्वाची माणसे आहेत. मनःपूर्वक आभार\nसर आपली लेखणी खरचं प्खुरवाही व प्परभावी आहे . चव्हाण\nसर , आपली लेखणी खरचं खुप प्रवाही व प्रभावी आहे . शंभू पाटील सरांना मी अमळनेरच्या राष्ट्र दलाच्या छावणीत ऐकलयं . खरचं खुप छान अनुभव होता. शंभू पाटील सरांच्या टीमचं मनापासुन कौतुक . खुप चांगले सामाजिक विषय ते नेहमी अभिवाचनाच्या माध्यमातून ते समाजासमोर मांडत आलेत . परिवर्तन टिमचं मनपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा \nखरंय, योगेशजी, मनःपूर्वक आभार\nवि. स. खांडेकरांच्या 'वेडी माणसं' या पाठाची आज आवर्जून आठवण झाली. व्यावहारिक जगाने वेडी ठरविलेली ही माणसे स्वान्त:सुखाय जगता जगता नकळत जगाला आपल्या श्रीमंतीची ओळख करून देत असतात. आपल्या सारख्या संवेदनशील रत्नपारख्यांना ही श्रीमंती जाणवत असते व ते ती जगापुढे अधोरेखित करीत असतात. धन्यवाद सर सांस्कृतिक क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने कार्य करणाऱ्या 'परिवर्तन' संस्थेची खरी ओळख आपल्या लेखातून होते.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/how-to-restore-information-in-memory-card-1558083/", "date_download": "2020-09-30T09:10:22Z", "digest": "sha1:63SBVJFFJJDEYGGEMNDPI4P4PHSMZSW5", "length": 11392, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to restore information in memory card | टेक-नॉलेज : मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची? | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nटेक-नॉलेज : मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची\nटेक-नॉलेज : मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची\nडिजिटल कॅमेरा असो किंवा फोन, एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलिट होते.\nमेमरी कार्डमधून डिलिट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे.\nडिजिटल कॅमेरा असो किंवा फोन, एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलिट होते. पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झोलेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्डरीडरच्या साहाय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की http://www.cardrecovery.com/download.asp कार्ड रिकव्हरीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलिट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्या मदतीने माहिती पुन्हा रिकव्हर करून दिली जाते. पण यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.\nमाझ्या मोबाइलमध्ये आठ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का\nमोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे, यामुळेच साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाऊड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.\nया सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com वर लॉगइन करा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 ‘सेल्फी’ पल्याड सारं जुनंच\n3 टेकन्यूज : ‘व्हीयू’चा स्मार्ट अ‍ॅप्लिकेशनयुक्त पॉप स्मार्ट टीव्ही\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ashwini-aher-fifth-generation-nashik-zilla-parishad-politics-47744", "date_download": "2020-09-30T09:33:50Z", "digest": "sha1:3NGQ7AGVBYAY3EVXWJHOH5GPNKNIUQFA", "length": 16273, "nlines": 203, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ashwini Aher Fifth Generation in Nashik Zilla Parishad Politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची ���ारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nनाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस\nशनिवार, 4 जानेवारी 2020\nजिल्हा परिषदेच्या स्थापनेपूर्वी लोकल बोर्डापासून आहेर कुटुंब सत्ताकारणात आहे. या आहेर घराण्याची जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या परंपरेला सुरुवात झाली ती त्यांची पणती अश्विनी पर्यंत कायम आहे. लोकल बोर्डापासून आजतागायत न्यायडोंगरीच्या आहेरांनी जिल्हा परिषदेत कायम महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.\nनांदगाव : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीतर्फे पहिल्यांदाच सदस्य झालेल्या अश्विनी आहेर सभापती झाल्या. त्याच्या माध्यमातून न्यायडोंगरीच्या आहेर कुटुंबीयांत गेले सत्तर वर्षे लोकल बार्डापासून सुरु असलेली परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांचे पणजोबा कै. शिवराम वेडू पाटील लोकल बोर्डात पदाधिकारी होते. त्यांच्यापासून त्यांच्या प्रत्येक पिढीने जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केले आहे. गेल्या सत्तर वर्षांच्या परंपरेतील युवा वास्तुविशारद अश्विनी आहेर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.\nजिल्हा परिषदेच्या स्थापनेपूर्वी लोकल बोर्डापासून आहेर कुटुंब सत्ताकारणात आहे. या आहेर घराण्याची जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या परंपरेला सुरुवात झाली ती त्यांची पणती अश्विनी पर्यंत कायम आहे. लोकल बोर्डापासून आजतागायत न्यायडोंगरीच्या आहेरांनी जिल्हा परिषदेत कायम महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.\nस्वतः अॅड. अनिल आहेर 1998 मध्ये जिप चे अध्यक्ष झाले. त्यानंतर ते आमदार झाले त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीताताई आहेर यांनी 2 एप्रिल 2012 ते 20 पुढे अगदी अलीकडच्या तीन वर्षांपूर्वी पर्यंत जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण सभापती पद भूषविले. त्यांची वास्तुविशारद असलेल्या कन्या अश्विनी आहेर यांना आज हे पद भुषविण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वी अश्विनी आहेरा यांना आपल्या पहिल्या टर्म मध्येच उपाध्यक्ष पद मिळणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमधील समीकरणांमुळे ही संधी नयना गावितांना मिळाली.\nएखाद्या कुटुंबाने एवढा काळ राजकारणात आपले वर्चस्व राखणे अन्य फारसे कुणाच्या वाट्याला आलेले नाही. सत्तेच्या राजकारणात राहूनही सलगतेने एखाद्या भागावर अथवा पंचक्रोशीवर असा प्रभाव केवळ न्यायडोंगरीच्या आहेर घराण्याच्याच वाट्याला आलेला दिसतो. जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या अगोदरच्या लोकल बोर्डाच्या राजकारणात कै शिवराम वेडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व निर्माण केले. नंतरच्या पिढ्यातही ते बघावयास मिळते.\nनंतरच्या काळात (कै) भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधात 'शेकाप' तर्फे (कै) शिवराम वेडू पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली. त्यांचा हा आदर्श पाचव्या पिढीपर्यंत आहे. त्यांचे थोरले पुत्र लोकनेते (कै) अण्णासाहेब तथा गंगाधर शिवराम आहेर यांनीही जिल्हा परिषदेत दीर्घकाळ कामाचा ठसा उमटवला. 1972 मधील त्यांच्या पराभवाची कसर 1999 ला त्यांचे सुपुत्र अॅड. अनिल आहेर यांनी भरून काढली. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लगेचच आमदार झाले.\nत्यानंतर श्रीमती विजयाताई आहेर पाच वर्षे सभापती होत्या. विलासराव आहेर यांनाही अशीच संधी मिळाली. अॅड. अनिल आहेरांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीताताई आहेर जिल्हा परिषदेवर सदस्य व महिला व बालकल्याण सभापती राहिल्या. आता वास्तुविशारद असलेल्या त्यांच्या कन्या कुमारी अश्विनी आहेर सभापती झाल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभ्यासू पद्धतीने प्रश्न मांडणाऱ्या तरुण सदस्यात त्यांचा समावेश होतो.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबाजार समित्यांना डावलणारा कायदा कॉंग्रेसकडून १५ वर्षांपूर्वीच संमत : भातखळकर\nमुंबई : कंत्राटी शेतीला संमती देणारा आणि बाजार समित्यांबाहेर (एपीएमसी) शेतीमाल विक्रीस संमती देणारा कायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2005...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरमध्ये पोलिस निरीक्षकाकडून पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार\nनगर : एका सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले व बिनविरोध निवडून आलेले मनोज कोतकर हे राष्ट्रवादी...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमोदींनी दलालांची दुकाने बंद केल्यानेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा संताप\nमुंबई : कॉंट्रॅक्‍ट फार्मिंगला संमती देणारा, तसेच बाजार समित्यांबाहेर शेतीमाल विक्रीस संमती देणारा कायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात 2005...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nजात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे महिनाभरात निकाली काढा..\nमुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणी अंतरिम ऑनलाईन प्रक्रिया नागरिकांचा वेळ व खेट्या वाचविण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली असता...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nविकास वर्षा topics आमदार कल्याण लोकसभा राजकारण politics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1543164", "date_download": "2020-09-30T08:49:19Z", "digest": "sha1:WCSNKZQR45QSIGIXZTQPYXPC4ORJXM6W", "length": 2552, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२९, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती\n२७३ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१३:१७, १० जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nधीरज लढ्ढा (चर्चा | योगदान)\n१३:२९, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nकोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला\n== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येते.\n== कलेची कारणे ==\n== विद्रोही कला ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1704435", "date_download": "2020-09-30T10:01:55Z", "digest": "sha1:TUOSH5NLBP7TXTZBBYMVMLFRVHNVIPHM", "length": 5076, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:१८, १४ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१२:५०, २४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.)\n१४:१८, १४ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआयुष्यभर फकिराचे ���ीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.\nशिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५२०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.\nशेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़. १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़\nयाशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/04/news-41016/", "date_download": "2020-09-30T08:53:55Z", "digest": "sha1:2LUBZKX377BVX2Q4TOKYDU5VO5HL7WYY", "length": 10305, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकर���ी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nHome/Ahmednagar South/आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच \nआमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच \nकर्जत तालुक्यात शिवसेनेने आयोज़ित केलेल्या निर्धार मेळाव्यात आता शिवसैनिकांचही ठरलंय…पुन्हा राम शिंदे…चं अशा घोषणा देण्यात आल्या.\nयेथील शिवपार्वती मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने तसेच जनसामान्यांचे हित पाहून कर्जत-जामखेडमधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळत ना. शिंदे यांना साथ देण्याचा निश्चय केला, या वेळी अनेकांची भाषणे झाली.\nयामध्ये गेल्या पाच वर्षांत भाजप -सेना युतीच्या कारभाराचा आढावा मांडताना सत्तेत सहभागासह विविध निवडणुकीत शिवसेनेला भाजपाने मदत करावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nप्रसूतीनंतर उपचारातील निष्काळजीपणामुळे ‘ती’चा मृत्यू ; दोन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/news-2411/", "date_download": "2020-09-30T08:26:46Z", "digest": "sha1:XW4KZH53QIVTTIIH5JAEKRVXVELNMRUB", "length": 12087, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \nसंगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती\nHome/Maharashtra/महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज\nमुंबई, दि.२३ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे.\nयाबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य श���सनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.\nयाबाबत अधिक माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या\nअल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची कार्यवाही सुरू झाली. मात्र त्याच दरम्यान देशासह राज्यात कोरोनाचे महासंकट आले.\nत्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या.\nत्यामुळे कर्जमुक्तीच्या पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीतील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.\nअंतिम यादीमध्ये नाव असून ही ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक, सहकारी संस्था, ग्रामीण बँकांमध्ये कर्ज आहे.\nया बँकांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2020-09-30T10:08:16Z", "digest": "sha1:JYKUBI6K5ZPD3XY3DCPDVLB7CYCRUSWY", "length": 6589, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:झारखंडमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या झारखंड राज्यातील जिल्ह्यांविषयीचे लेख.\nएकूण २१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २१ उपवर्ग आहेत.\n► कोडर्मा जिल्हा‎ (३ प)\n► गढवा जिल्हा‎ (२ प)\n► गिरिडीह जिल्हा‎ (३ प)\n► गुमला जिल्हा‎ (२ प)\n► गोड्डा जिल्हा‎ (२ प)\n► चत्रा जिल्हा‎ (२ प)\n► डुम्का जिल्हा‎ (२ प)\n► देवघर जिल्हा‎ (२ प)\n► धनबाद जिल्हा‎ (१ क, २ प)\n► पलामु जिल्हा‎ (२ प)\n► पश्चिम सिंगभूम जिल्हा‎ (३ प)\n► पाकुर जिल्हा‎ (२ प)\n► पूर्व सिंगभूम जिल्हा‎ (२ प)\n► बोकारो जिल्हा‎ (२ प)\n► रांची जिल्हा‎ (१ क, ४ प)\n► लातेहार जिल्हा‎ (२ प)\n► लोहारडागा जिल्हा‎ (२ प)\n► सराइकेला खरसावां जिल्हा‎ (२ प)\n► साहिबगंज जिल्हा‎ (२ प)\n► सिमडेगा जिल्हा‎ (१ प)\n► हजारीबाग जिल्हा‎ (३ प)\n\"झारखंडमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/hu/87/", "date_download": "2020-09-30T09:24:34Z", "digest": "sha1:T3NBQ223V6U3NS7FO3FRG77HP7RQUU2Z", "length": 25361, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १@kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1 - मराठी / हंगेरियन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » हंगेरियन क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.\nआम्हांला घर साफ करावे लागले.\nआम्हांला बशा धुवाव्या लागल्या.\nतुला बील भरावे लागले का Ki k------ f--------- a s------\nतुला बील भरावे लागले का\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का Ke----- f--------- b------\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का\nतुला दंड भरावा लागला का Ke----- f--------- b--------\nतुला दंड भरावा लागला का\nकोणाला निरोप घ्यावा लागला Ki--- k------ e----------\nकोणाला निरोप घ्यावा लागला\nकोणाला लवकर घरी जावे लागले Ki--- k------ k---- h---------\nकोणाला लवकर घरी जावे लागले\nकोणाला रेल्वेने जावे लागले Ki--- k------ v------- m-----\nकोणाला रेल्वेने जावे लागले\nआम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.\nआम्हांला काही प्यायचे नव्हते.\nआम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.\nमला केवळ फोन करायचा होता.\nमला केवळ टॅक्सी बोलवायची होती.\nखरे तर मला घरी जायचे होते.\nमला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.\n« 86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + हंगेरियन (1-100)\nमोठी अक्षरे, मोठ्या भावना\nजाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात.\nमजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/this-years-loksabha-election-bjp-win-in-baramati-says-ram-shinde/articleshow/68953215.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-30T09:11:24Z", "digest": "sha1:NHQGJDCT3YDZCXKYPKWLM2PK7EYAYY73", "length": 19609, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबारामतीत भाजपचा विजय निश्चित: राम शिंदे\nपूर्वी भाजप आणि शिवसेनेची माणसे फुटली जायची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माणसे त्यांना सांभाळायची नुसते म्हणायला पदे दिली जायची मात्र निवडणुकीत भांडणे होऊन पुन्हा ते बाहेर पडायचे आता मात्र वातावरण पूर्णपणे बदललं आहे काँग्रेस अन राष्ट्रवादीमध्ये मेळ राहिला नाही एकूणच अविश्वासाचं वातावरण निर्माण झाले आहे.\nपूर्वी भाजप आणि शिवसेनेची माणसे फुटली जायची. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची माणसे त्यांना सांभाळायची. नुसते म्हणायला पदे दिली जायची; मात्र निवडणुकीत भांडणे होऊन पुन्हा ते बाहेर पडायचे. आता वातावरण पूर्णपणे बदललं आहे; काँग्रेस अन् राष्ट्रवादीमध्ये मेळ राहिलेला नाही. एकूणच अविश्वासाचं वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपड�� साफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत व्यक्त केला.\nविकासाच्या कामांमुळेच वातावरण बदलत असतं. प्रत्यक्षात जनतेला त्यांचा लाभ होतो का हे जनता पाहते. अशीच परिस्थिती बारामती मतदारसंघात पाहायला मिळत आहे; त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये बारामतीत भाजपचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ बोरी (ता. इंदापूर)येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, मारुतराव वणवे, माऊली मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.\nशिंदे पुढे म्हणाले, ''२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यावेळेस काँग्रेसला दहा टक्केसुद्धा खासदारांचे बहुमत नसल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळाले नाही. प्रथमच विरोधी पक्ष नेत्याविना संसदेचे कामकाज चालू राहिल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. नगर जिल्ह्याचे नेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत की पक्ष नेता आहेत, हे त्यांनाच कळत नाही. ते सध्या मुख्यमंत्र्यांवर,सरकारवर खुश आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला सांगितले की, आपण नगरमध्ये प्रचार करणार नाही, तर राज्यात त्यांना कोणी प्रचाराला बोलवत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी देखील नरेंद्र मोदींच्या सभेला हजेरी लावल्यामुळे माढ्यात सकारात्मक वातावरण आहे. तर राहुल गांधी ब्रिगेडचे कमांडर राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेतली. बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपचा प्रचार चालू केला आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे सध्या भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत. तीच परिस्थिती माजी मंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्ये आहे. बारामतीत म्हणतात ठोकून काढू अन् कोल्हापूरात म्हणतात आमचं ठरलंय, अशी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीची झाली आहे.''\nबारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सभेने होणार असल्याची माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली. कॉंग्रेस राजवटीत देशाची सुरक्षा धोक्यात आली होती. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला करून आपल्या जवानांना मारले. मात्��� मोदींनी हे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही असे सूचित करून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. प्रसंगी मोदींनी अशी कठोर भूमिका घेतली आहे. विरोधकांकडे पंतप्रधान होण्यासाठी एकही माणूस नाही. राज्यानुसार नाव बदलत आहे. यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी; जगात भारताला महासत्ता करण्यासाठी कांचन कुल यांना निवडून देण्याचे आवाहन राम शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. बरं झालं पवारसाहेब निवडणुकीत उभे राहिले नाहीत. पार्थला भविष्य कळतं; त्यामुळे अनर्थ टळला, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.\nअजित पवार व हर्षवर्धन पाटील यांची दिलजमाई झाली असली तरी, आता आम्ही बघतोच, अशी इंदापुरातील कार्यकर्त्यांची अवस्था आहे. दोनदा राष्ट्रवादीने इंदापूरच्या नेत्याला फसवले आहे. त्यामुळे किती दिवस दबावात राहायचं अशी परिस्थिती आता राहिली नाही. त्यामुळे ती कोंडी फुटणार असल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेश करणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.\nतुमचं पार्सल तुम्हाला परत पाठविणार\nरोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा उमेदवारीबाबत बोलताना, 'आपण मुंडेंचे शिष्य असून, खतरनाक रसायन आहोत. हे पार्सल परत पाठवल्याशिवाय राहणार नाही, नाही तर राम शिंदे नाव सांगणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असा धीर त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\n'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'...\nमोदी जिंकल्यास तुम्ही गुलाम: राज ठाकरे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अं���्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/late-shivsenapramukh-balasaheb-thacrey/", "date_download": "2020-09-30T08:17:43Z", "digest": "sha1:KNLPALHXPGDY55UEVYXOASYOXSJ3S46A", "length": 3190, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "late shivsenapramukh Balasaheb Thacrey Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune news: उपसभापती पदाचा उपयोग समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करणार – डॉ. नीलम गोऱ्हे\nएमपीसी न्यूज - उपसभापती पद हे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यां��्या सहकार्याने मिळाले आहे. या पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की…\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nChinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2019/04/blog-post_21.html", "date_download": "2020-09-30T10:33:19Z", "digest": "sha1:WOMLZ5HJS7SXDK64Q5ZKRIKXZDMXSID2", "length": 18873, "nlines": 133, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "समस्या | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nसमस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला, तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार कर���्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.\nआपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.\n त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तरी तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.\nसंवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेव��� असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.\nकुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का\nव्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.\nसमस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदी���्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/a/anonymous/", "date_download": "2020-09-30T09:34:12Z", "digest": "sha1:K5545OH6IMBN4762XVAG6LJWK6TB6UKX", "length": 19885, "nlines": 134, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "300 साठी अनामिक लेखकांचे शीर्ष 2020 कोट्स - कोटिज पडिया", "raw_content": "\n370 कोट्स आणि म्हणी\nआयुष्य खूप अप्रत्याशित आहे. दुसर्‍याच क्षणी काय होते हे आपणास माहित नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टी शोधून काढत आलो आहोत.\nकधीकधी आपण निराश आणि निराश होतो. प्रेरणाचा थोडासा इशारा अशा परिस्थितीत नेहमीच चमत��कार करतो. अशा प्रकारे, द अज्ञात लेखक आपल्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी त्या लहान स्त्रोता प्रदान करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात जेणेकरुन आपण कोणत्याही संधीमुळे निराश किंवा निराश होऊ नये.\nहे लेखक त्यांचे विचार लिहून घेण्याच्या कल्पनेने पुढे येण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही श्रेय किंवा नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी नाही तर ते केवळ आपल्याला काही चांगल्या आणि सकारात्मक व्हाइब्स देण्याच्या उद्देशाने करत आहेत जेणेकरून आपण हे करू शकता स्वतःला घाईगडबडीतून बाहेर काढा आणि आपल्या स्वत: च्या मार्गाने काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्याची उर्जा मिळवा.\nया अज्ञात द्वारे कोट नेहमी स्वत: भोवती प्रेम पसरवण्याविषयी बोला. प्रेम ही एक सकारात्मक उर्जा आहे जी वाईटांना अगदी वाईट गोष्टींनाही साजेशी करते.\nहे जग द्वेष आणि वेदनांनी परिपूर्ण आहे. कोणत्याही व्यक्तीकडून सर्व नकारात्मक विचार बाहेर काढण्याची आणि त्या व्यक्तीला गोष्टी चांगल्या आणि नाविन्यपूर्ण करण्याच्या संभाव्यतेने भरण्याची प्रेमामध्ये उपचार करण्याची शक्ती असते.\nजर आपण खरोखर एखाद्यास बदलू इच्छित असाल आणि चांगल्या आत्म्याला त्याच्यामधून किंवा तिच्यातून बाहेर काढू इच्छित असाल तर कदाचित त्या व्यक्तीच्या आत वर्षानुवर्षे मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीवर बिनशर्त प्रेम करणे ही एकमेव गोष्ट आहे.\nप्रत्येकाला बरे करण्यासाठी प्रेमास अपार सामर्थ्य प्राप्त झाले आहे आणि हीच आत्म्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा हेतू आणि हेतू कायमचा बदलू शकतो. आम्ही बर्‍याचदा हरवतो आणि प्रेम ही एक उर्जा आहे जी आपल्याला पुन्हा आपल्या मार्गावर परत आणते.\nया अज्ञात लेखक येथे आहेत चांगल्या कोटसह प्रेरित करा, प्रेमाचे आणि प्रेरणााचे महत्त्व सांगते आणि आपण शंभर वेळा अयशस्वी झाल्यास पुन्हा उठण्यास मदत करते. ही 101 वी वेळ आपल्या बाजूने असेल तर आपणास माहित नाही\nसकारात्मक रहा आणि विश्वास ठेवा. चांगल्या गोष्टी पुढे आहेत. - अनामिक\nप्रतिकूल परिस्थितीत पुढे जाणे आव्हानात्मक असू शकते परंतु जे लोक त्यांच्या भीतीवर मात करू शकतात आणि…\nलोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका; फक्त त्यांच्यावर प्रेम करा. प्रेम हेच आपल्याला बदलते. - अनामिक\nआपल्यातील सर्व एकसारखे परंतु अद्वितीय आहेत. आपल्या सर्वांमध्ये का���ीतरी आहे जे आम्हाला भिन्न करते ...\nप्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक विचार केल्यास तुम्हाला अधिक सुखी आयुष्य मिळेल. - अनामिक\nआशा आम्हाला सतत ठेवत आहे. हे आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही तत्परतेने पाहण्याची उर्जा देते. मध्ये…\nइतरांवर कधीही अवलंबून राहू नका. - अनामिक\nआयुष्यात आपण एकटेच होतो आणि एकटे जातो. आयुष्य जसजसे पुढे जाते तसे आपण बरेच संबंध बनवितो. त्यापैकी बर्‍याच…\nआपले आशीर्वाद मोजा, ​​समस्या नाही. - अनामिक\nआयुष्यात वृत्ती खूप महत्वाची असते. हा आपला दृष्टीकोन आणि कृती जे आपण कोण आहोत हे परिभाषित करते. आमची वृत्ती ...\nहसत रहा आणि एक दिवस आयुष्य तुम्हाला अस्वस्थ करून कंटाळा येईल. - अनामिक\nजसे आपण आयुष्यात चालत आहोत, अपरिहार्य आहे की आपण चांगल्या आणि वाईट काळांनाही सामोरे जावे ...\nशब्दांवर विश्वास ठेवू नका, क्रियांवर विश्वास ठेवा. - अनामिक\nशब्द कृती न करता रिक्त पडतात. आपण बसू आणि आपल्याला इच्छित असलेल्या भिन्न गोष्टींबद्दल विचार करू शकतो…\nकधीही हार मानू नका. महान गोष्टी वेळ लागतात. धैर्य ठेवा. - अनामिक\nजीवनात, जेव्हा आपण हार मानता तेव्हा आपल्यास भिन्न परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. एक परिपक्व आणि शहाणा ...\nकाही गोष्टींना वेळ लागतो. धीर धरा आणि सकारात्मक रहा, गोष्टी चांगल्या होतील. - अनामिक\nहे म्हणते की नदी एखाद्या खडकातून आपल्या शक्तीमुळे नाही तर तिच्या…\nपाऊस न पडता, काहीही वाढत नाही, आपल्या जीवनातील वादळांना मिठी मारण्यास शिका. - अनामिक\nअसे म्हटले आहे की अपयश हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण ते फक्त आपल्यालाच…\nख true्या मित्रांसह आयुष्य चांगले आहे. - अनामिक\nख true्या मित्रांसह आयुष्य चांगले आहे आणि ते खरे आहे आपल्या आजूबाजूला बरेच लोक आहेत तरी, तिथे…\nजर आपण नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक राहू शकत असाल तर आपण जिंकता. - अनामिक\nआयुष्यात, सर्वात मोठी लढाई आपल्याला स्वतःला सोडवायची नसते. हे आहे…\nप्रत्येक दिवस जागे व्हा आणि आयुष्याबद्दल आभारी रहा. - अनामिक\nधैर्य ठेवा. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. - अनामिक\nधैर्य ठेवा. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. - अनामिक\nआपला दिवस उधळण्याची इतर लोकांना परवानगी देऊ नका. - अनामिक\nजीवन अनमोल आहे. आपल्या आयुष्यातले लोक विशेष आहेत परंतु संबंध विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहेत,…\nएक सकारात्मक दृष्टीकोन क्षमता आणि आकांक्षा दरम्यानचे अंतर कमी करण्यास मदत करते. - अनामिक\nआपल्या सर्वांना वेगवेगळ्या विविध क्षमता आणि प्रतिभांचा आशीर्वाद आहे. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण उघडकीस येते ...\nहुशार माणसाला काय बोलायचे ते माहित असते. एखाद्या हुशार माणसाला हे सांगायचे की नाही हे माहित आहे. - अनामिक\nहुशार व्यक्ती अशी असते जी कोणत्याही परिस्थितीत काय बोलावे हे माहित असते. जो अनुभव आहे तो…\nजेव्हा आयुष्य आपल्याला खाली पडण्याची आणि रडण्याची शंभर कारणे देईल तेव्हा हसणे आणि हसणे आपल्याकडे दशलक्ष कारणे असल्याचे जीवन दर्शवा. ठाम रहा. - अनामिक\nआयुष्य कधीच गुळगुळीत नसते. आपल्याकडे ब्रेक होण्याची, विस्कळीत होण्याची आणि रडण्याची पुष्कळ कारणे असतील. तथापि,…\nआयुष्य खूप विचित्र आहे. आनंद म्हणजे काय हे जाणून घेण्यास दु: खीपणा, मौनाचे कौतुक करण्याचा आवाज आणि मौल्यवान उपस्थितीचा अभाव. - अनामिक\nजीवन उपरोधिक आहे आणि ते खरे आहे. आम्हाला होईपर्यंत आणि काही विशिष्ट गोष्टींचे मूल्य कळत नाही ...\nकृतज्ञतेने दररोज सुरुवात करा. - अनामिक\nप्रत्येक दिवसाची कृतज्ञतेने सुरुवात करा आणि यामुळे शेवटी आपल्या आत्म्यास उत्तेजन मिळेल जेणेकरून आपण…\nकाहीतरी घडू नये अशी इच्छा करणे थांबवा आणि ते घडवून आणा. - अनामिक\nमनुष्य पृथ्वीवर अतिशय महत्वाकांक्षी प्रजाती आहेत, तसेच अतिशय आळशी देखील आहेत. आम्ही सर्वांना यात यशस्वी होण्याची इच्छा आहे.\nडोळे बंद करुन तुमची स्वप्ने पहा, तुमचे डोळे तुमच्या डोळ्यांसह जगा. - अनामिक\nस्वप्न पाहणे आपल्या जीवनातील एक आवश्यक भाग आहे. जर कोणी स्वप्न पाहत नसेल तर त्या व्यक्तीकडे…\nजेव्हा आपण इतरांसारखे चांगले व्हायला शिकता तेव्हा जीवन सुंदर बनते. - अनामिक\nआत्म-प्रेम ही एक महत्वाची गोष्ट आहे परंतु आपण वेगवेगळे संबंध टिकवून ठेवण्याच्या वेळीही बर्‍याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो…\nअपयशाची भीती बाळगू नका. त्यातून शिका आणि पुढे जात रहा. चिकाटी ही श्रेष्ठता निर्माण करते. - अनामिक\nअपयश हे यशाचे आधारस्तंभ आहे. अपयशाशिवाय, आपल्या आवडीचा आनंद लुटणे आपल्यासाठी अवघड आहे ...\nअनावश्यक नाटकापेक्षा मौन चांगले आहे. - अनामिक\nवेगवेगळे अनुभव आपल्याला वेगळ्या प्रकारे ट्रिगर करतात. परंतु आपण सर्वांनी वेगवेगळ्या परिस्थितीवर योग्य प्रतिक्रिया देणे शिकले पाह��जे जेणेकरुन…\nदयाळूपणा आपल्याला जगातील सर्वात सुंदर व्यक्ती बनवते, जरी आपण काय दिसत असले तरीही. - अनामिक\nआपण पाहता त्याप्रमाणे सौंदर्य खोटे बोलत नाही, परंतु आपल्या वागण्याच्या पद्धतीपेक्षा हे…\nते करा कारण त्यांनी सांगितले की आपण करू शकत नाही. - अनामिक\nते करा कारण त्यांनी सांगितले की आपण करू शकत नाही. - अनामिक\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.king-pcb.com/mr/products/printed-circuit-board/led-pcb/", "date_download": "2020-09-30T08:24:10Z", "digest": "sha1:AZ7PHFABXT73RRM4S4CSSWTXBG2BVPIF", "length": 6733, "nlines": 203, "source_domain": "www.king-pcb.com", "title": "नेतृत्व पीसीबी फॅक्टरी, पुरवठादार | चीन नेतृत्वाखालील पीसीबीचे उत्पादक", "raw_content": "\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nFPC / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे\nमानव विकास / उच्च घनता पीसीबी\nसिंगल आणि डबल लेअर पीसीबी\nSMT आणि पीसीबी विधानसभा\nसोल्डरींग साठी लेझर Stencil\nचीन सानुकूलित OSP पृष्ठभाग समाप्त MCPCB धातू ...\nब्लॅक Soldermask अल्युमिनिअम पीसीबी मंडळ Manuf आधारित ...\nMCPCB अल्युमिनिअम साहित्य पीसीबीचे मंडळ तयार\nOEM 4 लेअर HASL LED पीसीबीचे नमुना निर्माता\nव्हाइट डाक मुखवटा FR4 एलईडी पीसीबीचे मंडळ उत्पादन\nसिंगल लेअर प्रगत FR4 LED मुद्रण सर्किट ...\nलांब सिंगल लेअर FR4 बेस LED पीसीबी सर्किट बोअर ...\nसर्वोत्तम अल्युमिनिअम COB चीन मध्ये MCPCB बोर्ड पुरवठादार\nउच्च गुणवत्ता अल्युमिनिअम आधारित कॉपर कपडे घातलेला पीसीबीचे मॅन ...\nसर्वोत्तम किंमत आणि चांगल्या अॅल्युमिनियम पीसीबीचे Manuf ...\nअर्धा राहील Technolog सह पीसीबी उत्पादन LED ...\nव्यावसायिक SMD एलईडी पीसीबी मंडळ विधानसभा PCBA मा ...\nSMD एलईडी लाइट पीसीबी सर्किट बोर्ड विधानसभा\nLED पॅनेल पीसीबीचे सर्किट बोर्ड Manufact उच्च पॉवर ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nपीसीबीचे किंवा PCBA उत्पादन अवतरण मिळवा\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nहेवी पुरेसे नाही, आत्मविश्वासाचा\nपीसीबीचे पीक सीझन मध्ये आपले स्वागत आहे\nऑनलाइन ग्राहक सेवा प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalgaon/ambulance-breaks-down-dhangaon-road/", "date_download": "2020-09-30T09:40:34Z", "digest": "sha1:WJGL73O6S74ENCZGDO2YZ6C3ALC3WOOG", "length": 26467, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल - Marathi News | Ambulance breaks down on Dhangaon road | Latest jalgaon News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्य��; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nAll post in लाइव न्यूज़\nधरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल\nचार जण जखमी : चालकाच्या प्रंसगावधानामुळे अनर्थ टळला\nधरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल\nधरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ अ‍ॅम्बुलन्सची दुरवस्था झाली असून त्याचा प्रत्यय १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आला. या अ‍ॅम्बुलन्सचे अचानक ब्रेक फेल होऊन चार जण जखमी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.\nछत्रपती शिवाजी चौकासमोर असलेल्या गर्दीच्या रस्त्यावरुन जाताना अचानक अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल झाल्याने मोटारसायकल स्वार व तीन पादचाऱ्यांना धक्का लागल्याने चार जण जखमी झाले. मात्र चालको गाडी वळवून रस्त्यावर असलेल्या दुभाजक व त्यास लागून असलेल्या टेलीफोन खांबास धडकल्याने मोठा अपघात टळला. जखमींपैकी दोघांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर दोघांना किरकोळ मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.\nयेथील ग्रामीण रुग्णालयाची १०८ अ‍ॅम्बुलन्स (एमएच १४-०७९१) ही गाडी चालक प्रदीप बोदडे (रा.जळगाव) हे चालवित असताना हा अपघात घडला. तांत्रिक बिघाड त्याच्या लक्षात येताच त्यांनी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यात रमेश नथ्थू चित्ते (वय ४९), प्रवीण राजेंद्र शिंदे (वय १८), छगन आनंदा बोरसे यांच्यासह आणखी एक असे एकूण चार जण जखमी झाले. रमेश चित्ते व प्रवीण शिंदे यांना स्थानिक रुग्णवाहिकेने अविनाश संजय चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.गिरीश चौधरी यांनी ग्रा.रुग्णालयात उपचार केले. घटनास्थळी सपोनि पवन देसले, होमगार्ड अशोक देशमुख आदींनी यांनी तातडीने धाव घेत पंचनामा करुन जेसीबीद्वारे अ‍ॅम्बुलन्स हटवली.\nबिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार\nखासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन\nआयुध निर्माणी कर्मचाऱ्यांची निदर्शने\nअंतिम वर्षाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या ; लवकरच जाहीर होईल नवीन वेळापत्रक\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nसोशल मिडियावरील चर्चेने अनेकांच्या काळजाचा चुकला ठेका; प्रशासनाचीही धावपळ\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्र��र्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/coronavirus-mumbai-police-asi-murlidhar-shankar-waghmare-lost-his-life-to-coronavirus-mhkk-452924.html", "date_download": "2020-09-30T09:41:25Z", "digest": "sha1:MA3FJWVYNSY4ETYZLOEF2KRODVPI6UHN", "length": 20618, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी coronavirus mumbai police ASI Murlidhar Shankar Waghmare lost his life to Coronavirus mhkk | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nमुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nमुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी\nदिवसेंदिवस पोलीस दलातही कोरोनाचा धोका वाढत असल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्त��वले आहेत.\nमुंबई, 13 मे : देशासह राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र सेवा आणि आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवा आणि पोलीस दलालाही कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे. दिवसेंदिवस पोलीस दलातही कोरोनाचा धोका वाढत असल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.\nमुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचं कोरोना विरुद्ध लढताना दुःखद निधन झालं.\nपोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.\nमहाराष्ट्रात 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये सर्वाधिक 400 पोलीस हे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.\nमुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट ठरला आहे. आज धारावीत नवे बाधित-46 रुग्ण सापडले. आता धारावीतल्या रुग्णांची संख्या 962 झाली आहे. आज तिथल्या एका रहिवाशाचा मृत्यूही झाला. एकूण 31 मृत्यू या वस्तीत झाले आहेत.\nहे वाचा-लॉकडाऊन संपणार नाही; मोदींनी सांगितलं वेगळा असेल लॉकडाऊन 4.0\nहे वाचा-मोदींची सर्वात मोठी घोषणा; 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे कोणाला होईल फायदा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/wake-up-each-day-and-be-thankful-for-life-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:01:49Z", "digest": "sha1:G3SOQLQXWY5EOCINMLB22QAW7RQZ4GKA", "length": 7498, "nlines": 75, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "प्रत्येक दिवस जागे व्हा आणि आयुष्याबद्दल आभारी रहा. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nप्रत्येक दिवस जागे व्हा आणि आयुष्याबद्दल आभारी रहा. - अनामिक\nसुंदर गुड मॉर्निंग कोट्स\nथँक्सफुल कोट्स आणि म्हणी\nगुड मॉर्निंग पॉझिटिव्ह कोट्स\nप्रत्येक दिवस आपल्या शेवटच्या कोट्स प्रमाणेच लाइव्ह करा\nप्रत्येक दिवसाला आपला उत्कृष्ट नमुना बनवा\nथँक्सफुल अँड ब्लेशिल्ड कोट्स\nआभारी आणि कृतज्ञ कोट\nसर्व काही कोट्ससाठी आभारी आहे\nलाइफ कोट्ससाठी आभारी आहे\nत्याच्या आशीर्वादाबद्दल देवाचे आभार\nआपणास आयुष्य किती चांगले किंवा वाईट वाटले तरीसुद्धा, प्रत्येक दिवस जागे व्हा आणि आयुष्याबद्दल आभारी रहा. कोणीतरी कोठेतरी जगण्यासाठी लढा देत आहे. - अनामिक\nआपणास आयुष्य किती चांगले किंवा वाईट वाटले तरीसुद्धा, प्रत्येक दिवस जागे व्हा आणि त्याचे आभारी रहा…\nलोकांसारखे त्यांच्याशी वाईट वागू नका, त्यांच्यासारखेच वागा. - अनामिक\nआपण लोकांशी ज्या प्रकारे वागता त्यानुसार आपण कोणत्या प्रकारचे आहात हे ठरवते\nआपल्यासाठी काय चांगले आहे याबद्दल दोषी वाटू नका. - अनामिक\nआपल्यासाठी काय चांगले आहे याबद्दल दोषी वाटू नका. - अनामित संबंधित कोट्स:\nआपल्या कथेची बाजू लोकांना ठाऊक नसताना ठीक रहायला शिका. आपल्याकडे कोणालाही सिद्ध करण्यासाठी काही नाही. - अनामिक\nआपण नेहमीच आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्मांचे फळ देतो. चुकीची कर्मे केवळ यासाठीच गोष्टी खराब करतात ...\nमाझे वय जितके मोठे होईल तितके मला जाणवते की मला नाटक, संघर्ष किंवा तणाव असण्याची इच्छा नाही. मला एक आरामदायक घर, चांगले अन्न आणि आनंदी लोकांनी वेढलेले हवे आहे. - अनामिक\nमाझे वय जितके मोठे होईल तितके मला समजले की मला कधीही होऊ इच्छित नाही…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/ms-dhoni-kawasaki-ninja-h2-bike-video-viral-know-about-price-and-features-mhsy-410901.html", "date_download": "2020-09-30T09:58:41Z", "digest": "sha1:FG6AK4YQCC5WHZI6W4RQPC5HOG3ATAJC", "length": 18673, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ninja H2 चालवताना दिसला धोनी, बाइकची किंमत वाचून थक्क व्हाल ms dhoni kawasaki ninja h2 bike video viral know about price and features mhsy | Auto-and-tech - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकड��� जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nNinja H2 चालवताना दिसला धोनी, बाइकची किंमत वाचून थक्क व्हाल\nHarley Davidson चं नाही, तर 'या' कंपन्या सुद्धा पडल्या भारताबाहेर\nAmazon- Jio Partnership: जिओच्या ग्राहकांना मिळणार 1 वर्ष Amazon Prime Video फुकट, काय आहेत अटी\nकार इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवा या 8 गोष्टी; प्रीमिअम होईल कमी\n'या' 4 कारणामुळे कार घेण्याची हीच ती वेळ, बचतही होईल दारात गाडीही उभी\nविद्यार्थ्यांच्या बाईकसाठी चक्क सरकार देणार पैसे; E bike च्या प्रचारार्थ मोहीम\nNinja H2 चालवताना दिसला धोनी, बाइकची किंमत वाचून थक्क व्हाल\nभारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी गेल्या आठवड्यात रांचीमध्ये बाइकवरून फेरफटका मारताना दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.\nनवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दरम्यानच्या काळात त्यानं लष्करी प्रशिक्षणही घेतलं. त्यानंतर तो शूटिंगमध्ये व्यग्र होता. गेल्या आठवड्यात रांचीमध्ये बाइक चालवताना धोनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nधोनीच्या ताफ्यात अनेक महागड्या बाइक आणि कार आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी चालवत असलेली बाइक Kawasaki Ninja H2 सुपरबाइक आहे.धोनीकडे असलेली निन्जा एच2 बाइक त्यानं 2015 मध्ये खरेदी केली होती. भारतात ही बाइक खरेदी करणारा धोनी पहिलाच व्यक्ती होती. त्यावेळी धोनीने 29 लाख रुपयांत बाइकची खरेदी केली होती.\nKawasaki Ninja H2 ही जगातील सर्वात पॉवरफुल बाइकपैकी एक आहे. या बाइकमध्ये एक सुपरचार्जर आहे. Kawasaki Ninja H2 मध्ये 998cc लिक्वीड कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन आहे. यामधून 11,000rpm वर 200bhp इतकी पॉवर आणि 10,500rpm वर 113.5Nm इतका टॉर्क जनरेट होतो. याशिवाय क्षमता वाढवण्यासाठी Ram Air पर्यायसुद्दा आहे. यामुळे बाइकची ताकद 210bhp एवढी वाढू शकते. सध्या या बाइकची किंमत दिल्लीत 34.99 लाख रुपये इतकी आहे.\nVIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख���यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/blog-post_29.html", "date_download": "2020-09-30T09:30:26Z", "digest": "sha1:JN3XVZRSMPORMQUVVERMADTR64XJTCJK", "length": 7686, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "'त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा - विखे पाटील - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MANTRALAYA 'त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा - विखे पाटील\n'त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा - विखे पाटील\nमुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घाटकोपर विमान अपघात प्रकरणी यु.वाय.एव्हिएशनचे संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.\nविखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, अपघात झाला त्या दिवशी हवामान अतिशय प्रतिकूल होते. अशा हवामानामध्ये 'टेस्ट फ्लाईट' करणे अत्यंत जोखमीचे होते. तरीही या विमानाने उड्डाण का केले, याची चौकशी झाली पाहिजे. या अपघातात ठार झालेल्या सहवैमानिक कॅ. मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कठुरिया यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,अपघातापूर्वी त्यांचे कॅ. प्रदीप राजपूत आणि कॅ. मारिया झुबेरी दोघांशीही दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण शक्य नसल्याचे दोन्ही वैमानिकांचे मत होते. परंतु, यु.वाय. एव्हिएशनच्या व्यवस्थापनाने 'टेस्ट फ्लाईट'साठी दबाव आणल्याचा आरोपही प्रभात कठुरिया यांनी केला आहे. युवाय एव्हिएशनचा'सेफ्टी रेकॉर्ड' अत्यंत खराब आहे. या कंपनीच्या हेलिकॉप्टरर्सची योग्य देखभाल होत नाही व त्यामुळे यापूर्वी देखील अपघाताची परिस्थिती निर्माण होऊन अतिमहत्वाच्या व्यकींच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींबाबत इतकी हलगर्जी केली जात असेल तर इतरांबाबत किती बेफिकिरीची मानसिकता या कंपनीकडून अवलंबली जात असावी, असा संशय घेण्यास पूर्ण वाव असल्याचे नमूद करून विरोधी पक्षनेत्यांनी संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.\n'डीजीसीए'ने हे विमान 'टेस्ट फ्लाईट'साठी सक्षम असल्याचे प्रमाणित केले होते. परंतु, 'टेस्ट फ्लाईट' दरम्यानच हा अपघात झाल्याने 'डीजीसीए'ने विमानाला चाचणी उड्डाणासाठी परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली नसावी, असे दिसून येते. त्यामुळे सदरहू विमानाला उड्डाणास सक्षम असल्याचे प्रमाणित करणाऱ्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-expressed-her-opinion-about-her-pregnancy-and-married-life-a-mhmj-410977.html", "date_download": "2020-09-30T08:46:57Z", "digest": "sha1:DLD2VAO3WQJQWIGW66GBPTAGNNNPUKI2", "length": 21019, "nlines": 200, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रेग्नन्सी आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रियांका चोप्रानं केला मोठा खुलासा priyanka chopra expressed her opinion about her pregnancy and married life | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयं��र Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nप्रेग्नन्सी आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रियांका चोप्रानं केला मोठा खुलासा\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\nGold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nHathras Gang Rape: महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nप्रेग्नन्सी आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रियांका चोप्रानं केला मोठा खुलासा\nकाही दिवसांपूर्वी प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरुन ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात होता\nमुंबई, 01 ऑक्टोबर : बॉलिवूडची देसी गर्ल जवळपास 3 वर्षांनंतर 'The Sky is Pink' या सिनेमातून कमबॅक करत आहे. पण सध्या ती तिच्या कामापेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत असते. निक-प्रियांकाशी संबंधित कोणतीही गोष्ट चर्चेचा विषय ठरते. मागच्या काही क��ळापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगत आहेत. पण 'The Sky is Pink' च्या प्रमोशनमध्ये प्रियांकानं तिच्या वैवाहिक जीवनाविषयी मोठा खुलासा केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरुन ती प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र यावर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या सर्व अफवा फेटाळून लावत प्रियांका प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण आता प्रियांकानं स्वतःच या सगळ्याचा खुलासा करत वैवाहिक जीवनाशीसंबंधी अनेक गोष्टी मीडियाशी शेअर केल्या.\nयावेळी आपल्या करिअरविषयी प्रियांका म्हणाली, मी नुकताच एक हॉलिवूड सिनेमा साइन केला आहे. याशिवाय माझ्या प्रोजेक्टमध्ये एका इंग्रजी वेब सीरिजचाही समावेश आहे. सध्या तरी माझं पूर्ण लक्ष हातात असलेल्या प्रोजेक्ट्सवर आहे आणि मी असून किती दिवस काम करत राहणार आहे. मला फॅमिली प्लानिंग सुद्धा करायचं आहे. त्यामुळे सहाजिकच हे सर्व प्रोजेक्ट संपल्यावर मी बाळाचा विचार करणार आहे.\nप्रियांकानं या मुलाखतीत स्पष्ट केलं की, तिचं वैवाहिक जीवन खूप चांगलं चाललं आहे आणि तिचं लक्ष कामापेक्षा पर्सनल लाइफवर जास्त आहे. कामाच्या व्यापात प्रियांका तिच्या फॅमिली लाइफवर दुर्लक्ष करण्याच्या तयारीत अजिबात नाही. प्रियांका सध्या लवकरात लवकर सर्व प्रोजेक्ट संपवून पर्सनल लाइमध्ये नव्या पाहूण्याचं स्वागत करण्याचा विचार करत आहे.\nVIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2020-09-30T10:38:50Z", "digest": "sha1:6GDDXRY6XOWPVIKVOFPVMESB33ODEDCX", "length": 5916, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३७० चे - १३८० चे - १३९० चे - १४०० चे - १४१० चे\nवर्षे: १३९६ - १३९७ - १३९८ - १३९९ - १४०० - १४०१ - १४०२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20899/", "date_download": "2020-09-30T10:32:04Z", "digest": "sha1:CHQTHEAEH3MGA45ZBZ4RVCWRBY7TUN2R", "length": 57760, "nlines": 261, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पित्ताशय – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपित्ताशय : पित्तरसाचा संचय करणाऱ्या पिशवीसारख्या स्नायुमय अवयवाला पित्ताशय म्हणतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपैकी दोन तृतीयांश प्राण्यांत पित्ताशय असते. पक्ष्यासारख्या कनिष्ठ प्राण्यात आणि घोडा, हत्ती, हरीण यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांत पित्ताशय नसते. जिराफ, पाणघोडा व इतर काही प्राण्यांतील पित्ताशय नाहीसे होत चाललेले आहे. उभयचर (पाण्यात व जमिनीवरराहू शकणाऱ्या), सरीसृप (सरपटणाऱ्या) व सस्तन प्राण्यांत ते बहुतकरून असते. काही प्राण्यांत (उदा., मांजर, गाय, डुक्कर इ.) एक प्रमुख व इतर एकदोन दुय्यम पित्ताशयेही आढळतात. पित्ताशय हा जीवनाला अथवा आरोग्याला अत्यावश्यक असा अवयय नसला, तरी मानवाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. कारण पित्तरसाचा संचय करणे व पित्तमार्गातील दाबाचे नियंत्रण करणे ही कार्ये तो करतो आणि त्यात विकृती उत्पन्न झाल्यास पित्तातील विविध घटकांचे अवक्षेपण होऊन ⇨ पित्ताश्मरी निर्माण होतात.\nप्रस्तुत नोंदीत मानवी पित्ताशय व त्याच्या काही विकारांसंबंधी माहिती दिलेली आहे.\nपित्ताशय हे यकृताच्या [ ⟶ यकृत ] उजव्या खंडाच्या अध:स्थ पृष्ठभागावर असलेल्या एका खाचेत असते. उजवी व डावी यकृत नलिका मिळून बनणारी समाईक यकृत नलिका, पित्ताशय, पित्ताशय नलिका तसेच समाईक यकृत नलिका आणि पित्ताशय नलिका मिळून बनणारी पित्तरस नलिका किंवा संयुक्त पित्तनलिका या सर्वांना मिळून यकृतबाह्य पित्तमार्ग म्हणतात.\nभ्रूणविज्ञान : (भ्रूणाची उत्पत्ती व विकास यांचा अभ्यास). भ्रुणाच्या अग्रांत्रापासून (घशापासून ते लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग हा अन्���मार्गाचा विभाग भ्रूणाच्या ज्या भागापासून तयार होतो त्यापासून) उजवीकडे एक प्रवर्ध (विस्तार) उगवून वाढत जातो. या प्रवर्धापासून यकृत, ⇨अग्निपिंडाचा अग्रभाग व पित्ताशयासहित सर्व पित्तमार्ग तयार होतो. हा प्रवर्ध लांब वाढत जाऊन त्याच्या मध्यभागी पोकळी निर्माण होते. या पोकळीचे वरचे व उजवे टोक विस्तार पावते आणि त्यालाच पुढे पित्ताशय म्हणतात. अग्निपिंड व पित्तमार्ग ग्रहणी भागापासून एकाच प्रवर्धापासून विकसित होत असल्यामुळे अग्निपिंड नलिका व संयुक्त पित्तनलिका ह्या दोन्ही ग्रहणीत एकाच ठिकाणी उघडतात.\nशारीर : पित्ताशय हा करड्या निळ्या रंगाचा पिशवीवजा अवयव यकृताच्या उजव्या खंडाच्या अध:स्थ पृष्ठभागावर असलेल्या खाचेत बसविलेला असतो. त्याचा वरचा पृष्ठभाग संयोजी ऊतकाने (जोडण्याचे कार्य करणार्‍या पेशीसमूहाने) यकृताशी जोडलेला असतो आणि खालचा पृष्ठभाग व दोन्ही बाजू पर्युदराने (उदर गुहेतील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाने) आच्छादित असतात. त्याचा आकार नासपतीसारखा असतो व त्याची लांबी सु. ७ ते १० सेंमी. असून सर्वांत रुंद भागी रूंदी ३ सेंमी. असते. त्याची धारणक्षमता ३० ते ५० मिलि. असते.\nवर्णनाच्या सोयीसाठी पित्ताशयाचे तीन भाग कल्पिले आहेत : (१) बुघ्‍न, (२) काय आणि (३) ग्रीवा किंवा मान.\n(१) बुघ्‍न : सर्वांत अधिक पसरट भागाला बुघ्‍न असे नाव असून तो यकृताच्या अध:स्थ कडेपासून पुढए डोकावल्यासारखा असतो. त्यामुळे तो उदर अग्रभित्तीच्या लगेच मागे व नवव्या बरगडीच्या उपास्थीच्या टोकाखाली असतो. त्याचा पश्चभाग आडव्या बृहदांत्रावर (मोठ्या आतड्यावर) टेकलेला असतो. सर्व बुघ्‍नावर पर्युदराचे आच्छादन असते.\n(२) काय (किंवा मुख्य भाग) : हा भाग बुघ्‍न व ग्रीवा यांच्या दरम्यान असून तो उजवीकडून डावीकडे व अग्रपश्च दिशेने खोल जातो. त्याचा वरचा पृष्ठभाग यकृताला संयोजी ऊतकाने जोडलेला असतो. खालचा पृष्ठभाग बृहदांत्र व ग्रहणीवर (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागावर) टेकल्यासारखा असतो.\n(३) ग्रीवा किंवा मान : हा सर्वांत जास्त अरुंद भाग असून पुढच्या भागात वळलेला असून त्यापासून पित्ताशय नलिका निघते. या ठिकाणी म्हणजे पित्ताशय नलिकेची सुरूवात होते त्या ठिकाणी थोडे संकोचन असते. कायेप्रमाणेच ग्रीवा हीच यकृताला अवकाशी ऊतकाने (घटक दूरदूर असल्यामुळे पोकळसर वाटणार्‍या ऊतकाने) चिकटलेली असून या ऊतकातच पित्ताशय रोहिणी बसविलेली असते. ग्रीवेच्या पित्ताशय नलिका सुरू होण्यापूर्वीच्या भागात छोटासा फुगीर भाग असतो. त्याला आर्‌. हार्टमान (१८३१–९३) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हार्टमान कोष्ठ म्हणतात.\nपित्ताशय नलिका पित्ताशयाच्या ग्रीवेपासून सुरू होते व ती ३ ते ४ सेंमी. लांब असते. ती मागे खाली व डावीकडे वळण घेऊन समाईक यकृत नलिकेस मिळते. पित्ताशय नलिकेच्या आतील श्लेष्मकलास्तराला (बुळबुळीत पातळ अस्तराला) जागजागी घड्या पडलेल्या असतात. अशा एकूण ५ ते १२ घड्या असतात. या घड्यांमुळे सर्पिल झडपेसारखी रचना [ या झडपेला एल्. हिस्टर (१६८३–१७५८)या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हिस्टर झडप (किंवा सर्पिल झडप) म्हणतात ] होऊन नलिका नेहमी उघडी राहते. त्यामुळे पित्ताशयातील पित्तरस केव्हाही वरून खाली किंवा खालून वर वाहू शकतो.\nपित्तरसनलिका किंवा संयुक्त पित्तनलिका ७·५ सेंमी. लांब आणि ६ मीमी. व्यासाची असते. ग्रहणीच्या अवरोही भागाजवळ पित्तरस नलिका आणि अग्निपिंडनलिका एकमेकींजवळ येतात व ग्रहणीच्या भित्तीत शिरताच एकमेकींस जोडल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी जो किंचित फुगीर भाग बनतो. त्याला ‘यकृत-अग्निपिंड कुंभिका’ किंवा ए. फाटर (१६८४–१७५१) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘फाटर कुंभिका’ म्हणतात. या कुंभिकेचे तोंड ग्रहणीत ज्या छोट्या उंचवट्यावर असते त्याला ‘फाटर पिंडिका’ व तोंडाभोवती पिंडिकेत जो चक्राकार परिसंकोचक स्‍नायू असतो त्याला आर्. ओडी या एकोणिसाव्या शतकातील इटालियन शरीरक्रियाविज्ञांच्या नावावरून ‘ओडी परिसंकोची’ म्हणतात (आ.१).\nपित्ताशयाची भित्ती तीन थरांची बनलेली असते : सर्वांत बाहेरचा पर्युदर, मधला स्‍नायू व तंत्वात्मक प्रत्यास्थी (ताण काढून घेतल्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत येणारे) ऊतक आणि आतला श्लेष्मकलेचा. पर्युदराचा फक्त बुघ्नभागावरच पूर्ण म्हणजे सर्व बाजूंनी थर असतो. काय व ग्रीवा या भागांवर तो फक्त खालच्या पृष्ठभागावर आणि दोन्ही बाजूंवर असतो. पर्युदराच्या खाली अवकाशी ऊतक थर असतो. मधला थर बराच पातळ असतो. आतला थर किंवा श्लेष्मकलास्तर मधल्या थराला काहीसा सैल चिकटलेला असतो. त्याचा रंग पिवळसर करडा असून त्याच्या अनेक छोट्या छोट्या घड्या पडलेल्या असतात. त्यामुळे पित्ताशयाचा आतला भाग मधाच्या पोळ्यासारखा दिसतो. उपकला ओळीने रचलेल्या स्तंभाकार कोशिकांची (पेशींची) असते. या थरामध्ये अनेक केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) विखुरलेल्या असतात. ही एकूण रचना पित्तरसातील पाणी व विद्राव्य (विरघळणारे) पदार्थ रक्तात क्रियाशील अभिशोषणाने शोषिले जाण्यास पूरक अशीच असते.\nपित्ताशयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रोहिणी ‘पित्ताशय रोहिणी’ असून ती उजव्या यकृत रोहिणीची शाखा असते. पित्ताशय रोहिणीच्या शाखा पित्ताशयाशिवाय यकृत नलिका आणि संयुक्त पित्तनलिकेच्या काही भागास रक्तपुरवठा करतात. पित्ताशयाचे रक्त वाहून नेणार्‍या नीलांमध्ये अनेक फेरफार आढळतात. वरच्या म्हणजे चिकटलेल्या पृष्ठभागाच्या नीला खाचेतून सरळ यकृतात जातात व यकृत नीलांना मिळतात. इतर भागाच्या नीला ग्रीवेजवळ एकत्रित येऊन एक-दोन पित्ताशय नीला तयार होतात व त्याही यकृतातील नीलांना जाऊन मिळतात. क्‍वचितच एक किंवा दोन पित्ताशय नीला सरळ प्रवेशिका नीलेस (आंत्रमार्गातील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेणार्‍या नीलेस) मिळतात.\nपित्ताशयाला अनुकंपी आणि परानुकंपी दोन्ही प्रकारच्या तंत्रिका शाखा [मज्‍जाशाखा ⟶ तंत्रिका तंत्र ] पुरवठा करतात. उदरगुहीय तंतुजालापासून निघणार्‍या या शाखा यकृत रोहिणी व तिच्या शाखांबरोबरच पित्तमार्गाकडे जातात. पित्ताशयाच्या मधल्या भित्तिथरात स्वायत्त तंतुजाल विखुरलेले असते. उजव्या मध्यपटल तंत्रिकेचे काही तंतू याच मार्गाने पित्ताशयापर्यंत गेलेले असल्यामुळे पित्ताशय विकृतीतील वेदना उजव्या खांद्यात जाणवतात.\nपित्ताशयाजवळच्या वाहिन्या व रक्तवाहिन्या यांच्या रचना अनेक प्रकारच्या असल्यामुळे या भागातील शस्त्रक्रिया ( उदा., पित्ताशयोच्छेदन–पित्ताशय संपूर्णपणे काढून टाकणे–) करताना शस्त्रक्रियाविशारदाला फार काळजी ध्यावी लागते.\nपित्ताशयाचे कार्य व पित्तरस आंत्रमार्गात येण्याची यंत्रणा : ज्या वेळी ग्रहणीत व वरच्या आंत्रमार्गात अन्न नसते त्या वेळी म्हणजे दोन किंवा तीन अन्नग्रहणांच्या दरम्यान यकृतात सतत तयार होणारा पित्तरस जरूर लागेतोपर्यंत साठवण्याचे कार्य पित्ताशय करते. जवळजवळ ८०० ते १,००० मिलि. पित्तरस दररोज तयार होतो आणि पित्ताशयाची धारणक्षमता फक्त ३० ते ५० मिलि. असल्यामुळे शक्य तेवढा पित्तरस साठवण्याकरिता त्याच��� सांद्रण करणारी (तीव्रता वाढविण्याकरिता घटक एकत्रित करणारी) पित्ताशयाची आतली रचना उपयुक्त असते. त्याची धारणक्षमताही चोवीस तासांतील निम्मे उत्पादन साठवण्याइतपत वाढू शकते कारण काही पदार्थ सतत अभिशोषिले जातात. नेहमी प्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) जवळजवळ पाच पट सांद्रण होते परंतु ते १० ते १२ पटींनी वाढविण्याची पित्ताशयाची क्षमता असते [ ⟶ पित्तरस ].\nपित्ताशयातील पित्तरस ग्रहणीत येण्याकरिता दोन प्रमुख गोष्टींची गरज असते : (अ) ओडी परिसंकोची शिथिल असला पाहिजे व (आ) पित्ताशयाची इतकी जोरदार आकुंचने व्हावयास हवीत की, ज्यामपळे विशिष्ट दाब उत्पन्न होऊन पित्तरस पित्तनलिकेतून खाली ढकलला जाईल. अन्नग्रहणानंतर, विशेषेकरून अधिक वसायुक्त (स्‍निग्ध पदार्थयुक्त) अन्नग्रहणानंतर वरील दोन्ही क्रिया पुढील रीतीने साध्य होतात. (१) अन्नातील वसा व प्रथिने लघ्वांत्रात (लहान आतड्यात) येताच आंत्रश्लेष्मकलास्तरापासून ‘कोलेसिस्टोकिनीन’ नावाचे एंझाइम (जीवनरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) स्रवू लागते. हा स्राव लघ्वांत्राच्या वरच्या भागातून अधिक स्रवतो. या एंझाइमाचे रक्ताद्वारे अभिशोषण होऊन ते पित्ताशयापर्यंत जाताच त्याचे स्‍नायू आकुंचन पावून पाहिजे तेवढा दाब तयार होतो व त्यामुळे पित्तरस ग्रहणीत ढकलला जातो. (२) जठररसाच्या उत्पादनाच्या मस्तिष्क टप्प्यांमध्ये [ ⟶पचन तंत्र ] प्राणेशा तंत्रिकेतून (मेंदूपासून निघणार्‍या दहाव्या तंत्रिकेतून) जाणारी उद्दीपने किंवा इतर आंत्रात (आतड्याच्या एका भागातील क्रियेमुळे दुसर्‍या भागात होणारी) ⇨ प्रतिक्षेपी क्रिया पित्ताशयाची सौम्य आकुंचने उत्पन्न करतात व त्यामुळे पित्तरस ग्रहणीत जाण्यास मदत होते. (३) जेव्हा पित्ताशय भित्ती आकुंचन पावते तेव्हाच ओडी परिसंकोची शिथिल पडतो. हा परिणाम पित्ताशयापासून उत्पन्न होणार्‍या तंत्रिकाजन्य किंवा स्‍नायुजन्य प्रतिक्षेपी क्रियेमुळे होत असावा. अंशत: परिणाम कोलेसिस्टोकिनिनाच्या ओडी परिसंकोचीवर होणार्‍या प्रत्यक्ष परिणामाचाही भाग असावा. (४) ग्रहणीत अन्न येताच ग्रहणी भित्तीच्या हालचाली (क्रमसंकोच) वाढतात. क्रमसंकोच तरंग जेव्हा ओडी परिसंकोचीच्या स्थानी येतात तेव्हा तो शिथिल पडून पित्तरस ग्रहणीत फवारल्यासारखा फेकला ज���तो.\nसारांश, पित्ताशयातील सांद्रित पित्तरस कोलेसिस्टोकिनिनाच्या चेतावणीनुसार वेळोवेळी ग्रहणीत फेकला जातो.\nपित्ताशयचित्रण : उदरगुहेच्या साध्या क्ष-किरण चित्रणात पित्ताशय दिसत नाही कारण ते क्ष-किरणांना अपारदर्शी नसते. यकृताचा पित्तरसातून काही पदार्थ उत्सर्जित करण्याचा गुणधर्म आणि पित्तशयाचा पित्तरस साठविण्याचा व तो सांद्रित करण्याचा गुणधर्म यांचा उपयोग करून पित्ताशयाचे क्ष-किरण चित्रण करणे शक्य झाले आहे. १९२४ मध्ये ई. ए. ग्रेअम आणि डब्‍ल्यू. एच्. कोल या शास्त्रज्ञांनी पित्ताशयाचे क्ष-किरण चित्रण प्रथम साध्य करून दाखवून पित्तमार्गाच्या रोगनिदानाचे किंबहुना क्ष-किरण निदानाचे नवे पर्व सुरू केले. त्याकरिता त्यांनी आयोडाइडयुक्त कार्बनी रंजकाचा उपयोग केला होता. आज आयडॉप्‍थॅलीन, फिनिओडोल, आयसोपॅनोइक अम्‍ल, आयोडिपामाइड यांसारखी अनेक आयोडिनयुक्त संयुगे वापरात आहेत. ती तोंडाने किंवा नीलेतून अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने) देता येतात. ही संयुगे पित्तातून उत्सर्जित होतात व पित्ताशयात पित्तरसाबरोबर सांद्रित केली जातात आणि ती अपारदर्शी असल्यामुळे पित्ताशयाचा आकार, विस्तार व हालचाल क्ष-किरण चित्रणात स्पष्ट दिसतात. आंत्रमार्गातून ही रंजके अभिशोषित झाल्यानंतरही जर क्ष-किरण चित्रणात पित्ताशय दिसले नाही, तर पित्ताशय नलिकारोध किंवा पित्ताशय कर्कशीभवन (चिरकारी शोथामुळे भित्ती कठीण बनून पित्तरसाचे नेहमीप्रमाणे सांद्रण न होणे) यासारखी विकृती असल्याचे निदान करता येते.\nसोडियम आयोडिपामाइड हे रंजक पित्तमार्गातून जाताना त्याचे सांद्रण न होताही क्ष-किरण चित्रणात सहज दिसू शकेल. ते नीलेतून अंत:क्षेपणाने देऊन पित्तवाहिनीचित्रण व पित्ताशयचित्रण या दोन्ही तपासण्या करता येतात. हे रंजक निरनिराळ्या पद्धतींनी वापरता येते व त्यामुळे पद्धतीनुसार निरनिराळे पित्तवाहिनीचित्रणाचे प्रकारही प्रचलित आहेत. यांपैकी काही अती धोकादायक असून अनिवार्य ठरल्यासच वापरतात. यकृतकार्य प्राकृतिक असल्यास व रक्तद्रवातील पित्तरुणाचे प्रमाण प्रतिशत २ मिग्रॅ.पेक्षा कमी असल्यास आयोडिपामाइड मिथिलग्‍लुकामाइन (बिलिग्रॅफीन) नावाच्या रंजकामुळे उत्तम क्ष-किरण चित्रण मिळते. पित्तमार्गावरील शस्त्रक्रिया चालू असतानाच कधीकधी पित्तवाहिन्यांचा ख��लेपणा स्पष्ट दिसण्याकरिता क्ष-किरण चित्रणाचा उपयोग करावा लागतो. त्याकरिता डायोडोन हे क्ष-किरणांना अपारदर्शी असलेले अक्षोभक संयुग यकृतबाह्य वाहिन्यांत अंत:क्षेपणाने देतात.\nपित्ताशयचित्रण आणि पित्तवाहिनीचित्रण यांच्या तंत्रात बर्‍याच सुधारणा झाल्या असून शस्त्रक्रियापूर्व क्ष-किरण तपासणीप्रमाणे शस्त्रक्रिया चालू असतानाच आणि शस्त्रक्रिया-पश्च म्हणजे शस्त्रक्रिया संपताच शस्त्रक्रियाविशारदाला संपूर्ण पित्तमार्गाचे विशेषेकरून यकृतबाह्य पित्तवाहिन्यांचे दर्शन होणे सहज शक्य झाले आहे.\nविकार : पित्ताशयाच्या विकारांमध्ये पित्ताशयशोथ (पित्ताशयाची दाहयुक्त सूज) व पित्ताश्मरी हे दोन महत्त्वाचे विकार असून कर्करोग व इतर अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणार्‍या व शरीरक्रियेस निरूपयोगी असणार्‍या गाठी) हे त्या मानाने कमी महत्त्वाचे विकार आहेत. यांशिवाय अपघाताने किंवा पित्ताश्मरी फार मोठा झाल्याने पित्ताशय फाटणे किंवा त्यास भेक पडणे असे अगदी क्‍वचित दिसणारे विकार आहेत, ‘पित्ताश्मरी’ या विषयावर स्वतंत्र नोंद हे. प्रस्तुत नोंदीत पित्ताशयशोथाविषयी माहिती दिली आहे.\nपित्ताशयशोथ : पित्ताशयशोथाचे दोन प्रकार आढळतात : (१) तीव्र आणि (२) चिरकारी (दीर्घकालीन).\nतीव्र पित्ताशयशोथ : पित्ताशयातील पित्तरसाच्या निर्गममार्गात अडथळा किंवा रोध उत्पन्न झाल्यास या प्रकारचा पित्ताशयशोथ होतो. ९० ते ९६ % रोग्यांमध्ये पित्ताश्मरी पित्ताशयाच्या ग्रीवेतील भागात किंवा पित्ताशयनलिकेत अडकून पडलेला आढळतो. या अडथळ्यामुळे पित्तरस व इतर स्राव (श्लेष्मा) साचत जातात. त्यातील पित्तलवणे पित्ताशय भित्तीवर दुष्परिणाम करतात. संचयामुळे पित्ताशयाचे आकारमान हळूहळू वाढत जाते व परिणामी भित्तीच्या रक्तपुरवठ्यातच व्यत्यय येतो. क्‍वचित वेळा पित्ताशय नलिकेला पीळ पडणे, घडी पडणे वा मुडपणे ही तिच्या रोधाला कारणीभूत असतात. कधीकधी अग्निपिंडरसातील एंझाइमे पित्तमार्गात प्रत्यावर्तित झाल्यामुळे (जोराने परत आल्यामुळे) तीव्र पित्ताशयशोथ उद्‌भवतो. ही एंझाइमे पित्तरसामुळे कार्यान्वित होऊन ‘रासायनिक’ पित्ताशयशोथ उत्पन्न करतात.\nकेवळ सूक्ष्मजंतु-संक्रामणामुळेच उद्‌भवणारा पित्ताशयशोथ सहसा उद्‌भवत नाही. ज्या काळात ⇨ आंत्रज्वर (���ायफॉइड ज्वर) अधिक प्रमाणात आढळत होता त्या काळात या रोगाच्या ०·२ ते १ % रोग्यांमध्ये तीव्र पित्ताशयशोथ नेहमी आढळत असे. क्‍लोरँफिनिकॉल या आंत्रज्वरावरील गुणकारी औषधाच्या वापरानंतर पित्ताशयशोथाचे प्रमाण शून्यावर आले आहे. केवळ सूक्ष्मजंतुजन्य पित्ताशयशोथाला ‘अश्मरीहीन पित्ताशयशोथ’ म्हणतात.\nतीव्र पित्ताशयशोथामध्ये सूक्ष्मजंतु-संक्रामण नेहमी दुय्यम प्रकारचे असते म्हणजे अगोदर शोथ उत्पन्न होतो व नंतर सूक्ष्मजंतु-संक्रामण होते.\nरोगलक्षणांमध्ये उदरगुहेच्या उजव्या वरच्या भागात तीव्र वेदना होणे, मळमळणे, उलट्या, ज्वर आणि अत्यल्प प्रमाणात कावीळ उद्‌भवणे यांचा समावेश होतो. वेदना रात्रीच्या शेवटच्या प्रहरी वा पहाटेस बहुतकरून जडान्न सेवनानंतर सुरू होतात व हळूहळू वाढत जातात. वेदना सुरू झाल्यानंतर न थांबता सारख्या चालूच राहतात. कधीकधी उजवा खांदा किंवा पाठीची उजवी व वरची बाजू येथेही वेदना जाणवतात. थंडी वाजून ताप येतो. कावीळ २०% रोग्यांमध्ये आढळते. उजव्या बरगडीखाली तपासणाऱ्याने दाबून धरले असताना व रोग्याला खोल श्वास घेण्यास सांगितल्यास श्वास घेत असताना कळ येऊन क्षणभर श्वसन बंद पडते. या लक्षणाला जे. बी. मर्फी (१८५७–१९१६) या अमेरिकन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून ‘मर्फी लक्षण’ म्हणतात. तपासणाऱ्याच्या हाताला नेहमी न लागणारे यकृत किंचितसे वाढून त्याची कड लागते व तेथे दाबल्यास दुखते.\nनिदानाकरिता कधीकधी साधे क्ष-किरण चित्रण उपयुक्त ठरते. उदरगुहेच्या अशा साध्या चित्रणात क्ष-किरणांना अपारदर्शी असणारे अश्मरी स्पष्ट दिसू शकतात. नीला अंत:क्षेपणाने क्ष-किरण वाहिनी–चित्रण करणे अत्यंत उपयुक्त असते. अपारदर्शी औषध पित्ताशयात साचून ते स्पष्ट दिसल्यास तीव्र पित्ताशयशोथ नसल्याचे समजले जाते. फक्त वाहिन्या औषधाने भरलेल्या दिसणे परंतु पित्ताशय अजिबात न दिसणे हे तीव्र पित्ताशयशोथाचे खात्रीचे लक्षण समजतात.\nव्यवच्छेदक (निराळेपणा ओळखण्याच्या) निदानामध्ये तीव्र अग्‍निपिंडशोथ, तीव्र आंत्रपुच्छशोथ (अँपेंडिसायटीस) आणि पचनज व्रणाचे छिद्रण (पचनज व्रण) या विकृतींचा समावेश होतो. उपद्रवांमध्ये (अनुषंगाने होणाऱ्या इतर विकारांमध्ये) तीव्र पित्ताशयकोथ (ग्रस्त भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागणे), पूयपित्ताशय (पित्ताशयात पू साचणे), पित्���ाशय छिद्रण इत्यादींचा समावेश होतो.\nचिकित्सेकरिता रोग्यास रुग्णालयात दाखल करणे जरूर असते कारण रोगाचा क्रम अनिश्चित स्वरूपाचा असतो. वेदना, उलट्या, मळमळ यांवर योग्य इलाज ताबडतोब सुरू केल्यास आणि रोगस्वरूप सौम्य असल्यास काही दिवसांतच रोग्यास आराम पडतो. सूक्ष्मजंतुसंक्रामणाची शक्यता असल्यास टेट्रासायक्‍लीन, क्‍लोरँफिनिकॉल किंवा अँम्पिसिलीन यांसारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात. रोग्यास चांगले बरे वाटल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांनंतर तोंडाने औषधे देऊन पित्ताशयचित्रण करता येते. अशा तपासणीत पित्ताशय न दिसल्यास किंवा पित्ताश्मरी आढळल्यास रोग्यास ऐच्छिक शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगतात. कारण रोग पुन्हा उद्‍भवून तीव्र उपद्रव होण्याचा संभव नेहमीच असतो.\nवरील औषधोपचारानंतरही ३६ ते ४८ तासांनंतर रोगाचा जोर कमी न झाल्यास ज्वर, वेदना आणि रक्तातील पांढऱ्या कोशिकांची वाढ होत असल्याचे आढळल्यास निकडीची शस्त्रक्रिया करावी लागते. रोगाच्या तीव्रतेनुसार पित्ताशयोच्छेदन किंवा पित्ताशय छिद्रीकरण प्रथम करून नंतर त्याचे उच्छेदन करणे या शस्त्रक्रियांचा अवलंब करतात.\nचिरकारी पित्ताशयशोथ : तीव्र पित्ताशयशोथानंतर पुष्कळ वेळा चिरकारी पित्ताशयशोथ उत्पन्न होतो परंतु हा विकार नकळत उत्पन्न होतो. त्याबरोबरच पुष्कळ वेळा पित्ताश्मरी असतातच किंबहुना ‘पित्ताश्मरीहीन चिरकारी पित्ताशयशोथ’असूच शकत नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बॅसिलस टायफोसस आणि साल्मोनेला पॅराटायफाय हे सूक्ष्मजंतू कधीकधी या विकारास कारणीभूत असतात. अलीकडे चिरकारी पित्ताशयशोथ ही संज्ञा पित्ताश्मरी, सूक्ष्मजंतु-संक्रामण किंवा कोलेस्टेरॉलाचा निक्षेप (संचय) यांपैकी कोणत्याही कारणाने उद्‌भवणाऱ्या चिरकारी पित्ताशयशोथाला मिळून वापरतात.\nया विकृतीत पित्ताशयाचे संकोचन होते व त्याच्या भित्ती जाड व कधीकधी कॅल्सिभूत (कॅल्शियमाची लवणे साचून कठीण होणे) होतात. पित्तरस गढूळ बनून त्यात पैत्तिक पातळ चिखलासारखा पदार्थ मिश्रित असतो. एक किंवा अधिक पित्ताश्मरी हमखास आढळतात. रोगलक्षणे अनिश्चित स्वरूपाची असतात. सर्वसाधारणपणे अपचन हे लक्षण नेहमी आढळते. अधिजठर भागातील अस्वस्थता किंवा फुगल्यासारखे वाटणे (विशेषेकरून वसायुक्त अन्नसेवनानंतर) आणि ढेकर आल्या���ंतर काही काळ आराम पडणे, उदरवायू तयार होणे, हृद्‌ दाह (छातीच्या पुरोहृद्‌ भागात किंवा उरोस्थीच्या मागे जळजळणे) इ. लक्षणे आढळतात. पित्ताशय जेथे असते तो उदरभाग हाताने दाबून पाहिल्यास वेदना होतात व ‘मर्फी लक्षण’ मिळते. रोगनिदानाकरिता उदरगुहेचे साधे क्ष-किरण चित्रण किंवा पित्ताशयचित्रण उपयुक्त असते.\nचिकित्सेमध्ये केवळ औषधी उपचारांचा अवलंब जेव्हा रोगनिदान अनिश्चित असते तेव्हा किंवा शस्त्रक्रियाविरोधी लक्षणे आढळल्यास करतात. औषधी उपचार केवळ उपशामक असतात व रोगी कधीच बरा होत नाही. योग्य वेळी पित्ताशयोच्छेदन शस्त्रक्रिया करणे हितावह असते.\nढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखं�� : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2020-09-30T10:36:46Z", "digest": "sha1:NIECKI7OQXIGCKK7RADECIISAH7KE6ZS", "length": 5976, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nShiv Sena Attack: CM ठाकरेंचे कार्टून फॉरवर्ड केले; निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला\nलॉकडाउनमध्ये ६०१ सायबर गुन्हे\nफेक न्यूज रोखण्यासाठी सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केली वेबसाइट\nMaharashtra Cyber: अँड्रॉइड मोबाइलला व्हायरसचा धोका; टाइप केलेला शब्दही हॅकरला कळणार\nfake message : करोना तिसऱ्या स्टेजला; चिकन-मटन बंद; 'या' शहरात होतोय फेक मेसेज व्हायरल\nभाजपच्या महिला नेत्यानं सोनू सूदला दिला 'हा' कानमंत्र\n​फोटोवर अॅड करा इमोजी किंवा बनवलेले ड्रॉईंग\nअफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल, व्हॉट्सअप, फेसबुकचा सर्वाधिक वापर\nभौतिक सुखापेक्षा जीव मोठा\nपोलिस प्रशासनाने सतर्क रहावे\n‘व्हॉट्सअॅप’वर एकच फॉरवर्ड मेसेज\nWhatsApp ची मोठी घोषणा, मेसेज फॉरवर्डवर मर्यादा\nआरोपींना पकडण्यासाठी वापरले ‘रिव्हर्स’ तंत्र\nआरोपींना पकडण्यासाठी वापरले 'रिव्हर्स' तंत्र\nकाळजी घ्याच, पण अफवाही टाळा\n'करोना'च्या नावानं अफवांचा बाजार; पुणे विद्यापीठाला फटका\n'मी सावरकर' ऐकायला गर्दी; निषेध करणारे विद्यार्थी ताब्यात\n'कोरेगाव-भीमात दंगल घडवण्याचा डाव उधळला'\nFact Check: अयोध्या निकालानंतर कॉल रेकॉर्डिंग\n​बहुतांश ग्रुप्सवर 'अलाऊ ओन्ली अॅडमिन'ची सेटिंग\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20854/", "date_download": "2020-09-30T09:26:46Z", "digest": "sha1:CDDG764E2GUXDTBRSCSHJLHIR3Q5OAEI", "length": 16743, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पिआरंग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपिआरंग : (मामिरान हिं. मामिरा, पिलिजारी, पिंजारी, शूप्रक सं. पीतक लॅ. थॅलिक्ट्रम फॉलिओलोजम कुल-रॅनन्क्युलेसी). ह्या औषधीय [⟶औषधि] फुलझाडाचे मूळ बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असते. ही वनस्पती हिमालयात १,५५०-२,४८० मी. उंचीवर, खासी टेकड्यांत १,३४०-१,८६० मी. उंचीवर आणि कोकण व घाट येथे आढळते ब्रह्मदेश व सयाम येथे ही आढळते. सहारनपुरात तिची लागवड केली आहे. थॅलिक्ट्रम वंशातील एकूण १५० जातींपैकी भारतात फक्त २० आढळतात. सुश्रुत संहितेत (तिसर्‍या शतकात) पीतकाचा उल्लेख आढळतो. हिचे खोड १.२-२.४ मी. उंच व केशहीन मूळ, लांब, सरळ, निमुळते, मजबूत व काष्ठमय असून जेष्ठमधासारखे, परंतू रूचीत फरक असतो साल गुळगुळीत, पिवळट उदी व तीवर उभ्या सुरकुत्या असतात व आतून पिवळी असते. पाने संयुक्त, एकाआड एक, पिसासारखी त���नदा विभागलेली देठ तळाशी खोडास काहीसा वेढून राहणारा (आवरक) उपपर्णे नसतात. पात्याच्या तळाशी कानाच्या पाळाप्रमाणे (सकर्णिक) फुलोरा परिमंजिरी [⟶पुष्पबंध] फुले नियमित, बहुधा लहान, पांढरी, जांभळट, एकलिंगी व द्विलिंगी संदले ४-५, पाकळ्यांसारखी, पाकळ्या नसतात केसरदले व किंजदले अनेक [⟶फूल]. घोसफळात २-५ फले) प्रत्येक फळावर उभे कंगोरे आणि फळ दोन्हीकडे टोकदार व आयत किंजल दीर्घ व स्थायी किंवा पडून जाणारा बी एकच असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रॅनन्क्युलेसी कुलात (मोरवेल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.\nह्या वनस्पतीच्या वंशातील (थॅलिक्ट्रम) सर्व जातींच्या खोडात एकदलिकित वनस्पतीतल्याप्रमाणे वाहक वृंद (द्रव प्रदार्थ वाहून नेणारे पेशी समुहाचे जुडगे) विखुरलेले असतात. मूळ पौष्टिक, सौम्य रेचक,मूत्रल (लघवी साफ करणारे),ज्वरनाशी असून अग्निमांद्य (भूक मंद होणे) व आजारानंतरची अशक्तता यांवर देतात. नेत्रदाहावर (डोळ्यांच्या आगीवर) हिचे अंजन उपयुक्त असते. मुळांतील सत्व कडू असून त्यात बेरबेरीन व थॅलिक्ट्रीन ही अल्कलॉइडे असतात दातदुखी, अतिसार, मुळव्याध, पाळीचा ताप इत्यादींवर ही वनस्पती वापरतात. मसूरी व कुमाऊँ पहाडांतून ‘मोमेरी’ या नावाने त्यातील औषध बाजारात येते. थॅ. ग्लि्फोकार्पम ही जाती पारसनाथ टेकड्यांत व हिमालयात सापडते. थॅ. डाल्झेल्ली ही औषधी कोकण, घटमाथा व दख्खनचे पठार येथे आढळते. प. हिमालयातील थॅ. पेडंक्युलेटम ही जातीही स्थानिक लोक नेत्रदाहावर वापरतात.पूर्व यूरोप, उ. आशिया, द. अमेरिका ते मेक्सिको इ. प्रदेशांतील चार जाती पिआरंगप्रमाणेच त्या त्या ठिकाणी औषधाकरिता वापरातात.\nवैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31546/", "date_download": "2020-09-30T08:14:50Z", "digest": "sha1:ATVZGXYGTV6JXXEK7DK4H7XK54AZ2QV6", "length": 28021, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रस्किन, जॉन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरण���ाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरस्किन, जॉन : (८ फ्रेबुवारी १८९९–२० जानेवारी १९००). इंग्रज साहित्यिक, समीक्षक आणि कलावंत. लंडन शहरी जन्म. त्याचे वडील व्यापारी असले, तरी त्यांना चित्रकलेत रस होता. रस्किन वीस वर्षांचा असताना, डलिजजवळील डेन्मार्क हिल येथे त्याचे कुटुंब रहावयास आले. रस्किनला त्याच्या आई वडिलांनी कोणत्याही शाळेत न पाठविता, त्याचे आरंभीचे शिक्षण खाजगी रीत्या केले त्यांच्या रसिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वांचे संस्कार रस्किनवर झाले. वडिलांच्या बरोबर त्याने अनेक कला दालनांना भेटी दिल्या, उत्कृष्ट साहित्यकृतींचे वाचन केले. कॉप्ली फील्डिंग ह्या चित्रकाराकडून त्याने चित्रकलेचे धडे घेतले. ‘डलिज गॅलरी’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रसज्जातील चित्रेही त्याला प्रेरणा देत असत आणि त्या चित्रांनीच त्याच्या कलाविचाराचा पाया घातला. १८३६ मध्ये ऑक्सफर्डच्या ख्राइस्ट चर्च ह्या कॉलेजात रस्किनने प्रवेश घेतला पण तेथे त्याने पद्धतशीर असे अध्ययन केले नाही. तेथे असताना, काव्यरचनेसाठी ठेवलेले, ‘न्यूडिगेट पारितोषिक’ मात्र त्याने मिळविले होते (१८३९). १८४० साली प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे, रस्किनला ऑक्सफर्ड सोडून इटलीस जावे लागले. बरे वाटू लागल्यानंतर तो पुन्हा ऑक्सफर्डला आला आणि १८४२ मध्ये पदवीधर झाला. पुढील वर्षीच मॉडर्न पेंटर्स (५ खंड, १८४३ –६०) ह्या त्याच्या ग्रंथाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. विख्यात इंग्रज निसर्गचित्रकार ⇨टर्नर (१७७५–१८५१) ह्या च्या चित्रांवर कलासमीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे मॉडर्न पेंटर्सचा पहिला खंड लिहावयास रस्किन उद्युक्त झाला. त्यात त्याने अस्सल कलानिर्मितीमागील तत्वे सांगुन टर्नरच्या चित्रकृतीतील कलागु��ांचे विवेचन केले आहे. कलेच्या संदर्भात कल्पनाशक्तीचे कार्य, निसर्गचित्रांच्या रसग्रहणाचा इतिहास, विविध तपशिलांच्या अंगाने निसर्गचित्रांचा अभ्यास इत्यादींचा अंतर्भाव ह्या ग्रंथाच्या अन्य खंडांतून केलेला आढळतो. द सेव्हन लँप्स ऑफ आर्किटेक्चर (१८४९), द स्टोन्स ऑफ व्हेनिस (१९५१ – ५३), अंटू धिस लास्ट आणि सेसमी अँड लिलीज (१८६८) हे रस्किनचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. द सेव्हन लँप्स … मध्ये वास्तुकलेच्या प्रमुख तत्वांचा परामर्श रस्किनने घेतला आहे. गॉथिक कलेचा गौरव करणे आणि प्रबोधनकालीन कलेवर परखड टीका करणे, हा ह्या ग्रंथलेखनामागील त्याचा हेतू होता. प्रबोधनकालीन कलेचा प्रकर्ष व्हेनिसमध्ये झाला. त्या कलेचे तेथील नमुने कलादृष्ट्या कौतुकास्पद नाहीत, हे दाखवून दिले, तर ती कला अन्य कोठेच मोठेपण मिरवू शकणार नाही, असे रस्किनचे म्हणणे होते. ‘गॉयिक’ ही संज्ञा प्रबोधनकालीन कलावंतांनी मध्ययुगीन वास्तुकलेच्या एका प्रकाराला उद्देशून वापरली होती आणि त्यांच्या दृष्टीने हा वास्तुप्रकार प्राकृतिक (बार्बरिक) होता. व्हिक्टोरियन कालखंडात, इंग्लंडमध्ये गॉयिक कलेचे जे पुनरुज्जीवन झाले, त्याच्या संदर्भात रस्किनचा हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. द सेव्हन लँप्स … प्रसिद्ध झाला, त्या वर्षी रस्किन ‘प्री-रॅफेएलाइट ब्रदरहूड’ ह्या संघटनेकडे ओढला गेला. रॅफेएलच्या प्रबोधनकालीन परंपरेतून निर्माण झालेल्या ब्रिटिश अकादेमिक चित्रकलेतील निर्जीवपणा व सांकेतिकता ह्यांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून ही संघटना उभारण्यात आली होती.\nरस्किनने लिहिलेल्या कलाविषयक ग्रंथांतून त्याची कलेच्या संदर्भातील जी भूमिका लक्षात येते ती थोडक्यात अशी : सत्याचा शोध आणि सत्याची अभिव्यक्ती हा प्रत्येक कलाकृतीचा हेतू होय. कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यसाधनेस भक्कम अशा नैतिक पायाची आवश्यकता आहे. कला आणि नीती ह्यांचे नाते निकटचे आहे कलाकृतीचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास ती घडविणाऱ्यांचे नैतिक सामर्थ्य वा दुबळेपणा प्रत्ययास येते. कला ही एक प्रकारची विश्वभाषा असून तिचे आवाहन केवळ रसिकांना नसून उभ्या मानवतेला असते. तसेच कला ही समकालीन संस्कृतीच्या सर्व पैलूंशी निगडित असते.\nरस्किनच्या उपर्युक्त ग्रंथांपैकी अंटू धिस लास्ट ह्या ग्रंथात अर्थशास्त्रावर त्याने लिहि��ेले चार निबंध अंतर्भूत आहेत. ह्या ग्रंथातून मुक्त अर्थव्यवस्थेवर त्याने परखड टीका केली. भांडवलदार आणि कामगार ह्यांच्यातील संबंध माणुसकीच्या पायावर आधारलेले असले पाहिजेत, असे त्याचे मत होते. व्यापारी वृत्तीचा प्रकर्ष झालेल्या व्हिक्टोरियन काळात रस्किनचे हे विचार स्फोटक ठरले. सौंदर्य, नीतिमूल्ये ह्यांचे भान रस्किनच्या समकालीन समाजातून हरवत चालले होते. अशा सामाजिक वातावरणाविरुद्ध रस्किनला एकाकी लढत द्यावी लागली. रस्किनच्या ह्या ग्रंथाने महात्मा गांधी प्रभावित झाले होते.\nरस्किनच्या सेसमी अँड लिलीज ह्या ग्रंथात त्याची दोन व्याख्याने अंतर्भूत आहेत : ‘सेसमी : ऑफ किंग्ज ट्रेझरीज’ आणि ‘लिलीज : ऑफ क्वीन्स गार्डन्स’. ‘सेसमी …..’ मध्ये काय वाचावे आणि ते कसे वाचावे, ह्यांविषयी आपले विचार रस्किनने मांडले आहेत. स्त्रियांचे क्षेत्र, शिक्षण, कर्तव्ये हे ‘लिलीज ……’ चे विषय. ‘द मिस्टरी ऑफ लाइफ अँड इट्स आर्टस’ हे तिसरे व्याख्यान ह्या पुस्तकाच्या पुढल्या, सुधारित आवृत्तीत अंतर्भूत केले गेले.\nरस्किनच्या उल्लेखनीय ग्रंथांत टाइम अँड टाइड (१८६७) ह्या ग्रंथाचाही समावेश होतो. एका श्रमिकाला उद्देशून लिहिलेली २५ पत्रे त्यात आहेत. ह्या पत्रांतून, रस्किनला अभिप्रेत असलेल्या सामाजिक नव-निर्माणाची आकांक्षा प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.\nऑक्सफर्ड विद्यापीठात १८६९ मध्ये ‘स्लेड प्रोफेसर ऑफ आर्ट’ म्हणून रस्किनची नेमणूक झाली. तेथे प्राध्यापक म्हणून तो यशस्वी ठरला. अधूनमधून काही वेळा पडलेला खंड वगळता, १८८५ पर्यंत तो तेथे होता.\nरस्किनला मानसिक आजाराचे झटके अधूनमधून येत असत. १८४८ मध्ये एका सुंदर तरुणीशी त्याचा विवाह झाला होता पण १८५४ मध्ये तिने रस्किनपासून फारकत घेतली. पुढे त्याच्याहून तीस वर्षांनी लहान असलेल्या एका मुलीच्या प्रेमात तो पडला. ही मुलगी शारीरिक – मानसिक आजाराने ग्रस्त होऊन १८७५ मध्य निधन पावली. त्यानंतर हळूहळू रस्किनचे बौद्धिक जीवन संपुष्टात आले. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्याने प्रीटेरिटा हे आत्मचरित्र लिहिले. लँकाशरमधील कोनिस्टन येथे तो निधन पावला.\nव्हिक्टोरियन कालखंडातील रस्किन हे एक नमुनेदार व्यक्तिमत्व होते. कलाक्षेत्राबरोबरच निसर्गविज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. अनेक विषयांत त्याला स्वारस्य होते तथा��ि विविध विषयांतील स्वारस्यामुळे एका विशिष्ट विषयावर पूर्ण लक्ष तो केंद्रित करू शकला नाही, असा आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. कलाक्षेत्रातील प्रेषित म्हणून रस्किनची प्रतिमा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रस्थापित झाली होती तथापि त्याच्या कलासमीक्षात्मक लेखनात अनेकदा पद्धतशीरपणाचा अभाव आढळतो. इटली आणि इंग्लंड ह्या देशांतील प्रबोधनकालीन कलेपलीकडे त्याचा कलाभ्यास फारसा गेलेला नव्हता. मात्र कलासमीक्षा हे क्षेत्र फारसे विस्तारलेले नव्हते, अशा काळात रस्किनने कलासमीक्षात्मक लेखन केले. त्यामुळे त्याच्या ह्या लेखनाच्या मर्यादा ह्या एका अर्थाने त्याच्या काळाच्या मर्यादा होत्या.\nसामर्थ्य आणि साधेपणा ह्यांच्या प्रत्यय देणाऱ्या रस्किनच्या शैलीवर बायबलच्या किंग जेम्स आवृत्तीचे संस्कार झालेले दिसून येतात. बायबलचा प्रभाव त्याच्या विचारांवरही आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क र���खीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:02:32Z", "digest": "sha1:PZ5DOFHJCW6AWBA7X7726S2SIKC7OFSZ", "length": 3994, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जून\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जून\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जून\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जून या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांच�� प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ जून ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ जून ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/scrap-gold-reward-1060954/", "date_download": "2020-09-30T09:37:02Z", "digest": "sha1:2KR3UMREHROKDQGVP6QXPXXCWMZ2YOTA", "length": 14186, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा… तिजोरीतील सोन्याची अन् ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची! | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nकथा… तिजोरीतील सोन्याची अन् ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची\nकथा… तिजोरीतील सोन्याची अन् ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची\nत्याने दागिन्यांची पिशवी उचलली आणि जशीच्या तशी मूळ मालकाकडे सोपवली. त्याची बक्षिशी म्हणून मूळ मालकाने या व्यावसायिकाला पाचशे रुपयांची बक्षिशी दिली\n‘तो’ भंगारचा माल घेणारा साधा माणूस. त्याच्याकडे भंगारात दोन कपाटे आली, त्यांच्यासाठी लगेच गिऱ्हाईकही मिळाले. गिऱ्हाईकाला विकण्यापूर्वी सहजच म्हणून त्याने कपाट तपासले, तर तिजोरीत एक कापडी पिशवी मिळाली. त्यात होते किलोपेक्षाही जास्त वजनाचे सोन्याचे दागिने. त्याने दागिन्यांची पिशवी उचलली आणि जशीच्या तशी मूळ मालकाकडे सोपवली. त्याची बक्षिशी म्हणून मूळ मालकाने या व्यावसायिकाला पाचशे रुपयांची बक्षिशी दिली\nअशी ही कथा आहे, घरी चालत आलेला लाखोंचा पण फुटकचा ऐवज नाकारणाऱ्या ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची. त्यांचे नाव सुभाष वडवराव मूळचे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजापूरचे. सध्या ते पुण्यात शिवाजीनगर परिसरात राहतात. ते गेली २५ वर्षे पुण्यात दारोदार फिरून हातगाडीवर भंगार माल गोळा करतात. शिवाय ओळखीच्या कोणी बोलवले तर तेथे जाऊन भंगार विकत घेतात. अशाच प्रकारे गेल्या २२ डिसेंबरला त्यांना बांधकाम व्यावसायिक रमण निरगुडकर यांचा फोन आला. हिराबाग परिसरातील त्यांच्या परिचयाचे श्रीराम पेंडसे यांच्या घरी काही भंगार माल असल्याचे त्यांनी वडवराव यांनी सांगितले. त्यानुसार वडवराव पेंडसे यांच्या घरी गेले. पेंडसे यांच्याकडे आजीची दोन जुनी कपाटे होती. ती प्रत्येकी एक हजार रुपयाला विकत घेतली.\nही कपाटे विकत घेतल्यावर वडवराव यांना पुण्यात प्रभात रस्त्यावर त्या कपाटांसाठी गिऱ्हाईक मिळाले. ते देण्याआधी कपाट तपासून पाहावे तेव्हा त्यात एक कापडी पिशवी होती. ती उघडली तर ती पिशवी भरून सोन्याचे दागिने होते. त्यांचे वजन एक किलोपेक्षा जास्त होते. ही पिशवी मिळताच वडवराव यांनी लगेचच ते निरगुडकर यांना कळवले. मग निरगुडकर आणि वडवराव हे पेंडसे यांच्या घरी गेले आणि त्यांना सोन्याची पिशवी परत केली. त्या वेळी पेंडसे यांनी वडवराव यांचे आभार मानले आणि त्यांना पाचशे रुपयांची बक्षिशी दिली.\nया प्रामाणिकपणासाठी रोटरी क्लब ऑफ अपटाऊन यांच्यातर्फे नुकताच सुभाष वडवराव यांचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार केला जाणार आहे.\n‘‘सुभाष वडवराव आणि माझी गेल्या दहा वर्षांपासून ओळख आहे. माझी बांधकामाची कामे असतात. तिथे अनेकदा भंगार असते. ते घेऊन जाण्यासाठी मी वडवराव याला सांगतो. आताही तसेच झाले, हिराबागेजवळील साठे कॉलनीत माझे काम सुरू आहे. त्या वेळी पेंडसे यांनी भंगार आहे, ते द्यायचे असल्याचे सांगितले. म्हणून मी वडवरावला सांगितलं होते. त्याच्या या कृत्यातून त्याचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला.’’\n– रमण निरगुडकर, बांधकाम व्यावसायिक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसोनेखरेदीसाठी आज अक्षय्य उत्साह\nसुवर्णकन्या हिमा दासला मिळणार ‘हा’ बहुमान…\n पुणे विमानतळावर केसांच्या क्लिप्समध्ये सापडले १८ लाखांचे सोने\nसोनं खरेदीला ‘अच्छे दिन’; आयात शुल्क घटण्याची शक्यता\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\n��ुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 अमृतांजल पूल परिसर.. द्रुतगती मार्गावरील मोठा अडथळा\n2 पीएमपीच्या ऐंशी टक्के गाडय़ा मार्गावर\n3 विद्यापीठाकडून फसवणूक कुणाची, अपिलार्थीची की विद्यापरिषदेची\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/usb-20+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-30T09:51:30Z", "digest": "sha1:LZDSH6R5P3IJ3HZG5IF6SSRXPKGRWMES", "length": 20134, "nlines": 446, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "उब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 30 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nउब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nउब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nउब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 30 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 155 एकूण उब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वड मय पासपोर्ट अल्ट्रा वदभगपू००१०बवत १त्ब पोर्टब्ले हार्ड ड्राईव्ह ब्रिलिअंत व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी उब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत उब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हँ ब्व८४९या 5 25 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क Rs. 56,186 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,994 येथे आपल्याला सीगते १त्ब मॅक्सटॉर म३ पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक प��वडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nउब 2 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nसोनी 500 गब एक्सटेर्नल हार्� Rs. 3850\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच Rs. 7799\nसोनी हँड ए१ १त्ब उब 3 0 एक्स� Rs. 4899\nसीगते स्टकॅ४०००३०० ४त्ब � Rs. 9285\nसीगते स्टँडक५००३०६ ५००गब Rs. 7999\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा वद� Rs. 3694\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा वं� Rs. 4384\nदर्शवत आहे 155 उत्पादने\n5 टब अँड दाबावे\n320 गब अँड बेलॉव\nसोनी 500 गब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 500 GB\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लू\n- कॅपॅसिटी 2 TB\nसोनी हँड ए१ १त्ब उब 3 0 एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\nसीगते स्टकॅ४०००३०० ४त्ब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\nसीगते स्टँडक५००३०६ ५००गब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह व्हाईट\n- कॅपॅसिटी 500 GB\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा वदभगपू००१०बवत १त्ब पोर्टब्ले हार्ड ड्राईव्ह ब्रिलिअंत व्हाईट\n- कॅपॅसिटी 1 TB\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा वंदबाबाकडं००२०बाबी 2 टब पोर्टब्ले हार्ड ड्राईव्ह वाइल्ड बेरी\n- कॅपॅसिटी 2 TB\nसीगते १त्ब मॅक्सटॉर म३ पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\nसीगते फ्रीअगेंत गोफ्लेक्स एक्सटेर्नल हार्ड डिस्क 2 5 इंच 500 गब सिल्वर\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nबफेलो ५००गब मिनिस्टेशन मेट्रो हँड पंचतुं३ उब 3 0 पोर्टब्ले हार्ड डिस्क ड्राईव्ह फ्री पाउच\n- कॅपॅसिटी 500 GB\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 2 TB\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 2 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क रेड\n- कॅपॅसिटी 2 TB\nट्रान्ससेन्ड स्टोरेजेत २५अ२ 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\nबफेलो मिनिस्टेशन पचु२ 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह रेड\n- कॅपॅसिटी 1 TB\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा २त्ब पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह रेड\n- कॅपॅसिटी 2 TB\nट्रान्ससेन्ड संसद ४००क 512 गब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 512 GB\nवड वदभपक५०००अबक से एलेमेंट्स 2 5 इंच 500 गब उब 3 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसि���ी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nसीगते फ्रीअगेंत गोफ्लेक्स एक्सटेर्नल हार्ड डिस्क 3 5 इंच 2 टब\n- कॅपॅसिटी 2 TB\nवड पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह टायटॅनियम\n- कॅपॅसिटी 1 TB\nवड मय पासपोर्ट अल्ट्रा 1 टब पोर्टब्ले हार्ड ड्राईव्ह बेरी\n- कॅपॅसिटी 1 TB\nवेस्टर्न डिजिटल मय बुक एस्सेमतील ३त्ब उब 3 0 एक्सटेर्नल हार्ड डिस्क ड्राईव्ह 3 टब वड\n- कॅपॅसिटी 3 TB\nसीगते फ्रीअगेंत गोफ्लेक्स 2 5 इंच उब 2 0 500 गब हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 500 GB\n- उब इंटरफेस USB 2.0\nतोशिबा कॅव्हिओ 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 2.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/shree-saimahima/", "date_download": "2020-09-30T10:48:36Z", "digest": "sha1:XKEOA53BF6VSSCZBL553ECH6WJS42XIZ", "length": 19576, "nlines": 136, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Shree Saimahima - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या म���त्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारि�� पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंन��� (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/know-about-mahamanav-birth-has-been-takes-place-on-the-earth-as-these-6-planets-come-in-own-home/articleshow/78121975.cms", "date_download": "2020-09-30T08:52:32Z", "digest": "sha1:HR5EXJAZUBTQY3BRWIQ4GDXH6ZIXCPPG", "length": 20805, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " महामानवाच्या जन्माचे संकेत; वाचा | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n महामानवाच्या जन्माचे संकेत; वाचा\nनवग्रहातील प्रमुख ४ ग्रह स्वगृही असल्याचा शुभ प्रभाव दर्शवतो. या तीन दिवसात जन्म घेतलेली बालके अत्यंत प्रभावशाली, बुद्धिमान, शक्तीसंपन्न, उत्तम नेतृत्वगुण असलेली घडू शकतील, असे सांगितले जात आहे.\n- सद्गुरू श्री स्वामी आनंदजी\nसप्टेंबर महिन्याच्या मध्यावर अत्यंत अद्भूत आणि दुर्लभ योग जुळून आले आहेत. खगोलीय गणना आणि पंचांगानुसार, नवग्रहांपैकी तब्बल सहा ग्रह आपापल्या स्वगृही म्हणजेच आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान झाले आहेत. रविवार, १३ सप्टेंबर २०२० ते मंगळवार, १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत नवग्रहांपैकी तब्बल सहा ग्रह आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान आहेत. काही मान्यता आणि मतप्रवाहांनुसार, अत्यंत अद्भूत आणि दुर्मीळ मानला गेलेला शुभ योग यानंतर तब्बल ४०० वर्षांनी जुळून येऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.\nतीन दिवस अत्यंत शुभलाभदायक\nनवग्रहातील प्रमुख ४ ग्रह स्वगृही असल्याचा शुभ प्रभाव दर्शवतो, असे सांगितले जात आहे. या तीन दिवसात जन्म घेतलेली बालके अत्यंत प्रभावशाली, बुद्धिमान, शक्तीसंपन्न, उत्तम नेतृत्वगुण असलेली घडू शकतील, असे सांगितले जात आहे. जेव्हा ५ ग्रह स्वगृही असतात, तेव्हा महाशक्ती संपन्न योग जुळून येतो. या योगावर जन्म घेतलेली बालके भविष्यात एखाद्या महापुरुषाप्रमाणे दैदिप्यमान कारकीर्द घडवू शकतील, असे सांगितले जात आहे. जेव्हा सहा किंवा सात ग्र�� स्वगृही म्हणजेच आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान असतात, तेव्हा अवतार शक्ती प्रकटीकरणाचे योग जुळून येत असतात, असे सांगितले जाते. ग्रहांची वैयक्तिक स्थितीही अशा प्रकारच्या शुभ योगांमध्ये भर घालत असते. या अद्भूत आणि दुर्लभ योगाच्या कालावधीत तब्बल १२ प्रकारच्या कुंडली निर्माण होतात. हा ५१ तास आणि ८८ मिनिटांच्या दुर्मीळ आणि अद्भूत योग असताना एखाद्या महान सर्वशक्तीसंपन्न व्यक्ती किंवा महापुरुषाचा जन्म झाला असणार, असे भाकित वर्तवण्यात येत आहे.\n४०० वर्षांनी अत्यंत अद्भूत दुर्मीळ योग प्रमुख ६ ग्रह स्वगृही; वाचा\nशुभ आणि दुर्लभ योगाचा कालावधी\nरविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०१ वाजून २० मिनिटांनी आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर धनु लग्न आणि केंद्र व त्रिकोणात नवग्रहांपैकी ६ ग्रह विराजमान होते. या लग्न स्थान धनु असल्याने केंद्राचे स्वामीत्व गुरुकडे होते. पंचम स्थामी मंगळ, सप्तम स्थानी राहु, नवव्या स्थानी सूर्य आणि दहाव्या स्थानी बुध आरुढ असल्याने ही स्थिती अद्भूत योगाची कारक मानली गेली. याशिवाय धन स्थानी शनी आणि अष्टम स्थानी शुक्र आणि चंद्र विराजमान झाल्याने हा विलक्षण योग निर्माण झाला आहे, असे सांगितले जात आहे.\nशुक्र अष्टम स्थानी विराजमान असतो, तेव्हा विश्वकल्याणासाठी स्वतःचा आनंद, दुःख विसरायला लावणाऱ्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात, असे संकेत यातून मिळतात, असे सांगितले जात आहे. अशी स्थिती एखाद्या महान पुरुषाच्या अवतार प्राकट्यावेळी निर्माण होत असते, असा दावा केला जातो. रविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०३ वाजून २४ मिनिटांनी आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०३ वाजून २० मिनिटांनी एखाद्या महान आध्यात्मिक विभुतीने जन्म घ्यावा, असा हा शुभ आणि दुर्लभ योग होता, असे सांगितले जात आहे. या मुहूर्तावर लग्नेश शनी, सुख स्थानी मंगळ, सप्तम स्थानी चंद्र व शुक्र आणि भाग्य स्थानी बुध आरुढ होते. याशिवाय स्वगृही असलेला गुरु व्यय स्थानी आणि षष्ठम स्थानी राहु विराजमान होऊन एक उत्तम योग जुळून आला, असे सांगितले जात आहे.\nसप्टेंबर महिन्यात ७ ग्रहांचे राशीपरिवर्तन; कोणाचे कसे असेल चलन\nपुढील शताब्दीपर्यंत लक्षात राहणारा योग\nरविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६ वा��ून ३३ मिनिटांनी आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६ वाजून २९ मिनिटांनी एखाद्या महान व्यक्तीच्या जन्माप्रमाणे योग होते. तेव्हा कुंडलीतील केंद्र आणि त्रिकोणात सहा ग्रह विराजमान झाले होते, असे सांगितले जात आहे. तसेच १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून ५८ मिनिटांनी आणि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून ५४ मिनिटांनी शनी महादशेत एक यशस्वी राजा, अद्भूत राजकीय नेता यांच्या जन्मानुसार योग जुळून आले होते. सदर योगांवर जन्माला आलेली बालके भविष्यात अद्भूत, अद्वितीय, अचाट कामगिरी करू शकतील, असे भाकित वर्तवण्यात आले आहे. सदर मुहुर्तावर केंद्र आणि त्रिकोणात तब्बल ७ ग्रह विराजमान होते. लग्नेश मंगळ, सुख स्थानी चंद्र व शुक्र, पंचम स्थानी सूर्य, भाग्य स्थानी केतु आणि गुरू, कर्म स्थानी शनी विराजमान होते. याशिवाय पराक्रमाच्या स्थानी राहु आणि सहाव्या स्थानी बुध विराजमान होते, असे सांगितले जात आहे. हादेखील एक अत्यंत कमाल योग होता. तर, १४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०६ वाजून २१ मिनिटे आणि आणि १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०६ वाजून १७ मिनिटे या शुभ मुहुर्तावर कन्या लग्न होते. अशी ग्रहस्थिती दिग्गज वैज्ञानिक, गणितज्ज्ञ किंवा प्रचंड बुद्धिमान व्यक्तींच्या जन्माचे योग जुळून येणारी होती, असे भाकित आणि दावा केला जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAdhik Maas 2020 Dates कधीपासून सुरू होणार अधिक मास वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येत���य हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना\nरिलेशनशिपप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका 'या' चूका\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआयपीएलDC vs SRH: रशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीचे लोटांगण, हैदराबादचा पहिला विजय\nदेशसर्व भारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nदेशउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना करोनाचा संसर्ग, सचिवालयाने दिली माहिती\nदेशहाथरसची निर्भया: भाऊ म्हणाला, 'दीदी बेशुद्ध होती तरी पोलिस सांगत होते बहाने करतेय'\nकोल्हापूरआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, कोल्हापुरात घेणार गोलमेज परिषद\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/tukaram-chavan-is-a-warrior-marathwada-mukti-sangram/articleshow/78079683.cms", "date_download": "2020-09-30T08:35:13Z", "digest": "sha1:PQWNNIJB3WOYWHZAFBINN6JABVDJ5QRY", "length": 23163, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुकाराम : एक योद्धा\nगुरुवार, १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त या संग्रामातील एका झुंजार योद्धाची ओळख... ( tukaram chavan is a warrior)\nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून जग ठप्प आहे; परंतु, संपलेलं नाही. ते पुन्हा सुरू होणार आहे. करोना या विषाणूसह आपल्याला रहायचे आहे, त्या विषयीची अधिकाधिक माहिती करून घेणे, संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहणे, आपल्या वागण्यामुळे, वा��रामुळे कुटुंबाला व इतरांना काही धोका निर्माण होऊ शकतो का, या बाबत सतत सावध असणे आता आवश्यक ठरणार आहे.\nया विषाणू बरोबरच आणखी एक विषाणूचा सामना आपणांस करावयाचा आहे. जग बंद पडलेलं असतानाही तो चालूच होता. पुलवामात चार अतिरेक्यांचा खात्मा सांबा सेक्टरमध्ये भुयार खणून घुसखोरी, मोक्याच्या जागी दहशतवादी पेरण्याचा कट आणि चीनच्या कुरबुरी इत्यादी इत्यादी. या विषाणूचा इतिहास विसरून चालणार नाही. अन्यथा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास येणा ऱ्या पिढीला समजणारच नाही, मग इतिहास विसरला की, राष्ट्राचे भविष्य अंध:कारमय होण्यास वेळ लागत नाही. इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी दीर्घ लढा भारतीयांना लढावा लागला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. फाळणी मान्य करत असताना भारतातील शेकडो संस्थाने बरखास्त करण्यात आली. याला अपवाद हैदराबादचे निजाम संस्थान. हा निजाम त्या वेळी जगातील सर्वात श्रीमंत अशा संस्थानचा प्रमुख होता. त्या बळावर त्याने स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्याचवेळी त्याने पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांशी संधान बांधले. तत्कालीन परिस्थितीत या राजकीय पेचाची उकल एवढी सोपी नव्हती. कारण, चारही दिशेला शत्रूचा प्रदेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु हैदराबाद राज्यातील प्रजा पराधीन होती. निजामाच्या गुलामीत होती. एका बाजूने हैदराबाद संस्थानचे क्रूर, अत्याचारी, दूराचारी पोलिस खाते तर दुसऱ्या बाजूने निजामांची खासगी रझाकारी संघटना उभी केली गेली. हे दोन्ही मिळून हिंदू जमातींवर हल्ले करू लागले. अशा जुलमी निजामांचे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी पुन्हा एकदा येथील प्रजेला/लोकांना मुक्तीचा लढा उभारावा लागला. हा मुक्तीचा लढा विविध पातळ्यांवर लढला गेला. या सशस्त्र रझाकरांच्या विरोधात तेलंगण भागात कम्युनिस्टांनी शस्त्रांसह विरोध करण्यासाठी भूमिगत राहून लढण्याची चळवळ सुरू केली. या अंदोलनात भुमिगत तरुणांच्या धाडसाला, त्यांनी जीवावर उदार होऊन, स्वत:हून घेतलेल्या जोखमीला व पत्करलेल्या धोक्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंगी धाडस, शौर्य, देशभक्ती व त्यासाठी बलिदानाची तयारी असल्याशिवाय हे भूमिगत कार्य करणे अवघड असते. या तरुणांना जीवंत राहण्यासाठी ���ानावनात लपावे लागत असे. ते तरुण सापडले नाही तर त्यांच्या आईवडीलांचा, कुटुंबाचा विविध प्रकारे छळ केला जात असे. मराठवाड्यातील असंख्य कुटुंबांनी असे छळ सहन केले, आश्रयदात्यांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी सहन करून तरुणांच्या भूमिगत चळवळीला सहकार्य केले.\nया मराठवाडा मुक्ती लढ्यात जे अनेक तरुण हिरिरीने सहभागी झाले, त्यात तुकाराम लक्ष्मणराव चव्हाण हे एक ज्वलंत व्यक्तिमत्त्व होते. ३० एप्रिल २०१९ रोजी देवगिरीयन ट्रेकर्सचे सदस्य भगीरथ कांबळे हे सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या 'सेवा गौरव' समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. हा समारंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक न्यू हायस्कूल, किनगांव, ता. फुलंब्री येथे संपन्न झला. उपस्थितांच्या मनोगतातून तुकाराम चव्हाण यांचा उल्लेख आला त्यामुळे त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न या शाळेच्या प्रांगणातच त्यांचे स्मृतीस्थळ आहे. मी आणि डॉ. कल्याण माळी आम्ही तेथे दर्शन घेतले.या ठिकाणी एक स्वातंत्र्यसेनानी विसावला याची हुरहूर मनात येत राहिली. वारेकिनगाव एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात वजन असलेले गाव होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामात या गावचे मोठे योगदान राहिल्याकारणाने जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू या गावात होता. गावात तुकाराम चव्हाण यांना आदराने 'दादा' या नावाने संबोधले जाते. त्या काळात या परिसरात अनेक तरुणांनी या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते, त्यापौकी दादा एक होते. दादांनी त्या काळी केलेले कार्य उल्लेखनीय असल्यामुळेच वारेकिनगावला हा लौकिक प्राप्त झाला. याची जाण तरुण पिढीला असावी म्हणून हा इतिहास लिहिणं आवश्यक आहे.\nदेशभक्ती आणि प्रसंगी बलिदानाची तयारी दादांनी त्या काळी मनी बाळगली होती. भूमीगत राहून लढा तेवत ठेवणे हे त्यांच्या समोर फार मोठे आव्हान होते. ही जोखीम त्यांनी व त्यांच्या सवंगड्यांनी पार पाडली. दादा भूमीगत असताना अण्णासाहेब गव्हाणे यांच्या एरंडगाव (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील सशस्त्र कॅम्पमध्ये चमकले. असे अनेक कॅम्प त्या काळी चालत असत. या कॅम्पमधील प्रशिक्षण संपल्यानंतर दादांनी व त्यांच्या तुकडीने पुणतांबा येथील पोलिस स्टेशनचा ताबा मिळवला. या हल्ल्यात गोळीबार करण्यात आला. दादांनीही गोळीबारानेच उत्तर दिले. पैठण तालुक्यातील घारी येथे दादांना पकडण्यासाठी निझामी पोलिसांनी गावाला वेढा दिला असताना चोख प्रतिकार करून गाव मुक्त करण्यात त्यांनी यश मिळवले. नवगाव येथील रझाकाराच्या झटापटीत दादांना त्यांचे सहकारी कॉ. इफ्तेखार अहमद यांनी वाचवले व तीन रझाकरांना यमसदनी धाडले. खुलताबाद तालुक्यात दादांना रझाकारांनी व निजामी पोलिसांनी कोंडी करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्षणात खिर्डी व मावसाळा येथील गावकऱ्यांनी मोठा प्रतिकार करून दादांना वाचवले. या सर्व लढ्यात त्यांना सहकारी मुक्तेश्वर सोनवणे, शेषराव चव्हाण, महादेव कोळी, विट्ठल धुपेश्वर इ. क्रांतीकारी तरुणांची साथ मिळाली.\nमाझ्या वाचनात आलेले हे मोजकेच प्रसंग आहेत. या पलीकडेही त्यांचे कार्य असणार आहे. त्यांच्या पुढील पिढ्यांनी याचा धांडोळा घेऊन आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञ असावे. स्वातंत्र्यानंतरही त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय राहिले होते. आपल्या कुवतीनुसार पराक्रम गाजवून समाजजीवनाचा प्रवाह त्यांनी वळवला. समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करून गांवासाठी शौक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. म्हणूनच त्यांचे या शाळेच्या प्रांगणात स्मृतिस्थळ उभारण्यात आले. त्यांच्या या समाधीचे दर्शन घेऊन आम्हाला भरुन पावल्याचे समाधान मिळाले. आपला इतिहास विसल्यावर काय होते याची किंमत आपण मोजलेली आहे. ती पुन्हा मोजावी लागू नये, म्हणून हा लेखप्रपंच.\n(लेखक देवगिरीयन ट्रेकर्सचे अध्यक्ष आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nमाणूसपणाची संकल्पना पूर्ण करणारा लेखक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशकरोना: देशभरात २४ तासांत वाढले करोनाचे ८०,४७२ नवे रुग्ण\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nजळगावमर्सिडीज कारच्या इंजिनाचा स्फोट; नगरसेवकाचा मृत्यू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nअहमदनगरभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; तीन मित्रांनी मिळून उभारले कोव्हिड हॉस्पिटल\nमुंबईपुढची साडेचार वर्षे 'पहाटेचा' मुहूर्त नाही; शिवसेनेची टोलेबाजी\nदेशLIVE बाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nसिनेन्यूजचित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणावेळी नियम न पाळल्यास होणार 'ही' कारवाई\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nहेल्थअपचनाची समस्या दूर करण्यासाठी हिरडा खाणे योग्य ठरेल का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/malaika-does-not-compare-to-sridevi/", "date_download": "2020-09-30T08:42:01Z", "digest": "sha1:O47H7FH2JD7CL4TNRZR5H7752G6OZOLV", "length": 6847, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मलायकाची तुलना श्रीदेवीशी नको; अर्जुन कपूर भडकला", "raw_content": "\nमलायकाची तुलना श्रीदेवीशी नको; अर्जुन कपूर भडकला\nअर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यातील अंतर दिवसेंदिवस कमी होते आहे. आता दोघेही एकमेकांच्या घरात मुक्‍तपणे वावरत असतात. अर्जुनच्या बहिणींबरोबर मलायका काही वेळेस सिनेमा बघायला जाते, तर काही वेळेस पार्टीलाही जाते. मात्र का कोणास ठाऊन नेटिझन्सना यातून काहीतरी वेगळाच अर्थ काढावासा वाटला. एका युजरने मलायकाची तुलना श्रीदेवीशी केली. पण या तुलनेमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला. त्याने या युजरला चांगलेच झापले आहे.\nखरे तर ही नेट युजर अर्जुन कपूरची फॅन आहे. नेटवर तिचे नाव कुसुम आहे. तिने अर्जुन कपूरला उद्देशून हे ट्विट केले. “तू तुझ्या वडिलांच्या (बोनी कपूर) दुससऱ्या पत्नीचा द्वेष करत होतास. कारण त्यांनी एका ऍक्‍ट्रेससाठी आपल्या पत्नीला सोडून दिले होते. आता तू तुझ्या वयापेक्षा तब्बल 11 वर्षांनी मोठ्या महिलेला डेट करतो आहेस. त्या महिलेला एक टीनएज्ड मुलगाही आहे. असे डबल स्टॅन्डर्ड कशासाठी अर्जुन ’ असे या युजरने विचारले होते.\nयावर अर्जुनने या कुसुमला चांगलेच फैलावर घेतले. “मी कोणाचाही द्वेष करत नाही. आम्ही एकमेकांपासून सन्मानपूर्व अंतर कायम ठेवले होते. जर मी श्रीदेवीचा द्वेष करत असतो. तर त्या गेल्या तेंव्हा मी माझ्या वडिलांबरोबर, जान्हवी आणि खुषीबरोबर उभाही राहिलो नसतो.’ असे अर्जुनने रिप्लायमध्ये म्हटले आहे. कोणताही विचार न करता जज करणे सोपे असते. तू वरुण धवनची फॅन आहेस. त्यामुळे त्याच्या नावावर अशी नकारात्मकता पसरवू नकोस, अशा शब्दात त्याने या कुसुमला सुनावले आहे. यावर या युजरने माफी मागितली आणि आपले ट्विट डिलीटही केले आहे. मलायका अरोराबाबत आपल्या मनात काहीही राग नसल्याचेही तिने स्पष्ट केले.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-24-november-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-30T09:22:51Z", "digest": "sha1:BA3NSZTAACW7SATDMVDU5JJZMUX3FPB6", "length": 17570, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 24 November 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2017)\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार चित्रपट महोत्सवाचे आयोजन :\nदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमावरून गोंधळ सुरू असतानाच एका नव्या विषयावरून देशात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार आहे. ‘फर्स्टपोस्ट’ने याबा���तचे वृत्त दिले आहे.\nसंघाचे म्हणणे आहे की, चित्रपट हे समाजाचा आरसा असतात. याद्वारे सामाजिक आणि बौद्धिक बदल घडवून आणला जाऊ शकतो. त्याचबरोबर चित्रपटच सशक्त माध्यम आहे ज्याद्वारे आजच्या तरुण पिढीमध्ये उत्कृष्ट सामाजिक मूल्ये आणि संस्कार रुजवले जाऊ शकतात. त्यामुळेच संघ आता या दृष्टीने हळूहळू पुढे जात आहे.\nतसेच यापूर्वी वेळोवेळी संघाच्यावतीने विविध चित्रपटांवर टिपण्णी करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रात पदार्पणाचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.\nगोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पुस्तकावर आधारित राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्यावरील चित्रपट बनवण्यात आला होता. ‘एक थी रानी ऐसी भी’ या नावाने हा सिनेमा आला होता. यामध्ये भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला संघ परिवाराचा पाठिंबा होता.\nचालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2017)\nगुढी पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी :\nनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी येत्या पाच महिन्यांत म्हणजे गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात येणार आहे. यासाठी जाणकारांची मते जाणून घेतली जात असून लवकरच कडक कायदा तयार केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे दिली.\nऔरंगाबाद येथे 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या.\nतसेच त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत बाटलीबंद पाणी बंद करण्यात येईल. तसेच पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावाच लागेल. हा देशहिताचा निर्णय असून कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.\nमुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू भूषण गगरानी :\nमुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड लवकरच करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यां���ी सांगितले. तसेच मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती करण्याचे संकेतही दिले.\nनिकालाची ऐशीतैशी करणार्‍या मेरिट ट्रॅक कंपनीविरोधात राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यपालांना पाठवल्याची माहिती तावडे यांनी दिली. यासंदर्भात नवे कंत्राट काढण्याचा विचार असून, त्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले.\nकंपनीच्या गच्छंतीच्या निर्णयामुळे विद्यापीठ परीक्षांचे ऑनलाइन मूल्यांकन यापुढेही सुरूच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुन्हा निकालात गोंधळ होऊ नये, म्हणून अनेक नव्या सूचना विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या कंत्राटाबाबत त्यांनी वाच्यता केल्याने मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती निश्चित मानली जात आहे.\nविद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांची नियुक्ती तुर्तास टळली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत नेटके यांची नियुक्ती करू नये, अशी विनंती मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी राजभवनास केली होती. परिणामी, आणखी काही दिवस घाटुळे यांच्याकडे ही जबाबदारी असेल.\nहाफीजच्या सुटकेवरून अमेरिका संतप्त :\nपाकिस्तानला बिगर-नाटो मित्रदेशाचा देण्यात आलेला दर्जा रद्द करावा, अशी विनंती अमेरिकेतील दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील एका उच्चपदस्थ तज्ज्ञाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला केली आहे.\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दावचा म्होरक्या हाफीज सईद याची लाहोर न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाला वरील विनंती करण्यात आली आहे.\nदहशतवादी कृत्यांमधील सहभागाबाबत हाफीज सईदवर अमेरिकेने 10 दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले होते, जानेवारी महिन्यापासून सईद नजरकैदेत होता. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने सईदला दहशतवाद्यांचा म्होरक्या जाहीर केले होते.\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास नऊ वर्षे लोटली तरीही अद्याप स��दवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात आलेला बिगर-नाटो मित्रदेशाचा दर्जा रद्द करण्याची वेळ आली आहे, असे ब्रूस रिडेल या दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील उच्चपदस्थ तज्ज्ञाने केली आहे.\n24 नोव्हेबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.\n24 नोव्हेंबर 1961 हा भारतीय लेखिका ‘अरुंधती रॉय’ यांचा जन्मदिन आहे.\nमराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक ‘केशव तनाजी मेश्राम’ यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1937 रोजी झाला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-dr-rajendra-das-marathi-article-2804", "date_download": "2020-09-30T08:47:14Z", "digest": "sha1:F45WWZ7KITETNP454TMBJUZQFH4INV42", "length": 17707, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Dr. Rajendra Das Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nपत्रकार म्हणून दीर्घकाळ काम करणाऱ्या सुरेश शहा यांनी ‘विकास यात्रेचे वारकरी’ या ग्रंथामधून कुर्डुवाडी, माढा या परिसरातील बातम्या कायमस्वरूपी जतन करण्याचे काम केले आहे. बातमीचे मूल्य केवळ तात्कालिक स्वरूपाचे कधीच नसते. मराठीमध्ये बातम्यांचे पुस्तक पहिल्यांदाच प्रसिद्ध होत आहे. अनेक दिग्गज पत्रकारांचे, संपादकांचे लेख, वृत्तपत्रातील गाजलेल्या सदरातील लेख, अग्रलेख संग्रहरूपाने आलेले आहेत. पण शहा यांच्यासारखा प्रयत्न सहसा कुणी केल्याचे आढळत नाही.\nवेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या या निवडक बातम्या, बातमीपत्रे, वृत्तमालिका व या परिसरातील उद्योग, शेती, समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य, नाट्यचळवळ, सांस्कृतिक क्षेत्र, शिल्पकलेसारख्या कला, अशा अनेक चांगल्या गोष्टींचे ‘दस्तऐवजात’ रूपांतर करण्याचे अत्यंत कष्टप्रद व जिकिरीचे काम वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी केले आहे. परिशिष्टासह सात विभागात या ग्रंथाची विभागणी विषयानुरूप केलेली आहे. घटनाक्रम आणि कालक्रम याचेही विलक्षण भान ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या विभागात सामाजिक, राजकीय, सहकार, रुग्णसेवा, पत्रकारिता या क्षेत्रांशी संबंधित बातम्या आणि लेखांचे सांगोपांग विवेचन आहे. यामध्ये पहिले सहकारमहर्षी माढ्याचे गणपतराव साठे यांचे सहकार क्षेत्रातील, लोकल बोर्डाच्या काळातील सडेतोड काम, कुर्डुवाडीचे स्वातंत्र्यसैनिक गणपतराव शेंडे यांचे काँग्रेससाठीचे योगदान, माढा तालुक्‍याच्या पायाभूत सुविधांसाठी झटणारे माजी आमदार कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या मनस्वी कामाचा आढावा घेतला आहे. कुर्डुवाडीचे किंग मेकर मा. के. एन. भिसे मालक यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना, त्यांनी शून्यातून केलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे योग्य मूल्यमापन केले आहे.\nगेली चाळीस वर्षे क्रियाशील आमदार म्हणून जनप्रिय ठरलेले आमदार बबनराव शिंदे, सहकारातील सुगंध म्हणून परिचय असलेले माजी आमदार कृष्णराव परबत, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष कांतिलाल रावजी शहा यांचेही चित्रण आहे. शेती आणि उद्योगाचे नवे प्रणेते जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. कुंतल शहा, स्वातंत्र्यसैनिक माजी नगराध्यक्ष हिरालाल दोशी, सराफ पेढीचे शिवलाला शहा, नरेंद्र पाटील, श्रेणिकभाई अन्नदाते, एच. बी. डांगे, माधव स्मृतीचे संस्थापक डॉ. वसंतराव देसाई, ग्रामीण रुग्णसेवक डॉ. रमण दोशी, डॉ. अशोक वागळे, ज्यांनी बत्तीस वर्षे अखंड रुग्णसेवा करून या परिसराचे नाव मोठे केले अशांचाही यामध्ये उल्लेख आहे. सेवाभावी शल्यविशारद डॉ. शरद शहा, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम यांचे शिवगिरिजा प्रतिष्ठानचे अलौकिक साहित्य पुरस्काराचे काम, नाट्यचळवळ, रुग्णसेवा याचाही समावेश इथे आहे. कुर्डुवाडी सारख्या ग्रामीण भागात साहित्य पुरस्कार देऊन अनेक मोठ्या लेखकांना व्यासपीठावर आणल्याचाही उल्लेख या ग्रंथात आवर्जून आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. विलास मेहतांच्या कामाचीही दखल घेतलेली आहे. याशिवाय डॉ. साखरे, डॉ. विजयकुमार शहा, अजात शत्रू गोविंदराव कुलकर्णी, नगराध्यक्ष निवृत्ती गोरे, शेती, राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे रणजितसिंह शिंदे, सामाजिक, धार्मिक काम करणारे चंद्रशेखर चंचेश्‍वरा, रिखवलाल शहा (सराफ), दामोदर काळे (उद्योजक), ट्रक व्यावसायिक राजेश गांधी, सुरेश भारे, सावंत बंधू, दुष्काळातही डाळिंब निर्यात करणारे शेतकरी हणमंत गाजरे, भारत ��ापरे, शीतल तांबोळी, तरटे फोटोग्राफर, प्रभाकर गोरे, खुशालभाऊ धोका, सुभाष कुबेर, डी. के. पाटील, उमाकांत पारखे, बजरंग डांगे ते चहावाले मारुती ठावरे यांच्यापर्यंत अनेकांच्या वैशिष्ट्यांचा आढावा सविस्तर घेतला आहे. विनायकराव पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य, शास्त्र शाखेमध्ये नव्याने शिकणारी मुले यांचेही स्मरण आहे.\nयाशिवाय माढा तालुक्‍यातील स्वातंत्र्य सैनिक, माढा तालुक्‍याचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सांगितले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी यांच्यासारख्या थोरांच्या सभा इथेच झाल्या. गाजलेले कादंबरीकार वालचंद शहा, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी, व्यंगचित्रकार हरिश्‍चंद्र लचके, आंतरराष्ट्रीय चित्रकार भगवान चव्हाण व विजय शिंदे या कलावंतांवरचे लेखही या ग्रंथाचे महत्त्व वाढवितात.\nस्वतंत्र महिला विभागामध्ये सर्व स्तरातील महिलांचा कार्य आढावा आहे. त्यात सोलापूरच्या श्राविका श्रमाच्या सुमतीबाई शहा, जैन बोधकच्या संपादिका कुमुदिनीबाई दोशी, अंबाताई देसाई, शरयू शहा, चंदा तिवाडी, सुनंदाताई शिंदे, विद्युल्लता शहा, डॉ. संजीवनी केळकर, लता मोरे, रूपा गांधी, रुक्‍मिणी वाकडे, रेवती शहा, दीपा मेहता, बदाम बाई धोका, रेल्वे स्टेशनवर चहा विकणाऱ्या वडिलांच्या अभ्यासू मुली डॉक्‍टर झाल्या हाही उल्लेख लक्षात राहणारच. अरणच्या समृद्धी रणदिवेच्या कवितेने राष्ट्रपतींचेही लक्ष वेधून घेतल्याचा उल्लेख आहे.\nसंस्थापक स्वरूपाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या उद्योग, आरोग्य, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांचाही परिचय इथे समर्पकपणे दिलेला आहे. विठ्ठल शुगर्स, कुर्मदार कारखाना, मोडनिंबचे श्री. उमा विद्यालय, कुर्डुवाडीचे नूतन विद्यालय, के.एन. भिसे महाविद्यालय, माढा तालुक्‍यातील आदर्श बॅंक म्हणून गाजलेली जनता सहकारी बॅंक यांचे योगदानही नोंदविलेले आहे. याशिवाय उत्तुंग भरारी घेतलेली माढेश्‍वरी बॅंक, शिवशक्ती पतसंस्था, दारफळची अभिनव अशी धान्य बॅंक, हमाल पंचायत, माढ्यातील सन्मती नर्सिंग होम, डॉ. विनायक वागळे प्रतिष्ठान, माढ्यातील शिवलाल रामचंद्र वाचनालय, कुर्डुवाडीतील शामलाल वाचनालय, श्री. महावीर वाचनालय व त्यांचे ग्रंथपाल खडके सर यांच्याही कार्याचा आढावा या ग्रंथा�� सविस्तर आहे.\nथोडक्‍यात, एखाद्या कोलाज चित्राप्रमाणे माढा तालुक्‍यातील सर्वच क्षेत्रांचा अभ्यासपूर्वक असा लेखाजोखा इथे मांडलेला आहे. फार परिश्रमाने सिद्ध केलेला हा ४५० पानांचा ग्रंथ सुमेरू प्रकाशनाने अत्यंत देखणा काढला आहे. सचिन व समीर तरटे, संजय जाधव व प्रभाकर सुतार यांनी छायाचित्रे व चित्राच्या माध्यमातून अधिक जिवंतपणा आणला आहे. वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक संदर्भग्रंथच आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-4411", "date_download": "2020-09-30T09:24:22Z", "digest": "sha1:PXMHZJ3N2KAFHDQPDOQWHDJHDJQZX7JR", "length": 5474, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nमाझ्याकडे काही खास कलागुण नाहीत. मला फक्त खूप उत्सुकता वाटते.\nयोग्य बोलण्यापेक्षा योग्य कृती करणे अधिक चांगले.\nआपली जागा दुसऱ्या कोणी घेऊ नये असे वाटत असेल, तर त्यासाठी आधी आपण इतरांपेक्षा वेगळे असावे लागते.\nकुठल्याही गोष्टीबद्दलची ओढ, हेच दुःखाचे मूळ आहे.\nआपल्या सर्वांच्याच आयुष्यात बदल घडतात आणि हे बदलच आपल्याला मिळालेली दुसरी संधी असते.\nआयुष्यात न केलेल्या गोष्टींचा पश्चाताप जास्त होतो. म्हणूनच प्रत्येक संधीचा स्वीकार करावा.\nमला जेव्हा जेव्हा वाईट वाटते किंवा माझ्या मनात नकारात्मक भावना असते, तेव्हा मी ती भावना स्वतःलाच प्रेरणा देण्यासाठी वापरते आणि अधिक काम करते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-readers-feedback-wachak-lihitat-marathi-article-4168", "date_download": "2020-09-30T09:58:03Z", "digest": "sha1:6BIT7ZBR4OPSM6TK4T47TL7CV6KJVFLM", "length": 18405, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Readers' Feedback Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 जून 2020\nनिवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रा���र आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\n‘सकाळ साप्ताहिक’चा ३० मेचा अंक नेहमीसारखाच चांगला अंक आहे. ऋता बावडेकर यांचा रत्नाकर मतकरी यांच्यावरील लेख आवडला. मतकरी सर्वतंत्र स्वतंत्र होते. त्यांना कोणत्याही संप्रदायात बसवता येत नाही. त्यांनी आपली वाट तयार केली. प्रकाश पवार यांचे महाराष्ट्रचिंतन अंतर्मुख करते.\n- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ लेखक, पुणे\nआपल्या पाचव्या ई-आवृत्तीच्या (१६ मे २०२०) निमित्ताने मुलांना समजेल अशा भाषेतून कोरोना विषाणूचा संसर्ग, खबरदारीचे उपाय इत्यादीबाबतची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांच्या लेखनातून मिळाली. सध्या त्याची नितांत आवश्यकता आहे. पृथ्वीराज तौर यांच्या लेखणीद्वारे बुकगंगा, अक्षरधारा इ. संकेतस्थळांची माहिती मिळाली. मुलांना घरातील उपलब्ध साहित्यातून विविध प्रयोग करण्याचे मार्गदर्शन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे ‘जबाबदार सुटी’ या आवृत्तीमुळे मुलांना सुटीतील अनुभव व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. एकंदरीत ‘जबाबदार सुटी’ एक मुलांसाठी असलेली ‘सर्वसमावेशक’ अशी ई-आवृत्ती आहे.\n- सुप्रिया खासनीस, पिंपरी-चिंचवड\nचालू घडामोडींवरील लेख ही ‘सकाळ साप्ताहिक’ची खासियत\nमुलांसाठी या वर्षीची सुटी कोरोनाचे संकट व लॉकडाउन यामुळे अगदी वेगळ्याच प्रकारची ठरली आहे. या सक्तीच्या सुटीवर मुलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून (१६ मे २०२०) ही सुटी नक्कीच ‘जबाबदार सुटी’ आहे हे जाणवते. मुलांसाठी घरी बसून करता येणारे विज्ञानाचे प्रयोग, विविध उपक्रम तसेच त्यांना करता येतील अशा सोप्या पदार्थांच्या कृती फार छान आहेत. डॉ. अविनाश भोंडवे यांचे सर्वच अंकातील कोरोनाविषयीचे लेख माहितीपूर्ण आहेत. ‘कोरोना समजून घ्या’ या त्यांच्या लेखातील कोरोना विषाणूविषयीची माहिती मुलांप्रमाणेच मोठ्यांनादेखील उपयुक्त अशी आहे. चालू घडामोडींवर लेख ही तर ‘साप्ताहिक’ची खासियत असल्यामुळे त्यात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन कलावंतांबद्दलच्या लेखांचा समावेश आहे. शीर्षकाप्रमाणेच ऋषी कपूरवरील लेख ‘खणखणीत’ झाला आहे.\nशनिवारी सकाळी नाश्‍त्याबरोबर ‘सकाळ साप्ताहिक’ वाचणे हा गेल्या कित्येक वर्षांचा शिरस्ता लॉकडाउन��ध्येदेखील ई-आवृत्तीच्या स्वरूपात तसाच सुरू राहिला आहे.\n- मृणाल तुळपुळे, पुणे\n‘सकाळ साप्ताहिक’ च्या २३ मे २०२० च्या अंकातील सर्व सदरे नेहमीप्रमाणेच वाचनीय आहेत. लॉकडाउनचा काळ लक्षात घेऊन त्यानुसार अंकाची रचना असते. लहान मोठे सर्वांसाठी उपयुक्त स्वप्ना साने यांचे ‘बोल्ड अँड ब्यूटिफुल’ हे सदर खूपच उपयुक्त आणि जिव्हाळ्याचे वाटते. सौंदर्यासंदर्भात सगळ्याच विषयांवर सविस्तर आणि समर्पक विवेचन असते. सर्व गोष्टी घरीच जमणाऱ्या असतात.\n- स्मिता तत्ववादी, पुणे\nदर्जेदार माहितीचा ‘सकाळ साप्ताहिक’\n‘सकाळ साप्ताहिक’ सर्व वयोगटांकरिता खूप उपयुक्त आहे. यातून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी सर्व माहिती मिळते. या वेळच्या ‘सकाळ साप्ताहिका’तून (३० मे २०२०) आपण आत्मनिर्भर कसे व्हावे, त्याचप्रमाणे कलरफुल सरबते, आइस्क्रीमची माहिती मिळाली. ते करूनदेखील बघितले. जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नवीन फेस मास्कची माहिती मिळाली. अबाल वृद्ध आणि तरुण सगळ्यांकरिता जनरल नॉलेजचे क्विझ खूप मनोरंजक आहे. एकंदरीतच या ‘साप्ताहिका’तून दर्जेदार माहिती आम्हा रसिक वाचकांना मिळते.\n- योगिता पाटील, बदलापूर\nखऱ्या अर्थाने इतिहास जगणारे...\n‘नरवीर अभिवादन यात्रा’ (२१ मार्च २०२०) या लेखात डाॅ. अमर अडके यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्ययात्रेच्या पुण्यमार्गावरच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. या प्रसंगी मनात काय भावना दाटल्या होत्या, तसेच ही कल्पना त्यांच्या मनात कधी आली, सिंहगड ते उमरठला घेऊन जाणाऱ्या निरनिराळ्या वाटांचा शोध, या वाटांवर त्यांना भेटलेल्या इतिहासाच्या खाणाखुणा, मनात जपून ठेवलेले लोक व शेवटी एक मार्ग निश्चित करून त्या मार्गाने नरवीरांची पालखी घेऊन जाणे हा सर्व प्रवास लेखकाने लेखात मांडला आहे. हा मार्ग धुंडाळण्यासाठी लेखकाने बराच अभ्यास, तसेच वाटा आडवाटांनी बरीच पायपीट केलेली दिसते. हा प्रवास अनुभवण्यासाठी हा लेख वाचावाच लागेल. त्यांच्या लेखणीतून उतरलेला हा प्रवास मन रोमांचित करणारा आहे.\nपारगडावर नरवीरांच्या वंशजांकडून (बाळकृष्ण ऊर्फ दादा मालुसरे) कवड्याची माळ पाहण्याचा, नव्हे अनुभवण्याचा भाग्यकारक प्रसंग लेखकाने मांडला. ही कवड्यांची माळ शिवरायांनी स्वतःच्या हातांनी नरवीरांच्या पार्थीवावर ठेवली होती. लेखक म्ह���तात, ‘अंगात वीज चमकून जावी असा भास झाला.’ ज्या माळेला प्रत्यक्ष महाराजांचा पवित्र स्पर्श झाला, त्या माळेचा स्पर्श यापेक्षा वेगळी आणखी कुठली अनुभूती देणार ज्यांना ही अनुभूती मिळते ते भाग्यवंत ज्यांना ही अनुभूती मिळते ते भाग्यवंत पारगडाच्या मालुसऱ्यांच्या देव्हाऱ्यातले देव अजून पूर्णपणे बेळगावला गेले नव्हते, पिढ्यान् पिढ्याचे देव्हारे अजूनही पारगडला मंगल करत होते, ही वाक्ये लेखकाच्या प्रतिभेची साक्ष देतात. त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांचे शिवरायांवरचे, गडकिल्ल्यांवरचे, सह्याद्रीवरचे आणि इतिहासावरचे अतीव प्रेम दिसून येते, त्यांच्या मनात भरून राहिलेली श्रद्धा दिसून येते. हा लेख वाचताना नरवीरांचा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिला. त्यांच्या पार्थिवावर महाराजांनी कवड्यांची माळ ठेवली तो प्रसंग कसा असेल, उमरठला त्यांची पालखी पोचल्यावर गावातले वातावरण कसे असेल या कल्पनेने चित्त थाऱ्यावर राहिले नाही. मन बराच वेळ इतिहासात गुंतून राहिले.\nसह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत शिवरायांचे, त्यांच्या स्वराज्याचे, इतिहासाचे अस्तित्व आहे. प्रत्यक्ष गडावर, जेथे शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते, त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवर राहण्याचा, तिथल्या लोकांच्या सहवासाचा अनुभव काय विलक्षण असेल तिथल्या वेगवेगळ्या वाटांवरून फिरताना काय काय अनुभव येत असतील तिथल्या वेगवेगळ्या वाटांवरून फिरताना काय काय अनुभव येत असतील लेखक हे भाग्यशाली अनुभव वरचेवर घेत असतात. अस्वलखिंडीपासून कामथ्याला येताना जंगलात ते भरकटले होते. एवढ्यात प्रकाश आणि आवाजाने तब्बल पाऊण तास त्यांची सोबत केली. तो आवाज, तो प्रकाश, ती माउली त्यांना भेटलीच नाही. कड्यावरच्या अरण्यात लुप्त झाली. असे विलक्षण अनुभव लेखकाला पदोपदी आले.\nलेखक व त्यांचे सहकारी शिवरायांचा इतिहास खऱ्या अर्थाने जगत आहेत, असे मला वाटते.\n- रेणुका दर्शने, पुणे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-09-30T10:33:12Z", "digest": "sha1:NZPOXCG6RFOEYFDSZRG5YPJVLETYDKJH", "length": 5243, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः ए.एफ.सी. आशिया चषक.\n\"ए.एफ.सी. आशिया चषक\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\n१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९६० ए.एफ.सी. आशिया चषक\n१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९६८ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९७२ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९८० ए.एफ.सी. आशिया चषक\n१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक\n२००० ए.एफ.सी. आशिया चषक\n२००४ ए.एफ.सी. आशिया चषक\n२००७ ए.एफ.सी. आशिया चषक\n२०११ ए.एफ.सी. आशिया चषक\n२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/budget", "date_download": "2020-09-30T08:33:02Z", "digest": "sha1:G7I7SBTV2TUSXXTV4DMQA7MQXARVPHMZ", "length": 4373, "nlines": 136, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "budget", "raw_content": "\nशेवगाव : बक्तरपूर पुलाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे सादर\nझेडपीच्या अर्थसंकल्पात कोरोना बाधीतांवर उपचारासाठी तरतूद\nअर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील दोन दिवसांत आटोपणार\nमहाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आमदारांना ‘अच्छे दिन’\nकमी होतेय बाजारातील सुस्ती \n‘सरकार’च्या निधीवर झेडपीच्या बिगबजेटचा आकडा अवलंबून\nयोजनांना निधीचे पाठबळ मिळेल \nमनपाच्या 1141 कोटींच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर\nअर्थसंकल्पात शेतीला सापत्नभावाचीच वागणूक\nजिल्ह्यातील राजकीय नेत्यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रीया\nसामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ. विखे\nउद्दिष्टपूर्तीची झलक अर्थसंकल्पात दिसेल \nअर्थसंकल्पातून हवे ते मिळेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/kisan-credit-card-sbi-launches-new-feature-on-yono-krishi-platform-5f37857564ea5fe3bd292526", "date_download": "2020-09-30T09:50:51Z", "digest": "sha1:YLOAXWYL56JZVL5DRURMAOGYY4UPTA3K", "length": 11304, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - किसान क्रेडिट कार्डः एसबीआयने योनो कृषी प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर लाँच केले, याचा फायदा कसा होईल जाणून घ्या! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकिसान क्रेडिट कार्डः एसबीआयने योनो कृषी प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर लाँच केले, याचा फायदा कसा होईल जाणून घ्या\nदेशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने YONO (योनो) कृषी व्यासपीठात आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. एसबीआयने या वैशिष्ट्याचे नाव किसान क्रेडिट कार्ड पुनरावलोकन केले आहे. या नवीन वैशिष्ट्यानंतर आता शेतक्यांना बँक शाखेत जाऊन त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा (केसीसी मर्यादा) सुधारण्याची गरज भासणार नाही. एसबीआय म्हणाला, 'केसीसी आढावा पर्यायासाठी शेतकरी फक्त ४ क्लिकवर अर्ज करू शकतात. ते कोणत्याही कागदाच्या कामाशिवाय घरात किसान क्रेडिट कार्ड मर्यादेमध्ये सुधारणा करू शकतील.  शेतकरी आपला वेळ वाचवू शकतील:- एसबीआयचा असा विश्वास आहे की आतापर्यंत जवळपास प्रत्येक शेतक his्याच्या हातात स्मार्टफोन आहे आणि हे लक्षात घेता बँकेने त्यांना ही सुविधा देण्याचे पाऊल उचलले आहे. योनो कृषी क्षेत्रातील केसीसी महसूलच्या सुविधेचा लाभ सुमारे ७५ लाख शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या पेपरलेस केसीसी आढावा वैशिष्ट्यामुळे केवळ शेतकऱ्यांचा वेळ वाचणार नाही तर केसीसी मर्यादेमध्येही सुधारणा करण्याची गरज भासणार नाही. ही त्वरित प्रक्रिया कापणीच्या वेळी त्यांना मदत करेल. एसबीआय चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, 'योनो एग्रीकल्चरमधील केसीसी आढावा सुलभ करण्यासाठी आमच्या शेतकरी ग्राहकांना आणखी एक सुविधा उपलब्ध करुन देणे आहे. ते त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत आणि हे त्यांच्यासाठी देखील महत्वाचे आहे. हे वैशिष्ट्य अंमलात आणताना आम्ही आमच्या कोट्यावधी शेतकरी ग्राहकांच्या सोयीची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. आता तो कोणतीही त्रास न घेता सहजपणे त्याच्या केसीसी मर्यादेमध्ये सुधारणा करण्यास सक्षम असेल.  योनो एग्रीकल्चरवरही या सुविधा उपलब्ध आहेत:- केसीसी आढावा व्यतिरिक्त, बहुभाषिक योनो कृषी व्यास��ीठावर योनो खटा, योनो सेव्हिंग्ज, योनो मित्र आणि योनो मंडीची सुविधा देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. या सेवांच्या मदतीने, कृषी कर्ज उत्पादनांच्या मदतीने शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी किंवा भाड्याने घेऊ शकतात. यामध्ये त्यांना गुंतवणूकीद्वारे पीक विम्याची सुविधादेखील मिळणार आहे. त्यांना झटपट अ‍ॅग्री गोल्ड लोन मिळू शकेल आणि शास्त्रीय पद्धतीने शेतीची माहिती संकलित केली जाईल. योनो कृषी व्यासपीठाच्या माध्यमातून एसबीआयने शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती करण्याचा एक मार्ग दर्शविला आहे. लॉन्च झालेल्या सुमारे एक वर्षात, योनो अ‍ॅग्रीकल्चरने सुमारे १४ लाख कृषी कर्ज जारी केले आहे. संदर्भ - १४ ऑगस्ट २०२०, न्यूज १८., यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांना खतांचे अनुदान 5000 रुपये देण्याची शिफारस\nकृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसन) व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ५००० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना...\nकृषी वार्ता | न्यूज18\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nया योजनेतंर्गत 11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 93,000 कोटी रुपये जमा\nसरकारने शेतीत मदत करण्यासाठी देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सरकारने एवढी मोठी रक्कम...\nकृषी वार्ता | न्यूज18\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nSBI बँक शेतकर्‍यांसाठी हि नवीन कर्ज योजना सुरू करणार\nSBI बँक फक्त पीक कर्जच देत नाही तर आम्ही सेफ अँड फास्ट एग्रीकल्चर लोन (सेफल) नावाचे उत्पादन बाजारात आणणार आहोत. सेफल अशी एक कंपनी आहे ज्याने सर्व सेंद्रिय कापूस उत्पादकांना...\nकृषी वार्ता | न्यूज18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-state-assembly-election-2019-nitesh-rane-join-bjp-party-at-kankavli-mhsp-411341.html", "date_download": "2020-09-30T10:18:55Z", "digest": "sha1:YG4CD52G7EVFW7FWQE4WMCVMGUE45VEQ", "length": 20978, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपकडून 'तारीख पे तारीख', अखेर या नेत्याला असा करावा लागला प्रवेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवर��� पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nभाजपकडून 'तारीख पे तारीख', अखेर या नेत्याला असा करावा लागला प्रवेश\n 'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील या गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nभाजपकडून 'तारीख पे तारीख', अखेर या नेत्याला असा करावा लागला प्रवेश\nभाजपकडून प्रवेशासाठी 'तारीख पे तारीख' मिळाल्यानंतर अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे पुत्र नितेश राणे यांना अखेर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागला.\nकणकवली, 3 ऑक्टोबर: भाजपकडून प्रवेशासाठी 'तारीख पे तारीख' मिळाल्यानंतर अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे पुत्�� नितेश राणे यांना अखेर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागला. भाजपाचे कणकवली विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून नितेश राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे नारायण राणेंचाही जीव एकदाचा भांड्यात पडला आहे.\nनितेश राणेंचे हृदय आता 'कमल'दलापाशी गुंतणार आहे. कणकवलीच्या भाजप कार्यालयात येऊन त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले. नितेश राणे कणकवली विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या (4 ऑक्टोबर) नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील. नितेश राणे यांना भाजपचा AB फॉर्म देण्यात येईल.\nभाजपच्या आदरातिथ्याने राणे भारावले..\nभाजप कार्यालयात येताना जरासे संकोचलेले नितेश राणे आदरातिथ्याने भारावून गेले. यापूढे संपूर्ण कोकणात भाजपला एक नंबरचा पक्ष करु, अशी ग्वाही देत त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांचे आभार मानले.\nखरंतर नारायण राणेंनी स्वत:हून अनेक वेळा भाजप प्रवेशाची तारीख दिली. पण शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे राणेंसह त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचा भव्यदिव्य प्रवेश होऊ शकला नाही. पण उमेदवारी हवी असेल तर आधी भाजपचा सदस्य होणे आवश्यक असल्यामुळेच नितेश राणेंना कणकवलीच्या भाजप कार्यालयात येऊन स्थानिक नेत्यांच्या हस्ते प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, नितेश राणेंच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार असली तरी नारायण राणे आणि शिवसेनेत असलेले मतभेद पाहता सिंधुदुर्गात शिवसेना भाजपतली दरी आता आणखी वाढणार आहे. ज्याचे परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत त्यामुळे सिंधुदुर्गात तरी या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचाच सामना पाहायला मिळणार आहे.\nVIDEO: नितेश राणेंनी हात सोडून दिली कमळाला साथ; उद्या भरणार उमेदवारी अर्ज\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता प���न्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/central-government-issued-orders-on-onion-exports-ban-on-monday/articleshow/78111483.cms", "date_download": "2020-09-30T08:33:08Z", "digest": "sha1:VBEWQHBXGT4FKTNU6PQSFVT37TMBCSX3", "length": 15554, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकांदा निर्यातीस केंद्राची बंदी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी\nकांद्याने आठवडाभरात सरासरी दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी भाववाढीच्या भीतीने केंद्र सरकारने सोमवारी अखेर कांदा निर्यातबंदीचा आदेश जारी केला आहे.\nम. टा. वृत्तसेवा, निफाड\nकांद्याने आठवडाभरात सरासरी दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी भाववाढीच्या भीतीने केंद्र सरकारने सोमवारी अखेर कांदा निर्यातबंदीचा आदेश जारी केला आहे. कांद्याचे उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कांदा पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.\nगेल्या वर्षीच २९ सप्टेंबर २���१९ रोजी निर्यातबंदी केल्यानंतर ती यंदा फेब्रुवारीत उठवण्यात आली होती. आठ महिन्यांत पुन्हा पुन्हा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत आंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाचा निषेध करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nतीन महिने ६०० ते ७०० रुपये क्विंटल विकणाऱ्या कांद्याला सरासरी दोन हजार रुपये भाव मिळायला आठवडाही उलटत नाही तोच सरकारने निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट व बांगलादेश बॉर्डर येथे रविवारी रात्रीपासूनच निर्यातीसाठी दाखल झालेले कंटेनर सोमवारी सोडले नसल्याने निर्यातबंदीची शक्यता अखेर खरी ठरली. वाणिज्य मंत्रालयाचे अमितकुमार यांनी सोमवारी सायंकाळी कांदा निर्यातबंदीचे परिपत्रक काढले आहे. सद्य:स्थितीत मुंबई बंदरावर दुबई, कोलंबो येथे निर्यातीसाठी ४०० कंटेनर (सुमारे १२ हजार टन), तसेच लासलगाव व कसबे सुकेणे येथून रेल्वेने ८४ रॅकमधून ३,२४२ टन कांदा नुकताच पाठवला आहे. असा एकूण १५ ते १६ हजार टन कांदा आता निर्यात न होता देशातच राहील. या मालापोटी व्यापाऱ्यांचे ४० ते ४२ कोटी रुपये अडकणार आहेत, शिवाय आता हा कांदा सडायला सुरुवात होईल आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.\nदक्षिण भारत व मध्य प्रदेशातील कांदा या वर्षीच्या पावसाने खराब झाल्याने महाराष्ट्रातील विशेषतः नाशिकमधील कांद्याला मागणी वाढली होती. त्यामुळे कांद्याचे भाव वधारले होते. मात्र, देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढतील. यामुळे संसदेतील पावसाळी अधिवेशनात रोष निर्माण होईल. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम कांदा भावावर होईल व येत्या काळात वधारलेले कांद्याचे भाव खाली येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप होईल, असे चित्र आहे.\nअतिपावसामुळे कांदा पिकाला फटका बसला असून, देशांतर्गत बाजारात तुटवडा जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. देशातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात घाऊक बाजारात कांद्याचा दर टनाला ३० हजार रुपये (३० रुपये किलो) किलोपर्यंत पोहोचला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं ���हे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nBharat Bandh: शेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या'...\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nबळीराजाची फसवणूक 'त्यांना' पडली महागात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईपुढची साडेचार वर्षे 'पहाटेचा' मुहूर्त नाही; शिवसेनेची टोलेबाजी\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nसिनेन्यूजड्रग्जसाठी वापरण्यात आले रियाचे पैसे, जाणून घ्या काय सांगितलं कारण\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17429/", "date_download": "2020-09-30T10:05:49Z", "digest": "sha1:RIHRY3DQXCQBUQI6ABIT7BXEHPKRUXWV", "length": 28234, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टंड्रा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटंड्रा : ज्या प्रदेशाचे वर्षातील एखाद्या तरी महिन्याचे तपमान ०º से. ते १०º से.पर्यंत असते, अशा प्रदेशाचा समावेश टंड्रामध्ये केला जातो. टंड्रा प्रदेश सामान्यतः तीन ठिकाणी आढळतात. त्यांतील मुख्य म्हणजे सूचिपर्णी अरण्याच्या उत्तरेकडील, उत्तर ध्रुव प्रदेशालगतचा भाग आर्क्टिक टंड्रा म्हणून ओळखला जातो. समशीतोष्ण कटिबंधातील पर्वत प्रदेशापैकी तरुरेषेपेक्षा उंचावरील प्रदेशास अल्पाइन टंड्रा म्हणतात. अंटार्क्टिकाचा टंड्रा प्रदेश अल्प आहे. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा टंड्रा प्रदेशाने व्यापला आहे. उत्तर अमेरिकेतील ६०º उ. पलीकडील भाग यूरेशियातील ७०º उ. पलीकडील भाग, पूर्व सायबीरियातील ६०º उ. पलीकडील कॅमचॅटकाजवळचा भाग आर्क्टिक टंड्रामध्ये येतो.\nआर्क्टिक टंड्राच्या प्रदेशात अधून मधून तळी, दलदली, नद्या व खुरट्या झाडाझुडुपांचे व गवताचे आढळतात. बर्फ पडणे व वितळणे ह्या दोन्ही क्रिया या भागात चालतात. सदा गोठलेला जमिनीचा खालचा थर हे या भागाचे वैशिष्ट्य. या सदा ���ोठलेल्या तळ जमिनीमुळे विस्तृत ध्रुव प्रदेश व सूचिपर्णी अरण्यांचा तैगा प्रदेश हे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. स्थलपरत्वे ९० मी. पासून ६१० मी. खोलीपर्यंत जमीन गोठलेली आढळते. उन्हाळ्यात १५ ते ३० सेंमी.खोलीपर्यंतची जमीन वितळते.\nहवामान : टंड्राच्या ध्रुवीय ओसाड भागात तपमान उन्हाळ्यात ५º से. पासून हिवाळ्यात–३२º से.पर्यंत गेलेले आढळते. वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३८ सेंमी. असते. त्यांपैकी दोन तृतीयांश पाऊस उन्हाळ्यात पडतो. किनारी प्रदेश खंडांतर्गत भागापेक्षा अधिक थंड व धुक्याने व्याप्त असतात. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे आकाश अभ्राच्छादित असते. हिवाळ्यात ते स्वच्छ होते. वर्षातील एक ते चार महिन्यांच्या काळात या भागाला सूर्यप्रकाश मिळतो. उरलेला काळ दीर्घ संधिप्रकाशाचा, अंधाराचा व ध्रुवीय प्रकाशाचा असतो. त्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो. १०º से.ची समतापरेषा टंड्रा प्रदेशाच्या विषुववृत्ताकडील भागाची सीमा आहे, तर ०º से. ही ध्रुवाकडील भागाची सीमा आहे. हिवाळ्याचा काळ ८–१० महिन्यांचा असतो. या वेळी हिमवष्टी होते. ती ६४ ते १९१ सेंमी.पर्यंत होते. वाऱ्यामुळे हिमकण वाहून नेले जातात व हिमवादळांमुळे हिमस्फटिक लहानलहान फटींतही घुसतात. आर्क्टिक टंड्रात वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १६ किमी. असतो, तर अल्पाइन टंड्रात तो ताशी १२० ते २०० किमी.पर्यंतही असतो. अल्पाइन टंड्रात दिवस-रात्रीची लांबी आर्क्टिक टंड्रातल्याप्रमाणे अतिदीर्घ किंवा अतिलहान नसते. तसेच उंचीमुळे तेथे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी असते. यांचा परिणाम तेथील जीवसृष्टीवर होतो.\nवनस्पती : बर्फाचे आच्छादन, बर्फ वितळण्याचा काळ व जलवाहन यांवर वनस्पतिजीवन अवलंबून असते. वनस्पतीच्या दृष्टीने गवताळ टंड्रा, शैवाल टंड्रा व ओसाड टंड्रा असे तीन भाग होतात. उन्हाळ्यात बर्फाचा थर वितळतो. पाणी डबकी व सरोवरे यांत साठते. दलदली तयार होतात. टंड्राच्या दक्षिण सीमेवर बरीच सरोवरे आढळतात. सरोवरांच्या व नद्यांच्या काठी जेथे जमीन चांगली आहे अशा भागात लव्हाळी, वाळुंज, गवत, द्विदल धान्ये, सूर्यफुले, बीच, विलो, बिलबेरी, क्लाउडबेरी यांसारख्या वनस्पती आढळतात. बऱ्याच वनस्पती झुबक्याझुबक्यांनी उगवतात. अधिक उत्तरेकडील शैवाल, दगडफूल यांसारख्या वनस्पती आढळतात. झुडुपे दाटीवाटीने उगवतात व त्यांची जाळी तयार होते. ती त्यांना संरक्षक ठरते.\nवनस्पतींचा रंग सर्वसामान्यपणे हिरवट-तपकिरी असतो. आर्क्टिक यूरोप व उ. अमेरिकेतील टंड्राचा भाग गवताळ टंड्राचा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग रेनडियरसाठी होतो. ओसाड टंड्रा ध्रुवाकडील भागालगत आहे. तीन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या काळात ॲकोनाइट, येरॅनिअम, फरगेट-मी-नॉटसारख्या वनस्पती रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या असतात. उन्हाळ्याबरोबरच हा सर्व फुलबहार संपुष्टात येतो. उंच प्रदेशात वनस्पती विरळ असतात.\nअल्पाइन टंड्रातही वनस्पतिजीवन जवळजवळ असेच असते. सौम्य उतारावर गवताची कुरणे, उंच भागात शैवाल व दगडफूल, खुरटी झुडुपे, विलो, खडकांच्या आडोशाला वाढणारे गवत व झुडुपेही दिसतात. विशिष्ट उंचीवर मोठी व भडक रंगांची फुले दिसतात.\nप्राणिजीवन : अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी या प्रदेशात आढळतात. ससे, कोल्हे, लांडगे, लेमिंग, अस्वले इ. प्राणी या भागात आढळतात. रेनडियर, कॅरिबू, कस्तुरी वृषभ (मस्क ऑक्स) हे मोठे प्राणी गवत खाणारे आहेत. कस्तुरी वृषभाच्या अंगावरील जाड कातडी व केस यांमुळे त्याचे तीव्र थंडीपासून रक्षण होते. रेनडियर व कॅरिबू आपल्या टणक खुरांनी बर्फ उकरून त्याखालील दगडफूल, शैवाल यांसारख्या वनस्पती खातात. त्यांची शिंगेही बर्फ उकरण्यास व दाट झुडुपांतून वाट काढण्यास उपयोगी पडतात. अमेरिकन व यूरेशियन टंड्राच्या सर्वच भागांत ते आढळत नाहीत. रेनडियर प्रामुख्याने उत्तर यूरोपात आढळतात. नंतर उ. अमेरिकेत त्यांना नेण्यात आले. रेनडियरचे मांस उत्तर आणि पश्चिम अलास्कामध्ये लोकांचे अन्न म्हणून उपयोगी येते. फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, कोला द्वीपकल्प या भागांत रेनडियरला फारच महत्त्व आहे. पांढऱ्या रंगाची ध्रुवीय अस्वले विशेषतः समुद्राकाठी अधिक आढळतात. मासे हे येथील प्राण्यांचे व माणसांचे मुख्य अन्न. सील जातीचा मासा उन्हाळ्यात स्थलांतर करतो. बेरिंग सामुद्रधुनीच्या भागात सील माशाची पकड मोठ्या प्रमाणावर केली जाते. व्हेल मासाही तितकाच महत्त्वाचा असून नॉर्वेमध्ये ते पकडण्यासाठी केंद्रे उभारलेली आहेत.\nयाशिवाय रानमांजरे, घुबडे, पाणबदके व कोंबड्यांसारखे पक्षी या प्रदेशात आढळतात. डास व माशा भरपूर असून त्यांचा त्रास माणसांना व प्राण्यांनाही होतो. वनस्पतींची वाढ व प्राण्यांचा रहिवास चार महिन्यांपुरताच मर्यादित असतो. निसर्गाशी जुळवून घेता यावे म्हणून काही सूक्ष्म जीवांना व कोळ्यांना निसर्गतःच काळे, लाल यांसारखे गडद रंग मिळालेले आढळतात. काही बेडूक हिवाळ्यात स्वतःला दिर्घकाळ चिखलात पुरून घेऊन राहतात. शीतनिष्क्रयता हा विशेष बऱ्याच प्राण्यांत दिसून येतो. स्थलांतर करणारे पक्षीही या भागात आढळतात. ते फुले, कळ्या, कीटक इ. खाऊन जगतात. अंटार्क्टिकाच्याभागात पेंग्वीन पक्षी आढळतो. टंड्रातील वनस्पती व प्राणी यांच्या जाती कमी असल्या तरी त्यांची संख्या मोठी असते. लेमिंगसारखे तृणभक्षक आणि त्यांच्यावर जगणारे हिमघुबड, हिमकोल्हा यांसारखे मांसभक्षक यांच्या संख्येतील चढउतारात सुसंगती आढळते. अल्पाइन टंड्रातील रानमेंढ्या, आयबेक्स, शॅमॉय इ. प्राणी व बरेच पक्षी हिवाळ्यात कमी उंचीच्या प्रदेशात स्थलांतर करतात. हिवाळ्यात पांढऱ्या रंगामुळे पुष्कळ प्राण्यांना संरक्षण मिळते.\nमानवी जीवन : एस्किमो हे टंड्रातील प्रमुख रहिवासी उ. अमेरिका व ग्रीनलंडच्या किनारी भागांत यांच्या वसाहती आढळतात. लोकसंख्येचे वितरण फारच विरळ असते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. १ पेक्षाही कधी कधी कमी आढळते. यूरेशियाच्या टंड्राच्या भागात लॅप, सॅमॉइड व इतर श्वेतवर्णी जमाती विशेषतः उत्तरवाहिनी नद्यांच्या काठी वसाहती करून राहतात. एस्किमोंप्रमाणेच रेनडियरचे कळप पाळणे, शिकार करणे, मासेमारी करणे हे यांचे मुख्य व्यवसाय आहेत. यांशिवाय लाकूडतोड हाही एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. अलीकडे खनिजांचा शोध, ध्रुव प्रदेशावरून जाणारे जवळचे विमानमार्ग, हवामाननिरीक्षण, प्रदेशांवरील स्वामित्व व व्यापारी माल आणि शस्त्रास्त्रे यांची वाहतूक यांमुळे टंड्रा प्रदेशातील वर्दळ वाढली आहे. त्यामुळे येथील लोकांचा इतर लोकांशी अधिक संपर्क येऊन त्यांच्या सर्वस्वी निसर्गाधीन जीवनपद्धतीत बराच फरक पडू लागला आहे. रेडिओसारखी संपर्क व करमणूकसाधने, वनस्पतिज अन्नपदार्थ, मद्ये, आधुनिक शस्त्रास्त्रे व नवनवीन व्यवसायांत शिरकाव यांचा जाणवण्याजोगा परिणाम होऊ लागला आहे.\nपहा : आर्क्टिक प्रदेश.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्ल���मिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/five-arrested-due-to-cheated-with-senior-citizen-in-mumbai-1211509/", "date_download": "2020-09-30T09:19:09Z", "digest": "sha1:YPGZ3OI4RVKAPHUZRHKV4EXWU5554H4V", "length": 12954, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना अटक | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना अटक\nज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना अटक\nआर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.\nनिवृत्तीनंतर व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ७७ लाख ९५ हजार रुपयांना फसविणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या एका औषधनिर्माण संस्थेला बिया पाठवून त्यातून दलाली मिळविण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याला भुलून या ज्येष्ठाने पैसे गुंतवले आणि अखेरीस फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी एकाच वेळी छापे मारत पाच जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर येथून निवृत्त झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने स्टर्लिग बायोसायन्स डॉट कॉम या संकेतस्थळावर कर्करोग रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या बेनिव्हिला बियांचा व्यवसाय करून दलाली कमाविण्याची जाहिरात पाहिली. या बिया स्मिता इंटरप्रायझेस, बोईसर येथून विकत घेऊन त्या परदेशात पाठविल्या तर औषधनिर्माण संस्थेकडून भरघोस दलाली देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ज्येष्ठाने स्मिता इंटरप्रायझेस येथे संपर्क साधला असता स्मिता शर्मा नावाची महिला त्यांच्याशी बोलली. तिने थोडे-थोडे असे करत तब्बल ७७.९५ लाख रुपये वेगवेगळ्या ११ बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर काही बिया कुरिअरने या ज्येष्ठाला पाठविण्यात तर आल्या. या बिया आमच्या परदेशस्थित कंपनीला पाठविल्या तर त्याची दुप्पट रक्कम मिळेल असे सांगण्यात आले. मात्र, या बिया घेण्यात आल्याच नाहीत. तसेच स्मिता शर्मा हिनेही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे अखेर याची तक्रार मुंबई पोलीसांकडे करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या चौकशीत नवी मुंबईतून हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानुसार बुधवारी शाखेच्या पाच पथकांनी एकाच वेळी खारघर, वाशी, कोपरखैराणे येथे छापा मारत एलिझाबेथ फाळके ऊर्फ स्मिता शर्मा (२९), गॉडविन चिबुकेम (३८), इमानीयल पास्कल (२४) आणि लॅनसना सिस्से (३३) यांना ताब्यात घेतले. या सर्व जणांनी मिळून तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधून त्याला पैसे जमा करण्यास सांगितले होते. अशा प्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 लँडिंग गीअर अडकून जेट एअरवेजच्या विमानाला अपघात\n2 ऐरोली येथे नवीन कचराभूमीस भाजपचा विरोध\n3 नामुष्की टाळण्यासाठी बाटूच्या कुलगुरुपदी निवड\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7016", "date_download": "2020-09-30T08:38:51Z", "digest": "sha1:5KDMLQZ2KL7QTTQM2WGWNIFMBPFPPYVR", "length": 15075, "nlines": 167, "source_domain": "aisiakshare.com", "title": " फोटो शेअरिंग | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nया साइट्स वापरता येतात. काळाप्रमाणे यांचे फिचर्स आणि फ्री असणे/नसणे बदलत आहे. शिवाय साइट्स बंदही पडतात.\nशेवटच्या photos dot google dot com या साइटवरून फोटो शेअरिंग करण्याबद्दल काही ट्रायल एररमधून त्याचा उपयोग करण्यासाठी काय करावे लागते, फोटो लिंकस का चालत नाहीत याबद्दल थोडक्यात -\nअ) प्रत्येक जीमेल अकाउंटला १५ जिबी स्टोरेज गुगल फ्री देते ती गुगलच्या \"ड्राइव\" या साइटवर असते. या अकाउंटशी संबंधुत युट्युब विडिओज, फाइल्स, ओडिओ, फोटो, डॅाक्युमेंटस धरून १५ जिबी.\nगुगल फोटोजवर अपलोड केलेले फोटो \"हाइ क्वालटी\" म्हणजे दोनशे KB पेक्षा कमीचे कम्प्रेस केलेले असतात ते या १५ जिबीमध्ये मोजले जात नाहीत. सुरुवातीला हाच डिफाल्ट असतो.\nदुसरा पर्याय \" हाइ रेझलुशनचे\" जितक्या एमबीचे असतील त्या साइजचे अपलोड करण्याचा पर्याय निवडल्यास ते स्टोरेज लिमिटमध्ये मोजले जातात. यासाठी \"गुगल ड्राइव\" उघडून त्यामध्ये \"गुगल फोटोज\" हा फोल्डर add करावा लागतो. ( ड्राइवच्या सेटिंग्जमध्ये आहे.)\n( सेटिंग्जमधून बदल करण्यासाठी डेस्कटॅाप पेज उघडावे लागते.) हा बदल केला नसेल तर शेअर्ड फोटो लिंकस चालत नाहीत.\nतर साधा (अ) डिफाल्ट पर्यायासाठी खालील क्रम करा.\n१) तुम्हाला फोटो अपलोड करून वारंवार शेअर करायचे असतील तर तुमचे फोनमधे सेटप केलेले जीमेल अकाउंट वापरू नका कारण ते अपलोड करून शेअर केलेले फोटो विसरून डिलीट केले जातात. वेगळेच जीमेल अकाउंट क्रोम/ फायरफॅाक्समधून लॅागिन करून उघडा.\nया अकाउंटशी संलग्न फोटोज, ड्राइव इत्यादि वेगळ्या असतात.\n२) दहा बारा फोटो अपलोड करायचे असतील तर प्रथम दोन फोटो अपलोड करा.\n३) ते दोन फोटो अपलोड होऊन दिसतील तेव्हा सिलेक्ट करून creat album करा.\n४) अल्बमचे नाव देणे - समजा गोव्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये दोनवेळा गेलो असू तर\nगोवा २०१८११२६अशी नावे दिल्याने युनिक आणि तारीखही कळते.\n५)आता अल्बम उघडल्यावर ते दोन फोटो दिसतील.\n६) अल्बमच्यावर टुलबारमधून सेटिंग्जमध्ये जाऊन शेअर विद पब्लिक करा. अल्बमची शेअरिंग लिंक तयार होइल. आता क्लोज करून पुन्हा अल्बम लिस्ट उघडल्यावर या अल्बमचे नाव शेअर्ड अल्बम असे दिसले पाहिजे.\n७) हा अल्बम उघडून वरचे प्लस बटण वापरून आणखी फोटो अपलोड केल्यावर ते याच शेअर्ड अल्बममध्ये जातील. त्यातल्या एका फोटोवर क्लिक करा आणि शेअरिंग लिंक कॅापी करून घ्या.( p)\n८) ctrlq dot org/ google/photos ही एक नवीन साइट (अॅपसारखी आहे) उघडून तिथे ही (p) link पेस्ट करा. खालचे \"get sharing link\" बटण क्लिक केल्यावर पेज आपोआप स्क्रोल डाउन होउन direct आणि embed लिंकस मिळतात॥ direct लिंक(D) इथे ��ापरा.\nबटण क्लिक केल्यावर \" try another link\" हा मेसेज आल्यास तुमचे १-७ स्टेपमध्ये गडबड झाली आहे. तसं पाहिलं तर ही साइट एक टेस्टच आहे.\nहे प्रकरण फार लांबलचक वाटलं तरी फारच झटकन होते.\nफोटोचे इमेज कोड टेम्प्लेट - ओफलाइन लेख लिहिताना उपयोगी पडेल ते पाहा -\nकॅापी केलेली direct link (D) copypastherelink च्या जागी बदलून तयार कोड लेखात योग्य जागी टाकायचा.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nअरे त्या कट्ट्याचे फोटो\nअरे त्या कट्ट्याचे फोटो कुणीतरी बघा रे दिसतात का.. आचरटबाबा..\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\naise rasik या फेसबुक ग्रुप पेजवर\nफोटो टाकले कुणी तरी इथे आणता येतील.\nकट्ट्याचे दोन फोटो ग्रुपवर\nकट्ट्याचे दोन फोटो ग्रुपवर आलेत त्यातला एक दिलाय उत्स्फुर्त कट्टे धाग्यात, पण धागा फार लांबलाय तो. पाहा.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२०���५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:36:48Z", "digest": "sha1:QHK6TNBW6UIBZIWALIO5LLPOUQE43R4K", "length": 17821, "nlines": 358, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्गिझस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: किर्गिझ प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत\nकिर्गिझस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बिश्केक\nअधिकृत भाषा किर्गिझ, रशियन\n- राष्ट्रप्रमुख अल्माझेक अताम्बायेव्ह\n- पंतप्रधान झांतोरो सतिबाल्दियेव्ह\n- कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त १४ ऑक्टोबर १९२४\n- किर्गिझ सोसाग ५ डिसेंबर १९३६\n- स्वातंत्र्य घोषणा ३१ ऑगस्ट १९९१\n- मान्यता २५ डिसेंबर १९९१\n- एकूण १,९९,९०० किमी२ (८६वा क्रमांक)\n- पाणी (%) ३.६\n-एकूण ५३,५६,८६९ (११०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १३.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २,३७२ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.५९८ (मध्यम) (१०९ वा) (२०१०)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग किर्गिझस्तान प्रमाणवेळ (यूटीसी + ५:०० ते + ६:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९६\nकिर्गिझस्तान (किर्गिझ: Кыргызстан ; ), अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक (किर्गिझ: Кыргыз Республикасы ; रशियन: Кыргызская Республика ), हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nवर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी सिथियन टोळ्यांची वस्ती होती [ संदर्भ हवा ].\nअरबांशी व्यापार करणाऱ्या तुर्क व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात इस्लाम पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी उय्गुर खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे थ्यॅन षान पर्वतरांगांपर्यंत��्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र १२व्या शतकात मंगोलांच्या आक्रमणापुढे किर्गिझांची पीछेहाट होत, आल्ताय आणि सायान पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. चंगीझ खानाने इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.\nकिर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल ओइरातांचे, इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास मांचू छिंग साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर कोकंदाच्या उझबेक खानतीची सत्ता राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन साम्राज्य आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. किर्गिझिया या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हियेत राजवट आल्यावर सोव्हियेत रशियाचे कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त या नावाने या भूभागास ओब्लास्ताचा दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी किर्गिझ सोव्हियेत समाजवादी गणराज्य या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.\nइ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकात किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक सोव्हियेत संघातून फुटून स्वतंत्र झाले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (किर्गिझ मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील किर्गिझस्तान पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इरा�� • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/election-commission-cuts-short-disqualification-term-for-sikkim-chief-minister-zws-70-1985406/", "date_download": "2020-09-30T10:27:39Z", "digest": "sha1:FPC4JFBUM7WS46ZU3OCETSC55XH6FQ5C", "length": 23151, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Election Commission cuts short disqualification term for Sikkim Chief Minister zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nनिवडणूक आयोगाने या तमांग यांची अपात्रता सहा वर्षांवरून एक वर्ष एक महिन्यावर आणली.\nसहा वर्षे अपात्र ठरलेल्यास राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदी बसविणे आणि निवडणूक आयोगानेच अपात्रतेला फाटा देणे, हे व्यवस्थेला घातकच..\nराज्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाच्या अत्यंत धक्कादायक, आक्षेपार्ह आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक अशा कृतीची दखल घेणे आवश्यक ठरते. तूर्त समाधानाची बाब ही की निवडणूक आयोगाची ही कृती मतदान होऊ घातलेल्या महाराष्ट्र वा हरयाणा या राज्यांतील नाही. पण म्हणून सर्व संकेत पायदळी तुडवून निवडणूक आयोग जे अन्य एखाद्या राज्यात करून पचवू शकतो ते या राज्यांतही होऊ शकते. म्हणून जे काही झाले त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.\nहे प्रकरण घडले सिक्किम या राज्���ात. त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे भ्रष्टाचारप्रतिबंधक कायदा आणि ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक माया जमा केल्याप्रकरणी दोषी आढळले. ही घटना १९९६-९७ सालातील. त्या वर्षी सिक्किम राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सरकारने एका योजनेंतर्गत गायी खरेदी केल्या. ९.५० लाख रुपयांच्या या गोखरेदीत या तमांग महाशयांनी आपला हात धुऊन घेतला. याप्रकरणी आवश्यक ती चौकशी आदी पार पडल्यावर स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालय आणि अंतिमत: सर्वोच्च न्यायालय अशा तीनही ठिकाणी त्यांच्यावरील आरोप ग्राह्य़ धरले गेले. त्यांना या प्रकरणात ठोठावण्यात आलेली एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षादेखील सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरली.\nतर असा लौकिक असलेले हे तमांग गेल्या वर्षी तुरुंगात होते. १० ऑगस्ट २०१८ या दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. अशा व्यक्तीस खरे तर सत्ता आणि तत्संबंधी यंत्रणेपासून चार हात दूर ठेवावयास हवे होते. ते राहिले दूरच. उलट सिक्किमचे राज्यपाल गंगाप्रसाद यांनी त्यांची निवड थेट मुख्यमंत्रिपदी केली. या तमांग नामक गृहस्थाने सिक्किम विधानसभेची निवडणूक लढवलीदेखील नव्हती. पण तरी राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रिपदी नेमले. कारण ‘सिक्किम क्रांतिकारी मोर्चा’ या बहुमताच्या जवळ असलेल्या पक्षाने त्यांची विधिमंडळ नेता म्हणून निवड केली. वास्तविक त्यांच्या विरोधातील खटला हा काही निव्वळ विरोधकांचा आरोप नव्हता. तर सरकारच्या दक्षता विभागानेच त्यांचा भ्रष्टाचार शोधून काढला होता. तरीही हा गृहस्थ पुन्हा थेट मुख्यमंत्रीच झाला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरील नियुक्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहेच. पण त्याआधी आणखी एक अश्लाघ्य प्रकार घडला.\nतो असा की या इसमाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून आपली अपात्रता रद्द करावी अशी मागणी केली. न्यायालयात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होतो ते निवडणूक लढवण्यास आपोआप अपात्र ठरतात. त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही. पण आपणास यात सूट मिळावी, अशी तमांग यांची विनंती होती. त्यांनी या मागणीच्या समर्थनार्थ केलेला युक्तिवाद त्यांचा निर्लज्जपणा आणि कायद्याचा पोकळपणा अशा दोघांचेही दर्शन घडवतो. तमांग यांचे म्हणणे असे की सहा वर्षे निवडणूक लढवायची बंदी आपणास लागूच होत नाही. कारण असे की भ्रष्टाचार सिद्ध होऊन न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली तरच ही बंदी लागू होते. ‘आणि माझी शिक्षा तर फक्त एक वर्षांचीच होती, तेव्हा मी कसा काय सहा वर्षे बंदीस पात्र ठरतो,’ असा त्यांचा निवडणूक आयोगास प्रश्न होता. यावरून गडी किती पोहोचलेला आहे, हे लक्षात येते. आपण भ्रष्टाचार केला नाही वगैरे काही त्यांचे म्हणणेच नाही. त्यांचे म्हणणे इतकेच की आपल्याला झालेली शिक्षा ही दोन वर्षे नाही, तर फक्त एक वर्षांचीच आहे. सबब मी अपात्र ठरत नाही.\nया विधिनिषेधशून्य राजकारण्याने ही मागणी करणे धक्कादायक नाही. तर निवडणूक आयोगाने ती ग्राह्य़ धरणे धक्कादायक आणि शोचनीय आहे. वास्तविक भ्रष्टाचार किती रुपयांचा आहे यास महत्त्व देता नये. तो कितीही रकमेचा असो, त्यातून संबंधिताची वृत्ती दिसून येते. त्याचप्रमाणे त्यासाठीची शिक्षा एक वर्षांची होती की दोन, हा प्रश्नच फजूल आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आणि न्यायालयाने तो आरोप मान्य करून संबंधितास शिक्षा दिली ही बाबच त्यास कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यासाठी पुरेशी आहे. अशा वेळी सदर व्यक्तीस जास्तीत जास्त शिक्षा होऊन अन्यांना त्याचा कसा धाक वाटेल हे पाहण्याची जबाबदारी आणि कर्तव्य खरे तर निवडणूक आयोगाचे. पण या कर्तव्यापासून ढळत निवडणूक आयोगाने या तमांग यांची अपात्रता सहा वर्षांवरून एक वर्ष एक महिन्यावर आणली. ही वेळ आयोगाने अशी अचूक साधली की त्यामुळे तमांग यांना वेळेत निवडणूक अर्ज दाखल करता आला. महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांच्या बरोबरीने २१ ऑक्टोबरला सिक्किम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होईल. खास निवडणूक आयोगानेच कृपा केल्याने या निवडणुकीत तमांग यांना उमेदवारी मिळू शकली. राज्याचे मुख्यमंत्रिपद राज्यपालांनी देऊ केले आणि ते राखता यावे यासाठी निवडणूक आयोगानेही कृपा केली यापेक्षा अधिक भाग्य ते कोणते निवडणूक आयोग तमांग यांच्याबाबत इतका कनवाळू का झाला असावा निवडणूक आयोग तमांग यांच्याबाबत इतका कनवाळू का झाला असावा या प्रश्नाचे उत्तर मिळणारे नाही.\nपण काही कयास बांधता येईल. तमांग यांच्या ‘सिक्किम क्रांतिकारी मोर्चा’ या पक्षाने केंद्रातील सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली आहे, ही बाब समोर आली की साऱ्याच बाबींचा खुलासा होऊ शकतो. हे प्रकरण येथेच संपत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वेळह�� महत्त्वाची ठरते. तमांग यांच्या पक्षास भाजपने पािठबा जाहीर केल्यानंतर बरोबर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी पाच वर्षांनी कमी केला. ही बाब सूचक तशीच आगामी संकटाची जाणीव करून देणारी ठरते. एका बाजूने निवडणूक आणि भ्रष्टाचार यांतील नाते कसे कमी करता येईल यावर प्रवचने झोडायची आणि त्याच वेळी ज्याच्यावर भ्रष्टाचार सिद्ध होऊन ज्यास शिक्षा झालेली आहे त्याची अपात्रता रद्द करायची, हा दुटप्पी व्यवहार काय दर्शवतो\nनिवडणूक आयोगास जी प्रतिष्ठा आहे ती मिळवण्यात कित्येक दशके गेली. टी. एन. शेषन नावाची व्यक्ती मुख्य निवडणूक आयुक्त होईपर्यंत ही यंत्रणा काय आणि तिचे अधिकार काय, याची माहितीदेखील या देशास नव्हती. शेषन यांनी कागदोपत्री असलेले नियम राबवायला सुरुवात केली आणि निवडणूक आयोगाचा दरारा पाहता पाहता वाढला. त्यानंतर मात्र त्यास उतरती कळाच लागलेली दिसते. शेषन यांच्यानंतर लगेच मनोहर सिंग गिल हे या पदावर बसले. त्यांच्या काळात आयोगात काही आगळे घडले असे नाही. पण इतक्या मोठय़ा पदावरून उतरल्यावर या गृहस्थाने काँग्रेस सरकारात युवा खात्याचा मंत्री होण्यात धन्यता मानली. त्यांच्या या भुक्कड कृतीने गेलेली निवडणूक आयोगाची अब्रू त्यानंतर आलेले जेम्स मायकेल लिंगडोह यांनी निश्चितच सावरली. पण ते भलत्याच मुद्दय़ावर वादात अडकले. त्यांनतर परिस्थिती ‘शेषनपूर्व’ काळाकडे झपाटय़ाने निघाली असून तसे झाल्यास विद्यमान निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचे त्यात मोठे योगदान असेल.\nराजकीय पक्षांत सध्या ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी स्पर्धा सत्ताधारी भाजपकडे जाण्यासाठी सुरू आहे. सरकारी यंत्रणांत ही स्पर्धा अधिकाधिक कोण वाकेल, अशी होताना दिसते. सरकारी यंत्रणांची ही ‘वाकू आनंदे’ मोहीम अंतिमत: देशास घोर लावणारी ठरण्याचा धोका आहे. तो टाळायला हवा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 जनाची नाही, पण..\n2 गांधी जयंतीची प्रार्थना\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/benelli-leoncino-500-launched-in-india-know-all-features-and-price-sas-89-1946703/", "date_download": "2020-09-30T10:27:03Z", "digest": "sha1:ETNTHTE4FEOQZ43KVZULXHD3M2BGE5JB", "length": 11620, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Benelli Leoncino 500 भारतात लाँच, 10 हजारांत बुकिंग सुरू | Benelli Leoncino 500 launched in India know all features and price sas 89 | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nBenelli Leoncino 500 भारतात लाँच, 10 हजारांत बुकिंग सुरू\nBenelli Leoncino 500 भारतात लाँच, 10 हजारांत बुकिंग सुरू\n'स्क्रॅम्बलर स्टाइल' असलेली Benelli Leoncino 500 स्टील ग्रे आणि रेड अशा दोन रंगामध्ये उपलब्ध\nBenelli ने भारतात आपली बहुप्रतीक्षित बाइक Leoncino 500 लाँच केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तीन व्हेरिअंट्समध्ये (Standard, Trail आणि Sport) लाँच झालेली ही बाइक भारतात मात्र केवळ स्टँडर्ड व्हेरिअंटमध्येच लाँच करण्यात आली आहे. ‘स्क्रॅम्बलर स्टाइल’ असलेली Benelli Leoncino 500 स्टील ग्रे आणि रेड अशा दोन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.\nया बाइकच्या लाँचिंगवेळी, येत्या काही महिन्यांमध्ये भारतात अजून दोन-तीन बाइक लाँच करण्याची योजना असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. यात भारतीय बाजारासाठी खास डिझाइन केलेल्या 300cc क्षमतेच्या बाइकचाही समावेश असेल असंही कंपनीने स्पष्ट केलंय.\nफीचर्स – Benelli Leoncino 500 बाइकमध्ये 499.6cc, लिक्विड-कूल्ड, फ्युअल-इंजेक्टेड, ट्विन-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500rpm वर 47.6hp ची ऊर्जा आणि 5,000rpm वर 45Nm टॉर्क निर्माण करतं. बाइकच्या पुढील बाजूला 50mm USD फोर्क्स आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेंशनचा वापर करण्यात आलाय. बाइकचे दोन्ही व्हिल्स 17-इंचाचे असून एबीएस फीचर आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास पुढील बाजूला 320mm ड्युअल-डिस्क आणि मागील बाजूला 260mm सिंगल डिस्क ब्रेक आहे.\nया बाइकसाठी कंपनीने बुकिंग सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर 10 हजार रुपयांमध्ये बुकिंग करता येईल. बाइकच्या खरेदीवर कंपनीकडून 5 वर्ष/अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी आहे. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, ही बाइक कंपनीच्या टीआरके 502 बाइकपेक्षा 31 हजार रुपयांनी स्वस्त आहे. टीआरके 502 ची किंमत 5.10 लाख रुपये आहे. Benelli Leoncino 500 ची एक्स-शोरुम किंमत 4.79 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलीये. किंमतीनुसार या बाइकची टक्कर कावासाकी झेड650 आणि सीएफमोटो 650 एनके या बाइकशी असेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 Hyundai ची नवीन Grand i10 Nios, केवळ 11 हजार रुपयांत करा बुकिंग\n2 Honor च्या ‘स्मार्ट स्क्रीन टीव्ही’ला शानदार प्रतिसाद , लाँचिंगपूर्वीच 1 लाखांहून अधिक बुकिंग\n3 32MP सेल्फी कॅमेरा, Honor 20i चा सेल ; ‘या’ आहेत ऑफर्स\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/death-of-boy-due-to-fire-in-petrol-1190293/", "date_download": "2020-09-30T09:56:19Z", "digest": "sha1:R4QRHVXVW5J36J2HBVIZGH4XQRLHLJ5F", "length": 12047, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चोरीच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nचोरीच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा मृत्यू\nचोरीच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा मृत्यू\nदुचाकीच्या बॅटरीची चोरी केल्याच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा अखेर उपचारादरम्यान ससून रूग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. कसबा पेठेत बुधवारी ही घटना घडली\nदुचाकीच्या बॅटरीची चोरी केल्याच्या संशयावरून पेट्रोल ओतून पेटवलेल्या कचरावेचक मुलाचा अखेर उपचारादरम्यान ससून रूग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. कसबा पेठेत बुधवारी ही घटना घडली होती.\nसावन धर्मा राठोड (वय १७ मूळ रा. सोलापूर) असे उपचारादरम्यान मृत्युमूखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.दरम्यान, त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी इब्राहिम मेहबूब शेख (वय ३५), इम्रान शेख (वय २८) आणि जुबेर तांबोळी (वय २६ तिघेही रा.कसबा पेठ) यांना गुरूवारी ( १४ जानेवारी) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली होती. राठोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.\nबुधवारी (१३ जानेवारी) राठोड हा कसबा पेठतील पवळे चौक परिसरातून निघाला होता. त्यावेळी तिघा आरोपींनी त्याला अडविले. दुचाकीच्या बॅटऱ्यांची चोरी का केली, अशी विचारणा करून आरोपींनी त्याला मारहाण केली.त्यानंतर त्याला काही अंतरावर असलेल्या एका छोटय़ा गल्लीत नेले. त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यानंतर गंभीर भाजलेल्या राठोड याला टेम्पोत बसविले. डेंगळे पूलानजीक त्याला सोडून आरोपी पसार झाले. भाजलेल्या अवस्थेत तो कसबा पेठ पोलीस चौकीत गेला आणि याघटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. राठोड याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो ६५ टक्के भाजला होता. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्या���ाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nअंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने बाईकवर बसवून घेऊन चालले होते आईचा मृतदेह\nपुण्यात पाच वर्षांच्या मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू\nलग्नात फटाके फोडण्याच्या वादातून एकाची हत्या, सहा जणांना अटक\nडंपरखाली येऊन चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, पाऊस ठरला काळ\nशाळेच्या स्वच्छतागृहात सापडला नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शरीरावर जखमा\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 बंदिजनांचे आयुष्य बदलण्यासाठी ‘प्रेरणापथ’\n2 सव्वाचार लाखांहून अधिक पुणेकर वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’\n3 प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलीचा खून, प्रियकर गजाआड\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/sushamamohite/", "date_download": "2020-09-30T09:30:00Z", "digest": "sha1:CT2ORSODCONONZJPJP2VRBVPG6QAJBD2", "length": 11227, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुषमा मोहिते – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\nArticles by सुषमा मोहिते\nसुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.\nआंबेहळद – एक औषधी\nआंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. […]\nअॅसिडिटी आणि आपल्या खाण्याच्या ��वयी\nसकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका […]\nआम्लपित्त (ACIDITY) का होते \nआम्लपित्त (ACIDITY) हा वरून साधा दिसणारा पण पण गंभीर आजार आहे. थोडी काळजी घ्या आणि आम्लपित्तापासून स्वत:ला वाचवा… […]\nफळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा झटत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का – पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. – पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास […]\nचेहर्‍याचा रंग कसा उजळेल\nचेहेर्‍याचा रंग उजळण्यासाठी काही सोप्या युक्त्या. हे करुन बघाच. बाहेरच्या कोणत्याही क्रिमची गरज नाही. […]\nताप आणि त्यावर सोपे उपाय\nवेगवेगळ्या प्रकारच्या तापांवर सोपे सोपे उपाय वाचा… […]\nअचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. […]\nस्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. […]\nमधूमेहाच्या रुग्णांसाठी काही उपयुक्त सूचना.. […]\nकांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते. खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझ���न (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा […]\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/the-cas-plateau-blossomed-with-colorful-flowers-but-the-corona-turned-tourists-away-26276/", "date_download": "2020-09-30T08:16:10Z", "digest": "sha1:UOG6O6M4N3VLPT3LYM4DDVU63CIIYLG3", "length": 11693, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The Cas Plateau blossomed with colorful flowers, but the corona turned tourists away | कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले, परंतु कोरोनामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nसाताराकास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले, परंतु कोरोनामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ\nदरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा कास पठारावर असते. हजारो-लाखो लोक कास पठारावरिल मनमोहक दृष्य न्याहाळायला येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाने आपले रौद्ररुप धारण केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने पर्यटन स्थळेही सरकारने बंद ठेवली आहेत. त्यामुळे कास पठार पर्यटकांविना ओस पडले आहे.\nसातारा : कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. साताऱ्यातील कास पठारावर निसर्गाला बहर आला आहे. (Cas Plateau blossomed with colorful flowers) येथील कास पठार दरवर्षीप्रमाणे यंदाही डौलले आहे. विविध रंगी फुलांनी बहरले आहे. साताऱ्यातील कास पठार हे जागतिक दर्जाचे आहे. इथे दरवर्षी सप्टेंबर दरम्यान विविध रंगांची फुले फुलण्यास सुरुवात होते. मात्र, या वर्षी पर्यटकांनी (tourists) कोरोनामुळे पाठ फिरवली आहे.\nदरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा कास पठारावर असते. हजारो-लाखो लोक कास पठारावरिल मनमोहक दृष्य न्याहाळायला येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाने आपले रौद्ररुप धारण केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने पर्यटन स्थळेही सरकारने बंद ठेवली आहेत. त्यामुळे कास पठार पर्यटकांविना ओस पडल��� आहे.\nकास पठारावर तेरडा, पंद, टुथब्रश, सोनकी, कुमुदिनी, अभाळी, गवेली, अबोलिमा, चवर अशा अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या वनस्पतींना बहर आला आहे. त्यामुळे कास पठार फुलांनी नटले सवरले आहे. असे वाटत आहे. जागतिक वारसास्थळ आणि आतंरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पाठारावर रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट घोंगावत असल्यामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास सक्त मनाई केली आहे.\n मोबाइल नसल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल\nटीव्ही'आई माझी काळू बाई' मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित\nमहाराष्ट्राचे वीर जवानलेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना सचिन जाधव यांना वीरमरण\nकोरोना अपडेटसाताऱ्यात कोरोनाचा विळखा घट्ट, ८९८ नवे कोरोनाबाधित रूग्ण\nकोरोना पॉझिटिव्ह साताऱ्यात १ हजार ८६ नवे कोरोनाबाधित रूग्ण\nसाताराराज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजावर अन्याय, खासदार उदयनराजे भोसले यांचे टीकास्त्र\nकोरोना अपडेटसाताऱ्यात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात ८०० रुग्णांची नोंद\nकोरोना अपडेटफलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2011/04/blog-post_21.html", "date_download": "2020-09-30T10:03:45Z", "digest": "sha1:V575J4LUDCIF42US46RWYGYGXBDDZB65", "length": 26108, "nlines": 59, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: २००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्लेषण", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\n२००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्लेषण\n‘सब प्राईम (sub prime) कर्जे - म्हणजे घरातले दागिने शेजारच्या घरात सुरक्षित ठेवायला देणे\nआपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो.\nअर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो.\nजेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच माहित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो.\nअमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या गुंतवणूक क्षेत्रातील महाकाय बँकेने १५ सप्टेंबर २००८ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. या बँकेची एकूण मालमत्ता ६०,००० कोटी डॉलर्सच्याही वर होती. अमेरिकेच्या वित्तीय क्षेत्रात झालेली उलथापालथ लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर जगाच्या दृष्टीस आली.\nही बँक लयाला जाण्याआधी काही महिने एक नवा शब्द अर्थक्षेत्रात चच्रेला आला होता, तो म्हणजे ‘सब प्राईम (sub prime). जी व्यक्ती कर्ज देण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अटी पूर्ण करू शकत नाही आणि तरीही पात्रता नसताना तिला कर्ज दिले जाते अशा कर्जाला सबप्राईम म्हणजे प्राईम लोन पेक्षाही कमी दर्जाचे कर्ज, अशी या शब्दाची सोपी व्याख्या आहे.\nसर्वच क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्राची माहिती अत्यंत अलाकलनीय पध्दतीने सांगण्याची खूबी अवगत असते. आपले काम आपण जितके कठीण करून लोकांना सांगतो तितके त्याच्या नजरेत आपले महत्त्व वाढते. कोणतीही गोष्ट सोपी करून सांगितली की, आपला तिच्यावर विश्वास बसत नाही. अर्थक्षेत्रही याला अपवाद नाही.\nकितीही गुंतागुंतीच्या अर्थ संकल्पना वापरल्या तरीही सर्व आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी ‘विश्वास’ असतो. हा विश्वास उडाला की बाकी गणिताला काही अर्थ उरत नाही. सब प्राईम कर्जे देतांना अमेरिकेतील बँकर्सना त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची कल्पना होती. मात्र हे परिणाम त्यांच्या अर्थ व्यवस्थेवर कोणत्या थरापर्यंत आणि किती दूरगामी होतील याचा त्यांना अंदाज आला नाही. साधारणत २००० सालापासून अमेरिकेतील घरांच्या किमती वाढू लागल्या. पशाची मुबलक उपलब्धता, कमी व्याजदर यांमुळे अधिकाधिक लोक घरांमध्ये गुंतवणूक करू लागले. हयातली जवळजवळ ४० टक्के गुंतवणूक ही घरे विकून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली होती. २००६ सालापर्यंत घरांच्या किंमती जवळजवळ दुप्पट झाल्या. आपल्याकडे कर्ज देताना माणसाची मिळकत, सर्व खर्च वजा जाता कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असणारा पसा यांचा विचार केला जातो. अमेरिकेतील तारणाच्या किंमतीवर कर्जाची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे घराचा उपयोग लोक एटीएम् सारखा करू लागले. पसा साठविण्यापेक्षाही कर्ज काढून तो उधळण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. त्यामुळे याच घरावर पुढील वर्षी अधिक कर्ज घेऊन आधीचे कर्ज फेडता येईल असा या नव्या कर्जदारांचा विचार होता. बँकांच्याही बाबतीत ठेवून घेतलेल्या तारणाची किंमत वाढत असल्याने कर्जाने दिलेला पसा सुरक्षित आहे अशी त्यांची समजूत होती.\nलोकांना कर्ज घेणे सुलभ आणि आकर्षक वाटावे यासाठी बँकांनी नव्या कर्ज योजना काढल्या. एका योजनेत कर्जदारांनी फक्त व्याजाचेच हप्ते भरायचे होते. दुसऱ्या एका योजनेत हे व्याजाचे हप्तेही त्यांना परवडतील एवढेच त्यांनी भरायचे उरलेले व्याज मुद्दलात जमा होणार होते. उत्पन्नाचा दाखलाही नाही आणि योग्य तारणही नाही अशा स्वरूपाची ही कर्जे होती. त्यांना ठ्रल्लं म्हणजे ‘नो इन्कम नो अ‍ॅसेट’ कर्ज म्हटले जायचे.\nआप��्या क्रेडिट कार्ड वर जर थकबाकी असेल आणि आपले कार्ड बंद झाले असेल तर आमच्याकडे या आम्ही कर्ज देऊ, अशा प्रकारच्या जाहिराती अमेरिकन वृत्तपत्रांतून येत होत्या. काही बँका तर केवळ सब प्राईम कर्जदारांनाच कर्ज देत होत्या. सर्वसाधारणपणे व्याजाचा दर हा बँक कर्ज देतांना परतफेडीबाबत कोणता धोका पत्करते हयावर अवलंबून असतो. त्यामुळे सबप्राईम कर्जदारांबाबत हा दर नेहमीच अधिक असतो. मात्र याच काळात अमेरिकेतील बँकांकडे उपलब्ध असणारा पसा इतका मुबलक होता की या सबप्राईम कर्जदारांनाही कमी दरातच कर्ज उपलब्ध होत होते.\nआपण देत असलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबतचा धोका बँकांच्या ध्यानातच आला नाही हे शक्य नाही. परंतू हा धोका टाळण्यासाठी त्यांनी वेगळया प्रकारची व्यवस्था केली होती. ती म्हणजे क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करून. ही अर्थ क्षेत्रातील ऐकायला नवी परंतू जूनी संकल्पना. बँका जे कर्ज देतात त्यांची नोंद त्यांच्या ताळेबंदात केलेली असते. हे कर्ज जितके धोकादायक असते त्या प्रमाणात त्यांना मुद्दल बाजूला काढून ठेवणे आवश्यक असते. कर्ज वाटप वाढल्या शिवाय बँकांची मिळकत वाढत नाही. नव्याने कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सतत पसा उभारण्याची गरज असते. हे साध्य करण्यासाठी बँका क्रेडिट डेरिव्हेटिव्हज् निर्माण करतात. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्चा करार होतो त्यावेळी पहिली व्यक्ती दुसरीला आपण दिलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या धोक्याची जबाबदारी घ्यायला सांगते. ही जबाबदारी स्विकारण्यासाठी काही रक्कम फी म्हणून दिली जाते. यात पहिल्या व्यक्तीचा फायदा असा की ती परत नव्याने कर्ज घ्यायला आणि धोका पत्करायला मोकळी होते आणि दुसऱ्या व्यक्तीला धोका पत्करायचे पसे मिळतात. तुमच्या घरातले दागिने तुम्ही शेजारच्या घरात ठेवायला दिलात आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी शेजाऱ्याला पेसे देता. हा शेजारी आणखी १०० लोकांकडून दागिने गोळा करून ते सुरक्षित ठेवण्याचे पसे घेतो. या सगळया दागिन्यांचे समान वाटे करून ते सुरक्षित ठेवण्यासाठी तिसऱ्या माणसाकडे ठेवायला देतो आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला फी देतो.\nप्रत्येक वेळेला माणूस आपला धोका दुसऱ्याच्या डोक्यावर चढवतो. ज्याला आपण धोका पत्करायला सांगितला आहे त्याचे घर किती सुरक्षित आहे याचा आपण विचार��� करत नाही. त्याचेही लक्ष आपली फी कशी वाढेल यावरच असते. मात्र मुळात हा धोका तुमच्यापासून कधीच नष्ट होत नाही. अमेरिकेतील बँकांनी या सबप्राईम कर्जाचे लहान लहान भाग करून अमेरिकेतील आणि अमेरिकेबाहेरील बँकांना विकले. कर्जफेड न होण्याचा धोका तुम्ही जितक्या दूरवर पसरविता तेवढा हा धोका कमी होतो अशी यामागची संकल्पना होती. प्रत्यक्षात मात्र या सबप्राईम कर्जाच्या डेरिव्हेटिव्हज्मुळे इतर देशांतील बँकाही संकटात सापडल्या. अर्थक्षेत्रातील जागतिकीकरणाचा हा परिणाम आहे.\nभारतात मात्र याच्या उलटी परिस्थिती आहे. आपल्याकडे रिझर्व बँकेने या डेरिव्हेटिव्हज्बाबत अगदी कडक धोरण स्वीकारले गेले आहे. भारतातील बँकांना या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगीही नव्हती. त्यामुळे या सबप्राईम घोटाळयाचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही.\nमात्र या सबप्राईम कर्ज व्यवस्थेमुळे अमेरिकेतील प्रत्येक माणसाकडे त्याचे घर झाले. त्यांना या घराचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने त्यांची अर्थव्यवस्था संकटात सापडली. आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला घर घेणे परवडत नाही. अमेरिकेतील बँकांनी त्यांच्या नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न जगातील इतर देशांच्या बँकांवर टाकले. प्रगत अर्थव्यवस्थेचा हा फायदा आहे.\nकोणत्या प्रमाणात ही कर्जे दिली गेली २००६ साली सेरीन नावाच्या एका २४ वर्षीय वेब-डिझायनरने पाच महिन्यांत एकूण सात घरांची खरेदी केली. यासाठी बँकांकडून त्याला एकूण १२० कोटी रूपयांचे कर्ज मिळाले. त्याने मिळकतीचा दाखला खोटा दिला. त्याच्या बँकेमध्ये काही ठेवीही नव्हत्या. आपल्याकडे ३०-४० वर्षे नोकरी करणाऱ्या व्यक्तीलाही ६०-७० लाख रूपयांपलिकडे कर्ज मिळत नाही. यावरून अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या थरापर्यंत गेली होती याची कल्पना येईल.\n२००७ साली सेरीनची तीन घरे जप्त झाली आणि उरलेल्या चार घरांवरही बँकेने जप्तीची प्रक्रिया सुरू केली. सेरीनने www.Iamfacingforeclosure.com अशा नावाची वेबसाइट सुरू केली. अमेरिकेत सबप्राईम कर्जे कोणत्या स्वरूपात दिली गेली याचे स्वरूप या वेबसाईटवरून समजते.\n२००० ते २००६ या काळात अमेरिकेतील घरांच्या किंमती दुप्पट झाल्या आणि या किंमती कमी व्हायला लागल्या��रोबर कर्जफेडीच्या प्रश्नांमुळे बँका संकटात आल्या. आपल्याकडे २००५ ते २०१० पर्यंत घरांच्या किंमती दुपटी तिपटीने वाढल्या आहेत. यातली ४०-५० टक्के गुंतवणूकदारांनी आपले पसे दुप्पट व्हावे हया अपेक्षेने केली आहे. ज्या अर्थव्यवस्थेत घरांचा उपयोग राहण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी होतो ती अर्थव्यवस्था कधीतरी संकटात येतेच. प्रगत देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांत या क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्नी सातत्याने प्रश्न निर्माण केले आहेत. आपण जत्रेत कॅन्डी फ्लॉस खातो. त्याला आपण बुढ्ढी के बाल म्हणतो. चिमूटभर साखरेतून कॅन्डी फ्लॉस तयार करतात. क्रेडिट डेरिव्हेटिव्हज्ना कँडी फ्लॉस मनी म्हणतात. वित्तीय संस्था आपण दिलेल्या कर्जाचा धोका इतर संस्थांना विकतात त्यामुळे पसा मोठा होतो. त्या पुन्हा नव्याने कर्जवाटप करायला मोकळया होतात. आपल्या रोजच्या जगण्यातही आपण या संकल्पनेचा वापर करत असतो. सिग्नल तोडल्यावर अपघात होण्याची वा वाहतूक पोलिसाने पकडण्याचा धोका असतो. आपण हा धोका पोलिसावर टाकतो आणि त्याला त्याची फी देतो. नियमानुसार जेथे आपण एका तासात पोहचतो तेथे सिग्नल तोडून आपण अध्र्या तासात पोहचतो. म्हणजे जो अर्धा तास आपण हा धोका दुसऱ्यावर सोपवून वाचवतो, तो झाला ‘कॅन्डी फ्लॉस टाईम.’ प्रत्यक्षात पोलिसाला पसे देऊनही धोका आपल्यापासून दूर जात नाही. दोन चार वर्षांत एखादा अपघात होतो. अर्थक्षेत्रात अर्थव्यवस्थेचा डोलारा असाच कोसळतो. अपघातानंतर काही काळ आपण नियमानुसार गाडी चालवतो. कालांतराने पुन्हा या धोक्याचे क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करतो. मग बँकर्सनाच दोष देण्यात काय अर्थ आहे\nजेथे माणसे राहतात तेथे चोऱ्या होणारच हे आपणा सर्वानाच माहित आहे. तरीही शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी हया चोरीच्या धोक्याची डेरिव्हेटिव्ह करून ती ईश्वरावर सोपवलेली असते. त्याने या घरांचे रक्षण करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे येथे एकदोन चोऱ्या झाल्या तरी त्याची बातमी होते. लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आपला धोका आपणच स्विकारायचा असतो. तो जितका आपण दुसऱ्यावर सोपवतो तितके आपण समाजाला धोक्यात टाकतो.\n२००८-०९ अमेरिकन अर्थ व्यवस्था का कोसळली - एक विश्...\nमहासत्ता व्हायचं असेल तर अशा यंत्रणा लागतात.. कायद...\nभारताचा विकास आणि प्रगत देशांची पोटदुखी म्हणजे ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mp-vikhe-patil-drove-rickshaw-and-criticized-government-60360", "date_download": "2020-09-30T08:04:16Z", "digest": "sha1:IIBAQYP77ZKKRIE4FKVHFY6VYJWJMPIZ", "length": 11819, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MP Vikhe Patil drove a rickshaw and criticized the government | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखासदार विखे पाटलांनी चालविली रिक्षा, अन सरकारवर केली अशीही टीका\nखासदार विखे पाटलांनी चालविली रिक्षा, अन सरकारवर केली अशीही टीका\nखासदार विखे पाटलांनी चालविली रिक्षा, अन सरकारवर केली अशीही टीका\nबुधवार, 19 ऑगस्ट 2020\nखासदार विखे पाटील यांनी रिक्षा चालवून पाहण्यासाठी सुरू केली. त्या वेळी बाजुला असलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले, पुढचे बाजुला व्हा रे, या वक्तव्याने हंशा पिकला.\nनगर : भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज तीनचाकी रीक्षा चालवून पाहिली. ही रीक्षा चालविणे अवघड आहे. त्यामुळे तिनचाकी सरकार चालणेही मुश्किल आहे, असे सांगत त्यांनी हे सरकार पाच वर्षे टिकूच शकत नाही, असे ठामपणे सांगितले.\nमाजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विखे पाटील आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी तीन चाकी रिक्षा चालवून पाहिली. त्यानंतर महाआघाडी सरकारवर भाष्य करून टीका केली.\nखासदार विखे पाटील म्हणाले, की तिन चाकी चालविणे एव्हढे सोपे नाही. ही रिक्षा चालविताना गती हळू केली. स्पिड ब्रेकर आल्यानंतर हळू घेतली. त्यात बसलेल्या पेसेंजरला भिती वाटत होती. त्यामुळे या रिक्षाप्रमाणेच तिनचाकी सरकार चालविणे किती अवघड आहे, हे लक्षात आले. त्यामुळे हे किती दिवस चालेल, किती स्थिर चालेल, त्यामध्ये बसलेले लोकं किती घाबरून आहेत, हे पाहिले, तर प्रत्येकाने एकदा तरी तिनचाकी वाहन चालवून पहावे. त्याचा अनुभव घ्यावा. मला पूर्ण खात्री आहे, की हे सरकार सर्व पातळीवर फेल झाले आहे. दुध दरवाढ देऊ शकले नाही. हे सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेल झाले आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत. नवीन पंचनामेही नाहीत. अशा अनेक अडचणीत सापडलेले हे सरका�� पाच वर्ष चालूच शकत नाहीत, याचा मला विश्वास वाटतो, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.\nखासदार विखे पाटील यांनी रिक्षा चालवून पाहण्यासाठी सुरू केली. त्या वेळी बाजुला असलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले, पुढचे बाजुला व्हा रे, या वक्तव्याने हंशा पिकला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या\nनाशिक : सप्टेबर महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. वारंवार झालेल्या या पावसाने खरीपातील विविध पिके काढणीच्या अवस्थेत असताना...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nहक्कभंग प्रस्तावाविरोधात अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात\nमुंबई : महाराष्ट्र सरकारवर सतत टीकात्मक वार्तांकन करण्याचा आरोप असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावाविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nचंद्रकांतदादा यापुढे 'पहाटे'चा मुहूर्त नाही : राऊतांचा 'सामना'तून टोला\nपुणे : ''पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nखडसेंच्या प्रवेशासाठी कोणतीही अट नाही; पुढील महिन्यातील मुहूर्त निघणार\nजळगाव : भाजप ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nखासदार रिक्षा नगर सुजय विखे पाटील sujay vikhe patil सरकार government आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil कोरोना corona\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-129431.html", "date_download": "2020-09-30T09:21:29Z", "digest": "sha1:5CSZNECCR3GARBCL565MJW6HFQSUS5K2", "length": 21427, "nlines": 238, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत संततधार | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नज��ेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nडोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO\nपुण्याचं खडकवासला धरण कोण करतंय प्रदूषित\nड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं शहर\nशाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\nBudget 2020 : LIC बद्दल अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, पाहा हा VIDEO\nव्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nउद्धव ठाकरेंनी दिलं राज यांना जशास तसं उत्तर, UNCUT भाषण\nजमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो.., राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश\nकरीम लाला हा बाळासाहेब आणि पवारांनाही भेटायला, EXCLUSIVE फोटो आले समोर\nटाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO\nदाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत\nशिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद\n पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nबातम्या, देश, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nबातम्या, विदेश, फोटो गॅलरी\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिक�� की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82", "date_download": "2020-09-30T10:38:04Z", "digest": "sha1:3KBJIVHY666PBACBXFV5IPWRF2YFGAJ3", "length": 6990, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बुद्धिबळपटू - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► राष्ट्रीयत्वानुसार बुद्धिबळपटू‎ (१० क)\nएकूण ४८ पैकी खालील ४८ पाने या वर्गात आहेत.\nलुइस रामिरेझ दे लुसेना\nरूय लोपेझ दे सेगुरा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/champions-dont-finish-very-quickly-india-proud-have-ms-dhoni-says-sourav-ganguly/", "date_download": "2020-09-30T08:37:16Z", "digest": "sha1:5NSKB4EFK6GO7RHDJQW66T72NSO2AKVY", "length": 30965, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "स्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो... - Marathi News | Champions don't finish very quickly, India is proud to have MS Dhoni, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nउद्यापासून Google च्या 'या' सेवेसाठी पैसे मोजावे लागणार\nAll post in लाइव न्यूज़\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nभारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली.\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nभारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा कर्णधार विराजमान झाला आहे. गांगुलीच्या नियुक्तीनं भारतीय क्रिकेटला अच्छेदिन येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि दहा महिन्यांच्या कार्यकाळात गांगुलीकडून त्यादृष्टीनं धा���सी निर्णयाची उत्सुकता आहे. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत गांगुलीनं काही स्पष्ट संकेत दिले आहेत. गांगुली अध्यक्षपद स्वीकारताच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याचा फैसला होईल, असा ठाम विश्वास सर्वांना होता. गांगुलीनंही त्याचे संकेत देत मोठं विधान केलं.\nकॅप्टन कूल धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे. शिवाय, आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. धोनी निवृत्त कधी घेईल, याची माहिती निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांच्यासह कर्णधार विराट कोहली यांनीही देणे टाळले. पण, धोनीच्या निवृत्तीचा निर्णय गांगुली घेईल असेच सर्वांचे ठाम मत होते आणि आज अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्याबाबत स्पष्ट संकेत मिळाले.\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nधोनी हा सध्या 38 वर्षांचा आहे आणि त्यानं गांगुलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघात त्यानं पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला, शिवाय त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीही उंचावली आहे. पण, सध्या त्याचा फॉर्म हरवला आहे, त्यामुळे त्याला निवृत्तीचा सल्ला दिला जात आहे. गांगुली म्हणाला,''चॅम्पियन्स कधीच संपत नाही. सध्या धोनीशी कोणतीच चर्चा झालेली नाही. पण, लवकरच त्याची भेट घेणार आहे आणि त्याच्याशी चर्चा करणार आहे. निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी त्याचाच असेल. माझ्याबाबतीतही असेच घडलं होतं. जेव्हा जगाला वाटलं की माझा खेळ संपला, तेव्ही मी जिद्दीनं उभा राहिलो आणि त्यानंतर चार वर्ष खेळलो. चॅम्पियन्स इतक्या सहजासहजी हरवत नाहीत. त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला माहित नाही.''\nगांगुली म्हणाला,''तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. भारताला त्याचा अभिमान आहे. त्यानं भारतीय क्रिकेटला काय दिलं, याचा जेव्हा तुम्ही हिशोब मांडता तेव्हा तुमच्या मुखातून Wow हाच शब्द येईल. जो पर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत सर्वांचा आदर व्हायलाच हवा.''\nवाचकहो, 'लोकमत'ल�� टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSaurav GangulyBCCIMS Dhoniसौरभ गांगुलीबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनी\nMs Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार\nभारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर्षांनंतर कोण काय करतंय पाहा\nVideo : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम\nWorld Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम\nWorld Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...\nआई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम\nIPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट\nजिंकणारा सामना ते ‘सुपर ओव्हर’पर्यंत खेचतात\nआजचा सामना : अनुभवी स्मिथच्या संघापुढे कार्तिकच्या नेतृत्वाची परीक्षा\nविराटला लवकरच सूर गवसेल - सुनील गावसकर\nDC vs SRH Latest News : रशीद खानच्या फिरकीची जादू; अखेर SRHनं नोंदवला पहिला विजय\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसुसंस्कृत स्त्री कशी ओळखाल\nतुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्य���भल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/maharashtra-assembly-election-2019-mim-beed-district-president-shaik-nizam-attack-on-jaydatta-kshirsagar-news-mhsp-409982.html", "date_download": "2020-09-30T09:46:28Z", "digest": "sha1:ALIJJSYNDAXJWM2T675N23OJWEZQJGG3", "length": 21084, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले, MIM नेत्याचा आरोप | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनि���, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nजयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले, MIM नेत्याचा आरोप\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nजयदत्त क्षीरसागरांनी मुस्लिम समाजात गुंड तयार केले, MIM नेत्याचा आरोप\nमुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर जयदत्त क्षीरसागर यांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली. त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही, उलट गुंड प्रवृतीचे लोक तयार केले.\nबीड,26 सप्टेंबर: मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर जयदत्त क्षीरसागर यांनी पन्नास वर्षे सत्ता भोगली. त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही, उलट गुंड प्रवृतीचे लोक तयार केले. जेलमध्ये जाणारे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यात मरणारे मुस्लिम आणि मारणारे मुस्लिमच असतात. हा 'उद्योग' क्षीरसागरांनी केला असल्याचा घणाघाती आरोप एमआयएमचे बीडचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केला आहे.\nशेख निजाम यांनी एमआयएमच्या कार्यकर्ता बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एमआयएम बीडची जागा ताकतीने लढवणार असून या निवडणुकीत क्षीरसागर यांचे अस्तित्व संपून टाकू, असाही चंग त्यांनी बांधला आहे. बीड विधान सभा मतदार संघा��� मुस्लिम समाज निर्णायक आहे. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांना एमआयएमला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. तसेच औरंगाबाद लोकसभेप्रमाणे बीडमध्ये एमआयएम करिश्मा करणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nशेख निजाम यांनी सांगितले की, 2004 पासून मुस्लिम समाजाच्या मुलीच्या वसतीगृहासाठी निधी पडून आहे. पण नगरपालिकेने जागा दिली नाही. ही बाब आता समजाच्या लक्षात आली आहे. मुस्लिम समाज कधीच त्यांना माफ करणार नाही. मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजाला तरी काय दिले, असा घणाघात देखील शेख निजाम यांनी केला आहे. बीड मतदार संघात सगळ्या सत्ता क्षीरसागर कुटुंबाच्या घरात आहेत. मंत्री आमदार, नगराध्यक्ष , उपनगरअध्यक्ष जिल्हापरिषद सदस्य नगरसेवक यामुळे बीडचा विकास खुंटला आहे. खरा जातीवाद क्षीरसागर कुटुंबाने केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएम आणि मुस्लिम समाज त्यांना जागा दाखवून देणार आहे. किती वेळा मुस्लिम समाजाने त्यांना निवडून दिले. सत्ता दिल्या त्यांनी काय विकास केला. एमआयएम फक्त निवडणूक लढवण्यासाठी नाही तर.. बीडमध्ये क्षीरसागराच्या विरोधात कोणी सक्षम पर्याय आला तर एमआयएम त्याच्या पाठीशी उभी राहील. मात्र, बीडमधून क्षीरसागरांना संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही शेख निजाम यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.\nदारूच्या दुकानात राडा, भरलेली बिअरची बाटली डोक्यात फोडली LIVE VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17568/", "date_download": "2020-09-30T09:36:13Z", "digest": "sha1:645VRAHZ5EOCAOWATDMEUUDIXSUEKFBO", "length": 13400, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टेट्राहेड्राइट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटेट्राहेड्राइट :(ग्रे कॉपर). खनिज. स्फटिक घनीय चतुष्फलकीय, सामान्यतः चतुष्फलकी, कधीकधी जुळे स्फटिक आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित व कणमय रूपांतही हे आढळते. ⇨पाटन नसते. भंजन खडबडीत. किंचित ठिसूळ. कठिनता ३–४·५. वि. गु. ४·६–५·१. चमक धातूसारखी जवळजवळ अपारदर्शक. रंग लोखंडासारखा काळा. कस काळसर ते उदी. रा. सं. (Cu, Fe, Zn, Ag)12 ⇨ टेनंटाइनाशी समाकृतिक (स्फटिकांचा आकार, संरचना इत्यादींत सारखेपणा असलेले) असते. मध्यम तापमानाच्या जलीय विद्रावांद्वारे तयार झालेल्या शिरांमध्ये हे कॅल���कोपायराइट, स्कॅलेराइट, गॅलेना वगैरेंच्या जोडीने आढळते. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, मेक्सिको, पेरू, बोहीमिया इ. भागांत सापडते. हे तांबे किंवा यांतील एखादी धातू (उदा., चांदी) मिळविण्यासाठी वापरतात. स्फटिकांच्या आकारावरून ‘चार फलक असणाऱ्या’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून डब्लू. हायडिंगर यांनी टेट्राहेड्राइट हे नाव दिले (१८४५).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस ए���रीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/shivaji-thackeray-sharad-pawar-has-imposed-same-meeting-pune-propaganda-kolhe/", "date_download": "2020-09-30T09:26:14Z", "digest": "sha1:W7YAIEHCXI6VN52A4OCMB6MY5H25TR5I", "length": 28911, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा - Marathi News | Shivaji Thackeray: Sharad Pawar has imposed the same. Meeting in Pune for propaganda by Kolhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसी��ेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nपवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा\nअजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणाºयांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली.\nपवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा\nकोपरगाव : अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणा-यांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली.\nकोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी लॉन्समध्ये प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी माजी संचालक धनंजय जाधव, रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे उपस्थित होते.\nठाकरे म्हणाले, राज्यात युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. खालच्या पातळीवर टीका करून विरोधक स्वत:चे हसे करून घेत आहेत. विरोधकांची मुंबईतील कारस्थाने जनतेला सांगण्याची वेळ आली आहे.\nचुकीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवाल तर कोपरगावकर सर्व���्व गमावून बसेल. विकासाची सध्या सुरळीत चालू असलेली गाडी घसरून जाईल. शेतक-यांचे सुरळीत चाललेले संसार उदध्वस्त केले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गी लावली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील त्याचा मोठा पाठपुरावा केला. किरण खर्डे म्हणाले, विरोधकांसह अन्य उमेदवारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.\nबाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये\nअखेर सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे; वळसे-पाटलांची उचलबांगडी\ncoronavirus : ...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला\nशिवभोजन केंद्रांवरून पार्सल देऊन उदरभरण\nकाय करीत होते ‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार\nआमदार, खासदारांनी घालविला कुंटूंबियांसोबत वेळ\nकांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान\nकर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भाजपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nकर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nशिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी\nसोयाबीन लांबविणारी नगरची टोळी बुलढाण्यात पकडली\nबाजार समित्यात ई-नाम योजनेचा फज्जा; पारंपरिक बोली पद्धतीनेच होतात लिलाव\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास ���र्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A5%AE-%E0%A5%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2020-09-30T09:34:58Z", "digest": "sha1:EEB4BJPVZX7VJNSGCZOWELIWHI6N2MCR", "length": 23891, "nlines": 73, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "आर्टिकल ३७०- पुढे काय?_८.८.२०१९ – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nआर्टिकल ३७०- पुढे काय\nकलम ३७० आणि ३५ अ हटविण्याचा निर्णय अत्यंत घाई गडबडीत घेण्यात आला. अचानक सल्लामसलत न करता स्वातंत्र्याचा वारसा मिळालेल्या विसंगती सुधारण्याचे प्रयत्न झाला. आर्टिकल ३७० केवळ नावानेच अस्तित्वात असले तरी औपचारिकपणे रद्द करणे बरेच दिवस प्रलंबित होते. तथापि, जम्मू आणि कश्मिरला केंद्रशासित प्रदेश बनविणे असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी होते हे स्पष्टपणे दिसत आहे .एका राज्याला केंद्राशासित प्रदेश करणे म्हणजे संघराज्याच्या संकल्पनेचा खून करणे आहे. सरकारच्या निरंकुश आणि अनियंत्रित वर्तनाचे समर्थन करू शकत नाही. लडाखसाठी हे आवश्यक होते असे तेथील लोकांना वाटणे साहजिक आहे. आम्ही अशी मागणी पूर्वी देखील केलेली होती. त्याचे संदर्भ वेगळे आहेत. ह्या भागातील सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे.\nकाश्मिर हा सीमावर्ती प्रदेश आहे. तिथे घेतलेल्या निर्णयाचा परिणाम केवळ काश्मिर पर्यंत मर्यादित राहत नाही; तर पूर्ण देशावर परिणाम होतो. ह्या निर्णयाचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवर काय होतो हे प्रथम बघितले पाहिजे. इतर सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार नंतर करता येईल. सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा केंद्रीय सुरक्षा दलाना, दहशतवाद आणि कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येवर लढा देण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य देतात. ३७० मागे घेतल्याने ते बदललेले नाही. सशस्त्र सैन्याने सीमा ओलांडणे, दहशतवादी गटाना पायबंद घालणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई आधीही करू शकत होते व आताही करू शकतात. आर्टिकल ३७० चे निरस्तीकरण केल्याने फरक काहीच पडत नाही. माझ्या मते प्रचंड हिंसाचाराचा उद्रेक होईल. इसिस सारख्या नव्या भयानक दहशतवादी गटांना काश्मिरमध्ये घुसण्यास सोपे होईल. काश्मिरी जनता ही बहुसंख्य सुफी आहे. पाकने १९८८ पासून धार्मिक कट्टरवादी पाक प्रणित गटाना प्राधान्य दिले. म्हणूनच आम्ही हजारो तरुणांना भारतात परत आणून २०१४ पर्यंत दहशतवाद संपवण्यात यशस्वी झालो. घटना कलम ३७० उडवण्यात आमचे समर्थन जरी असले तरी ज्या पद्धतीने ते आणले गेले हे चुकीचे आहे. त्याचबरोबर वेळ देखील चुकली आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. राजकीय निर्णयामुळे जवानांना आपले प्राण द्यावे लागतात त्याचा विचार झालेला नाही.\nसैन्याचा अनेक वर्ष प्रयत्न काश्मिरी तरुणांना दहशतवादापासून दूर ठेवण्याचा राहिलेला आहे. कारण स्थानिक मदती शिवाय दहशतवाद वाढू शकत नाही. त्याप्रमाणे सैन्याने स्थानिक जनतेला दहशतवादापासून दूर ठेवले होते. २०१० ते २०१४ तर दहशतवाद्यांना गाव बंदी होती. परदेशी व पाकी दहशतवादाला आम्ही मोडून काढले होते. पण आता उलटा परिणाम होणार. त्यातच औरंगजेब, वाणी आणि अनेक तरुण शहीद झाले. ह्याच तरुणाना आता ह्या घिसाडघाईच्या निर्णयामुळे आपण इसिस, लष्कर, जैश यासारख्या गटांकडे लोटले आहे. काश्मिरची जनता धार्मिक कट्टरवादाला विरोध करत होती. आता काश्मिर विरोधी हल���ला झाल्याचा प्रचार होत आहे. त्यामुळे दुभंगलेल्या काश्मिरी जनतेला एकसंघ करण्याचे काम सरकारने केले आहे. पाक सरकार ह्या विरोधी भावनांचा पूर्ण वापर करण्यास तत्पर आहेच. इसिसच्या प्रवेशामुळे केवळ जम्मू-काश्मिरच नाही तर संपूर्ण भारत धोक्यात येईल. आताची वेळ चुकली कारण पुढील तीन महिने सीमा क्रॉसिंग आणि दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पूर्ण वाव मिळत आहे. ही कारवाई बर्फामुळे रस्ते बंद झाल्यावर डिसेंबरमध्ये केली जाऊ शकत होती. काश्मिरमध्ये अब्दुल्ला कुटुंब, मेहबूबा आणि अनेक संघटना भारताबरोबर होत्या त्या एकमेकाच्या विरोधात उभ्या होत्या. आता त्या सर्वाना केंद्रसरकार विरोधात एकसंघ होण्याशिवाय पर्याय नाही. अनेक संघटना पाक बरोबर जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यापेक्षा परिस्थिती २०१४ सारखी सामन्य करून हा निर्णय केला असता तर जिवितहानी नगण्य झाली असती. पण हुकुमशाही प्रवृत्ती विरोधाला चिरडून टाकण्यावर भर देते. म्हणून तीव्र विरोधाला सामोरे सैनिकांना जावे लागते. राजकीय नेत्यांना नाही.\nकारगिल युद्धानंतर आम्ही आत्मसमर्पित दहशतवाद्याना सैन्यात घेण्यास बराच प्रयत्न केला. त्याला तत्कालीन पंतप्रधान श्री वाजपेयीनी आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिसने मंजुरी दिली. ८००० चे सैन्य उभे राहिले आणि २०१४ पर्यंत काश्मिरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित झाली. पण भाजप आणि मेहबुबाचे सरकार आले आणि आतंकवादाला गती आली. आता तर अमरनाथ यात्रा रद्द झाली. ५०,००० सैन्य काश्मिरमध्ये आणखी तैनात झाले. प्रचंड तणाव निर्माण करण्यात आला. काश्मिरला कुलूप लावण्यात आले. भारतभर घोषणाबाजी करण्यास आपले राजकीय नेते मोकळे झाले. पण काश्मिरमध्ये जनप्रक्षोभाला तोंड देण्याचे काम सैन्याला करावे लागेल. त्यात शहिदांची संख्या वाढेल. पण त्याचे राजकीय नेत्यांना काय ह्या निर्णयाची वेळ आणि काळ ठरवण्यासाठी सैन्याचा सल्ला घेणे गरजेचे होते. ते करण्यात आले नाही. दुसरे म्हणजे परिस्थिती सुधारण्यासाठी पूर्ण अधिकार सैन्याला दिला पाहिजे होता. निमलष्करी दल आणि पोलीस ही परिस्थिती हाताळू शकत नाही. २०१४ पासून भाजप –मेहेबुबा सरकारने सैन्याचे अधिकार काढून घेतले, त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. काश्मिर हा सीमावर्ती प्रदेश आहे आणि प्रत्येक निर्णय राष्ट्रीय सुरक्षेला समोर ठेव��न केला पाहिजे हे बहुतेक राजकीय नेते विसरले. जिथे जिथे समाज धार्मिक धर्तीवर तोडता येतो ते निर्णय घेण्यात आले आहेत. काश्मिरला वापरून इतर देशात राजकीय फायदा कसा होईल हे पाहण्यात येते. पण त्याचे दूरगामी परिणाम देशाला कुठे घेवून जातील हे नजरेआड केले जाते. हा सापळा रचला जात आहे.\nदुसरीकडे पाकला परदेशात वाढता पाठींबा मिळत असताना हा निर्णय घेतला आहे. चीन तर भारताच्या विरूद्धच आहे. पण अफगाणिस्तानातून माघार घ्यायची असल्याने पाकला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. तो काश्मिरमध्ये हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे सांगून पाकला ट्रम्पचा पाठींबा मिळाला. तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला भारताने नकार दिला आहे. पाकला हत्यार व आर्थिक मदत तर अमेरिकेने दिलीच आहे. पण भारताविरुद्ध अनेक पाऊले उचलली आहेत. आता ट्रम्पचे तोंड बंद का झाले पाकिस्तान सरकारने आणि सैन्याने देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. मृतावस्थेत गेलेला देश पुन्हा उठून उभा राहिला आहे.\n३७० फक्त नावानेच लागू होता. बहुतेक तरतुदी संपुष्टात आल्या होत्या. कलम ३७० नुसार जम्मू-काश्मिरमध्ये कोणतेही पंतप्रधान, राष्ट्रपती, स्वातंत्र्य व सर्वोच्च न्यायालय किंवा संसद नव्हते. इंदिरा गांधीच्या दबावाने शेख अब्दुल्ला यांनी १९७५ रोजी पंतप्रधानांच्या ऐवजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारली. संवैधानिक विधानसभा बदलून सामान्य राज्य विधानसभा केली गेली. १९९४ मध्ये संसदेत कॉंग्रेसचे सचिव म्हणून कार्यरत असताना मी ३७० नामंजूर करण्याच्या मुद्दय़ावर संसदीय समितीत चर्चा घडवून आणली. त्यावेळी काश्मिर आणि पाक व्याप्त काश्मिर (POK) हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा ठराव करण्यात आला. वाजपेयींनी देखील ३७० वर काही निर्णय घेण्याचे टाळले कारण परिस्थिती योग्य नव्हती.\nसंसदेत जाहीर केल्याप्रमाणे ३७० काढल्याने भ्रष्टाचार कमी होणार नाही, दहशतवादाला चालना मिळेल. बरेच सैनिक शहीद होतील. सैन्याला लोकांची मने व हृदय जिंकणे कठीण झाले आहे. पाक सक्रियपणे दहशतवादाला समर्थन देत आहे. याला आता उघडपणे काश्मिरी दहशतवादाला पाठिंबा देता येईल. त्याचे परिणाम पूर्ण देशाला भोगावे लागतील. नाहीतर आता पाकला आपण दहशदवादापासून दूर असल्याचा देखावा तरी करावा लागत होता. २०१४ मध्ये ही कारवाई करणे काश्मिरी लोकांना मान्य झाले असते कारण शांतता प्रस्थापित झाली होती. लष्कराचा एक भाग म्हणून मी आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याला सैन्यात समाविष्ट करण्यात बराच संघर्ष केला होता. २०१४ ला दहशतवाद संपला होता. आता काश्मिर पुन्हा अस्थिर झाला आहे. हिंसक परिस्थितींमध्ये ३७० रद्द केले गेले. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. माझे नेहमीच मत होते की ३७० काढून टाकले जावेत, परंतु रक्ताचे पाट वाहून राजकीय फायदा मिळवून नाही. आताच आपण हे पाऊल उचलून काश्मिरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाकला नवीन संधी मिळवून दिली आहे. पुढच्या काळात परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकारला अत्यंत संयमाने वागावे लागेल व पुन्हा काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल.\nलेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत\n← इमरान खान आणि अमेरिका_१.८.२०१९\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kavitaa.com/displayBooks.aspx?bID=112", "date_download": "2020-09-30T08:22:57Z", "digest": "sha1:UDKTXQP5SH7LHOR4JOUHWGCM54VFJXUQ", "length": 29555, "nlines": 145, "source_domain": "www.kavitaa.com", "title": "KonKani Poetry", "raw_content": "\nहैं सबसे मधूर वो गीत\n'है सबसे मधूर वो गीत जिन्हे, हम दर्द के सुर में गाते हैं\nजब हद से गुझर जाती है खुशी, आंसू छलकते आते हैं\nकांटो में खिलॆ है फूल हमारे, रंग् भरे अरमानों के\nनादान है, जो इन कांटो से दामन को बचाये जाते हैं\nजब गम का अन्धेरा घिर आयॆ, समझो के सवेरा दूर नहीं\nहर रात क है पैगाम यही, तारे भी यहीं दोहराते हैं\nपहलू में पराये दर्द बसाके, तू हंसना हंसाना सीख जरा\nतूफान से कह दे घिर के उटे, हम प्यार के दीप जलाते हैं.\nकविता विश्लेषण - 2\nसंघर्श, जिवित आनी कविता\n'जिविताक आन्येक नांव संघर्श, आनी जिविताचो आर्सोच कविता' - जेदनांय हांव मनशाजिविताक भोव लागसिल्यान अनभोग करतां, त्या अनभोगाचो सार उतरांनी उत्रायिल्ली कविता काळजाक चड लागीं जाता. The struggle you're in today is developing the strength you need for tomorrow म्हळळेपरीं, जिणयेंत केल्ल्या संघरशाचेर जिणयेचें जयत होंदवोन आसा. संघरशाविशीं आटोव केललेपरींच आपुरबायेन प्रेरीत करचीं उत्रां यादीक येतात; Where there is no struggle, there is strength, if there is no struggle, there is no progress.\nआजीक कांय पंद्रा वर्सा आदीं जेदनां हांवें हिंदी/उर्दू कवितेंचेर अध्ययन सुरू करताना, म्हज्या चिंतपाचेर प्रभाव घाल्ल्या थोड्या कवीं पयकी साहीर लुधियान्वी एकलो. पुण दुरभागपणांत ताचेलागीं आसल्ले प्रतिभेच्याकी चड जावन ताच्या अवगुणांचेर लोक वोळकता तरयी ताचीं एकेक कविता उंचलीं म्हणच्यांत सर्व कवितापंडीत वोपतात. शैलेंद्र आनयेक असलो कवी, ताचीं कविता वाचूंक एक वेगळोच अनभोग गरजेचो. साहीर लुधियान्वी उतरांनी वाचप्याच्या काळजांत रिगून राज्वटकी चलोंवची श्याथी आसचो तर, शैलेंद्र (ताचो पूत समीर सयत फामाद उर्दू/हिंदी कवी) आपल्या कवितेंनी वापारच्या इमाजिंनी (प्रतिमा) कांय जिणयेलिसांवांच दिता म्हणच्याक एक दाकलो जावन ताची ही कविता घेतल्या.\nहैं सबसे मधूर वो गीत\n'है सबसे मधूर वो गीत जिन्हे, हम दर्द के सुर में गाते हैं\nजब हद से गुझर जाती है खुशी, आंसू छलकते आते हैं\nकांटो में खिलॆ है फूल हमारे, रंग् भरे अरमानों के\nनादान है, जो इन कांटो से दामन को बचाये जाते हैं\nजब गम का अन्धेरा घिर आयॆ, समझो के सवेरा दूर नहीं\nहर रात क है पैगाम यही, तारे भी यहीं दोहराते हैं\nपहलू में पराये दर्द बसाके, तू हंसना हंसाना सीख जरा\nतूफान से कह दे घिर के उटे, हम प्यार के दीप जलाते हैं.\n- मूळ कविता: हिंदी, कवी: शैलेंद्र\nच्यार व���ळिंनी आसचे हे कवितेचीं उत्रां बोव संपीं दिसूंक पुरो, पुण आपुरबायेच्या इमाजिंनी लिपयिल्ले एकेक सब्ध जे हरयेके वोळिंनी आटापून आसात, ते समजूंक मात्सी म्हिनत केली तर, ह्या एका गझलाचे सक्तेचो अंदाज जायत. पयली पंगत घेवयां;\n'सकटाच्याकी मधुर गीत तें, जें आमी दुखाच्या ताळ्यान गांवचें\nजेदनां संतोस आपली गड उत्रून वेताना, दुखां भरून येतात'\nहांगासर गीत म्हळ्यार 'जिवित', दुखाचो ताळो म्हळ्यार 'संघरशांतलें', संतोस म्हळ्यार मजेदार घडियो, दुखां म्हळ्यार 'संघर्श'. सांकेतिक रितीर ही कविता परत वाचली तर, कांय लिसांव आमकां दिसना, जिवित एक रोद, सदां घुंवून आसचें 'बरें/वायट', 'सुख/दूख', 'हासो/विळाप' घेवन केदनां हासयत आनी केदनां रडयत. ಪುಣ್ हांगासर जिवित म्हळ्ळें संघर्श करचें गरजेचें. कोणाकच हांगासर संघर्शा थावन सुटका ना - पुण जो जितल्या मापान संघर्श करता तो तितल्याच मापान जयतेवंत जाता म्हणचो सार दिंवच्यो ह्यो वोळी.\n'कांट्यांनी फुल्ल्यांत आमचीं फुलां, अत्रेगांनी रंग भरला\nह्या कांट्यां थावन आडकळेंक राकून व्हरूंक वेतले नेणारी'\nहांगासर कांटे, फुलां, अत्रेगांक एकामेका आपुरबायेचे गांच आसात; कांटे म्हळ्यार कष्ट-अनवार, फुलां म्हळ्यार आमचें जिणें, अत्रेग आमचें फालें, आमचीं स्वपणां. हांगासर कष्ट-अनवार नासताना जिणें रितें, देकून कष्ट-अनवारांक फुड कर्न जियेंवचेंच समजणेचें जिणें जावनास्तां, कषटांक जिणयेथावन पयस व्हरचें, आडकळें थावन पयस व्हरचें नेणारपण, जे जिविताची सोभाय आनी खरो मतलब समजूंक सकनासचे म्हण कवी सांगता,\n'जेदनां दुखाची काळबाण आयली, समजून घे सकाळ पयस ना\nहरयेके रातिचो संदेश होच, नेकेत्रां सयत हेंच उचारतात'\nहांगासर भोव आशावादी वोळी वाचूंक मेळतात, त्यो परत परत वाचूंक करच्यो; काळबाण म्हळ्यार अग्यान, रात म्हळ्यार त्या कषटांक आटापून आसचें एक हंत (stage), तारां/नेकेत्रां म्हळ्यार उजवाडाच्यो इमाजी, वा गिन्यानाच्यो इमाजी. जिणयेरोदांत काळोका उपरांत उजवाड आसताच. काळोक जर अग्यान तर, गिन्यान उजवाड, हांगासर सोसणिकाय जावनासा आमी भोगचें. देकून आमी कषटार आसांव, व आमचेर सराग कष्ट-अनवारां येतात म्हणून विळाप कर्तल्यांक, फुडें/वेगींच येंवच्या सकाळाची याद दिवून कवी सांगता, हरयेके रातिचो संदेश होच - जो तारां/नेकेत्रां सयत परत परत उचारतात म्हणून.\n'दूख आनयेके बगलेक दवर्न, हासूंक तशेंच हासोवंक शीक\nतुफानांक सांग परत उटूंक, आमी मोगाचे दिवे पेटयतल्यांव'.\nआपुरबायेचो संदेश आटापच्यो वोळी ह्यो. जियेंवचो मनीस कोणयी दुखाचो अनभोग नासचो वा सोसिनासचो. तशें आसतां आपल्या दुखाक बगलेक दवरूंक शीक, तशेंच हासूंक आनी हासोवंक शीक. ह्या उतरांचो मतलब बोव गुंडायेन करुंयेता, हासोवंक म्हळ्यार कोणा एकल्याक दांबून धरून ताच्या पोटाक कुचुल्यो करच्यो म्हणून न्हय, हांगासर हासो म्हळ्यार 'कुमोक', हासो म्हळ्यार 'गिन्यान', हासो म्हळ्यार 'अवकास', हासो म्हळ्यार 'सोसणिकाय', हासो म्हळ्यार 'बरेपण'. हेरांक 'बरें' दी, हेरांक बरेंच कर, हेरांक बरेंच दी म्हळ्ळो संदेश दिंवची कविता. आकेरिची वोळ कांय आशावादी चिंतपाच्या पोंतार आसचीं चिंतनां; तूफानांक परत उटूंक सांगा, आमी मोगाचे दिवे पेटयतल्यांव - व्हा कितल्या भर्वश्याचीं उत्रां हीं, कांय कोणाक पोकोळ उत्रांयी लागूंक पुरो, त्ये त्ये मनोगतिचेर होंदवोन आसा. जर आमकां हेरांचें बरें पळेंवची श्याथी आसा (पुण ताच्याकी पयलें तें बरें म्हळ्यार कितें म्हळ्ळी खात्री आसा) तेदनां, कसलयाच तूफानाक भियेंवची गर्ज ना म्हण सांगता ही कविता. हांगासर तूफान म्हळ्यार अनवारां, मोगाचे दिवे म्हळ्यार गिन्यानाची/भर्वस्याची सकत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/fire-at-the-building-in-thiruvananthapur/", "date_download": "2020-09-30T09:19:55Z", "digest": "sha1:5ZMM5RHXBMCS7IKSXNIZIV74ITIXREDR", "length": 4140, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थिरुअनंतपूरमध्ये इमारतीला भीषण आग", "raw_content": "\nथिरुअनंतपूरमध्ये इमारतीला भीषण आग\nकेरळ- केरळ राज्यातील थिरुअनंतपूरम येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील एमजी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पाच अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या असून, जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे.\nदरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती हाती येत नाही.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\n नाग���िकांचा प्राथमिक तपासण्यांवर भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/30/water-supply-stopped-in-pune-on-may-2/", "date_download": "2020-09-30T08:10:43Z", "digest": "sha1:G3CMZLJQKTUHLW7TAKAOWGLNRKA3UFJD", "length": 6013, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद - Majha Paper", "raw_content": "\n2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / पाणी पुरवठा, पुणे महानगरपालिका / April 30, 2019 April 30, 2019\nपुणे : पुढील दोन दिवस पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्याबाबतची सूचना पुणे पालिकेने दिली आहे. पुणे शहरातील गुरूवारी 2 मे 2019 रोजी काही तातडीच्या देखभालीनिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय, कमी दाबाने शुक्रवारी 3 मे रोजी पाणी पुरवठा होणार असल्यामुळे पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.\nपुण्याच्या पाणीकपातीसाठी राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता बैठका सुरू झाल्या असल्यामुळे आता पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुण्याला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 6 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शेती आणि शहराला याच धरणातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आता 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरवावे लागणार आहे. आता अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींच्या सहमतीने पुण्यात पाणी कपात करावी की नाही याबद्दल अंतिम निर्णय होणार आहे.\nदरम्यान, आता तातडीच्या दुरूस्ती निमित्त पालिकेने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात यापूर्वी सप्टेंबर 2018मध्ये खडकवासला कालवा फुटला होता. त्यामुळे मोट्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. यावेळी पालिकेच्या कारभारावर टीका देखील झाली होती. पण, पालिकेने आता मात्र याबाबत योग्य ती पावले उचलायला सुरूवात केल्यामुळे 2 आणि 3 मे रोजी पुण्यात दुरूस्तीची कामे होणार आहेत. परिणामी पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी ���ातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/scientists-mahatma-phule-agricultural-university-are-happy-about-55930", "date_download": "2020-09-30T10:12:37Z", "digest": "sha1:32FNTTU53LN46OLMGXZYTWQFTE2WEEXG", "length": 14322, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Scientists at Mahatma Phule Agricultural University are happy about this | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहात्मा फुलेे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ या कारणाने खुष\nमहात्मा फुलेे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ या कारणाने खुष\nमहात्मा फुलेे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ या कारणाने खुष\nमंगळवार, 9 जून 2020\nविद्यापीठातील बियाण्यांवर शेतकऱ्यांनी दाखविलेला हा विश्वास म्हणजे शास्त्रज्ञांना शाबासकीच आहे. त्यामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञ सध्या खुष आहेत.\nराहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऑनलाइन बियाणे विक्रीचा पहिला प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. बियाण्यांची विक्री आज (सोमवारी) सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. विद्यापीठातील बियाण्यांवर शेतकऱ्यांनी दाखविलेला हा विश्वास म्हणजे शास्त्रज्ञांना शाबासकीच आहे. त्यामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञ सध्या खुष आहेत.\nकेवळ तीन तासांच्या या विक्री कालावधीमध्ये विद्यापीठाने 63 लाखांचा महसूल मिळविला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच विद्यापीठाने विकसित केलेल्या खरीप कांद्याचे वाण \"फुले समर्थ' व \"बसवंत-780' यांचे 4220 किलो सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले होते. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर सुमारे 12 हेक्‍टरवर बीजोत्पादन घेतले होते. अनेक शेतकऱ्यांना प्रथमच असल्यामुळे ऑनलाइनबाबत अडचणी आल्या. वेबसाइटच्या सर्व्हरवरही प्रचंड ताण आल्याने अनेकांना बियाणे मिळू शकली नाहीत. प्रत्येक शेतकऱ्यास केवळ दोन किलो बियाणे मिळत असल्याने मोठ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. विद्यापीठाच्या या बियाण्यांची वाढीव मागणी ��ाहता शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नयेत, म्हणून कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी सुमारे 75 हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेण्याचा मानस डॉ. सोळंके यांनी व्यक्त केला.\nसकाळी नऊ ते पाच या वेळेतच व्यवहार सुरू राहणार : विखे\nराहाता : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील दैनंदिन व्यवहार सकाळी नऊ ते पाच या वेळेतच सुरू राहतील. आठवड्यातून दोन दिवस पाळण्यात येणारा बंद यापुढे असणार नाही, असा निर्णय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nया बैठकीस नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा, राजेंद्र वाबळे, ऍड. रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान (काका) सदाफळ, अजित धाडिवाल, तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.\nआमदार विखे पाटील म्हणाले, की आरोग्य, महसूल व पोलिस अधिकारी, तसेच कर्मचारी कोरोनाच्या काळात चांगले काम करीत आहेत. सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टर, तसेच अंगणवाडीसेविका व आशासेविका जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. यापुढे दैनंदिन व्यवहारात सोशल डिन्स्टन्सिंग व मास्क याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. प्रांताधिकारी शिंदे म्हणाले, की खाद्यपदार्थांची दुकाने व हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल देण्यापुरती मुभा आहे. केशकर्तनालय व पान दुकाने उघडली जाणार नाहीत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n'महात्मा फुले जनआरोग्य' नाकारणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करा...\nपुणे : राज्यात कोविड-१९ या साथरोगाची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ते गरजूंना सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी सरकारतर्फे महात्मा...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nउद्धवजी...आता तरी मातोश्री सोडा, लोकांचे हाल बघा : भेगडे\nशिक्रापूर (जि. पुणे) : कोरोनासारख्या भीषण महामारीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून राज्य चालवितात, तर फायद्याची कामे नसल्याने...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nशिरूरमधील 'जनआरोग्य'चे वास्तव ऐकून राजेश टोपेंना धक्काच बसला\nशिरूर : गोरगरीब व अल्पउत्पन्न गटातील घटकांवर विनामूल्य उपचार व्हावेत, या हेतूने सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना जाहीर केली. मात्र, ही योजना शिरूर...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nविधान परिषदेत कोरोना गाजला अजितदादांनी ठाकरे सरकारची बाजू सावरली\nमुंबई : विधान परिषदेत आज सायंकाळी कोरोनाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाडजंगी झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीवर विरोधी पक्षनेते...\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university सकाळ विभाग sections कोरोना corona खरीप बीजोत्पादन seed production सरकार government आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil नगर पोलिस तहसीलदार व्यापार आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lience-club-finix/", "date_download": "2020-09-30T09:30:06Z", "digest": "sha1:7O2FI7GTGXGHGEMAQSGMQM4JRX4RDK7A", "length": 2924, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lience club finix Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता\nएमपीसी न्यूज - पवना जलदिंडीचा समारोप उत्साहात झाला. विविध क्षेत्रांतील नदीप्रेमींनी यावर्षीच्या दोन दिवसीय जलदिंडीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीच्या शिक्षका मनीषा वाहिले यांना पर्यावरण मित्र पुरस्कार तर रोटरी क्लब ऑफ…\nTalegaon News : खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द करा – आमदार शेळके\nChikhali Crime : तळवडे येथे 68 हजारांची घरफोडी\nPimpri news: पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द करा\nPimpri Crime : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले\nAlandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-effect-on-real-estate-in-pune/", "date_download": "2020-09-30T08:30:36Z", "digest": "sha1:SSJQGQY4YIY2SCXBOH3RLSGSVZBRAKKM", "length": 3091, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown effect on real estate in Pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कोरोनाचा फटका; महापालिका करणार 1500 सदनिकांचा थेट लिलाव\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढविण्यासाठी सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला साधारण 200 कोटी उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे…\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nChinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-hsc-result-2020/", "date_download": "2020-09-30T08:40:06Z", "digest": "sha1:WVJ7EOF7MFZRWW5U5Q2A7A4LHU4I7WJY", "length": 2899, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala HSC result 2020 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala: लोणावळा शहराचा बारावीचा निकाल 92 टक्के\nएमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहिर झाला. यामध्ये लोणावळा शहराचा निकाल 91.60 टक्के इतका लागला आहे. (रायवुड व आँक्झिलियम शंभर टक्के निकाल)…\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/408214", "date_download": "2020-09-30T10:32:53Z", "digest": "sha1:MJYPUK4RVMDA2BMRIOHFJX2TE3T4INHI", "length": 2355, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"२००४ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"२००४ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n२३:४२, १३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: nah:Atēna 2004\n१२:४०, २१ जून २००९ ची आवृत्ती (संपादन)\nDragonBot (चर्चा | योगदान)\n२३:४२, १३ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: nah:Atēna 2004)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/427871", "date_download": "2020-09-30T08:39:02Z", "digest": "sha1:AZCASEDLSIT4QXOM7T4KKYYHLPXJEPOS", "length": 2127, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"रिगा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"रिगा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:५४, २७ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१०:२५, २४ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pih:Riigaa)\n०१:५४, २७ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: szl:Ryga)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/813179", "date_download": "2020-09-30T09:14:00Z", "digest": "sha1:724FNX4JPNQM4TMBRYACEH62RB7BHETZ", "length": 2440, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जानेवारी ३०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:२२, २१ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२३:५९, २ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: xmf:30 ღურთუთა)\n१०:२२, २१ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17885/", "date_download": "2020-09-30T10:46:03Z", "digest": "sha1:2WJ6VORSKALKE4UCQ2D4YN5FFKADRS4Y", "length": 16698, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "घूस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nघूस : स्तनिवर्गातील कृंतक (कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या) गणातला प्राणी. उंदरांच्या बरोबरच घुशीचाही म्यूरिडी कुलात समावेश होतो. घुशींच्या दोन मुख्य जाती आहेत : काळी धूस, हिचे शास्त्रीय नाव रॅटस रॅटस आहे आणि पिंगट घूस, हिचे शास्त्रीय नाव रॅटस नॉर्वेजिकस आहे.\nकाळी घूस भारतात नेहमी आढळते. हिचे मूलस्थान भारत आणि ब्रह्मदेश असून तेथून ती जगभर पसरली. हिला जरी काळी घूस म्हणत असले, तरी हिच्या रंगात अतिशय विविधता असते. सामान्यतः पाठीकडचा रंग तपकिरी व खालचा मळकट असतो. पिंगट घुशीपेक्षा ही लहान असते कान लांबट आणि शेपटी शरीरापेक्षा लांब असते.\nपिंगट घूससुद्धा भारतात नेहमी आढळते. ही मूळ मध्य आशियातली व तेथून जगभर पसरली. काळ्या घुशीपेक्षा ही मोठी व बळकट असते. रंग तपकिरी करडा शरीराची लांबी १८–२० सेंमी. शेपटीची लांबी १५–१८ सेंमी. असते. कान लहान असतात. ही बिळे तयार करते. शहरातील नाल्या आणि गटारे यांत बहुधा असते. ही अतिशय कावेबाज असते.\nया दोन्ही घुशी मनुष्यवस्तीत राहत असल्या, तरी त्यांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळी असल्यामुळे त्यांचा एकमेकींशी फारसा संबंध येत नाही. दोन्ही जाती सर्वभक्षी असून फार नासधूस करतात. यांच्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. या दोन्ही घुशींमुळे प्लेग, प्रलापक (टायफस) ज्वर, अन्न-विषबाधा, अलर्क रोग (पिसाळ रोग), ⇨ ऊतकक्रामी संसर्ग रोग (ट्रिकिनोसीस) वगैरे रोगांचा प्रादुर्भाव होतो. पांढऱ्या उंदरांप्रमाणेच पांढऱ्या घुशींचादेखील प्रयोगांकरिता प्रयोगशाळेत उपयोग करतात.\nघुशींची वर्षातून चारपाच वेळा वीण होते आणि दर खेपेला ४-१० पिल्ले जन्मतात. जन्मतः ती उघडी आणि आंधळी असतात पण त्यांची वाढ फार झपाट्याने होते.\nवरील दोन जातींशिवाय घुशींच्या आणखीही जाती आढळतात.\n(१) मेताद : शास्त्रीय नाव मिलार्डिया मेल्टेडा. शरीराची व शेपटीची लांबी प्रत्येकी १३–१५ सेंमी, यांची बिळे कुंपणात विशेषतः निवडुंगाच्या कुंपणात असतात भात व कपाशीचे थोडेफार नुकसान करतात.\n(२) झुडपी घूस : शास्त्रीय नाव गोलंडा इलियटाय. शरीराची व शेपटीची लांबी प्रत्येकी १० सेंमी. शेपटी केसाळ असते. झुडपांच्या दाट रानात राहते व एखाद्या फांदीवर किंवा जमिनीवर घरटे बांधते.\n(३) रानघूस : शास्त्रीय नाव रॅटस ब्लॅनफोर्डाय. लांबी सु. १० सेंमी. शेपटी शरीरापेक्षा लांब असून तिच्या शेवटावर लांब पांढरे केस असतात. ही सदापर्णी जंगलात बहुधा झाडांवर राहते आणि झाडाच्या ढोलीत मोठे ओबडधोबड घरटे बांधते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/old-people/", "date_download": "2020-09-30T09:54:08Z", "digest": "sha1:AHEMXOGCYK6N37WW5YQUMXRG4ISXEFDF", "length": 7038, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "old-people Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about old-people", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nमदतीचा हात : (आजी–आजोबांसाठी) ज्येष्ठांचे लिव्ह इन रिलेशनशिप...\n@.कॉम : वयासोबत स्वातंत्र्य कमी होतं जात का\nयुथfull : आमच्या वेळी अस्सं होतं…...\nरिव्हर्स मॉर्गेज लोन : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/guardian-minister-subhash-desai-was-outraged-by-the-road-fund/articleshow/78152638.cms", "date_download": "2020-09-30T10:05:42Z", "digest": "sha1:N6TV7KHL3WWPVEUYLJOEV5C3HWMKTFLL", "length": 12610, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरस्त्यांच्या निधीवरून पालकमंत्री भडकले\nशहरातील रस्त्यांच्या कामांच्या निधीवरून पालकमंत्री सुभाष देसाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भडकले. महिन्यातून दोन वेळा मी औरंगाबादला येत असतो, एवढ्या दिवसांत निधीबद्दल मला का सांगितले नाही, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nशहरातील रस्त्यांच्या कामांच्या निधीवरून पालकमंत्री सुभाष देसाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भडकले. महिन्यातून दोन वेळा मी औरंगाबादला येत असतो, एवढ्या दिवसांत निधीबद्दल मला का सांगितले नाही, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.\nमहापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष देसाई यांनी बैठक घेतली. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांसाठीच्या निधीचा विषय मांडला. रस्त्यांसाठी शासनाने १५२ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. महापालिका ५० कोटींची कामे करणार आहे, पण शासनाच्या नगर विकास खात्याने निधीबद्दलचा अध्यादेश अद्याप काढला नाही. त्यामुळे कामे सुरू करता येत नाहीत, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.\nयामुळे सुभाष देसाई भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी देण्याचा निर्णय नऊ - दहा महिन्यांपूर्वी झाला. त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नाही हे तुम्ही आत्ता सांगत आहात. मी औरंगाबादला महिन्यातून दोन वेळा येतो. तुम्ही ही बाब का लक्षात आणून दिली नाही, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप ��ाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nखरिपाच्या ३३ टक्के क्षेत्राचे नुकसान...\nमुसळधार पावसाचा एसटी बसला फटका...\nकांचनवाडीत १३५ मिमी पाऊस...\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nमुलीसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस देवदूत बनून आले अन्... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महा���ाष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nextgeneducationindia.com/2015/08/04/isps-farmers-waiting-for-result-of-artificial-rainfall-test/", "date_download": "2020-09-30T10:40:27Z", "digest": "sha1:OQ7U5S4SSHWTOYWKKYHR6B53WK2LM5HS", "length": 9688, "nlines": 143, "source_domain": "nextgeneducationindia.com", "title": "ISPS – Farmers waiting for result of artificial rainfall test | ISBM University", "raw_content": "\nदोन वर्षांपासून पाण्यासाठी आसुसलेले येवला तालुक्याच्या पूर्वेकडील शिवार आजही कोरडेच राह‌लिे. कृत्र‌मि पावसासाठी यंत्रणा सज्ज झाली; परंतु उनाड वाऱ्याने ढग पिटाळून लावत बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. आता पुन्हा सोमवारी यंत्रणा या सायगावमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.\nदोन वर्षांपासून पाऊस हूलकावणी देत असल्याने आता या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणीही आटू लागले आहे. मृगापाठोपाठ काही नक्षत्रे वाकुल्या दाखवित कोरडीच गेली. आता अश्लेषा नक्षत्र आले. पण पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. म्हणून कृत्र‌मि पाऊस पाडण्याचा विचार पुढे आला आणि त्यासाठी सायगाव पंचक्रोषीची निवडही झाली. आज हमखास पाऊस पडेल, कोरडठाक शिवार ओलं होईल, अशी आस डोळ्यात घेऊन शेकडो शेतकरी सायगाव फाट्यावरील बांदावर येऊन बसले. वाऱ्याच्या प्रवाहामुळे ढग वाहून जात होते, तर शेतकरी उजाड शिवारात हताशपणे येरझऱ्या घालत होते. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमाराला प्रथम प्रांताधिकारी वासंती माळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. पाठोपाठ इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) तसेच हिंद फाऊंडेशन रॉकेट फायरिंगचा ताफा ताफा शिवारात पोहोचला. वातावरणाचा अंदाज घेत अधिकाऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेत आपसात चर्चा केली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चित्त या चर्चेकडे लागले होते. अधिकारी आल्याचे कळताच शेकडो शेतकऱ्यांनी आशेने येथे गर्दी केली. या गर्दीने अधिकाऱ्यांना शांतपणे काम करू द्यावे, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.\nपण, ढग जमलेच नाहीत..\nकृत्र‌मि पावसाचा चमत्कार पहिल्यांदाच अनुभवता येणार असल्याने सर्वांचे चित्त त्याकडे लागले होते. यंत्रणेने शेतांमध्ये रॉकेट लाँचर्स रोवले. आकाशात अपेक्षित ढगांची गर्दी झाल्यानंतर या लाँचर्सच्या माध्यमातून ढगांचा वेध घेतला जाणार होता. त��यासाठी सुरूवातीला सकाळी ११ ची त्यानंतर दुपारी एकची वेळ ठरविण्यात आली. घड्याळ्याचा काटा पाच-पाच मिन‌टिांनी पुढे सरकताना बळीराच्या ह्रदयाचा ठोकाही चुकत होता. तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतरही अपेक्षित ढग जमा न झाल्याने रॉकेट लाँचर्स जागेवरच राह‌लिे. ढगच न जमल्याने बळीराजाच्या डोळ्यात दाटलेल्या अपेक्षांचे पाणी पाणी झाले.\nआज वाऱ्याचा जोर खूप होता. त्यामुळे ढग एका ठिकाणी जमा न होता विखुरले जात होते. किमान एक किलोमीटर परिघापर्यंत ढग जमा होणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर आम्हाला रॉकेटद्वारे त्याचा वेध घेता आला असता. अपेक्षित ढग अन् आर्द्रतेअभावी आम्ही हा प्रयोग चोवीस तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.\nअब्दुल रेहमान वान्नु, आयएसपीएसचे ट्रस्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/blog-post_8.html", "date_download": "2020-09-30T08:23:49Z", "digest": "sha1:SE4JMBKORMA5PGPJHJAJAWHKIZZK7E6J", "length": 11986, "nlines": 134, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: लिटिल इंडिया", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशनिवार, ८ सप्टेंबर, २०१२\nसिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल , केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन' असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून देतात .....\nआता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे .... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...\nमाझ्या सारख्या अन्नार्थी माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच .... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे 'हराम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि जेवण्या साठी .....\nइथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते तेवढी इथे असते ....\nलिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न पहिल्या सारखे करून निघून जातो ....\nलेखक : Vishubhau वेळ: शनिवार, सप्टेंबर ०८, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: प्रवास, सहजच, ज्ञान\nsatishranade मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२ रोजी ४:१७:०० म.उ. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोच��ो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/518304", "date_download": "2020-09-30T10:35:01Z", "digest": "sha1:NZI53747MEJLHI664XSG7OJXRPSIVAHL", "length": 2637, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग (संपादन)\n२२:३६, ११ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n३० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ko:올림픽 쇼트트랙\n२०:२७, २४ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n२२:३६, ११ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ko:올림픽 쇼트트랙)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/797792", "date_download": "2020-09-30T10:43:18Z", "digest": "sha1:Y3ZGBFXW6V7YXPNEXR2KBBZYBELU425T", "length": 2427, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एर्विन श्र्यॉडिंगर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एर्विन श्र्यॉडिंगर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:२१, २० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n३७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१७:५७, १४ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nHerculeBot (चर्चा | योगदान)\n१६:२१, २० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/a-smart-person-knows-what-to-say-a-wise-person-knows-whether-or-not-to-say-it-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:37:32Z", "digest": "sha1:3TTMCZZPPLZ5GWNWSGA7DO6GGHJPEHIN", "length": 11651, "nlines": 76, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "हुशार माणसाला काय बोलायचे ते माहित असते. एखाद्या हुशार माणसाला हे सांगायचे की नाही हे माहित आहे. - अनामित - कोट्स पेडि���ा", "raw_content": "\nहुशार माणसाला काय बोलायचे ते माहित असते. एखाद्या हुशार माणसाला हे सांगायचे की नाही हे माहित आहे. - अनामिक\nA हुशार व्यक्ती म्हणजे कुणीतरी कोणत्याही परिस्थितीत काय बोलावे हे कोणाला माहित आहे. आयुष्यातून घेतलेला अनुभव त्याला कोणत्याही परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आणि त्यानुसार वागण्याची इतरांपेक्षा धार चढवतो. आपल्या स्वतःच्या जीवनातून शिकणे आणि भूतकाळात आपण केलेल्या चुका कुशलतेने दुरुस्त करणे महत्वाचे आहे.\nप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि विचारवंत अल्बर्ट आइनस्टाईन एकदा म्हणाले होते की ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन प्रयत्न केला नाही. या साध्या शब्दांचा अंतर्भाव काळजीपूर्वक घेतल्यास खरंच खूप अर्थ आहे. आपल्या स्वतःची स्वतःची बुद्धी असणे आवश्यक आहे आणि आपल्या स्वतःच्या आवडीनुसार परिस्थिती हाताळण्यासाठी याचा उपयोग केला पाहिजे.\nकधीकधी जेव्हा आपण बर्‍याच समस्यांनी वेढलेले असतो तेव्हा हे करणे आवश्यक होते आणि निराकरण अगदी क्षीण होत जाते. पुस्तके वाचणे आणि तल्लख मनाने फलदायी संभाषणांमध्ये गुंतल्यामुळे आपल्याला वैयक्तिकरित्या आणि सामाजिक वाढण्यास मदत होईल.\nआपल्या स्वतःच्या निर्णयाचे अंतर्निहित करण्यासाठी आणि तार्किकरित्या विचार करण्यासाठी आपण स्वतःला आवश्यक वेळ दिला पाहिजे. शहाणा माणूस होण्यासाठी प्रथम, आपण पुरेसे स्मार्ट असणे आवश्यक आहे.\nअत्याधुनिक बाह्य देखावा टिकवून ठेवण्यासाठी स्मार्टनेस केवळ ड्रेसिंगद्वारेच येत नाही, तर हे मनातून येते आणि अखेरीस संपूर्ण शरीर आणि आत्मा शुद्ध करते. हे नेहमी बाह्य दिशेने जात असते आणि जीवनाकडे सकारात्मक चिमूटभर विकास करून लोकांना त्यांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मदत करते.\nध्यान आणि योग्य झोप, एक निरोगी आहार आणि योगासहित, कठीण परिस्थितीत स्वत: ला शांत ठेवण्यात आणि बनविण्यात फायदेशीर सिद्ध होऊ शकते. लक्षात ठेवा लोकांनी नेहमीच स्वत: चे जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि इतरांसाठी जगू नये.\nआपल्या जीवनातील निर्णय आणि निवडी केवळ आपल्या स्वतःच्या विचारांच्या पद्धती आणि बुद्धिमत्तेद्वारेच पाहिल्या पाहिजेत. इतरांच्या आज्ञा व मतानुसार आपण आपले आयुष्य वाया घालवू नये.\nबरोबर किंवा चूक, आयुष्य, शेवटी, नेहमीच आम्हाला सर्वात चांगले बन���िण्यात मदत करते. एक शहाणा माणूस नेहमीच अधिक ऐकतो आणि कमी बोलतो आणि म्हणूनच, केव्हा बोलता येईल, कोठे बोलायचे आहे आणि काय बोलायचे आहे हे त्याला खरोखर ठाऊक आहे. मौन म्हणजे शब्दांपेक्षा एक शक्तिशाली शस्त्र.\nप्रत्येक कथेची शेवट असते ... पण काहीवेळा शेवट फक्त एक नवीन सुरुवात असते. - अनामिक\nप्रत्येक कथेचा शेवट असतो परंतु आपण फक्त आशा गमावत नसल्याचे सुनिश्चित करा…\nएखाद्याला आपला अभिमान बाळगणारा, तो गमावण्याची भीती वाटतो, तुमच्यासाठी लढाई करते, तुमचे कौतुक करते, तुमचा आदर करते, तुमची काळजी घेते आणि तुम्हाला बिनशर्त प्रेम करते अशा एखाद्यास शोधा. - अनामिक\nहे दिवस, इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी इतके फुलले आहे की एखाद्यास…\nआम्ही कालबाह्य होण्यापूर्वी प्रेरणा घेण्याची आकांक्षा. - अनामिक\nआयुष्य पुढे जात असताना आपल्याला बरेच धडे मिळतात. जीवनात अशी उदाहरणे आहेत ज्या बनवतात…\nआपण अद्याप जिथे होऊ इच्छित आहात तेथे नसल्यास काळजी करू नका. महान गोष्टी वेळ लागतात. - अनामिक\nतुमच्याकडे एखादे लक्ष्य किंवा ध्येय असू शकते, जसे की कोणत्याही महत्वाकांक्षी व्यक्तीने केले आहे\nआनंदी रहा. सर्वकाही परिपूर्ण आहे म्हणून नाही. परंतु, कारण आपण परिपूर्ण क्षणांवर लक्ष केंद्रित करणे निवडले आहे. - अनामिक\nवास्तविक, आनंद हा एक निवड आहे आणि एखादी व्यक्ती तिच्या किंवा तिच्या कर्मामुळे आनंदी किंवा दु: खी आहे. चांगले…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/21/two-companies-are-allowed-to-buy-and-sell-remdesivir-in-the-country/", "date_download": "2020-09-30T08:17:52Z", "digest": "sha1:CVJU3NN2OE67Z57HIACVS2SHPCN7FGOO", "length": 6314, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दोन कंपन्यांना देशात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी - Majha Paper", "raw_content": "\nदोन कंपन्यांना देशात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / औषधी महानियंत्रक विभाग, जागतिक आरोग्य संघटना, प्रतिबंधक लस, रेमडेसिविर / June 21, 2020 June 21, 2020\nनवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार जे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहे, त्या औषधाचे उत्पादन आता भारतात ��ोणार आहे. त्याचबरोबर देशात आता त्याची विक्रीही करता येणार आहे. रेमडेसिवीर असे त्या औषधाचे नाव आहे. रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने परवानगी दिल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.\nमहाराष्ट्र सरकारलाही रेमडेसिवीर हे औषध हवे होते. त्यासाठी त्याची बांगलादेशातून आयात करण्यात येणार होती. पण, ही आयात काही कारणास्तव थांबवण्यात आली आहे. आता त्याचे उत्पादन भारतातच होणार असल्याने कोरोना रुग्णांसाठी ही दिलासा बाब देणारी आहे.\nपीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, हॉस्पिटलमध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत हे रेमडेसिवीर औषध केवळ त्यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना त्याचे उत्पादन आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय औषधी महानियंत्रक विभागाने शनिवारी घेतला.\nदरम्यान भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला फेविपिरावीर या औषधाच्या उत्पादन आणि वितरणासाठी परवानगी दिली होती. कोरोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध ठरले होते. आता त्यानंतर रेमडेसिवीर या औषधाच्या उत्पादनासाठीही परवानगी मिळाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-30T08:15:19Z", "digest": "sha1:4J3P6OJML3DEPPKZIVMU3VDODHGO3V5G", "length": 6212, "nlines": 61, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "अर्थनीती – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nआर्थिक समतेशीवाय राजकीय समता शक्य नाही_22.11.2018\nभारतीय संविधानाने ठामपणे नमूद केले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. तेथील लोकांना सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी आ��े. पण हे स्वप्न विरले, प्रत्येक क्षेत्रात, भारत विध्वंसक भविष्याकडे गटांगळ्या खात झपाट्याने चालला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अस्थिरता प्रकट होत आहे. ग्रामीण भारतात दुष्काळ, आत्महत्या वाढल्या…\nContinue Reading… आर्थिक समतेशीवाय राजकीय समता शक्य नाही_22.11.2018\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/shahid-azmi-khun", "date_download": "2020-09-30T09:47:18Z", "digest": "sha1:3SYQUWE2M454576FUUNUTQJPIJTV3PUU", "length": 12117, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच! - द वायर मराठी", "raw_content": "\nनऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच\nसरकारी वकील वैभव बगडे यांच्या मते फिर्यादी पक्षाकडे ठोस पुरावे आहेत व निकाल त्यांच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास त्यांना वाटतो.\nमुंबईतील मानवाधिकारांसाठी लढणारे वकील शहीद आझमी यांच्या हत्येला एक दशक होत आले आहे. तरीही या प्रकरणामध्ये कोणालाही शिक्षा झालेली नाही. सरकारी वकील वैभव बगडे यांचे म्हणणे आहे की हा खटला अतिशय धीम्या गतीने पुढे सरकतो आहे व अजूनही तो प्राथमिक टप्प्यामध्येच आहे. खटल्याचा निकाल कधी लागेल हे इतक्या लवकर सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. परंतु त्यांनी अशी हमी दिली की फिर्यादी पक्षाची बाजू मजबूत आहे. द वायरशी बोलताना बगडे म्हणाले, “आमच्याकडे खटल्याशी संबंधित बरेच पुरावे आहेत व निकाल आमच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे.”\nनिकालाला लागणाऱ्या उशिराबद्दल विचारले असता बगडे म्हणाले की सरकारच्या बाजूने कुठलाही विलंब झालेला नाही. खटल्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “फिर्यादी पक्षाच्या युक्तिवादाची तपासणी झाली आहे व बचाव पक्षाद्वारे उलटतपासणी अजून शिल्लक आहे.” त्यांनी असा दावा केला की (काही दिवसांपूर्वी झालेल्या) शेवटच्या सुनावणीमध्ये बचाव पक्षाचे वकील आले नाहीत व (त्यामुळे) साक्षीदारांची तपासणी होऊ शकली नाही. “बचाव पक्षाचे वकील मागच्या सुनावणीसाठी हजर नव्हते. परंतु चांगली गोष्ट ही आहे की या प्रकरणी आणखी स्थगिती दिली जाणार नाही, अशी तंबी न्यायालयाने त्यांना दिली आहे.”\n११ फेब्रुवारी २०१० रोजी, शाहीद आझमी यांची कुर्ल्यातील टॅक्सीमेन्स कॉलनीतील त्यांच्या कार्यालयामध्ये हत्या करण्यात होती. त्यांचा खून झाला त्यावेळी आझमी दहशतवादाचा आरोप असलेल्या अनेक मुसलमान तरुणांच्या बाजूने खटले लढत होते. विशेष म्हणजे, केवळ सात वर्षांच्या छोट्याशा कारकि‍र्दीत त्यांनी दहशतवादाचा आरोप असणाऱ्या १७ तरुणांची निर्दोष मुक्तता होण्यास मदत केली होती. त्यांच्या हत्येनंतरही अशा अनेक तरुणांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणामध्ये, सुरुवातीला ५ जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. गँगस्टर संतोष शेट्टी याची ऑक्टोबर २०१४ मध्ये सुटका झाली. उर्वरित चौघांवर ऑगस्ट २०१७ मध्ये कारस्थान रचल्याचा व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींपैकी पिंटूडगळे व विनोद विचारे यांना सध्या जामीन मिळाला आहे, तर देवेंद्र जगताप व हसमुख सोळंकी तुरुंगामध्ये आहेत. जगताप याने आझमी यांच्यावर गोळी चालविली असा आरोप आहे. विशेष म्हणजे, जगताप यानेसुद्धा खटला सुरु होण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.\nआझमी यांचे कनिष्ठ भाऊ अॅड. खालिद आझमी ���े या खटल्यामध्ये मध्यस्थ आहेत. खालिद आझमी यांनी त्यांच्या भावाच्या खुनानंतर वकील म्हणून काम सुरु केले आहे. द वायरशी बोलताना ते म्हणाले, “खटल्याच्या निकालाला उशीर होत असला, तरी सरकारी वकिलांच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत. १०८ साक्षीदारांपैकी, खटला अजूनही एकमेव प्रत्यक्ष साक्षीदाराच्या उलटतपासणीच्या टप्प्यावर आहे. मला आशा आहे की या प्रकरणामध्ये सत्याच्या विजय होईल व न्याय मिळेल.”\nएप्रिल २०११ मध्ये शाहीद आझमी यांच्या खुनातील आरोपींच्या सहकाऱ्यांनी खालिद आझमी यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे. न्यायालयाच्या परिसरामध्ये तीन जणांना बंदुकीसकट अटक झाली होती.\n११ फेब्रुवारी रोजी खालिद आझमी यांनी शाहीद आझमी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई पत्रकार संघ येथे उपस्थितांना संबोधित केले होते. यावेळी निवृत्त न्यायाधीश एस. एस. पारकर व इतर बऱ्याच विभूती त्यांच्याबरोबर होत्या. मुंबई व्यतिरिक्त, दिल्ली व लखनौ येथेही शाहीद आझमी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सभा व भाषणे ठेवण्यात आली.\n११ लाख आदिवासींना बेघर करणारा अन्यायकारक निर्णय\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/467573", "date_download": "2020-09-30T10:34:37Z", "digest": "sha1:WDWFKVCDDNGP7A75PLTRAKXYFKHNTLMO", "length": 2379, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कॅनडा हॉकी संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कॅनडा हॉकी संघ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nकॅनडा हॉकी संघ (संपादन)\n२३:४३, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n४१ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n१६:३५, ८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n२३:४३, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या ���ंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/covid-19-cases-increasing-continuously-due-to-this-corona-health-claims-jump-240-percent-over-a-month-insurance/", "date_download": "2020-09-30T08:21:55Z", "digest": "sha1:VGUUE77PB2Y7PIFNCKI4QQOBUXW2IACL", "length": 17285, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "गेल्या 1 महिन्यात 'कोरोना'च्या उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी क्लेम करणार्‍यांची संख्या 240 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या प्रकरण | covid 19 cases increasing continuously due to this corona health claims jump 240 percent over a month insurance | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nगेल्या 1 महिन्यात ‘कोरोना’च्या उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी क्लेम करणार्‍यांची संख्या 240 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या प्रकरण\nगेल्या 1 महिन्यात ‘कोरोना’च्या उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी क्लेम करणार्‍यांची संख्या 240 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या प्रकरण\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड – 19 प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दररोज ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या आरोग्य दाव्यांची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा कंपन्यांची सर्वोच्च संस्था जनरल विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 71423 लोकांनी कोरोनावरील उपचारांसाठी 1145.87 कोटी रुपयांचा क्लेम केला होता. यापूर्वी 22 जूनपर्यंत केवळ 20965 लोकांनी कोरोनावरील उपचारासाठी 323 कोटी रुपयांचा क्लेम केला होता.\nदेशात विमा घेणारे लोक अजूनही फार कमी\nदेशात विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांपैकी केवळ 4.08 टक्के लोकांनी आरोग्य विम्यावर दावा केला आहे. प्रति व्यक्ती सरासरी दावा 1.60 लाख रुपये आहे. कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे देशात 37 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे आतापर्यंत फक्त 261.74 कोटी रुपयांचेच 561 डेथ क्लेम आहेत.\nआयुष्मान भारत आरोग्य विमा अंतर्गत मिळाला क्लेम\nआयुष्मान भारत अंतर्गत मिळणार्‍या आरोग्य विम्यात आरोग्य कव्हर सरासरी 2 लाख रुपये आहे. कोरोनाच्या बाबतीत, संपूर्ण कुटुंबालाच याचा धोका असतो, म्हणूनच आरोग्य विमा संरक्षण उपचाराचा संपूर्ण खर्च भागविण्यासाठी पुरेसे नसते. माहितीनुसार 71423 दाव्यांमध्ये आयुष्मान भारत संबंधित दाव्यांचादेखील समावेश आहे. आयुष्मान योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे कव्हर मिळते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n15 ऑगस्टला PM मोदी देशवासीयांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता\nCoronavirus : ‘कोरोना’च्या विळख्यात राजकीय नेते, आठवडयाभरात HM अमित शहा यांच्यासह ‘या’ 8 दिग्गजांना लागण\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश \nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि…\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण \nराज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त\nहृदयरोग टाळणे अशक्य नाही, फक्त आपल्या नित्यक्रमात…\nIPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला…\nजबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी…\nसंसदेनंतर आता 3 कृषी विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजूरी,…\nपंकजा मुंडेंच्या कारखान्याला मिळाली 11 कोटींची थकहमी \nCoronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’…\nगोवर-रुबेला लसीकरणात १७० बालकांवर रिॲक्शन\n‘अक्रोड’ खाण्याची सवय पाडावी, म्हातारपणातही रहाल…\nबकरीचं दूध ठरतं ‘डेंगू’मध्ये…\nघरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी\n दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदासीन\nआपली रोगप्रतिकार शक्ती वाढवेल ‘हा” काढा, सरकारनं…\nउन्हाळ्यात भेडसावू शकतात ‘या’ समस्या ;…\nसावधान… तापमान वाढल्याने नागरिकांना करावा लागेल…\nहेपाटाइटिस पासून बचाव करण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ…\nCoronavirus : ‘कोरोना’ किती टक्के लोकांचे प्राण…\nजिल्हाधिकार्‍यांकडून अपमानामुळे यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचा…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना…\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन,…\nGoogle Play Store अ‍ॅपवरून ‘कमाई’ केल्यानंतर वसूल केलं जाऊ शकतं ‘शुल्क’, जाणून घ्या प्रकरण\nलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पितृशोक\nटी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ कप्तान, जाणून घ्या मायकल वॉनचं म्हणणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2020-09-30T08:21:45Z", "digest": "sha1:ASCYXHMC2WFYC5ZJAWJYRXLY2FGBUXLV", "length": 4240, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#लोकसभानिवडणूक Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअशी ‘कृत्ये’ मोदी भक्तांचा ट्रेडमार्क – स्वरा भास्कर\nबडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nनरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य\nआणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट\nनरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नाही – ममता बॅनर्जी\nजम्मू काश्मीर मध्ये शोपियाँ भागात मतदान क���ंद्रावर ‘पेट्रोल बॉम्ब’ ने हल्ला\nगौतम गंभीरच्या दुहेरी मतदान ओळखपत्र प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला\n#2019LokSabhaPolls : महेंद्र सिंग धोनीने कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क\nआज पाचव्या टप्प्यातील मतदान\nसर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nकुणालने केला संजय राऊतांकडे ‘हा’ हट्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/sai-sansthan-17-crore-donation", "date_download": "2020-09-30T09:36:37Z", "digest": "sha1:2NNG3DTAJ6PDNBTPLLQEDJFUJIZEDTSL", "length": 7364, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "साईंच्या दानपेटीत 17 कोटी 42 लाखांची देणगी", "raw_content": "\nसाईंच्या दानपेटीत 17 कोटी 42 लाखांची देणगी\nशिर्डी (शहर प्रतिनिधी)- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत नाताळनिमित्त भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता. दि. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या 11 दिवसांच्या काळात साईंच्या झोळीत 17 कोटी 42 लाख दान मिळाल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nदिवसेंदिवस साईबाबांवरील भाविकांची श्रद्धा वाढत असून नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता. मागील 11 दिवसांत सव्वा आठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. यादरम्यान साईबाबांच्या झोळीत दानाचा विक्रम करीत यंदा नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने 11 दिवसांत 17 कोटी 42 लाखांचे दान टाकले आहे तर गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत 3 कोटी 37 लाख रुपये वाढले आहेत. या वाढत्या दानामुळे साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी उपलब्धी मानली जाते. साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक शिर्डीत दर्शनासाठी आले होते. मागील वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात दक्षिणा पेटीत दान करणार्‍या भाविकांनी सुमारे 14 कोटी 5 लाख रुपयांचे दान केल होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरुपात देणगी काउंटरवरुन सुमारे 3 कोटी 46 लाख रुपया��चे अधिक दान केले आहे. तसेच चेक, डीडी, मनिआँर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, बँकीगचा वापर करणार्‍या साईभक्तांनी 2 कोटी 93 लाख रुपयांचे दान केल आहे. यावर्षी दक्षिणापेटीद्वारे 9 कोटी 54 लाख 99 हजार 670 रूपये प्राप्त झाले.\nयाच दरम्यान 42 लाख 31 हजार सोन्याच्या रुपाने 1 किलो 213 ग्रॅम वजनाचे दान आले असून 5 लाख 80 हजारांची 17 किलो 223 ग्रॅम वजनाची चांदी आलेली आहे. तसेच जवळपास 24 लाख 36 हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात 8 लाख 11 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. 7 लाख 68 भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली आहे. 5 लाख 96 हजार लाडू पाकिटाच्या विक्रीतून 1 कोटी 77 लाख 19 हजार 850 रुपये प्राप्त झाले आहे.\nसाईआश्रम द्वारावती, साईधर्मशाळा, साईबाबा भक्तनिवास (500 रूम) साईप्रसाद निवांत भक्तनिवास आदी निवासाद्वारे 1 लाख 71 हजार 855 भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासेसमधून 4 कोटी 8 लाख 69 हजार 400, बायोमॅट्रिक दर्शन पासेसमधून 8 लाख 23 हजार 996 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले. यावेळी अकौऊंट विभागाचे श्री. खराडे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.king-pcb.com/mr/products/printed-circuit-board/single-double-layer-pcb/", "date_download": "2020-09-30T09:01:54Z", "digest": "sha1:GB7GHTLKQPVH2OJMAFZ4YJZGA5V76NNV", "length": 6000, "nlines": 199, "source_domain": "www.king-pcb.com", "title": "सिंगल आणि डबल लेअर पीसीबी फॅक्टरी, पुरवठादार | चीन सिंगल आणि डबल लेअर pcb उत्पादक", "raw_content": "\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nFPC / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे\nमानव विकास / उच्च घनता पीसीबी\nसिंगल आणि डबल लेअर पीसीबी\nSMT आणि पीसीबी विधानसभा\nसोल्डरींग साठी लेझर Stencil\nप्रगत FR4 साहित्य ब्लॅक Soldermask पीसीबीचे बोअर ...\nउच्च टीम जाड कॉपर पीसीबी छापील सर्किट बोर्ड\nदुहेरी बाजूंनी मी OSP अर्धा जागा सर्किट बोर्ड ...\nशीर्ष पीसीबीचे उत्पादन सेवा\nपीसीबीचे ऑफ drones रॅक डिझाईन\nग्रीन डाक मुखवटा पीसीबी ऑटोमोटिव्ह विद्युत अल्प ...\n2 लेअर छापील सर्किट बोर्ड ENIG पृष्ठभाग Fini ...\nपीसीबीचे किंवा PCBA उत्पादन अवतरण मिळवा\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nहेवी पुरेसे नाही, आत्मविश्वासाचा\nपीसीबीचे पीक सीझन मध्ये आपले स्वागत आहे\nऑनलाइन ग्राहक सेवा प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/dalit", "date_download": "2020-09-30T09:25:09Z", "digest": "sha1:ZNNPDWCWTG5BSEGRMFWISL2NYSDBZC7L", "length": 8301, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Dalit Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nमुंबईः जालना जिल्ह्यातील पान्शेंद्र गावातील २ दलित युवकांच्या हत्येची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी या युवकांच्या कुटुंबियांनी केली आहे. जमिनीच्य ...\n‘कंगना तुला जातीबद्दल काय माहिती आहे\nप्रिय कंगना, तू मजेत असशील अशी शुभेच्छा. मला तुझ्या एका ट्विटबद्दल तुला पत्र लिहायचं होतं. २३ ऑगस्ट रोजी 'द प्रिंट'चे संस्थापक शेखर गुप्ता यांनी ...\nगाडीला हात लावला म्हणून दलित युवकाला मारहाण\nविजयपुराः कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात मिनाजी गावांत उच्च जातीच्या एका युवकाच्या मोटार सायकलला हात लावला म्हणून एका दलित युवकाला व त्याच्या कुटुंब ...\nदलित कुटुंबाला मारहाणः कलेक्टर, एसपीला निलंबित\nनवी दिल्लीः म. प्रदेशातील गुणा जिल्ह्यात एका दलित कुटुंबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रकरणात जिल्हाध ...\nभिन्न प्रकरणांत २ दलितांची हत्या; पोलिसांची उशीरा कृती\nराज्यात दोन वेगवेगळ्या घटनात जातीयवादातून दोन दलित तरुणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना २७ मे रोजी नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात थडीपावनी गावात ...\nतामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या\nचेन्नई : शहरापासून नजीक विल्लुपूरम येथे शक्तीवेल या २४ वर्षीय दलित तरुणाला तो रस्त्याच्या कडेला शौचास बसल्याच्या कारणावरून जमावाने बेदम मारहाण करून ठा ...\n३००० दलितांची मुस्लिम धर्म स्वीकारण्याची धमकी\nकोईमतूर : तामिळनाडूमधील कोईमतूरनजीक नादुर गावातल्या दलित समाजातील सुमारे ३००० नागरिक टप्प्याटप्याने येत्या पाच जानेवारीपासून हिंदू उच्चवर्णियांकडून सा ...\nगुजरातमध्ये २ दलित युवकांना बेदम मारहाण\nअहमदाबाद : शहरातील साबरमती टोल नाका परिसरात रविवारी काही जणांनी दोन दलित युवकांना बेदम मारहाण करत एका युवकाचे कपडे उतरवल्याची संतापजनक घडली. या घटनेचा ...\nरविदास मंदिर : मुस्लिम, दलितांचे १५ सप्टेंबरला आंदोलन\nदिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) १० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मंदिर पाडले होते. ...\nआरक्षण, भागवत आणि संघ\nभाजप अनेक तळच���या-मधल्या जातींचा विविध मार्गांनी पाठिंबा आपल्या शिडात भरून घेत आहे. अशावेळी थोडेफार साशंक होणाऱ्या संघाच्या मुख्य पाठिराख्या उच्चवर्ण-व ...\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-pnb-recruitment-2019-11012/", "date_download": "2020-09-30T08:37:33Z", "digest": "sha1:F7VIMI2WB6RHRHDTCRIQ5Y7M6KJD765L", "length": 7012, "nlines": 93, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३२५ जागा - NMK", "raw_content": "\nपंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३२५ जागा\nपंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३२५ जागा\nपंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध व्यवस्थापक पदाच्या एकूण ३२५ जागा\nवरिष्ठ व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५१ जागा, व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५६ जागा, वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ९ जागा, व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ५५ जागा, व्यवस्थापक (एचआरडी) पदाच्या १८ जागा आणि व्यवस्थापक (आयटी) पदाच्या १२० जागा\nशैक्षणिक अर्हता – पदांनुसार पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी विविध पदांनुसार २५ ते ३७ वर्ष/ २५ ते ३५ वर्ष/ २८ ते ३५ वर्ष/ २५ ते ३२ वर्ष/ २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे.( अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.\nप्रवेशपत्र – १४ मार्च २०१९ पासून उपलब्ध होतील.\nपरीक्षा – २४ मार्च २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्या��� येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०१९ आहे.\nअधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nमुंबई उच्च न्यायालयात प्रणाली अधिकारी पदाच्या एकूण १९९ जागा\nमंगरूळपीर येथे विविध पदांच्या ५९० जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/tag/iceland/?lang=mr", "date_download": "2020-09-30T10:16:44Z", "digest": "sha1:7JOS5JO5S36CNS34PRLPIOS5HDDH2PUS", "length": 5205, "nlines": 47, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "#iceland Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nसर्वोत्तम हवामान सह युरोप देश\nहे सर्वोत्तम आणि सर्वात वाईट हवामान म्हणून स्थापना सांगणे कठीण आहे, त्यामुळे आम्ही सर्वोत्तम हवामान युरोप देश लिहायला सुरुवात केली तेव्हा आम्ही या संपर्क साधू कसे माहित नाही. शेवटी, सर्व वेगवेगळे आहे, तो नाही आहे म्हणून आपण पाहतो की आमच्या प्रबंध ठेवणे ठरविले…\nट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास पोर्तुगाल, ट्रेन प्रवास स्पेन, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nहॉटेल आणि अधिक शोध ...\n10 युरोपमधील कौटुंबिक सुट्टीसाठी टिप्स\n7 युरोपमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारी ठिकाणे\n5 युरोपमधील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक आश्चर्य\n7 युरोपमधील मैदानी उपक्रमांसाठी सर्वोत्कृष्ट शहरे\n10 युरोपमधील निसर्गरम्य गावे\n5 युरोपमधील सर्वोत्तम पिकनिक स्पॉट\n5 युरोपमधील बेस्ट पार्टी शहरे\n7 युरोपमधील मारहाण पथ गंतव्ये बंद\n7 युरोपमधील सर्वोत्कृष्ट बॅचलर आणि बॅचलरेट ट्रिप्स\n10 युरोपमधील बेस्ट सिटी ब्रेक\nकॉपीराइट © 2020 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/updates_audvis?page=1&order=name&sort=asc", "date_download": "2020-09-30T08:33:45Z", "digest": "sha1:BPC34JPPN234NVVT64IO6XYF36FDABHU", "length": 9124, "nlines": 88, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काय पाहिलंत | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २८ चिंतातुर जंतू 100 गुरुवार, 08/06/2017 - 17:33\nचर्चाविषय नेपाळ - - ‘कुमारी’प्रथा चित्रा राजेन्द्... 5 शुक्रवार, 30/01/2015 - 04:17\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २४ तिरशिंगराव 94 मंगळवार, 16/08/2016 - 07:01\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अ वूमन इन बर्लिन फूलनामशिरोमणी 8 सोमवार, 25/08/2014 - 11:26\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २० मिलिंद 102 शनिवार, 29/08/2015 - 10:37\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ८ मेघना भुस्कुटे 42 मंगळवार, 14/01/2014 - 04:37\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत - १५ मेघना भुस्कुटे 114 शुक्रवार, 11/11/2016 - 03:27\nमाहिती डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी योगेश्वर 7 गुरुवार, 01/10/2015 - 11:22\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ११ राजन बापट 119 सोमवार, 28/04/2014 - 13:40\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत \nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत - ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 131 सोमवार, 15/12/2014 - 09:03\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १० ३_१४ विक्षिप्त अदिती 113 शुक्रवार, 28/03/2014 - 23:17\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३४ ३_१४ विक्षिप्त अदिती 101 शनिवार, 11/04/2020 - 13:26\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३० ३_१४ विक्षिप्त अदिती 101 बुधवार, 29/11/2017 - 18:52\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १२ ३_१४ विक्षिप्त अदिती 97 मंगळवार, 24/06/2014 - 08:39\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत - २ ३_१४ विक्षिप्त अदिती 112 मंगळवार, 19/02/2013 - 06:00\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), ��िचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-testmatch/", "date_download": "2020-09-30T09:49:58Z", "digest": "sha1:RBC4FHSQD7VNSIB446SMKL66A5ON2LY5", "length": 15793, "nlines": 210, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Testmatch- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबर���न सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nसचिन तेंडुलकर आणि सीएनआर राव यांचा 'भारतरत्न'ने गौरव\nसचिन तेंडुलकर आणि सीएनआर राव यांचा आज 'भारतरत्न'ने गौरव\nशालेय अभ्यासक्रमात लवकरच सचिनचा धडा\nक्रिकेट माझा प्राणवायु, क्रिकेटशी नातं कायम राहिन- सचिन\nमी तुमचा आभारी, गुडबाय -सचिन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाह���र केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/k9-vajra-cannon-defense-minister-rajnath-singh-drove-k9-vajra-cannon-made-swastika-mark/articleshow/73298306.cms", "date_download": "2020-09-30T09:52:29Z", "digest": "sha1:EEKRV5ZTRCBTTJ7FYYAG2BNXKAZUNXP2", "length": 14619, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nके-९ वज्र: स्वस्तिक चिन्ह काढून चालवली तोफ\nनव्या राफेल लढावू विमानाची विधीवत पूजा करणाऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही प्रथा कायम राखत 'के-९ वज्र टी' तोफेवर स्वास्तिक चिन्ह साकारत हिरवा झेंडा दाखवला. संरक्षण मंत्र्यांनी सूरतमधील हजीरा येथीस लार्सन अॅण्ड टुब्रो परिसरात ही तोफ चालवूनही पाहिली. लार्सन अॅण्ड टुब्रोने संरक्षण मंत्र्यांना के-९ वज्र टी तोफेची मारक क्षमतेची प्रात्यक्षिकेही दाखवली. या कार्यक्रमादरम्यान, राजनाथ सिंह यांनी तोफेवर स्वास्तिक चिन्ह काढत नारळही फोडला.\nमुंबई: नव्या राफेल लढावू विमानाची विधीवत पूजा करणाऱ्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही प्रथा कायम राखत 'के-९ वज्र टी' तोफेवर स्वास्तिक चिन्ह साकारत हिरवा झेंडा दाखवला. संरक्षण मंत्र्यांनी सूरतमधील हजीरा येथीस लार्सन अॅण्ड टुब्रो परिसरात ही तोफ चालवूनही पाहिली. लार्सन अॅण्ड टुब्रोने संरक्षण मंत्र्यांना के-९ वज्र टी तोफेची मारक क्षमतेची प्रात्यक्षिकेही दाखवली. या कार्यक्रमादरम्यान, राजनाथ सिंह यांनी तोफेवर स्वास्तिक चिन्ह काढत नारळही फोडला.\nठाकरे, शरद पवारांचेही करीम लालासोबत फोटो\nया तोफेचे वजन आहे ५० टन. ही तोफेची क्षमता ४७ किलोचे गोळे ४३ किमीपर्यंत फेकण्याची क्षमता आहे. ही स्वयंचलित तोफ आहे. ही तोफ शून्य त्रिज्येवरही फिरू शकते. संरक्षण मंत्रालयाने केंद्राच्या 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमांतर्गत भारतीय लष्करासाठी एल अॅण्ड टी कंपनीसोबत २०१७ मध्ये १०० के-९ वज्र टी १५५ मिमी/52 कॅलिबर तोफा तयार करण्यासाठ�� ४५०० कोटी रुपयांचा करार केला होता.\nमहाआघाडीचे सरकार आपोआप पडेल: पाटील\nमंत्रालयाने एखाद्या खासगी कंपनीशी केलेला हा सर्वात मोठा करार आहे. या करारांतर्गत ४२ महिन्यांमध्ये १०० तोफा देणे कंपनीसाठी बंधनकारक आहे. या तोफेला संरक्षण मंत्र्यांनी टिळा लावला. तसेच कुंकवाने स्वास्तिक चिन्हही काढले. पूजा करताना सिंह यांनी तोफेवर फुले देखील चढवली. तसेच नारळही फोडला. लार्सन अॅण्ड टुब्रोने दक्षिण कोरियाच्या हान्वा टेकविन या कंपनीच्या मदतीने गुजरातमधील हजीरा प्लांटमध्ये या तोफा तयार करण्याचे काम सुरू आहे.\nसाताऱ्यात उदयनराजे समर्थकांचा कडकडीत बंद\n५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री\nया तोफा देशाच्या पश्चिम सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत. भारताची ही वज्र तोफ पाकिस्तानच्या ११५ एम १०९ ए५ या तोफेचा मुकाबला करणार आहे. ही तोफ दक्षिण कोरियाच्या कंपनीच्या मदतीने तयार होत असली, तरी तोफेसाठी वापरण्यात येणरी ५० टक्क्यांहून अधिकची सामग्री स्वदेशी बनावटीची आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nनिर्भया : जल्लादच बेशुद्ध झाला तर तिहारमध्ये तयारी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादने पहिल्या विजयासह गुणतालिकेतही दिल्लीला दिला धक्का, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईउत्तर प्रदेशातील 'ही' अमानुष घटना; अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संताप\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेकेंद्र सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी, गणेश देवींचा नव्या कायद्यांना कडाडून विरोध\nदेशहाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश\nपुणेFTIIच्या अध्यक्षपदी शेखर कपूर; 'हे' असेल आव्हान\nपुणेनवरात्रोत्सवात पुणेकरांवर येणार बंधने; प्रशासनाने दिले 'हे' मोठे संकेत\nपुणेपुण्यात करोनामुक्तांसाठी ओपीडी; समुपदेशन करणार\nमुंबईलॉकडाऊन काळात ५३ हजार बेरोजगारांना रोजगार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थतास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी\nरिलेशनशिपप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका 'या' चूका\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/jarila/", "date_download": "2020-09-30T08:47:44Z", "digest": "sha1:CGMLTAP2LLWI7FXBIFJ47FR2HHN5743D", "length": 5102, "nlines": 69, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "Jarila – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nचांगदेवला अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं एकट्या पुरूषाजवळ असून असून किती ओल असणार आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट […]\nPosted byमेघराज पाटील March 8, 2012 March 8, 2012 Posted inअन्यत्र प्रकाशितTags: एक उतारा, ओल, चांगदेव चुतुष्टक, जरीला, तरीलामधील एक उतारा, भालचंद्र नेमाडे, Bhalchandra Nemade, JarilaLeave a comment on ‘जरीला’मधील उतारा…\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rains/", "date_download": "2020-09-30T09:22:28Z", "digest": "sha1:46X4ZR3NM7ZRAS6UP33UP3EXV2H7IGC2", "length": 17346, "nlines": 216, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rains- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\n पाणीसाठा 98 टक्क्यांवर, 4 तलाव तुडूंब भरली\nमुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. त्याच बरोबर पाणीकपातीच संकटही लवकरच दूर होईल\nपावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...\nमुंबईत भीषण पावसाचे बळी : पाणी सोडायला लिफ्टमधून गेले आणि तिथेच बुडाले 2 वॉचमन\n मुसळधार पावसाचं पाणी शिरलं नाट्यगृहात, PHOTOS पाहून बसेल धक्का\nमहिनाभर पडणारा पाऊस अवघ्या 8 ते 12 तासांत, आदित्य ठाकरेंनी सुरू केलं मोठं काम\n39 वर्षांनी मुंबईत इतिहासाची पुनरावृत्ती; 23 सप्टेंबरच्या पावसाचं हे आहे कनेक्शन\nMumbai Rains : मुंबईतील कोविड वॉर्डमध्ये शिरलं पाणी; रुग्णांचे हाल, पाहा VIDEO\nमुसळधार पावसानं मुंबईकरांची झोप उडवली वाहतुकीचे तीन तेरा, घरांमध्ये शिरलं पाणी\nLIVE : कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यात Red Alert; अति मुसळधार पावसाचा इशारा\nVIDEO : आक्रोश..एका क्षणात अख्खं गाव गेलं पाण्याखाली; पुरात दोघेजण गेले वाहून\nठाणे, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यात अलर्ट, दमदार पावसाची शक्यता\n...आणि बघता बघता पार्क केलेल्या 3 गाड्या गेल्या वाहून, पाहा LIVE VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/gudi-padwa-2020/", "date_download": "2020-09-30T09:48:49Z", "digest": "sha1:NCV4VX6JWZVUNVQA54RYWRN5DX2K5OCF", "length": 3979, "nlines": 61, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "Gudi Padwa 2020 – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ शिकागो २०२० या वर्षी गुढी पाडव्या निमित्त बहारदार कार्यक्रम आयोजित करत आहे – ‘स्वर संवाद‘ ‘मुंबई-पुणे-मुंबई’ व इतर चित्रपटांतून सर्वांची मने जिंकणारा आपल्या सर्वांचा लाडका ऋषिकेश रानडे सोबत एक सुंदर बहारदार संगीताची आणि गप्पांची मैफिल\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्षात भेटून असा कार्यक्रम करण्याची इच्छा असूनही शक्य नव्हते – म्हणून हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला आहे. मंडळाच्या इतिहासात प्रथमच ‘वर्चुअल’ माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती.\nदिनांक २५ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता http://youtu.be/geHtD2ctX4s या संकेतस्थळावर – कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क आहे तरी सर्वांनी नक्की यायचे\nमंडळाने आपल्या साठी आणखी एक ‘वर्चुअल’ नजराणा आणला आहे:\n२६ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता मोनिका पाटणकर आपल्या भेटीस येत आहे ‘विश्वस्थ पत्र’, ‘मृत्युपत्र’, ‘वैद्यकीय इच्छापत्र’ या संबंधी हितगुज करण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/narayan-rane-uncut-press-conference-about-konkan-tour-of-cm-uddhav-thackeray-nanar-refinery-436162.html", "date_download": "2020-09-30T10:14:21Z", "digest": "sha1:3F2L5T3G23IOI7Z73TK5XP7TASLHTG3T", "length": 22492, "nlines": 239, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :नारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान narayan rane uncut press conference about konkan tour of CM uddhav thackeray nanar refinery | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\n'पानी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खाननं शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n'पानी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खाननं शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन ध��वणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nVIDEO नारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान\nVIDEO नारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान\nसिंधुदुर्ग, 18 फेब्रुवारी : मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर राणेंनी जोरदार टीका केली. सरकार पाडण्यासाठी ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही, असंही ते म्हणाले. हिंमत असेल तर नाणार रिफायनरी येणार नाही असा ठराव उद्धव ठाकरे यानी कॅबिनेटमध्ये करावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. पाहा Uncut पत्रकार परिषद\nVIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात\nEXCLUSIVE VIDEO : रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात, हे सगळं राजकीय हेतूने\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेले होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई\nVIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं\nExclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nअंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही\n'अपुन ताई है, सब पता है' रिया चक्रवर्तीचा हा VIDEO होतोय व्हायरल\nVIDEO : इटलीमध्ये सप्टेंबरमध्ये शाळा होणार सुरू, पाहा जगभरातल्या 50 बातम्या\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nपुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nVIDEO : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून महाराष्ट्र- बंगाल खडाजंगी\nEXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nबातम्या, विदेश, फोटो गॅलरी\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर��ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/here-2-help/", "date_download": "2020-09-30T09:09:04Z", "digest": "sha1:WNF2F5XBOHX4RHXXPJL2OPOS2IIIAO5E", "length": 5267, "nlines": 67, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "here 2 help – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nएक अनोखं सोशल नेटवर्किंग\nमुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/firing", "date_download": "2020-09-30T09:32:27Z", "digest": "sha1:GHZK2E6B2M75DY23PPXB6IBBHWRBF7AX", "length": 3307, "nlines": 106, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "firing", "raw_content": "\nभारत-चीन सीमेवर 20 दिवसांत तीनदा गोळीबार\nपाथर्डी : शिराळ चिचोंडी येथे गोळीबार, एक जखमी\nदेवळाली कॅम्प गोळीबार प्रकरणी चौघांना बेड्या\nनिमगाव खैरी परिसरात एका फार्महाऊसवर गोळीबार\nजामखेड शहरात भरदिवसा हवेत गोळीबार\nजम्मूत दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपारनेर : फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेचा खून\nदरोडेखोरांचा सराफावर हल्ला; गोळीबारात तरुणाचा मृत��यू\nपाथर्डी : नांदूर निंबादैत्य येथे गोळ्या झाडून सरपंचाची हत्या ; राजकीय वादातून घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology-news/web-title-daily-horoscope-astrology-in-marathi-sunday-29th-march-2020-scj-81-2118433/", "date_download": "2020-09-30T09:55:39Z", "digest": "sha1:2TRNGINEMFCNJ5N6ZWBU5DBHAROAHECT", "length": 12600, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Web Title Daily Horoscope Astrology In Marathi Sunday 29th March 2020 Scj 81| आजचे राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२० | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nआजचे राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२०\nआजचे राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२०\nसर्व बारा राशींचे भविष्य\nमेष:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.\nवृषभ:-सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या-गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.\nमिथुन:-चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.\nकर्क:-मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.\nसिंह:-कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.\nकन्या:-परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.\nतूळ:-कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.\nवृश्चिक:-गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्र-मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.\nधनू:-नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्र��ाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.\nमकर:-व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.\nकुंभ:-अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादांमध्ये अडकू नका.\nमीन:-मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२०\n2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ मार्च २०२०\n3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२०\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-09-30T10:52:02Z", "digest": "sha1:CLIPOL6FWRTRHIKBNRUKH72T27RYCENG", "length": 11369, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पेन देश १९०० सालापासून बहुतेक स��्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/23/arrest-warrant-against-uddhav-thackeray-sanjay-raut-for-insulting-maratha-community/", "date_download": "2020-09-30T08:28:43Z", "digest": "sha1:OLWMYN3YE5KUOJ5VTJ7WL5KIS5YSMD7N", "length": 6773, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट - Majha Paper", "raw_content": "\nमराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / अटक वॉरंट, उद्धव ठाकरे, मराठा मोर्चा, व्यंगचित्र, संजय राऊत, सामना / April 23, 2019 April 23, 2019\nपुसद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून, मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केला आहे. आरोपी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.\nन्यायालयात तारखेला सदर प्रकरणातील आरोपी समन्स बजावूनही हजर राहिले नाहीत. हे प्रकरण लांबवण्याच्या हेतून जाणून-बुजून गैरहजर राहत असल्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावे, असे पुसद न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले होते.\nमराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मूक मोर्चे काढले होते. अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने एकामागोमाग एक राज्यभर मराठा समाजाने मोर्चे काढले होते. मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. पण मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून खिल्ली उडवण्यात आली होती.\n‘सामना’त मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आले होते. शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात या व्यंगचित्रानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवसेनेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. पण संतप्त आणि नाराज मराठा समाजातील व्यक्तींनी ठिकठिकाणी ‘सामना’विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/29/brahmastra-release-date-postponed-avoids-clash-with-dabangg-3/", "date_download": "2020-09-30T09:51:41Z", "digest": "sha1:3UHZF4YPHYSJAEAUFL6II45MHPV7I24B", "length": 5314, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या तारखेला रिलीज होणार ब्रह्मास्त्र - Majha Paper", "raw_content": "\nया तारखेला रिलीज होणार ब्रह्मास्त्र\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आलिया भट्ट, ब्रह्मास्त्र, रणबीर कपूर / April 29, 2019 April 29, 2019\nलवकरच मोठ्या पडद्यावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे रिअल लाईफ कपल प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. पण या चित्रपटाची रिलीज तारीख बरीच कामे अजून बाकी असल्याने पुढे ढकलण्यात आली आहे.\nयाबद्दलची माहिती अयान मुखर्जींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. २०१९ ला नाताळाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आता २०२० च्या उन्हाळ्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nतर अद्याप प्रदर्शनाची नेमकी तारीख घोषित करण्यात आली नसून लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होईल, असेही अयानने म्हटले आहे. आलिया आणि रणबीरशिवाय चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ही कथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल ५ वर्षे लागले होते.\nदरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असता तर सलमान खानच्या ‘दबंग ३’ आणि अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या दोन चित्रपटांशी त्याची टक्कर अटळ होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/21/shevanta-will-enter-the-castle-after-marrying-anna/", "date_download": "2020-09-30T10:16:17Z", "digest": "sha1:BJOLZSFHEXQSC6TLD3CH3EFYFZ5AYYMI", "length": 5387, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अण्णाशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार शेवंता - Majha Paper", "raw_content": "\nअण्णाशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार शेवंता\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अपूर्वा नेमळेकर, मराठी मालिका, माधव अभ्यंकर, रात्रीस खेळ चाले / July 21, 2020 July 21, 2020\nअल्पावधीतच झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रेक्षकांनी जसा मालिकेच्या पहिल्��ा पर्वाला भरभरून प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. पण ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. कारण शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे.\nनाईक वाड्यात माईने हळदी कुंकवाचा घाट घातलेला असतानाच हातात हिरवाचुडा, कपाळावर मोठ्ठं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. आपला पण शेवंताने पूर्ण केला आणि अण्णांशी लग्न केले. पण आता नाईकवाड्यात शेवंताला प्रवेश मिळेल की यामागेसुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे हे येत्या भागातच स्पष्ट होणार आहे.\nअपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत असून अण्णांची भूमिका माधव अभ्यंकर हे साकारत आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. गूढ आणि थरारपूर्ण कथानक असलेल्या या मालिकेची प्रेक्षकांमध्ये आता आणखी उत्सुकता वाढली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Corona-outbreak-in-Mhaswad-8-new-patients-found-on-the-same-day.html", "date_download": "2020-09-30T08:21:19Z", "digest": "sha1:X4IF2X32NW4JYGWJWGBA4O7TPUZT44M4", "length": 7138, "nlines": 64, "source_domain": "www.sthairya.com", "title": "म्हसवड शहरात कोरोनाचा भडका : एकाच दिवशी सापडले ८ नवे रुग्ण", "raw_content": "\nम्हसवड शहरात कोरोनाचा भडका : एकाच दिवशी सापडले ८ नवे रुग्ण\nस्थैर्य, म्हसवड दि.१९ : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवु लागली असुन दररोज वाढत जाणारे आकडे हे म्हसवडकरांचा ठोका वाढवत आहेत. दरम्यान दि.१९ रोजी म्हसवड शहरातील ८ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने शहरात कोरोनाचा भडका उडाल्याची भिती व्यक्त होत आहे.\nम्हसवड शहरात कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण यापुर्वी खुप हळु व कमी असल्याने म���हसवड जनता याबाबतीत समाधान व्यक्त करीत होती मात्र गत दोन दिवसांपासुन शहरात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होवु लागली असुन आजवर ही संख्या ३८ वर गेली आहे तर एकाच दिवशी ८ रुग्ण हे बाधित सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाचा हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत असुन नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने केले जात आहे.\nएकीकडे शहरात गणरायाच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरु असतानाच शहरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली असुन आता पर्यंत शहरातील ४ जणांचा बळीही या साथीने घेतला आहे तर दररोज वाढत जाणारे आकडे आणखी कितीजणांना आपल्या विळख्यात घेणार याचीच चर्चा शहरात सुरु आहे.\nदरम्यान शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी म्हसवड शहराच्या बाजारपेठेत अद्यापही काही नागरीक बिनधास्तपणे मोकाट फिरत असल्याचे चित्र असुन त्यांचा हा बिनदास्तपणाच कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे बोलले जात आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/3.html", "date_download": "2020-09-30T09:14:40Z", "digest": "sha1:PKHHRKWT7EVEPUWCLKDHBPEUTDNJBPM7", "length": 7580, "nlines": 68, "source_domain": "www.sthairya.com", "title": "खेळाड��ंना कोरोना:ऑलिंपिक क्वालिफाइड दीपक पूनियासह 3 पैलवानांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nखेळाडूंना कोरोना:ऑलिंपिक क्वालिफाइड दीपक पूनियासह 3 पैलवानांना कोरोनाची लागण\nस्थैर्य, सातारा, दि. ३: टोकियो ऑलिंपिकसाठी क्वालिफाय केलेल्या दीपक पूनियासह तीन भारतीय पैलवानांना कोरोनाची लागण झाली आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) ने गुरुवारी याची पुष्टी केली. हे सर्व पैलवान हरियाणातील सोनीपत साई सेंटरमध्ये 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या रेसलिंग नॅशनल कँपमध्ये सामील होते.\nदीपकने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे. दीपकसोबत नवीन आणि कृष्णादेखील कोरोना संक्रमित आढळले आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.\nविनेश फोगाट आणि रेसलिंग कोच संक्रमित\nनुकतंच इंटरनेशनल रेसलर विनेश फोगाट आणि कोच ओमप्रकाश दहिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही सध्या क्वारंटाइन आहेत. विनेशला यावर्षी खेळरत्न आणि ओमप्रकाश यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. दोघांना राष्ट्रपतींच्या हस्ते 29 ऑगस्टला क्रिडा दिनी व्हर्चुअल कार्यक्रमात सन्मानित करणार होते, पण संक्रमित असल्यामुळे कार्यक्रमात सामील होऊ शकले नाहीत.\nहॉकीचे 6 खेळाडू संक्रमित\nमागच्या महिन्यात बंगळुरुच्या नॅशनल हॉकी कँपमध्ये भारती कर्णधार मनप्रीत सिंगसह 6 खेळाडू कोरोना संक्रमित आढळले आहेत. परंतू, उपचारानंतर सर्वजण ठीक झाले. या खेळाडूंमध्ये फॉरवर्ड मंदीप सिंह, डिफेंडर सुरेंद्र कुमार, जसकरन सिंह, ड्रैग-फ्लिकर वरुण कुमार आणि कृष्ण बी पाठक सामील होते.\nपुढच्या वर्षी टोकियो ऑलिंपिक\nटोकियो ऑलिंपिक यावर्षी जुलैमध्ये होणार होते. परंतू, कोरोनामुळे याला रद्द करण्यात आले. आता हा इवेंट 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होईल.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाच�� पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/tech/7-recently-launched-smartphones-with-6gb-ram/photoshow/61700509.cms", "date_download": "2020-09-30T10:27:04Z", "digest": "sha1:RF7HT3PN3YEJTYNAAC4ZDEX3R7NM7OAV", "length": 10529, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'६ जीबी' रॅम असलेले दर्जेदार स्मार्टफोन \n'६ जीबी' रॅमचे जबरदस्त अन् दमदार स्मार्टफोन \nस्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय बाजारात ६ जीबी रॅम असलेले दर्जेदार स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मग, घ्यायचा विचार करताय ना\n'वनप्लस 5T' स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फूल एचडी ऑप्टिक अमोल्ड डिस्प्ले आहे. तसंच, फोनच्या स्क्रिन संरक्षणासाठी २.५डी कॉर्निंग गोरिला ग्लास फाईव्ह आहे. कंपनीनं दोन फोन लाँच केले आहेत. पहिल्या फोनमध्ये ६जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, तर दुसऱ्या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. अँड्रॉइड ७.१.१ नॉगटवर आधारीत असलेली ऑक्सिजन ओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक हे फिचरही आहे. 'वनप्लस 5T' फोनचा प्रायमरी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून अपर्चर F/1.7 आहे. तसंच, सेकंडरी कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे आणि अपर्चर F/1.7 आहे. 'वनप्लस 5T' फोनच्या ६जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ३२,९९९ रुपये आहे. २१ नोव्हेंबरपासून हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८\n'सॅमसंग गॅलेक्सी नोट ८' मध्ये ६.३ इंचाचा एचडी प्लस सुपर अमोल्ड डिस्प्ले दिला आहे. या फोनचा प्रोसेसर ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ आहे, तर अँड्रॉइड व्हर्जन ७.१.१ नॉगट आहे. १���+१२MP क्षमतेच्या दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत ६७,९०० रुपये आहे.\nशाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये '५.९९ इंचा'चा डिस्प्ले दिला आहे.'Mi MIX 2'मध्ये १२+५ MP क्षमतेच्या दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. फ्रंट कॅमेरा '५ मेगापिक्सल'चा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्रंट कॅमेरा तुमचा चेहरा ओळखू शकतो. फोन अनलॉक करण्यासाठी याच कॅमेऱ्याचा वापर करता येणार आहे. या व्यतिरिक्त फिंगरप्रिंट सेन्सरचाही पर्याय देण्यात आला आहे. '६ जीबी' रॅमच्या या फोनचा प्रोसेसर 'ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५' आहे. या फोनची किंमत ३५, ९९९ रुपये आहे.\nकुलपॅड कुल प्ले 6\n१४,९९९ रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये '५.५ इंचा'चा डिस्प्ले आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरचा पर्याय देण्यात आला आहे. '६ जीबी' रॅमच्या या फोनचा प्रोसेसर 'ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३' आहे. तर अँड्रॉइड व्हर्जन '७.१.१ नॉगट' आहे. '४०००mAh' क्षमतेची बॅटरी आहे.\nओप्पो F3 प्लसचा या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये '६.३ इंचा'चा एचडी डिस्पले दिला आहे. तसंच, फोनच्या स्क्रिन संरक्षणासाठी गोरिला ग्लास फाईव्ह आहे. ड्यूएल सिम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी फिचरमध्ये ४जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी टाइप सी आदी फिचर आहेत. ओप्पो F3 प्लस मध्ये 'ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३' आहे तर इंटरनल स्टोरेज '६४ जीबी' आहे. '२५६ जीबी' एक्स्पान्डेबल मेमरी आहे. फोनची किंमत २२,९९० रुपये आहे.\n'ओप्पो एफ 5' या स्मार्टफोनमध्ये '६ इंचा'चा डिस्प्ले आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंड पॉवर्ड ब्युटिफिकेशन फीचर देण्यात आले आहे. फोनचा डिस्प्ले 'फुल-स्क्रीन डिझाइन डिस्प्ले' आहे.\nइनफिक्स 'झिरो 5' मध्ये '५.९८इंचा'चा फुल एचडी डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड व्हर्जन '७.१.१ नॉगट'वर रन होणार आहे. इनफिक्स 'झिरो 5' मध्ये १२+५ MP क्षमतेच्या दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.\n'वनप्लस 5T' फोन लाँच, जाणून घ्या कसा आहे फोनपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2017/12/blog-post_17.html", "date_download": "2020-09-30T08:40:46Z", "digest": "sha1:H5RHZOOEKKV2HIRGCHDDY5TSGJRH4I3W", "length": 13190, "nlines": 145, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "आपल्यातला कुणीही मी | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.\nअन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.\nआदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा स���स असेल, तर कुणी काही करू शकत नाही.\nजगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का\nमी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात ओंजळभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.\nअसो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का\nविचार कटू आहेत पण सत्य आहेत\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/article-when-searching-for-online-job", "date_download": "2020-09-30T10:13:06Z", "digest": "sha1:APAWGFZFTUVJ3YA2P5HMZOUU4W37JSBE", "length": 4743, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ऑनलाईन जॉब शोधतांना...! Article When Searching For Online Job", "raw_content": "\nआता ऑनलाईन जॉबही शोधता येतात. पण, हे करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.\nआजकाल जॉब शोधायचा असेल तर त्यासाठी इंटरनेटवरील वेबसाईटचा मार्ग खुला आहे. आपण ऑनलाईन पोस्ट केला तर कंपन्या आपल्यापर्यंत सहज पोहोचतात. ऑनलाईन जॉब शोधताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.\nऑनलाईन जॉब शोधताना सर्वात चांगल्या वेबसाईटची यादी बनवावी. त्या वेबसाईटवरच आपला रेज्युमे पोस्ट करावा. इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन जॉब देण्याचा दावा करतात. जॉब साईटसचा शोध घेताना आपली लोकेशन आणि झीप कोड आवर्जून लिहा. आपले ई-मेल रोज चेक करावेत. खासकरुन जॉब अलर्टवर नक्की लक्ष द्यावं. उशीर झाल्यामुळे हातात आलेला जॉब गमवावा लागू शकतो. ज्या जॉबसाठी आपण योग्य आहोत त्याच जॉबसाठी अप्लाय करावा. याचं कारण कंपन्या स्किल्स आणि अनुभवालाच प्राधान्य देतात.\nजे त्वरीत मोठ्या फायद्याची ऑफर करतात अशा जॉबपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर अशी ऑफर करताना त्या कंपन्या आपल्याकडून मोठ्या फीचीही मागणी करत असतील तर अशा जॉबपासूनही सतर्कता बाळगायला हवी. एखाद्या कंपनीने तुमच्या रेज्युमेकडे गांभीर्याने पाहून तुमची दखल घेतली आणि तिने तुम्हाला मेल केली तर लवकरात लवकर एक पत्र कंपनीला पाठवावं. त्यातून तुमचं जॉबविषयीचं गांभीर्य दिसून येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/satara-drought-area-midc-be-held-dhuldev-and-mhaswad-338045", "date_download": "2020-09-30T10:33:24Z", "digest": "sha1:FJOZOGUIMQIXT2Q35W64V2IBWOFZ525Q", "length": 21872, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "दुष्काळी म्हसवड, धुळदेवमध्ये होणार एमआयडीसी | eSakal", "raw_content": "\nदुष्काळी म्हसवड, धुळदेवमध्ये होणार एमआयडीसी\nमाण तालुक्‍यातील म्हसवड व धुळदेव येथे आठ हजार एकर क्षेत्रात एमआयडीसी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. लवकरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.\nबिजवडी (जि. सातारा) : फलटण, बारामतीप्रमाणे माण तालुक्‍यात एमआयडीसी कधी येणार, दुष्काळवासीयांना हक्काचा रोजगार कधी मिळणार, दुष्काळवासीयांना हक्काचा रोजगार कधी मिळणार हे अनेक वर्षांचे माणवासीयांचे स्वप्न लवकरच साकार होईल. म्हसवड व धुळदेव येथे आठ हजार एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून एमआयडीसी विकास करणार आहे. लवकरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहितीही एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी व माणचे सुपुत्र अविनाश सुभेदार यांनी दिली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात एमआयडीसीचे एक क्षेत्र विकसित करू, असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी बैठकाही लावल्या होत्या. या घोषणेची पूर्तता होतेय. या एमआयडीसीच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ अनबलगन यांचेही विशेष प्रयत्न आहेत, असे नमूद करून श्री. सुभेदार म्हणाले, \"\"एमआयडीसीचे क्षेत्र कुठे विकसित करण्यासाठी एक भू निवड समिती असते. दुष्काळी माण तालुक्‍याचा विकास साधण्यासाठी तसेच एमआयडीसीमुळे माण, खटाव, जत, आटपाडी, सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्‍यंतील युवकांना रोजगार मिळून उद्योग उभारण्याची संधी मिळेल. या हेतूने यापूर्वी म्हसवड, धुळदेवमधील सलग असणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली होती. एमआयडीसीसाठी ही जागा योग्य असल्याची शिफारस आमच्या समितीने वरिष्ठांकडे केली होती. या प्रकल्पासाठी पाण्याचा प्रश्न मोठा होता. त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढे मोठे क्षेत्र जिल्ह्यात कुठेही नव्हते. फक्त पाण्याची अडचण होती. मात्र, या दुष्काळी भागाचा विकास होऊन चालना मिळण्यासाठी आम्ही आग्रही होतो. एमआयडीसीच्या मंजुरीसाठी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक जमीन हाय पॉवर समिती असते. त्यात एमआयडीसीचे सीईओ, मी व इतर ��िभाचे सचिवही सदस्य असतात. या समितीनेही म्हसवड, धुळदेव या ठिकाणी एमआयडीसीसाठी मान्यता देत शिक्कामोर्तब केले आहे.''\nबंगळूर-मुंबई आर्थिक क्षेत्रांतर्गत माण तालुक्‍यातील म्हसवड, धुळदेव या ठिकाणी तीन हजार 200 हेक्‍टर जागेत म्हणजे 8 हजार एकर क्षेत्रात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. त्यात सरकारी जमीन 300 हेक्‍टर आहे, तर उर्वरित 2900 हेक्‍टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांची आहे, असे सांगून ते म्हणाले, \"\"या भागाचा फॅक्‍टर किती लागेल, त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळणार आहे. दर निश्‍चित झाल्यानंतर म्हसवड व धुळदेवला रेडिरेकनर दराप्रमाणे पैसे देऊन राज्य शासनाच्या वतीने एमआयडीसी जमीन संपादनाची रक्कम देऊन हे क्षेत्र ताब्यात घेईल. महिनाभरात नोटिफिकेशन होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के पडतील. नोटिफिकेशननंतर संयुक्त मोजणी करून क्षेत्र निश्‍चित केले जाईल. एका वर्षाच्या कालावधीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. नोटिफिकेशन झाले की एमआयडीसीमार्फत केंद्राकडे निधीसाठी प्रस्ताव करतो. त्यात एमआयडीसीचा प्लॅन बनवला जातो. रस्ते, वीज, पाणी, खुल्या, व्यावसायिक, उद्योगीकीय जागा तसेच म्हसवड शहर असल्याने निवासासाठी काही जागा असे विविध प्रकारचे प्लॅन तयार करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारही या प्रस्तावासाठी आग्रही असून लवकरच या दुष्काळी भागात एमआयडीसी उभी राहील.''\nया प्रकल्पासाठी अनेक अडचणी होत्या. मुख्य हायवेपासून 100 किलोमीटर लांब आहे. अनेक अडचणीमुळे या प्रकल्पाला संमती मिळत नव्हती. आपल्या भागात हा प्रकल्प आणायचाच, या हेतूने या भागाच्या सकारात्मक बाबी वरिष्ठांना दाखवून दिल्या. हा भाग दुष्काळी आहे, रोजगार, पाणी, उद्योग नाही. त्यामुळे तरुण वर्गाचे स्थलांतर सुरू आहे. या ठिकाणी सलग जमीन आहे, एवढी मोठी जमीन कुठे मिळणार नाही. यात कोणी विस्थापित होणार नाही. सातारा-सोलापूर हायवे झालाय. हा प्रकल्प आमच्या भागात होतोय, हे दाखवून दिल्यानंतर या प्रकल्पाला मान्यता मिळाली, अशी माहिती श्री. सुभेदार यांनी दिली.\nपाणी योजनेसाठी केंद्र शासन निधी देणार\nया एमआयडीसीसाठी सर्वांत मोठा प्रश्न होता तो पाण्याचा. या प्रकल्पाला 12.5 एमएमक्‍यू पाणी वर्षभरासाठी लागते. एवढे पाणी इथे उपलब्ध नाही. ते पाणी बाहेरून आणण्यासाठी सुमारे 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ���ेंद्र शासन यासाठीही निधी देणार आहे. सातारा एमआयडीसीसाठी संगममाहुली येथून कृष्णा खोरेचे पाणी उचलले जाते. तिथूनच म्हसवडच्याही एमआयडीसीसाठी जॅकवेल करून पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी उचलून वर्धनगडला आणायचे व तेथून ग्रॅव्हीटीने म्हसवड एमआयडीसीपर्यंत आणायचे, असे नियोजन आहे.\nहा प्रकल्प पूर्णत्वाला झाल्यानंतर दहा वर्षांत या तालुक्‍याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणारे निश्‍चितच आनंदोत्सव साजरा करतील.\n- अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी\nसंपादन ः संजय साळुंखे\nजागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार कैद\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर सावधान\nनाशिक / सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर सावधान कारण इथे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. ...\nकोविड बरोबरच इतर पायाभूत सुविधांनाही प्राधान्य द्या, गणेश नाईक यांची मागणी\nनवी मुंबई, ता. 29 : कोरोना नियंत्रणाची कामे करतानाच पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी मुलभूत सुविधांची कामे देखील प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी...\nउद्योजक वाघमारे यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nमंगळवेढा (सोलापूर) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे यांचा मंगळवेढा येथील एमआयडीसीमधील...\nपिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला\nपिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताना दापोडी येथील हॅरिस पुलावरून प्रवास करावा लागतो. रहदारी वाढल्याने...\n‘तळ्यातमळ्यात’ : उद्यापासून जनता कर्फ्यू\nअकोला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून, यापृष्ठभूमीवर विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडिस्ट्रजने ता. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान जनता...\n‘नाणारच्‍या चौदाशे एकर जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक’\nरत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/salute-bappachi-mushaksena-chitale-bandhu-mithaiwale-343233", "date_download": "2020-09-30T09:29:22Z", "digest": "sha1:7X26KL2MVRVCLQRQEBHHCGUDQIJJNHBO", "length": 16419, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘बाप्पाची मूषकसेना’तून सेवाव्रतींना सलाम; चितळेबंधू मिठाईवाले यांच्यातर्फे उपक्रम | eSakal", "raw_content": "\n‘बाप्पाची मूषकसेना’तून सेवाव्रतींना सलाम; चितळेबंधू मिठाईवाले यांच्यातर्फे उपक्रम\nगणेशोत्सव तसेच इतर सामाजिक कार्यामध्ये कार्यकर्ता हा खरंतर अतिशय महत्त्वाचा घटक आहे, मात्र तो बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. समाजकार्यात या कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा, त्यांच्या कामाला मानवंदना देण्याचा प्रयत्न #बाप्पाचीमूषकसेना या उपक्रमातून करण्यात आला. शॉर्टफिल्म आणि फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रकारच्या समाज माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nपुणे - कोरोना संकटकाळात समाजभान ठेवून अथकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना सलाम करण्यासाठी गणेशोत्सवात #बाप्पाचीमूषकसेना हा विशेष उपक्रम चितळेबंधू मिठाईवाले यांच्यातर्फे राबवण्यात आला.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगणेशोत्सव तसेच इतर सामाजिक कार्यामध्ये कार्यकर्ता हा खरंतर अतिशय महत्त्वाचा घटक आहे, मात्र तो बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. समाजकार्यात या कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा, त्यांच्या कामाला मानवंदना देण्याचा प्रयत्न #बाप्पाचीमूषकसेना या उपक्रमातून करण्यात आला. शॉर्टफिल्म आणि फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रकारच्या समाज माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी\nयाविषयी चितळेबंधूचे भागीदार संजय चितळे म्हणाले, ‘‘या उपक्रमाद्वारे कठीण काळा�� इतरांच्या मदतीला धावून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या अद्वितीय कामगिरीची माहिती जनमानसापर्यंत पोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला.’\nकोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...\nभागीदार केदार चितळे म्हणाले, ‘‘कोणतेही सामाजिक कार्य तडीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी मदत होते. हाच कार्यकर्ता कोरोनासारख्या भयंकर संकटात मदतीचा हात पुढे देताना दिसला. या कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याने या उपक्रमाद्वारे आम्ही ते समाजापुढे ठळक करण्याचा प्रयत्न केला.’’\nपुणे, मुंबईसह जळगाव, कोल्हापूर, सोलापूर अशा राज्यभरातील नागरिकांना कोरोनाकाळात प्रत्यक्षपणे मदत केलेल्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. यामध्ये जळगावचे फारुक शेख अब्दुल्ला, पुण्यातील समीर आणि प्राजक्ता रुपदे, तालगर्जना पथकाचे आत्मेश बोरकर, दीक्षा दिंडे, रुद्रांग ढोलताशा पथकाचे अमर भालेराव, मोशीतील प्रशांत सस्ते, कोल्हापूरचे संदीप धोंडिराम गायकवाड, कोल्हापूरचे किरणसिंह चव्हाण आणि त्यांचे परिवर्तन कला फाउंडेशन, रोहन घोरपडे, सोलापूरचे प्रसाद पवार यांचा समावेश आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरीमध्ये उद्या सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन\nपिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी (ता. 1)...\nकोकणातली पोरं लय हुश्शार आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nदाभोळ : कृषी शाखेच्या अंतिम वर्षामध्ये (चौथ्या वर्षामध्ये) शिकत असलेल्या ऋषीकेश गांधी या विद्यार्थ्याने कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोबर गॅस...\nआमदार रोहित पवार ट्रेंडिंगमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस राज्यभर सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला. विशेष...\nअधिकाऱ्यांची गुप्त शाळाभेट ; शिक्षकांची उडाली धावपळ\nमंडणगड (रत्नागिरी) : कोरोनामुळे लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील शाळांचे विद्यार्जनाचे नैमित्तिक कामकाज सध्या बंद आहे. विद्यार्थ्यांचे...\nकोविड रूग्णांसाठी डॉ.गौतम छाजेड व डॉ.मनिषा छाजेड चालवतायेत २४ तास मदत केंद्र\nशिर्डी (अहमदनगर) : विविध जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी विनामोबदला मदत केंद्र चालविण्याचा उपक्रम पुणे येथील डॉ. गौतम छाजेड व त्यांच्या पत्नी डॉ. मनिषा...\nगावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी झाले व्यसनाधीन\nकामठी (जि.नागपूर): अनेक वाद मिटवून प्रकरणाला मार्गी लावून अनेकांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/delhi-high-court-ban-websites-from-broadcasting-2019-icc-cricket-world-cup-games-mhpg-up-381711.html", "date_download": "2020-09-30T09:35:33Z", "digest": "sha1:NFNM6ZGC4YA45WNI22KM5XS2VEL2KDWJ", "length": 20820, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रिकेट चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'या' 60 वेबसाईटवर पाहता येणार नाही ICC Cricket World Cup Delhi high court ban websites from broadcasting 2019 icc cricket world cup games mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना क��य काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nक्रिकेट चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'या' 60 वेबसाईटवर पाहता येणार नाही ICC Cricket World Cup\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nक्रिकेट चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'या' 60 वेबसाईटवर पाहता येणार नाही ICC Cricket World Cup\nदिल्ली उच्च न्यायालयाने 60 वेबसाईट, 14 रेडिओ चॅनलवर वर्ल्ड कप सामने दाखवण्यास बंदी घातली आहे.\nनवी दिल्ली, 11 जून : ICC Cricket World Cup सुरु होऊन दोन आठवडे झाले असताना, भारतानं दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळं भारतीय क्रिकट चाहते सध्या जोशात आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने क्रिकेट चाहच्यांना मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाने वर्ल्ड कप दाखवणाऱ्या 60 वेबसाईट, 14 रेडिओ चॅनल आणि 30 इंटरनेट सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे. यात लाईव्ह सामना दाखणाऱ्या वेबसाईटही बंद करण्यात आल्या आहेत. न्यायाधीश जे.आर. मिधा यांनी हे आदेश दिले आहेत.\nदिल्ली उच्च न्यायालयाने हे आदेश चॅनल-2 ग्रुपच्या अपीलवर करण्यात आला होते. चॅनल-2 समूहाचे वकिल जयंत मेहता आणि सुभालक्ष्मी सेन यांनी उच्च न्यायालयाला, काही प्लॅटफॉर्म हे चॅनल-2चे अधिकृत प्लॅटफॉर्म नाही आहेत, तसेच त्यांना वर्ल्ड कप सामने दाखवण्याचा परवानाही देण्यात आलेला नाही. म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.\nसध्या केवळ चॅनल-2 ग्रुप यांच्याकडेच केवळ वर्ल्ड कपचे सामने दाखवण्याचा अधिकार आहे. चॅनल-2 समूह आयसीसीच्या व्यवसायिक कॉरपोरेशन सोबत ऑडिओ अधिकारांचाही समावेश आहे. त्यामुळं ज्या बेवसाईटकडे अधिकारच नाही, त्यांना वर्ल्ड कप सामने दाखवू नये अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली होती.\nयावर न्यायालयाने, 4 सप्टेंबरपर्यंत इतर ग्रुपनी उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. तुर्तास 60 वेबसाईट, 14 रेडिओ चॅनल आणि 30 इंटरनेट सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान भारतात वर्ल्ड कप सामन्याचे प्रसारण हे मोबाईवर हॉट स्टारच्या माध्यमातून केले जाते तर, अमेरिकेत विलो टिव्ही करते. तसेच, लाईव्ह मॅच स्टार स्पोर्टसवर पाहू शकता. दरम्यान भारताचा पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंड विरोधात होणार आहे.\nवाचा-विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार\nवाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर\nवाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट\nपूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/crores-of-onions-rotting-in-central-government-s-godown-with-farmers-crores-likely-to-be-lost/", "date_download": "2020-09-30T08:39:50Z", "digest": "sha1:VNFGZJB5QUJ532Q23O7MDH5SRLZFRMOD", "length": 20259, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "शेतकऱ्यांसह केंद्र सरकारचा गोडाऊनमधील कोट्यावधीचा कांदा सडतोय, कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता | Crores of onions rotting in central government s godown with farmers crores likely to be lost | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nशेतकऱ्यांसह केंद्र सरकारचा गोडाऊनमधील कोट्यावधीचा कांदा सडतोय, कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता\nशेतकऱ्यांसह केंद्र सरकारचा गोडाऊनमधील कोट्यावधीचा कांदा सडतोय, कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता\nलासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्यासह केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा बदलत्या वातावरणामुळे आद्रता वाढल्याने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता.\nगेल्यावर्षी चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला आणि सुरुवातीला काढलेल्या लाल कांद्याला लासलगाव बाजार समितीत 11 हजार 111 रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव मिळाल्याने यंदा उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र वाढल्याने 130 टक्के इतके उन्हाळ कांद्याचे उत्पादन झाले यंदाही चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविला हा चाळीतील कांदा पावसाळी व दमट हवामानामुळे सडु लागल्याने वाढीव बाजार भाव मिळाला नाही उलट हजारो रुपये खर्च करून लागवड खर्चही निघणे मुश्किल झाल्याने तोट्यात कांदा विक्री करावा लागत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकाला सडलेला कांदा उखीरड्यावर फेकून देण्याची वेळ आल्याने केंद्र व राज्य सरकार कांद्याला अनुदान व हमीभाव या सारखी योजना आणून मदतीचा हात देण्याची अपेक्षा कांदा उत्पादक करू लागले आहे.\nकेंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार ग्राहकांच्या हितासाठी नाफेड व महाएफपीसीचा महाओनियन ह्या संयुक्त उपक्रमांतर्गत आत्���ापर्यंत 76 कोटी 50 लाख रुपयांचा 900 रुपये सरासरी बाजारभावाप्रमाणे 85 हजार मेट्रिक टन कांद्याची नासिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बाजार समित्या तसेच पुणे, नगर , औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यातून खरेदी केला आहे शेतकऱ्यांच्या कांद्यासह केंद्र सरकारने हा खरेदी केलेला कांदा वातावरणात बदल झाल्याने सडत आहे नाफेडच्या लासलगाव गोडाउनमधून सडलेला कांदा बाजूला काढत आहे या कांद्यातून काळसर दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत असून या पाण्यात आळ्या पडल्या आहे कामगारांना पोटासाठी या दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करण्याची वेळ आली आहे मोठ्या प्रमाणात कांदा सडत असल्याने कोट्यवधींचा फटका केंद्र सरकारला बसणार आहे.\nयंदा कांद्याचे उत्पादन 130 टक्के असतानाही केंद्र सरकारने दरवर्षी पेक्षाही दुपटीने एक लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवून कांद्याची खरेदी सुरू केली बाजार भाव वाढले नाही मात्र कोट्यावधीचा कांदा हा उखड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांसह केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या कांद्यावर ही आली आहे वाढीव उत्पादन असताना त्यात कोरोनामुळे देशासह परदेशात लॉक डाऊन करण्याची वेळ आली या दरम्यान केंद्र सरकारने नाफेड मार्फत एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून काय साध्य केले असा उलट सवाल करत कोसळत्या कांद्याचा तोटा भरून काढण्यासाठी कांद्याची केंद्राने वाढीव खरेदी न करता पाचशे ते एक हजार रुपये पर्यंत अनुदान दिले पाहिजे होते असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘राऊत साहेब, आता तुम्हीच शांत राहा, CBI न्याय करेल’, भाजपचा टोला\nधनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडे पोहचलं रक्तानं लिहीलेलं पत्र\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘���ा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nJ & K : दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला…\nअशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे…\n‘वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही…\nमुंबईतील गरजूंना जेवणासाठी ‘कम्युनिटी फ्रीज’ ची संकल्पना\n‘अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आला आहे’ :…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nIPL 2020 : पोलार्डनं मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास, जाणून…\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nजाणून घ्या कधी खाऊ नये कलिंगड, चुकीच्या वेळी खाल्याने कमकुवत…\n‘हे’ बँडेज जखम बरी करून त्वचेतच मिसळते\nबहिरेपणाकडे द्या वेळीच लक्ष, अन्यथा उद्भवू शकतात अनेक समस्या\nतांब्याचं ‘ब्रेसलेट’ किंवा ‘अंगठी’…\nCoronavirus: ‘कोरोना’ला दूर करण्यासाठी…\nबाळाच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन काढण्याची यशस्वी…\nजलद गतीनं वजन कमी करण्यासह ‘हे’ 5 मोठे फायदे…\n‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nबिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nCoronavirus : देशात प्रत्येक 15 पैकी एक जण…\nमोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’…\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nभारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ\nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं…\n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार…\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार ‘डाग’, पुन्हा कर्ज घेणं सोपं नाही\nकवठ खाल्ल्यानं होतात ‘हे’ 6 मोठे फायदे \nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/udayan-rajaz-will-go-to-the-drought-hit-areas-of-urmodi/", "date_download": "2020-09-30T10:12:23Z", "digest": "sha1:XLI4BODQGIDBHRXH6CEOZ4DXCEDGLJA3", "length": 8635, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उदयनराजेंमुळे उरमोडीचे पाणी दुष्काळी भागात जाणार", "raw_content": "\nउदयनराजेंमुळे उरमोडीचे पाणी दुष्काळी भागात जाणार\nपुसेसावळी, पारगांव, गोरेगाव, शेनवडी आदी गावांच्या पाण्यासाठी उद्यापासून उपाययोजना\nसातारा – दुष्काळाचे भीषण सावट गडद होत असताना, उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारपदाच्या तिसऱ्या टर्मची सुरुवात आक्रमकपणे केली आहे. कार्यकर्त्यांनी लोकसा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करु नका, दुष्काळाच्या उपाययोजनांवर भर द्या, असे सांगत त्यांनी प्रत्यक्ष उपायांसाठी पाठपुरावा सुरू केला. जिल्हाधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन तसेच उरमोडीचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्यासमवेत चर्चा करुन खटाव तालुक्‍यातील म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याविषयी सकारात्मक निर्णय करून घेतला.\nसध्या म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलाव कोरडे पडलेले आहेत. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणी उपसा योजना पूर्णपणे पाणी नसल्याने कोलमडल्या आहेत. माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मोठा झाला आहे. त्यामुळे पुसेसावळी, पारगांव, गोरेगांव, म्हासुर्णे, वडगांव, गाडेगांव, उंचीठाणे, शेनवडी आदी गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, उरमोडीचे पाणी म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे केली.\nयावेळी उरमोडीचे कार्यकारी अभियंता जाधव उपस्थित होते. लोकांना पिण्याचे पाणी नाही, उरमोडीतील पाणी तातडीने या तलावात सोडावे अशी मागणी देखील संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी केली असून, अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, त्याहून गंभीर जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे, याकरीता उरमोडीचे पाणी म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात सोडण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nएकंदरीत भीषण दुष्काळ परिस्थिती, ग्रामस्थांची आणि खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी याचा विचार करुन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून उरमोडीचे पाणी सोडण्याबाबतच्या सूचना कार्यकारी अभियंता जाधव यांना दिल्या. यावेळी स्वीय सहायक प्रताप शिंदे, पारगांवचे शिवाजीराव बाळा पवार, पुसेसावळीचे चंदकांत शंकरराव पाटील, गोरेगांव- वांगीचे बबनराव कदम, हिम्मतराव माने, वडगांव जयरामस्वामीचे संतोष घार्गे, रहाटणीचे ज्योतीराम (दादा) थोरात, शेनवडीचे चंद्रकांत पाटील, वांझोळीचे मगर आबा, म्हासुर्णेचे दिनकरराव माने, उंचीठाण्याचे शिवाजीराव शिंद, आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nरिया चक्रवर्तीचाही बायोपिक करण्यास निर्माते उत्सुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/voter-misleading-message-goes-viral-social-media-crimes-against-six/", "date_download": "2020-09-30T09:02:21Z", "digest": "sha1:TGZSDXIJWFLCOPZ4G6LAXPNSI3FRC2ZQ", "length": 28375, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल, सहा लोकांवर गुन्हे दाखल ! - Marathi News | Voter misleading message goes viral on social media, crimes against six! | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकश��ला बोलावले.\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nAll post in लाइव न्यूज़\nमतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल, सहा लोकांवर गुन्हे दाखल \nसहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nमतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल, सहा लोकांवर गुन्हे दाखल \nरिसोड (वाशिम) : रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनच्या उमेदवाराला पांठीबा\nदिल्याचा खोटा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nसविस्तर असे की वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले की रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडुन दिलीपराव जाधव हे निवडणुक लढवित आहेत. जाधव यांचे राजकीय विरोधक सोशल मिडीयावर दिशाभुल करणारे मॅसेज पाठवीत आहेत. सदर प्रका��� हा शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्री पासुन सुरु आहे. सोशल मिडीयावर ०हायरल केलेल्या मॅसेजमध्ये मी वंचीत बहुजन आघाडीचा उमेदवार दिलीपराव जाधव ओबीसी, दलीत,वंचित सर्व समाजाचा विचार करून मी शिवसेना,भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आश्रृजी सानप यांना जाहीर पांठीबा देत आहे. त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबुन आपले अमुल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा अशी खोटी पोस्ट दिलीप जाधव यांचे नाव टाकून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. काही ग्रुपवर ही पोस्ट आल्याने सदर बाब ही तक्रारदाराच्या आजरोजी निर्दशनास आल्याने ग्रुपमध्ये पोस्ट टाकणारे सुनिल नागरे, अक्षय सानप, आकाश शिंदे, मंथन बंड, संतोष व नाव माहीत नसलेल्या या ७७४४९६८८९४ क्रंमाकाच्या मालका विरोधात तक्रार देण्यात आली. खंडारे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६०, लोकप्रतिनिधित्व १९५१ आणि १९८८, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार कलम १७१- जी, १२३(४),६६ ड नुसार गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.\n'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये\nवाशिम जिल्ह्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी\nCoronaVirus in Washim : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे जिल्ह्यात खळबळ\nपातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात\nकोरोनाचा वाशिममध्ये शिरकाव; दिल्लीच्या कार्यक्रमातील सहभागीचा अहवाल पॉझिटिव्ह\nएसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचे अग्रीम वेतन\nरोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान \nनेटवर्कअभावी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची धडपड\nपीपीई कीटमुळे बिघडतेय डॉक्टर, परिचारिकांचे आरोग्य \n‘कोरोना’च्या चाचणीसाठी तीन प्रयोगशाळांचा आधार\nवाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह \nतलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/vidarbha-news-marathi/superstition-clicks-on-a-childs-stomach-again-26437/", "date_download": "2020-09-30T09:15:50Z", "digest": "sha1:CVAW34AX5OCO6NAQPRRKA4HK7UFYQG6B", "length": 10531, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Superstition: Clicks on a child's stomach again | अंधश्रद्धा : पुन्हा एका ब���लकाच्या पोटाला दिले चटके | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nअमरावती अंधश्रद्धा : पुन्हा एका बालकाच्या पोटाला दिले चटके\nजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू\nअमरावती. मेळघाटमध्ये आणखी एका बाळाच्या पोटावर गरम वस्तूचे चटके दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मेळघाटात गेल्या दोन महिन्यात घडलेली ही तिसरी घटना आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे असे प्रकार घडत असल्याचे पाहायला मिळते. या जखमी बालकावर अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nचिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दिवेश अखंडे या चार वर्षांच्या बालकाचे मागील दोन दिवसांपासून पोट फुगले होते. यावेळी या मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्या पालकांनी पोटावर गरम सळईचे चटके दिले. त्यामुळे मुलाची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर त्याला उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.\nदोन महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना\nमेळघाटातील आदिवासी बालकांना मोठ्या प्रमाणावर पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारावर उपचारासाठी आरोग्य विभागाच्या सोईसुविधा असताना देखील बहुतांश आदिवासी हे या रोगावर उपचार म्हणून लहान बालकांच्या पोटावर गरम वस्तूने चटके देतात. असाच धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर शासनाच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु या घटना थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान, मेळघाटसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे दिवसेंदिवस अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत.\nवर्धावर्धेत नवीन १३३ कोरोनाबाधितांची नोंद\nनागपूर एटीएममधून पैसे काढणाऱ्यांनो सावधान एटीएममुळे कोरोनाचा धोका अधिक\nनागपूर दहावीतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मैत्रीने केला घात\nवर्धा रिक्त पदावरच चालतोय पशुसंवर्धन विभागाचा डोलारा\nवर्धा पालकमत्र्यांकडून सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांची पाहणी\nकोरोना अपडेट वर्धेत १३३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद\nवर्धाबापू- विनोबांच्या जिल्ह्याने जपला कोरोनातही सेवाभाव\nनाशिक ''या'' ग्रामस���थांच्या सतर्कतेने धरण फुटीचा अनर्थ टळला\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/CM-police.html", "date_download": "2020-09-30T09:29:30Z", "digest": "sha1:IQK42H2EGURBZXTNT2VM5XAROLP7NRJE", "length": 13532, "nlines": 78, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानातून कार्यक्षमता वाढवावी - मुख्यमंत्री - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MANTRALAYA पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानातून कार्यक्षमता वाढवावी - मुख्यमंत्री\nपोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानातून कार्यक्षमता वाढवावी - मुख्यमंत्री\nमुंबई - गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवावी. त्याचबरोबर पोलिसांनी स्वतःमधील संवेदनशीलता जागृत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.\nमुंबई पोलीस दलाच्या वतीने डायल १०० च्या अत्याधुनिक यंत्रणेचे तसेच विविध उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने आदी उपक्रमांचे लोकार्पण तसेच पोलीस दिदी व मुंबई पोलीस फाउंडे��नच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. डायल १०० व मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसाठी एल अँड टी कंपनीचे सहकार्य लाभले आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील उत्तम पोलीस दलांमध्ये मुंबई पोलीस दलाचे नाव घेतले जाते. या नावलौकिकात भर पडेल असे उपक्रम मुंबई पोलीस दलाने सुरू केले आहेत. कायदा सुव्यवस्था राखताना सामान्य माणसाला निर्धोक जगण्याचे व त्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याचे काम पोलीस दलाने सेवा म्हणून केले आहे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराकडे वाईट शक्तींचे लक्ष असते. परंतु मुंबई पोलिसांच्या सज्जतेमुळे अशा वाईट शक्तींवर वचक बसला आहे.\nगुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली -गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांवरील ताण कमी होऊन त्यांचे श्रमही वाचणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून देशातील आधुनिक तंत्रज्ञान मुंबई पोलिसांच्या हाती आहे. यामुळे मोर्चे, अतिवृष्टी, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कार्यवाही करता येत आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून अपराधसिद्धीचे प्रमाणही वाढत आहे. डायल १०० या यंत्रणेमध्ये केलेल्या नव्या सुविधामुळे अधिक जबाबदारीने, थेटपणे व अतितात्काळ पीडितांना मदत पोचविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनही करता येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांचे मनुष्यबळ व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nअत्याचाराला आळा बसण्यास मदत -गुन्हे व गुन्हे अन्वेषण नेटवर्क व यंत्रणा (CCTNS) यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे नमूद करून फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम व सुंदर वापर सुरू केला आहे. याचबरोबर पोलीस दिदीमुळे बाल लैंगिक अत्याचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांचे जीवनमान सुखकर व्हावे,यासाठी गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबई पोलीस फाऊंडेशन हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. उत्तम आहेत. न्यूयॉर्कनंतर पोलीस फाउंडेशन ���यार करणारे मुंबई पोलीस दल हे पहिलेच पोलीस दल आहे. या माध्यमातून पोलिसांनी अनेक नवनवीन उपक्रम, सुविधा देण्यात येणार आहेत. याचबरोबर पोलिसांची शासकीय निवासस्थाने, घरबांधणीसाठी अग्रीम असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.\nयावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, आमदार राज पुरोहित, आमदार अमीन पटेल, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी या उपक्रमात सहभागी संचिका पांडे, कॉन्स्टेबल सोहन भुसाळकर, कॉन्स्टेबल प्रशांत धस, पोलीस दीदी उपक्रमाबद्दल सत्यमेव जयतेच्या दिग्दर्शिका स्वाती चक्रवर्ती, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक तपस्वी मगदूम आदींचा सत्कार करण्यात आला.\nडायल १०० ची वैशिष्ट्ये - - अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज\n- दूरध्वनी करणाऱ्याचा पत्ता शोधण्यासाठी पेट्रोलिंग वाहनांमध्ये मोबाईल डाटा टर्मिनल\n- जीपीएसयुक्त वाहन शोध यंत्रणा\n- आपत्ती व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही यंत्रणायुक्त\n- घटनास्थळाचा पत्ता शोधणारे ऑटोमेटिक कॉलर लोकेशन आयडेटिफिकेशन\n- १ लाख दूरध्वनी हाताळणी क्षमता\n- कमीत कमी वेळात तातडीची मदत पोचविण्यास तत्पर\n- मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन\n- मुंबई पोलिसात सध्या 5 आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन उपलब्ध\n- पाचही वाहनामध्ये कमांड कंट्रोल सेंटरची क्षमता\n- सीसीटीव्हीद्वारे मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण पाठविण्याची सोय\n- तत्पर सेवा व प्रतिसाद देण्यासाठी मोबाईल व्हॅनचा उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/congress/", "date_download": "2020-09-30T08:45:50Z", "digest": "sha1:YGFMP4ZDLIX5SEAR37OPMYWFX2AOTZJY", "length": 17671, "nlines": 216, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहक���ंना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\n फडणवीस-राऊत भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा निशाणा\nही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.\nकाँग्रेसने करून दिली सेनेला खास आठवण, राऊत-फडणवीस भेटीवर पहिली प्रतिक्रिया\nकृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत पडसाद, बाळासाहेब थोरात म्हणाले...\n भाजपला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का, कोर्टाने दिले हे आदेश\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n'राज्यपालांवर दबाव होता का' कंगना प्रकरणात काँग्रेसची घणाघाती टीका\nलोकसभेत भाजप-काँग्रेस आमने सामने, केंद्रीय मंत्र्यांनी केली गांधी घराण्यावर टीका\nवर्ध्यात 'जनता कर्फ्यू'ला काँग्रेसचा विरोध, भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा\nभारत-चीन तणावात काँग्रेस नेत्याचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा\nमुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्या मदन शर्मांना राज्यपाल भेटणार\nसंसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावली\nलेटर बॉम्बनंतर बदललं काँग्रेसचं अंतर्गत राजकारण, वाचा सविस्तर\nमुंबई सोडताच कंगनाचं ट्वीट, 'यावेळी वाचले नाहीतर सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित\nअभी तक \u0003खेलने के लिए\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची ���्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2020-09-30T10:36:37Z", "digest": "sha1:S23CSKMGW77SSUQHYGFHK5EHPIOJHEOR", "length": 5127, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेक प्रजासत्ताकामधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चेक प्रजासत्ताकचे टेनिस खेळाडू‎ (२२ प)\n► चेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू‎ (२९ प)\n► चेक फुटबॉल क्लब‎ (१ प)\n\"चेक प्रजासत्ताकामधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक\nचेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१६ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथ���ल मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/ambulance-on-way-to-covid-facility-turns-on-its-side-12-hurt-psd-91-2207953/", "date_download": "2020-09-30T10:45:24Z", "digest": "sha1:3JJDCJCA4KPFYSCMU3IXETSM4SIQ3ITF", "length": 10339, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ambulance on way to Covid facility turns on its side 12 hurt | पुणे : कोविड सेंटरला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात, १२ जणं जखमी | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपुणे : कोविड सेंटरला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात, १२ जणं जखमी\nपुणे : कोविड सेंटरला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात, १२ जणं जखमी\nचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झाला अपघात\nछायाचित्र सौजन्य - पवन खेंगरे\n१२ जणांना घेऊन कोविड सेंटरमध्ये जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात घडला असून यात १२ जणं जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही अँब्युलन्स एका दिशेला झुकल्याने हा अपघात झाला. अँब्युलन्समध्ये बसलेल्या व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोथरुडमधील जय भवानी नगर आणि किश्कींदा नगर भागातून ही अँब्युलन्स १२ जणांना घेऊन बालेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये जात होती.\nअँब्युलन्समधील लोकं करोनाग्रस्त होती का याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी अँब्युलन्समधील व्यक्तींना बाहेर काढत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus : नालासोपाऱ्यात सर्वाधिक मृत्यू\nकरोनातून बरे झालेल्यांचे समुपदेशन करण्याची योजना\nराज्यात आणखी ३२७ पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू\nकरोनाचा फटका : ‘या’ दिग्��ज कंपनीनं घेतला २८ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय\nमहाराष्ट्र : मद्यविक्रीद्वारे मिळणाऱ्या महसूलात २ हजार ५०० कोटींची घट\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 पुण्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या\n2 “…आता ढोलकीवर पुन्हा कधी थाप बसेल माहीत नाही; सरकारने हाताला काम द्यावं”\n3 घर चालवण्यासाठी नृत्यांगनेवर आली दुसऱ्याच्या शेतात काम करण्याची वेळ\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ghatspotit-vyaktivar-prem-karnyache-fayde/", "date_download": "2020-09-30T08:53:44Z", "digest": "sha1:ZGNAAJGKQUXEPDLEXUWJUGU7IH6Q4BVX", "length": 16725, "nlines": 359, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम करण्याचे फायदे.. - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nबाबरी मशिद निकालः निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर…\n… हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला…\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला वकीलांची परिषद\nजेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात\nघटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम करण्याचे फायदे..\nप्रेमाला वयाचे बंधन नसते. म्हणून बरेचदा आपण प्रेमासाठी समवयस्क किंवा आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची निवड करतो. त्यातच ती व्यक्ती अविवाहित असावी अशी आपली अट असते. या नुसार मघ आपण त्या व्यक्तीला प्रेम करतो आणि पुढे लग्न ही करतो. मात्र काही काळानंतर काही कारणास्तव दोघांत वादाला सुरुवात होते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. मघ नात्याचा अंत म्हणून घटस्फोट हा एकच पर्याय उरतो. अशे व्यक्ती मनाने खचून जातात. पण कालांतराने हेच व्यक्ती आपल्या अनुभवातून मॅच्यूअर आणि तितकेच संवेदनशील बनतात. परंतु अश्या व्यक्तींसोबत जवळीक निर्माण करण्यासाठी हिम्मत असावी लागते. एका अभ्यासात असे आढळले आहे की, जर एखाद्या मॅच्यूअर किंवा त्यातच घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम केले तर मिळणारे फायदे हे चकित करणारे असतात. घटस्फोटित व्यक्तीच्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही. किंबहुना एका जबाबदार व संबंधांची जाण असलेल्या व्यक्तीशी तुम्ही जवळीक साधता.\nआपल्या पूर्वीच्या अनुभवातून ही व्यक्ती अनेक गोष्टी शिकलेली असते. यामुळे अशा व्यक्ती खुल्या विचारांच्या व समजुतदार असतात. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची किंवा हक्क गाजवण्याची गरज नसते. दु:ख, वेदना यांच्यासह या व्यक्तीकडे अनुभवातून आलेले शहाणपण असते. अशी व्यक्ती अधिक परिपक्व असते. आयुष्यातील कटू अनुभवांचा सामना करूनही जर या व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक असेल, तर असा जोडीदार नक्कीच तुमच्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी योग्य आहे.\nअशा लोकांसोबत नाते निर्माण करण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नसते. त्यांना पूर्वी आलेल्या कटू अनुभवामुळे ते प्रथम तुम्हाला जाणून घेण्यासाठी वेळ घेतील. त्यानंतरच ते निर्णय घेतील. ते प्रथम निर्णयाच्या वास्तविक परिणामांचा विचार करतील, नंतरच कोणतेही वचन देतील. एकदा वचन दिल्यावर ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील. त्यांचा हा निर्णय अर्थातच विचारपूर्वक घेतलेला निर्णय असेल. जर तुम्ही अश्या व्यक्तीच्या प्रेमात आहात तर एकदा त्यांना समजून नंतरच समोरचा निर्णय करावा. शिवाय तुमच्या घरच्यांचे मत ही तेवढेच म्हत्वाचे आहे.\nPrevious articleनागपूर महापालिकेला एलईडीच्या नावावर बसला कोट्यवधीचा फटका\nNext articleराष्ट्रगान से पहले ही सदन छोड़कर चले गए बीजेपी विधायक – राहुल गांधी\nम्ह्णून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींकडे मुलं होतात आकर्षित \nअशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणाऱ्यांची मानसिकता\nचार चौघात असतानाही ‘ती’ होईल तुमच्याकडे आकर्षित\nया पाच गोष्टी बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नये \nदुसऱ्यावर सकारात्मक छाप टाकण्यासाठी करा ‘हे’ उपाय\nबाळाचे नामकरण करतांना या गोष्टी नक्की लक्षात ठे��ा\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन...\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nहाथरस येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nहाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी पुढे यावे : सुप्रिया सुळे\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2011/10/", "date_download": "2020-09-30T09:49:15Z", "digest": "sha1:XHZ5ILAHUO7KIW4YFKNHQXN6KRJOX4HF", "length": 35731, "nlines": 112, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: ऑक्टोबर 2011", "raw_content": "हे ते आणि सगळे\nसोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११\nलाल रंगाची मारुती रस्त्यावरून चालली होती. संध्याकाळची वेळ होती. आजीच्या बाजूची खिडकी उघडी होती. बाहेरच्या थंडगार वाऱ्याबरोबर संधिप्रकाशाची रुपेरी किरणं, तिच्या रुपेरी केसांशी खेळत होती. एखाद्या लहान मुलीसारखी ती खिडकीवर हात ठेऊन बाहेर टकमक बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचा बालिश आनंद न्याहाळत, शेजारी तिची नात स्नेहा बसली होती.\n\"हे तुझ्या आजीचं माहेर.\" स्नेहाच्या आईने स्नेहाची तंद्री भंग केली. गाडी एका गावावरून चालली होती.\n\"You mean my great grandmother's\" झोपण्यासाठी मिटलेले डोळे उघडून स्नेहाची सात वर्षांची मुलगी, आस्था उद्गारली. तिला बहुतेक आजीचं मराठी कळलं हे दर्शवायचं असावं. ��ाडीत पाठीमागे चौघीही दाटीवाटी करून बसल्या होत्या. आस्थाला तिच्या आजीने मांडीवर घेतले होते आणि स्नेहा तिच्या आजीजवळ बसली होती. त्या घरातल्या चार पिढ्या त्या गाडीत पाठीमागच्या सीटवर सामावल्या होत्या.\nआज सकाळी जेव्हा आजीला पाहायला म्हणून स्नेहा निघाली, तेव्हा तिला घेऊनच ती परतेल याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. मागच्या दोन्ही भारत भेटीत तिला आजीकडे जायला मिळालं नव्हतं. त्यामुळे या वेळी जायला एक आठवडाच राहिला असताना, वेळात वेळ काढून ती चालली होती. जाताना तिच्या डोळ्यासमोर गोरीपान, उंच, भलंमोठ्ठं कुंकू लावलेली आजीची मूर्ती होती. तशी सगळ्यांनी तिला कल्पना देऊन ठेवली होती पण प्रत्यक्षात आजीला पाहिल्यावर तिला रडू फुटलं. अंधार्या खोलीतून छोटीशी, अशक्त, सुरुकुतलेल्या शरीराची आजी बाहेर आली आणि मध्ये किती काळ गेला असेल याची स्नेहाला जाणीव झाली. तसा पाच-सहा वर्षांचा काळ खूप नव्हता. पण त्या कालावधीत झालेल्या घटनांनी आजीच्या तब्येतीवर चांगलाच टोल घेतला होता. आपल्याला कोण भेटायला आलं म्हणून आजीनं तिच्याकडे कुतूहलानं पाहिलं. सगळ्यांना वाटलं की ती कदाचित स्नेहाला ओळखेल. पहिली नात म्हणून स्नेहा सगळ्यांचीच खूप लाडकी होती. पण एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहावं तसं आजीनं तिच्याकडे पाहिलं. तिचं कृश शरीर मिठीत घेताना स्नेहाला असंख्य यातना झाल्या. हीच आजी: आपली काळजी करणारी, पोट भरले तरी प्रेमाने खाऊ घालणारी, रस्त्यात वेडंवाकडं पळाल्यावर धोपटणारी, शनिवारी कोणतेही महत्वाचे काम न करणारी, आपल्याला मारलं की आईला तंबी देणारी तिच्या कितीतरी आठवणी स्नेहाच्या मनात दाटून आल्या.\nमग तिनं आजीशी एकतर्फी खूप गोष्टी गेल्या. लहान मुलाच्या उत्सुक नजरेनं आजीनं त्या सगळ्या ऐकल्या. पण निघायची वेळ झाली आणि तिला सोडून जाणे स्नेहाच्या जीवावर आलं. आता पुन्हा आजी भेटेल का या विचारानं तिला कसनुसं झालं. \"आई, प्लीज तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया ना\" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार\" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली लहानपणी एस. टी. त बसून जायचं म्हटल्यावर स्नेहाला जेवढी मजा वाटायची अगदी तसेच भाव आजीच्या चेहऱ्यावरही होते.\nआजीचे केस तिच्या खूपच डोळ्यावर येत आहेत हे पाहून स्नेहाने ते पुढे होऊन मागे सारले. आजीने तिच्याकडे आस्थेनं बघितलं आणि पुन्हा बाहेर नजर वळवली. बाहेर तिला कसलीतरी खुण पटल्यासारखी झाली. गाडी तिच्या शाळेजवळून चालली होती. आज दुपारीच तर तिने रामुशी भांडणे केली होती. आणि चिडून जाऊन रामूनं, रस्त्यावरचा दगड फेकून तिच्या डोक्यात मारला होता. भळाभळा रक्त वाहायला लागलं होतं म्हणून शिक्षकांनी तिला, तिच्या मोठ्या बहिणीबरोबर घरी पाठवले होते. वडील शेतातून घरी येण्याआधी ती घाबरून कोपऱ्यात बसली होती. बाबांना कळलं तर मार मिळणार याची तिला खात्री होती.\n\"मी नाही रामूची खोडी काढली. त्यानंच माझा खोडरबर चोरला होता.\" अचानक स्नेहाकडे पाहत ती म्हणाली. आजीला एकदम काय झाले हे स्नेहाला कळेना. तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून तिला एकदम भडभडून आलं.\n\" आजीला जवळ घेत तिनं विचारलं.\n\"त्यानं माझ्या डोक्याला मारलं.\" डोक्याकडे हात नेऊन आजीने तक्रार केली.\n\"हो हो. तो रामू आहेच तसा खोडकर\"\n\"तू बाबांना सांगणार नाही ना\n\"अ हं. बिलकुल नाही\" आजीच्या कृश हातांचा विळखा तिच्या गळ्याभोवती पडला. डोळ्यातलं पाणी तिने आजीच्याच साडीला पुसले. लगेचच लहान मुलीसारखं समाधानानं हसत आजीने तिच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली.\nलहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी आजोबा तर कधी आजी त्यांना आजोळी घेऊन जायला येत असत. तेव्हा ती आजीच्या खांद्यावर मान टाकून अशीच झोपली असेल गाडीत आई बाबा रागवले की आजीच्या कुशीत जाऊन लपायची तिला सवय. त्या कुशीतली ती मायेची ऊब, अगदी मागच्या भेटी पर्यंतही तशीच होती. तिच्या काळजीने वेडी होणारी आजी तिला आठवली. एकदा चुकून तिच्याकडून, बोगद्यातल्या सापाला दगड लागला, असं तिच्या घोळक्यातलं कुणीतरी म्हणालं, म्हणून आजीने किती अकांडतांडव केला होता. तिथं खरंच साप होता की नव्हता हेही तिने पाहिलं नव्हतं. पण त्याची माफी मागायला सांगून आणि तोंडाने 'आस्तिक मुनीची शपथ' असा सतत जप करायला लाऊन तिने तिला पूर्ण घाबरवून टाकलं होतं. तो संपूर्ण उन्हाळा, कुठेतर�� तो साप दगा धरून बसलाय या धास्तीत स्नेहाने घरात बसून काढला. अजूनही तिच्या मनातली ती सापाची भीती गेली नव्हती. आजीची कृपा\nतिने आजीकडे पाहिलं. शांतपणे ती तिच्या खांद्यावर विसावली होती. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तिचं भलं मोठ्ठं गोंदण उठून दिसत होतं. तोंडात मोजकेच दात बाकी होते, त्यामुळे गाल खोबणीत गेले होते. तिचा कृश, जाळ्या जाळ्यांचा हात तिने हातात घेतला. नवव्या वर्षी लग्न करून आजी घरात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सत्तर वर्षात आजीनं काय काय पाहिलं असेल, सोसलं असेल तिच्या मनात आलं. आणि आत्ता त्याची तिला कसलीच आठवण नव्हती. एक आख्खं आयुष्य, त्याच्यामध्ये घडलेल्या असंख्य घटना, संवाद, हजारो माणसे सगळं आता तिच्या दृष्टीने शून्यवत होतं.\n\"आई, कसं गं हे आजीचं झालं तिला काहीच समजत नाही का तिला काहीच समजत नाही का\" न राहवून तिने आईला विचारलं.\n\"गप रडू नको. म्हातारपणी असं व्हायचंच.\"\n\"असलं काही पाहिलं की जगण्यात काही अर्थच वाटत नाही.\"\n\"असलं काही बोलू नये. चांगला नवरा आहे, दोन मुलं आहेत. चांगला संसार करायचा.\" आई कशीतरी तिची समजूत काढत होती.\n\"मलाही नवरा आहे.\" त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या आजीनं, अचानक स्नेहाच्या खांद्यावरची मान उचलून सांगितलं.\n\" तिच्या आकस्मित बोलण्यावर स्नेहाला काय म्हणावे ते सुचेना.\n\"हो. ते कराडला असतात. शाळेवर शिक्षक आहेत. मला दर महिन्याला पैसे पाठवून देतात.\"\nकुतूहलानं स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत ती म्हणाली. स्नेहाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसतोय की नाही याचा ती अंदाज घेत होती. ऐंशीतली तिची आजी तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या, निस्तेज डोळ्यामधली ती आर्जव स्नेहाचं काळीज चिरून गेली.\n\" आवंढा गिळून तिने विचारलं.\nआजीच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले. खूप वेळ तिने विचार केला.\n\"शंभर.\" शेवटी ती उत्तरली.\nपहिला मुलगा झाल्यानंतर एक दोन वर्षांसाठी आजोबा कराडला सर्व्हिसला जात होते हे स्नेहाला माहित होते. पण आजी त्याबद्दल बोलत होती की आता दर महिन्याला आजोबांची पेन्शन तिला मिळत असे त्याबद्दल हे स्नेहाला कळलं नाही. लग्न झाल्यावर सुरुवातीला आजोबा म्हणे आजीला खांद्यावर घेऊन फिरवत असत. हे खरं की खोटं कुणास ठाऊक. नऊ वर्षांचीच होती ती माहेरी आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का माहेरी आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का स्नेहाच्या मनात विचार येऊ लागले.\nआस्थाने थोडी चुळबूळ केली.\n\"ही तुझी मु���गी का\" तिच्याकडे पाहत आजीने विचारलं.\n\"मलाही एक मुलगी आहे.”\n“मीना.\" स्नेहानं चमकून आईकडे पाहिलं. स्नेहाच्या आईचंच नाव मीना होतं. आई, आस्था बरोबर शांतपणे झोपली होती. स्वतःचे नाव आजीच्या तोंडून ऐकून आईला बरं वाटलं असतं पण आजीला मीना तिच्याबरोबर गाडीत आहे याची काही जाणीव नव्हती. तिच्या मनातली मीना केवढी असेल असं स्नेहाला वाटलं.\n\"मग कुठाय मीना आता\n\"ती शाळेत जाते. शंकराच्या देवळाजवळ ती शाळा आहे ना, तिथं जाते ती.\" पापणीही न हलवता आजीने सांगितलं.\n\"किती मुलं आहेत तुला\" स्नेहाला उगाचच कुतूहल वाटलं.\nआजीला एकूण आठ मुलं झालेली. त्यातली तीन बाळपणातच वारलेली. पण आत्ता तिला त्यातली फक्त तीनच आठवत होती. अधून मधून स्नेहा तिच्या तोंडावरून हात फिरवत होती. आस्थाच्या तोंडावरून फिरवावा तसा आपल्यावर एवढं प्रेम करणारं अचानक कोण आलंय म्हणून आजी तिच्याकडे कुतूहलाने बघत होती. सुखावत होती.\n\"माझा एक मुलगा साताऱ्यात दुकान चालवतो.\" आता ती बबन मामाबद्दल बोलत होती. तीन वर्षापूर्वी स्नेहाचे आजोबा वृद्धत्वाने गेले आणि त्यानंतर दोनच महिन्यात accident मध्ये बबन मामाचा देहांत झाला होता. त्या धक्क्यानंच आजीची ही अवस्था झाली होती. तिला वर्तमान, भूत, भविष्य काळाची कसली जाणीवच राहिली नव्हती. टाईम मशीन मध्ये बसल्यासारखं आजीचं मन वेगवेगळ्या कालखंडात वावरत होतं. तिच्या आयुष्यातल्या घटना एखाद्या मृगजळा सारख्या तिच्या मेंदूत हुलकावण्या देत होत्या. आजीची बुद्धी गेलीय असं सगळे म्हणत होते. पण स्नेहाला माहीत होतं. अल्झायमर या रोगाबद्दल अमेरिकेत तिनं कितीतरी ऐकलं होतं. पण तो कुणाला झालेला ती प्रथमच पाहत होती. त्याच्याबद्दल अमेरिकेत किती जागृती निर्माण केलीय पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर किती पोकळी जाणवेल तिच्या मनात किती पोकळी जाणवेल तिच्या मनात सगळेच परके पण सगळे परके आहेत हे कळायला आधी स्वत:ची ओळखही राहायला हवी ना कसं वाटत असेल आता आजीला कसं वाटत असेल आता आजीला तिच्या मनात काय विचार चालले असतील\nघरी पोहचल्यानंतर शून्यमनस्कपणे आजीला तिने घरात आणले. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन आजीसाठी तिने दोन-तीन चांगल्या साड्या घेतल्या. घरी आल्यावर लगेचच आजीला तिने एक साडी नेसायला लावली. आजीचा चेहरा खुलला. किती वर्षांनी तिला नवीन साडी मिळाली असेल देव जाणे आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला मध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला मध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी आजीची असली आठवण हवीय तिला आजीची असली आठवण हवीय तिला पण तो फोटो डिलीट करायचं धाडस तिला झालं नाही.\nत्यानंतरचे चार दिवस खूप घाईत गेले. अमेरिकेला जाण्या आधीची शॉपिंग, मित्र-मैत्रिणींना भेटणं यात आजीसाठी तिला मनासारखा वेळ देता नाही आला. तरीही तिची तिने बरीच सेवा केली. आजीही लहान ��ुलासारखी तिलाच चिकटून असे. तिच्याकडूनच जेवण घेई. आता आजीनं तिला मीना म्हणायला सुरुवात केली होती. घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दिवसभर जेव्हा स्नेहा बाहेर असे, तेव्हा आजी सगळ्यांना, माझी मुलगी मीना मला हे आणणार आहे, इथे घेऊन जाणार आहे, ती माझ्यासाठी ते करेल, अशा गोष्टी करत असे. घरातल्या सगळ्यांनी स्नेहाची टिंगल करायला सुरुवात केली होती.\nशेवटी ती वेळ आली. ती गेल्यानंतर आजीचं काय होणार याची तिला काळजी वाटू लागली. तिला ते नक्की परत पाठवतील. तिथे तिचा लाड कोण करेल तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच तिने आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा तिने आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची आयुष्यभर सगळ्यांना भरभरून देऊन, आता रिकामी झालेली आजी; याचकाच्या नजरेनं तिच्याकडे बघत होती.\nती अमेरिकेत पोहचल्यानंतर तिला कळलं की ती गेल्यानंतर आजी घरात आत यायलाच तयार नव्हती. माझी मुलगी मीना मला न्यायला येणार आहे असं म्हणत ती बाहेरच बसून होती बराच वेळ. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी तिला तिच्या घरी पाठवून दिलं होतं. तिथे ती घरभर फिरत तिला शोधत असेल का का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं स्नेहाला हुंदका फुटला. “आजी, आयुष्यभर मृगजळाच्या मागे लागून तुझ्या हाती काहीच लागलं नाही. आता माझी प���ळी.” स्वत:शीच ती म्हणाली.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे १:३२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ८ ऑक्टोबर, २०११\nउदास सैरभैर मनाला सावरायला, गवतात जरा जाऊन बसले.\nकशा प्रकारची माणसं भेटतात, त्याचा विचार करत राहिले. ||\nसमोर छोटंसं तळ होतं, कानात गुलजारचं गाणं होतं.\nमनात द्वन्द्व सुरु होतं, खूप चांगलं असणं काही बरं नव्हतं. ||\nमागून इवलेशे दोन कान झाडीतून डोकावत होते.\nमाझी शांती भंगू नये म्हणून शांतपणे ऐकत होते. ||\nत्यांच्या सारखे सगळेच लोक असते तर\nनको तिथे हक्काने लुडबुडणारे नसते तर\nकाहीना सवय असते, धांदात खोटं बोलायची\nकाही काम न करता, खूप काही दाखवायची. ||\nकाहीमध्ये कौशल्य असते, काम करून घेण्याचं.\nगोड बोलून दुसऱ्यांना मनासारखं वागायला लावायचं. ||\nकाही लोक नुसतेच पाहतात, किनाऱ्यावरून अंदाज घेतात.\nयोग्य वेळ येताच, आपलं सगळं साधवून घेतात. ||\nआणि काही माझ्यासारखे, काम करून निव्वळ मरतात.\nआणि नंतर त्याच्या श्रेयासाठी खुळचट भांडत बसतात. ||\nविश्वास कुणावर ठेवावा, याचाच डोक्यात गोंधळ उडतो.\nआपलं आपलं ज्याला म्हणावं, त्यांच्याकडूनच भ्रमनिरास होतो. ||\n खोटं न बोलणं एवढं अवघड आहे का\nपरिस्थितीचा फायदा न घेता जगणं अगदीच अशक्य आहे का\nतूच सांग मला त्या लपलेल्या हरिणा\nकाय बरोबर आणि काय चुकीचं\nमाझं सरळ वागणं की त्यांचं समजून अज्ञान पांघरणं\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ७:४३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1699", "date_download": "2020-09-30T09:46:09Z", "digest": "sha1:6PVPJ6QLUPF6WAQTEHAYIAIERPAGZ4JA", "length": 15447, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान - १६ ते २२ जून २०१८\nग्रहमान - १६ ते २२ जून २०१८\nशुक्रवार, 15 जून 2018\nमेष - नोकरी व्यवसायात आवश्‍यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती चिकाटीने पूर्ण करावीत. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर राहावे व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचलावा. कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. महिलांचा वेळ मजेत जाईल. प्रिय व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवन���ाथी भेटेल.\nवृषभ - नोकरी व व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल. त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.\nमिथुन - पैशाची स्थिती चांगली राहील. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्वीकारला. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सांसारिक जीवनात गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. छोटा प्रवास कराल. पाहुण्यांची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील.\nकर्क - व्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवावेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू, कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.\nसिंह - व्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांनी कार्यतत्पर राहावे. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.\nकन्या - स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात चोखंदळ राहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामाचा कंटाळा आला तरी हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. कामात गुप्तता राखावी. महिलांनी आवडत्या छंदात मन रमावावे. नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची थोडी कुरकूर राहील. तरुणांनी अतिधाडस टाळावे.\nतूळ - नोकरी, व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. यशप्राप्ती होईल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशाचे व्���वहारात गाफील राहू नये. जोडधंद्यातून कमाई होईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. तरुणांचे विवाह ठरतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.\nवृश्‍चिक - अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कामामुळे दगदग वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. स्वतःचे काम करुन इतरांनाही कामात मदत कराल. महिलांना सामाजिक कामात रस वाटेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. घरात नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.\nधनू - मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसायात ईप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. नोकरीत हटवादी वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोटे ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अविचाराने वागू नये. सामूहिक कामात मन गुंतवावे.\nमकर - कामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करू नये. व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत राहावे. यश हमखास मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनिक होऊ नये. नोकरीत पैशाच्या मोहापासून चार हात लांब राहावे. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यानंतर मत प्रकट करावे. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागावे. कामानिमित्ताने प्रवासाचे योग आहे. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल. बराच पैसे खर्च होतील. खेळाडूंना प्रसिद्धीचे योग आहे.\nकुंभ - संथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरकावीत. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन काटेकोरपणाने करावे. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. यशदायक ग्रहमान आहे.\nमीन - नोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाकावीत. राग आला तरी प्रकट करू नये. हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी तात्त्विक मतभेद टाळावेत. भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2457", "date_download": "2020-09-30T10:01:13Z", "digest": "sha1:CRWB77Z2GYSGHSFJ7E4VQZ54F356ZTF6", "length": 13106, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहॉकी प्रशिक्षकाची ‘संगीत खुर्ची’\nहॉकी प्रशिक्षकाची ‘संगीत खुर्ची’\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\n‘हॉकी इंडिया’ने नववर्षात नवी चाल खेळताना पुरुष हॉकी संघाचा प्रशिक्षक बदलण्याचे ठरविले आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर हरेंद्र सिंग यांना निरोप देण्याचे ‘हॉकी इंडिया’ने निश्‍चित केले. हरेंद्र यांना आता पुन्हा ज्युनिअर गटात पाठविण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने डिसेंबर २०१६ मध्ये ज्युनिअर हॉकी विश्‍वकरंडक जिंकला होता. सीनियर संघापेक्षा ज्युनिअर पातळीवर भारतीय हॉकीला हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे असं ‘हॉकी इंडिया’ला वाटते. त्यांना युवा हॉकीपटूंच्या प्रतिभेस खतपाणी घालण्याचे काम मिळणार आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताला सहावा क्रमांक मिळाला. उपांत्यपूर्व लढतीत नेदरलॅंड्‌सकडून हार पत्करावी लागली. स्पर्धेच्या कालावधीत हरेंद्र यांनी भारताच्या अपयशी कामगिरीचे खापर पंचगिरीवरही फोडले होते. पंचगिरीतील चुका भारताला महागात पडल्याचे मत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, तसेच हॉकी इंडियाही नाराज होती. या पार्श्‍वभूमीवर नऊ महिन्यांतच हरेंद्र यांची पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाली. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद हे ‘संगीत खुर्ची’च्या खेळाप्रमाणेच आहे. वारंवार प्रशिक्षक बदलले जातात. प्रत्येक प्रशिक्षकाची मार्गदर्शनाची शैली वेगळी, त्यामुळे प्रशिक्षक बदलल्याचा कामगिरीवरही परिणाम होत असल्याचे जाणवते. आता हरेंद्र यांना पदावरून काढल्यामुळे ‘हॉकी इंडिया’ नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करेल. नव्या प्रशिक्षकाच्या संकल्पना वेगळ्या असतील.\nभारताने २०१४ मध्ये इन्चॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून २०१६च्या रिओ ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळविली होती. २०१८ मध्ये जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक राखता आले नाही, त्यामुळे २०२०च्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. उपांत्य फेरीत भारतीय संघाला मलेशियाने हरविले. तेव्हापासून हरेंद्र ‘हॉकी इंडिया’च्या रडारवर होते, त्यातच विश्‍वकरंडक स्पर्धेतही भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. शूएर्ड मरिन यांच्या जागी हरेंद्र यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नियुक्ती झाली. पुरुष संघाला उभारी देणे मरिन यांना अजिबात जमले नाही, त्यामुळे त्यांना महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पाठविण्यात आले. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्यापूर्वी हरेंद्र भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी आशिया करंडकही जिंकला होता. मरिन आणि हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाच्या अदलाबदलीत भारतीय हॉकीत बराच गोंधळ दिसून आला. खरं म्हणजे, हरेंद्र यांना पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी आणखी कालावधी आवश्‍यक होता, पण ऑलिंपिक पात्रता नजरेसमोर ठेवून ‘हॉकी इंडिया’ने बदलास प्राधान्य देण्याचे ठरविले.\nभुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकून इतिहास रचला. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या या युरोपियन देशाने प्रथमच पुरुष हॉकीतील विश्‍वकरंडक पटकाविला. काही वर्षांपूर्वी हा संघ खालच्या क्रमांकावर होता. तेराव्या क्रमांकावरून विश्‍वविजेता बनण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दशकभरातील नियोजनबद्ध जडणघडणीतून बेल्जियमचा विश्‍वविजेता संघ साकारला. या कालावधीत प्रशिक्षक शेन मॅकलॉएड यांना बेल्जियमच्या संघ बांधणीत पुरेसा अवधी मिळाला. दुसरीकडे भारताचे प्रशिक्षक बदलत गेले. ज्योस ब्रासा यांच्यापासून गेल्या दहा वर्षांत भारताने सहा परदेशी प्रशिक्षक बदलले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत रोलॅंट ऑल्टमन्स, शूएर्ड मरिन, हरेंद्र सिंग अशी तीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ खेळला. यश काही गवसले नाही. पुन्हाःपुन्हा खेळाडू बदलले गेले. नव्या दमाच्या संघात जोश आढळला नाही. भारतीय हॉकी संघ गतवैभवापासून कोसो मैल दूर आहे.\nक्रीडा हॉकी विश्‍वकरंडक भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-raigad/2015/panvel", "date_download": "2020-09-30T09:46:04Z", "digest": "sha1:XVXUNX4ZAJPMQDHC2YMNOXE7QLJWH5KM", "length": 3842, "nlines": 58, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Panvel 2015 | रेडि रेकनर रायगड २०१५", "raw_content": "\nसन २०१५ मूल्य दर\nसन २०१५ मूल्य दर\nसन २०१५ मूल्य दर\nसन २०१५ मूल्य दर\nसन २०१५ मूल्य दर\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Quarantine-Centre", "date_download": "2020-09-30T09:11:13Z", "digest": "sha1:LLM4PDTX5IMI2XYYKBAMHPMOARB3LGQQ", "length": 5962, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nह���लो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग\nमुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग\nशाहरुख खानचं ऑफिस होणार ICU, गंभीर रुग्णांचे होणार उपचार\n जळगावमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये तरुणानं केली आत्महत्या\n जळगावमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये तरुणानं केली आत्महत्या\nपनवेलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार\n महिलेवर क्वारंटाइन सेंटरमध्येच बलात्कार\nपुणे: करोनाबाधितानं क्वारंटाइन सेंटरमध्येच घेतला गळफास\nपुणे: करोनाबाधितानं क्वारंटाइन सेंटरमध्येच घेतला गळफास\nमुंबई: बिल्डरने क्वॉरंटाइन सेंटरसाठी आख्खा १९ मजली टॉवर दिला\nquarantine centre: बिल्डर उदार झाला; क्वॉरंटाइन सेंटरसाठी आख्खा १९ मजली टॉवर दिला\n मुंबईत जवळचं रुग्णालय कसं शोधाल\nविठुरायाच्या ओढीने वारीसाठी पंढरीत आले अन् क्वारंटाइन झाले\nविठुरायाच्या ओढीने वारीसाठी पंढरीत आले अन् क्वारंटाइन झाले\nकरोनाविरोधी लढाईत आम्ही सरकारसोबत: फडणवीस\nवानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर नाहीच: आदित्य ठाकरे\nमशिदीचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये\n'या' आमदाराला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक\n'या' आमदाराला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक\nकाही तबलीघींची डॉक्टर्सना शिवीगाळ, अंगावर थुंकले\nतबलीघींचा डॉक्टर्सना शिवीगाळ, अंगावर थुंकले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/894019", "date_download": "2020-09-30T10:28:25Z", "digest": "sha1:EDULFHVBGYVPHIHF5NWITPISEBICR7LH", "length": 3302, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पंडित रविशंकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पंडित रविशंकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:२७, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n१८:५५, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०४:२७, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nरवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबु) मूळ गाव [[बांग्लादेशबांगलादेश|बांग्लादेशाच्या]] नड़ाइल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील [[बनारस|काशी]] शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते [[पॅरिस]] येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत [[पॅरिस]] येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.\n== संगीत जीवन ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2011/", "date_download": "2020-09-30T09:56:15Z", "digest": "sha1:SFYXQMS3XUZYBTY6HU2XGYOKT4KOVLFG", "length": 95895, "nlines": 255, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: 2011", "raw_content": "हे ते आणि सगळे\nशुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११\nमुलाखत - उमेश कुलकर्णी\nवळू, विहीर सारखे चित्रपट निर्माण करून मराठी सिनेमाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे मराठीतले एक उभरते दिग्दर्शक, उमेश कुलकर्णी. त्यांची चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून घडणारे आत्मनिरीक्षण. या सगळ्याबद्दल, आमच्या मराठी मंडळाच्या हितगुज दिवाळी अंकासाठी, फोनवर त्यांच्याशी साधलेला संवाद.\nदिग्दर्शक होण्याचा विचार सर्वात प्रथम कधी मनात आला\nशाळा कॉलेज मध्ये मला अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. नाटक, कोरीयाग्राफी, आर्किटेक्चर, गणित यामध्ये काहीतरी करायचे होते. हे सगळे करत असताना, मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला त्यांच्या 'दोघी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बोलावले. त्या चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये मी शेवटपर्यंत इनव्हॉल्व होतो. त्यानंतर काही documentaries वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तो सगळा अनुभव खूप challenging वाटला. चित्रपट ही किती अवघड गोष्ट आहे आणि त्यात संगीत, कोरीयाग्राफी, भाषा या सगळ्यांच्या मिश्रणातून काहीतरी अद्भुत निर्माण होतंय असं वाटलं. त्यानंतर CA, LAW करायचे सोडून, सुखटणकरांनी सुचविल्याप्रमाणे मी FTII मध्ये अॅडमिशन घेतली. तिथे जगभरातले महत्वाचे दिग्दर्शक कळाले, त्यांच्या फिल्म्स पाहता आल्या, त्यांनी या माध्यमाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला या गोष्टी शिकता आल्या. काही स्वत:च्या गोष्टीही करता आल्या. त्यात असं लक्षात आलं की आपण जे करू पाहतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग त्यानंतर आमची स्वतःची निर्मिती असलेला 'वळू' चित्रपट आम्ही निर्माण केला.\nफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट मध्ये शिक्षण घेताना कोणत्या filmmakers चे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होते\nतशी खूप नावं घेता येतील. त्यातही सांगायचे झालेच तर आब्बास किरोस्तामी, फेडरिको फेलिनी, याशचीरो वोसी, भारतातले सत्यजित रे, रित्विक घटक, गुरुदत्त, केरळमधले अरविंदन यांच्या फिल्म्स पाहता आल्या आणि त्यांचा अभ्यास करता आला.\nवळू चित्रपट कसा मिळाला तो करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवताना कोणत्या अडचणी आल्या\nFTII मधून बाहेर आल्यानंतर काही documentaries वर काम करत होतो. ते करताना मी आणि माझा मित्र गिरीश कुलकर्णी यांनी ठरवले की आपली स्वत:ची फिल्म केली पाहिजे. FTII मध्ये 'गिरणी' नावाच्या माझ्या शोर्ट फिल्म ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा वाटले की वळूसाठी आम्हाला सहज प्रोड्यूसर मिळेल. मग आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आणि वेगवेगळ्या निर्मात्यांकडे जायला लागलो. तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना जे चित्रपट आधी गाजलेले आहेत, त्याच पद्धतीचे चित्रपट बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आमच्या चित्रपटाचा नायक एक बैल होता, त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नव्हते की ही कोणत्या प्रकारची फिल्म आहे. फिल्मचे बजेटही जास्त होते आणि आम्हाला कोणतीही compromise करायची नव्हती. तेव्हा दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर, आम्हाला हवी तशी फिल्म काढण्यासाठी आम्ही स्वत:च निर्माते व्हायचे ठरविले. मी, गिरीश, प्रशांत पेठे, गणपत कोठारी आणि नितीन वैद्य आम्ही सगळ्यांनी मिळून कर्ज काढून पैसे जमा केले आणि पहिली निर्मिती केली.\nवळू चित्रपट दिग्दर्शित करतानाच्या काही आठवणी\n३० दिवस वळूचे शुटींग चालू होते. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या अनुभवाचा होता. प्रत्येक दिवसाचं शुटींग म्हणजे एखादे लग्न manage करण्याएव्हढं काम होते. म्हणजे आम्ही ३० दिवसात, ३० लग्नं manage केली असे म्हटले तरी चालेल. सगळे कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, भारती आचरेकर, दिलीप प्र��ावळकर, आमचा सिनेमॅटोग्राफर सुधीर पनसाळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही वळू पूर्ण करू शकलो.\nवळू चित्रपट एवढा यशस्वी झाल्यानंतर विहिरची निर्मिती करणे सोपे गेले का त्याला AB कॉर्प सारख्या कंपनीकडून साहाय्य कसे मिळवले\nत्याचा फायदा अर्थातच झाला. वळूनंतर खूप निर्मात्यांनी आम्हाला संपर्क केला. त्याचवेळी जया बच्चन यांचा पण एकदा फोन आला. त्यात वळूचे यश हा भाग होताच आणि त्याचबरोबर त्या माझ्या फिल्म इन्स्टीटयूट मधल्या सिनियर आहेत तिथली आमची ओळख होती. तिथे त्यांना माझी 'गिरणी' फिल्म आवडली होती, तेव्हा त्यांनी बरोबर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. विहिरची गोष्ट त्यांना आवडली आणि त्यांनी त्याची निर्मिती करण्यासाठी पैसे दिले.\nविहीरला व्यावसायिक यश कितपत मिळाले\nपुण्यात आणि काही शहरांत तो रिलीज झाला. पुण्यात तो ३ महिने चालला होता. एखादा चित्रपट किती लोकांपर्यंत पोहचतो आणि किती खोलपर्यंत पोहचतो या दोन्ही गोष्टी माझ्यामते चित्रपटाचे यश सांगतात. अनेक तरुण मंडळीनी विहीर पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, बर्लिन महोत्सवात ही तो दाखवला गेला. ३५ वर्षापूर्वी दाखविलेल्या 'सामना' या चित्रपटानंतर त्या महोत्सवात दाखविलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. त्याचबरोबर भारतातल्या आणि जगभरातल्या, अनेक मोठ्या चित्रपटमहोत्सवात देखील हा चित्रपट दाखविला गेला. कुठल्याही चित्रपटाचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग असतो तो विहिरला नक्कीच मिळाला.\nदेऊळ चित्रपटाबद्दल काही माहिती सांगाल का\nदेऊळ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. तो या month end पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यावर आम्ही ३ वर्षे काम करतो आहे. आत्ता भारतातल्या खेड्यांमध्ये जी तरुण मुले आहेत, त्यांना शहरामधला जो झगमगाट आहे, तो TV आणि mobile मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचतो आहे. पण त्यासारखे आयुष्य जगण्याचे त्यांच्याजवळ resources नाहीत. त्याबद्दल आकर्षण तर आहे, पण ते मिळवण्यासाठी काही मार्ग नाही. खेड्यातच नव्हे तर शहरातही तुम्ही जगता त्यापेक्षा काहीतरी वेगळे जगण्याची फूस लावली जाते. तर अशी ही आजच्या जगण्याची गोष्ट आहे आणि ती अतिशय हलक्याफुलक्या ढंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात बरेचसे ज्येष्ठ कलाकार आहेत जसे की नाना पाटेकर, दिलीप प्रभा���ळकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम आणि तो ४ नोव्हेंबर ला रिलीज होतोय.\nफिचर फिल्म्स केल्यानंतर 'थ्री ऑफ अस', गारुड सारखे लघुचित्रपट करण्यापाठीमागे काय हेतू होता\nलघुचित्रपट हा चित्रपट सिनेमाचा एक वेगळा 'form' आहे आणि तो तितकाच सशक्त आणि challenging आहे. कमी कालावधीत एखादी गोष्ट मांडणे ही जास्त अवघड गोष्ट असते. अनेक गोष्टी अशा असतात की त्या जर छोट्या वेळामध्ये सांगितल्या तर जास्त प्रभावीपणे सांगता येतात. चित्रपट निर्मितीसाठी लोक जेव्हा पैसे देतात, तेव्हा ते पैसे त्यांना परत मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्यावर येते. पण शोर्ट फिल्म्स मध्ये आर्थिक गणित नावाची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर जमलेली नसते म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे experiments करता येतात.\nतुम्ही वळू, विहीर सारख्या चित्रपटांना कलात्मक की व्यावसायिक चित्रपट म्हणाल\nअसे कुठल्याही पद्धतीचे tags आम्ही लावत नाही आणि दुसऱ्यांनीही ते लाऊ नयेत अशी आमची विनंती असते. कलात्मक किंवा व्यावसायिक असे काही नसते. आमच्या दृष्टीने फक्त एक चांगला चित्रपट बनविण्याचा आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.\nकोणता चित्रपट दिग्दर्शित करायचं हे कसे ठरवता कोणत्या प्रकारचे विषय आपणाला आकर्षित करतात\nकाही वेळा असं होतं की एखादी कल्पना मनात येते आणि काही वर्षानंतर ती मनामध्ये आकार घ्यायला लागते. हे होत असताना आम्ही डोळसपणे अनेक लोकांना भेटत असतो, अनेक situations मधून जात असतो. काही गोष्टी खोलवर मनात रुजतात, त्याचं हळूहळू एखादं रूप तयार होतं. माझे मित्र गिरीश कुलकर्णी हे पटकथा आणि संवाद लिहतात. आम्हाला एखादी फिल्म करावीशी वाटली की आम्ही त्याच्याबद्दल बोलत राहतो. मग २-३ वर्षांनी त्याचं एक स्क्रिप्ट तयार होतं. अशी ती प्रोसेस आहे. आम्ही जाणूनबुजून एखाद्या विषयावर चित्रपट करायचे असे ठरवत नाही.\nचित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी आणि आता यशस्वी झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काही फरक झाला आहे का\nमला स्वत:ला यश अपयश असे tags आवडत नाहीत. यश ही खूप फसवी गोष्ट आहे. आम्ही जे मांडू पाहतोय ते जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे मांडता येईल. चित्रपट माध्यम वेगवेगळ्या पद्धतीने कसे explore करता येईल. आणि हे करत असताना माणूस म्हणूस स्वत:चा शोध कसा घेता येईल. हा आमचा मूळ उद्देश आहे. हे काम एका चित्रपटाने संपणारे नाही. तो प्रवास हाच आमचा आनंदा���ा भाग आहे. त्याच्या शोधासाठीच आम्ही हे सगळं करतोय. त्यात यशाने खूप फरक पडत नाही. झालाच तर वळूसारखा चित्रपट जेव्हा चालतो, तेव्हा पुढच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी मदत होते इतकाच.\nआपल्या भविष्यातील प्रोजेक्ट्स बद्दल काही माहिती सांगाल का\nआम्ही एका नवीन चित्रपटाची निर्मिती करतो आहोत, ज्याचं नाव 'मसाला' असं आहे. त्याचे आम्ही creative producer आहोत. गिरीश कुलकर्णीनी तो चित्रपट लिहिला आहे आणि संदेश कुलकर्णी तो दिग्दर्शित करणार आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ३:१८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११\nलाल रंगाची मारुती रस्त्यावरून चालली होती. संध्याकाळची वेळ होती. आजीच्या बाजूची खिडकी उघडी होती. बाहेरच्या थंडगार वाऱ्याबरोबर संधिप्रकाशाची रुपेरी किरणं, तिच्या रुपेरी केसांशी खेळत होती. एखाद्या लहान मुलीसारखी ती खिडकीवर हात ठेऊन बाहेर टकमक बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचा बालिश आनंद न्याहाळत, शेजारी तिची नात स्नेहा बसली होती.\n\"हे तुझ्या आजीचं माहेर.\" स्नेहाच्या आईने स्नेहाची तंद्री भंग केली. गाडी एका गावावरून चालली होती.\n\"You mean my great grandmother's\" झोपण्यासाठी मिटलेले डोळे उघडून स्नेहाची सात वर्षांची मुलगी, आस्था उद्गारली. तिला बहुतेक आजीचं मराठी कळलं हे दर्शवायचं असावं. गाडीत पाठीमागे चौघीही दाटीवाटी करून बसल्या होत्या. आस्थाला तिच्या आजीने मांडीवर घेतले होते आणि स्नेहा तिच्या आजीजवळ बसली होती. त्या घरातल्या चार पिढ्या त्या गाडीत पाठीमागच्या सीटवर सामावल्या होत्या.\nआज सकाळी जेव्हा आजीला पाहायला म्हणून स्नेहा निघाली, तेव्हा तिला घेऊनच ती परतेल याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. मागच्या दोन्ही भारत भेटीत तिला आजीकडे जायला मिळालं नव्हतं. त्यामुळे या वेळी जायला एक आठवडाच राहिला असताना, वेळात वेळ काढून ती चालली होती. जाताना तिच्या डोळ्यासमोर गोरीपान, उंच, भलंमोठ्ठं कुंकू लावलेली आजीची मूर्ती होती. तशी सगळ्यांनी तिला कल्पना देऊन ठेवली होती पण प्रत्यक्षात आजीला पाहिल्यावर तिला रडू फुटलं. अंधार्या खोलीतून छोटीशी, अशक्त, सुरुकुतलेल्या शरीराची आजी बाहेर आली आणि मध्ये किती काळ गेला असेल याची स्नेहाला जाणीव झाली. तसा पाच-सहा वर्षांचा काळ खूप नव्हता. पण त्या कालावधीत झालेल्या घटनांनी आजीच्या तब्ये��ीवर चांगलाच टोल घेतला होता. आपल्याला कोण भेटायला आलं म्हणून आजीनं तिच्याकडे कुतूहलानं पाहिलं. सगळ्यांना वाटलं की ती कदाचित स्नेहाला ओळखेल. पहिली नात म्हणून स्नेहा सगळ्यांचीच खूप लाडकी होती. पण एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहावं तसं आजीनं तिच्याकडे पाहिलं. तिचं कृश शरीर मिठीत घेताना स्नेहाला असंख्य यातना झाल्या. हीच आजी: आपली काळजी करणारी, पोट भरले तरी प्रेमाने खाऊ घालणारी, रस्त्यात वेडंवाकडं पळाल्यावर धोपटणारी, शनिवारी कोणतेही महत्वाचे काम न करणारी, आपल्याला मारलं की आईला तंबी देणारी तिच्या कितीतरी आठवणी स्नेहाच्या मनात दाटून आल्या.\nमग तिनं आजीशी एकतर्फी खूप गोष्टी गेल्या. लहान मुलाच्या उत्सुक नजरेनं आजीनं त्या सगळ्या ऐकल्या. पण निघायची वेळ झाली आणि तिला सोडून जाणे स्नेहाच्या जीवावर आलं. आता पुन्हा आजी भेटेल का या विचारानं तिला कसनुसं झालं. \"आई, प्लीज तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया ना\" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार\" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली लहानपणी एस. टी. त बसून जायचं म्हटल्यावर स्नेहाला जेवढी मजा वाटायची अगदी तसेच भाव आजीच्या चेहऱ्यावरही होते.\nआजीचे केस तिच्या खूपच डोळ्यावर येत आहेत हे पाहून स्नेहाने ते पुढे होऊन मागे सारले. आजीने तिच्याकडे आस्थेनं बघितलं आणि पुन्हा बाहेर नजर वळवली. बाहेर तिला कसलीतरी खुण पटल्यासारखी झाली. गाडी तिच्या शाळेजवळून चालली होती. आज दुपारीच तर तिने रामुशी भांडणे केली होती. आणि चिडून जाऊन रामूनं, रस्त्यावरचा दगड फेकून तिच्या डोक्यात मारला होता. भळाभळा रक्त वाहायला लागलं होतं म्हणून शिक्षकांनी तिला, तिच्या मोठ्या बहिणीबरोबर घरी पाठवले होते. वडील शेतातून घरी येण्याआधी ती घाबरून कोपऱ्यात बसली होती. बाबांना कळलं तर मार मिळणार याची तिला खात्री होती.\n\"मी नाही रामूची खोडी काढली. त्यानंच माझा खोडरबर चोरला होता.\" अचानक स्नेहाकडे पाहत ती म्हणाली. आजीला एकदम काय झाले हे स्नेहाला कळेना. तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून तिला एकदम भडभडून आलं.\n\" आजीला जवळ घेत तिनं विचारलं.\n\"त्यानं माझ्या डोक्याला मारलं.\" डोक्याकडे हात नेऊन आजीने तक्रार केली.\n\"हो हो. तो रामू आहेच तसा खोडकर\"\n\"तू बाबांना सांगणार नाही ना\n\"अ हं. बिलकुल नाही\" आजीच्या कृश हातांचा विळखा तिच्या गळ्याभोवती पडला. डोळ्यातलं पाणी तिने आजीच्याच साडीला पुसले. लगेचच लहान मुलीसारखं समाधानानं हसत आजीने तिच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली.\nलहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी आजोबा तर कधी आजी त्यांना आजोळी घेऊन जायला येत असत. तेव्हा ती आजीच्या खांद्यावर मान टाकून अशीच झोपली असेल गाडीत आई बाबा रागवले की आजीच्या कुशीत जाऊन लपायची तिला सवय. त्या कुशीतली ती मायेची ऊब, अगदी मागच्या भेटी पर्यंतही तशीच होती. तिच्या काळजीने वेडी होणारी आजी तिला आठवली. एकदा चुकून तिच्याकडून, बोगद्यातल्या सापाला दगड लागला, असं तिच्या घोळक्यातलं कुणीतरी म्हणालं, म्हणून आजीने किती अकांडतांडव केला होता. तिथं खरंच साप होता की नव्हता हेही तिने पाहिलं नव्हतं. पण त्याची माफी मागायला सांगून आणि तोंडाने 'आस्तिक मुनीची शपथ' असा सतत जप करायला लाऊन तिने तिला पूर्ण घाबरवून टाकलं होतं. तो संपूर्ण उन्हाळा, कुठेतरी तो साप दगा धरून बसलाय या धास्तीत स्नेहाने घरात बसून काढला. अजूनही तिच्या मनातली ती सापाची भीती गेली नव्हती. आजीची कृपा\nतिने आजीकडे पाहिलं. शांतपणे ती तिच्या खांद्यावर विसावली होती. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तिचं भलं मोठ्ठं गोंदण उठून दिसत होतं. तोंडात मोजकेच दात बाकी होते, त्यामुळे गाल खोबणीत गेले होते. तिचा कृश, जाळ्या जाळ्यांचा हात तिने हातात घेतला. नवव्या वर्षी लग्न करून आजी घरात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सत्तर वर्षात आजीनं काय काय पाहिलं असेल, सोसलं असेल तिच्या मनात आलं. आणि आत्ता त्याची तिला कसलीच आठवण नव्हती. एक आख्खं आयुष्य, त्याच्यामध्ये घडलेल्या असंख्य घटना, संवाद, हजारो माणसे सगळं आता तिच्या दृष्टीने शून्यवत होतं.\n\"आई, कसं गं हे आजीचं झालं तिला काहीच समजत नाही का तिला काहीच समजत नाही का\" न राहवून तिने आईला विचारलं.\n\"गप रडू नको. म्हातारपणी असं व्हायचंच.\"\n\"असलं काही पाहिलं की जगण्यात काही अर्थच वाटत नाही.\"\n\"असलं काह��� बोलू नये. चांगला नवरा आहे, दोन मुलं आहेत. चांगला संसार करायचा.\" आई कशीतरी तिची समजूत काढत होती.\n\"मलाही नवरा आहे.\" त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या आजीनं, अचानक स्नेहाच्या खांद्यावरची मान उचलून सांगितलं.\n\" तिच्या आकस्मित बोलण्यावर स्नेहाला काय म्हणावे ते सुचेना.\n\"हो. ते कराडला असतात. शाळेवर शिक्षक आहेत. मला दर महिन्याला पैसे पाठवून देतात.\"\nकुतूहलानं स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत ती म्हणाली. स्नेहाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसतोय की नाही याचा ती अंदाज घेत होती. ऐंशीतली तिची आजी तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या, निस्तेज डोळ्यामधली ती आर्जव स्नेहाचं काळीज चिरून गेली.\n\" आवंढा गिळून तिने विचारलं.\nआजीच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले. खूप वेळ तिने विचार केला.\n\"शंभर.\" शेवटी ती उत्तरली.\nपहिला मुलगा झाल्यानंतर एक दोन वर्षांसाठी आजोबा कराडला सर्व्हिसला जात होते हे स्नेहाला माहित होते. पण आजी त्याबद्दल बोलत होती की आता दर महिन्याला आजोबांची पेन्शन तिला मिळत असे त्याबद्दल हे स्नेहाला कळलं नाही. लग्न झाल्यावर सुरुवातीला आजोबा म्हणे आजीला खांद्यावर घेऊन फिरवत असत. हे खरं की खोटं कुणास ठाऊक. नऊ वर्षांचीच होती ती माहेरी आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का माहेर��� आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का स्नेहाच्या मनात विचार येऊ लागले.\nआस्थाने थोडी चुळबूळ केली.\n\"ही तुझी मुलगी का\" तिच्याकडे पाहत आजीने विचारलं.\n\"मलाही एक मुलगी आहे.”\n“मीना.\" स्नेहानं चमकून आईकडे पाहिलं. स्नेहाच्या आईचंच नाव मीना होतं. आई, आस्था बरोबर शांतपणे झोपली होती. स्वतःचे नाव आजीच्या तोंडून ऐकून आईला बरं वाटलं असतं पण आजीला मीना तिच्याबरोबर गाडीत आहे याची काही जाणीव नव्हती. तिच्या मनातली मीना केवढी असेल असं स्नेहाला वाटलं.\n\"मग कुठाय मीना आता\n\"ती शाळेत जाते. शंकराच्या देवळाजवळ ती शाळा आहे ना, तिथं जाते ती.\" पापणीही न हलवता आजीने सांगितलं.\n\"किती मुलं आहेत तुला\" स्नेहाला उगाचच कुतूहल वाटलं.\nआजीला एकूण आठ मुलं झालेली. त्यातली तीन बाळपणातच वारलेली. पण आत्ता तिला त्यातली फक्त तीनच आठवत होती. अधून मधून स्नेहा तिच्या तोंडावरून हात फिरवत होती. आस्थाच्या तोंडावरून फिरवावा तसा आपल्यावर एवढं प्रेम करणारं अचानक कोण आलंय म्हणून आजी तिच्याकडे कुतूहलाने बघत होती. सुखावत होती.\n\"माझा एक मुलगा साताऱ्यात दुकान चालवतो.\" आता ती बबन मामाबद्दल बोलत होती. तीन वर्षापूर्वी स्नेहाचे आजोबा वृद्धत्वाने गेले आणि त्यानंतर दोनच महिन्यात accident मध्ये बबन मामाचा देहांत झाला होता. त्या धक्क्यानंच आजीची ही अवस्था झाली होती. तिला वर्तमान, भूत, भविष्य काळाची कसली जाणीवच राहिली नव्हती. टाईम मशीन मध्ये बसल्यासारखं आजीचं मन वेगवेगळ्या कालखंडात वावरत होतं. तिच्या आयुष्यातल्या घटना एखाद्या मृगजळा सारख्या तिच्या मेंदूत हुलकावण्या देत होत्या. आजीची बुद्धी गेलीय असं सगळे म्हणत होते. पण स्नेहाला माहीत होतं. अल्झायमर या रोगाबद्दल अमेरिकेत तिनं कितीतरी ऐकलं होतं. पण तो कुणाला झालेला ती प्रथमच पाहत होती. त्याच्याबद्दल अमेरिकेत किती जागृती निर्माण केलीय पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर किती पोकळी जाणवेल तिच्या मनात किती पोकळी जाणवेल तिच्या मनात सगळेच परके पण सगळे परके आहेत हे कळायला आधी स्वत:ची ओळखही राहायला हवी ना कसं वाटत असेल आता आजीला कसं वाटत असेल आता आजीला तिच्या मनात काय विचार चालले असतील\nघरी पोहचल्यानंतर शून्यमनस्कपणे आजीला तिने घरात आणले. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन आजीसाठी तिने दोन-तीन चांगल्या साड्या घेतल्या. घरी आल्यावर लगेचच आजीला तिने एक साडी नेसायला लावली. आजीचा चेहरा खुलला. किती वर्षांनी तिला नवीन साडी मिळाली असेल देव जाणे आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला ��ध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला मध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी आजीची असली आठवण हवीय तिला आजीची असली आठवण हवीय तिला पण तो फोटो डिलीट करायचं धाडस तिला झालं नाही.\nत्यानंतरचे चार दिवस खूप घाईत गेले. अमेरिकेला जाण्या आधीची शॉपिंग, मित्र-मैत्रिणींना भेटणं यात आजीसाठी तिला मनासारखा वेळ देता नाही आला. तरीही तिची तिने बरीच सेवा केली. आजीही लहान मुलासारखी तिलाच चिकटून असे. तिच्याकडूनच जेवण घेई. आता आजीनं तिला मीना म्हणायला सुरुवात केली होती. घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दिवसभर जेव्हा स्नेहा बाहेर असे, तेव्हा आजी सगळ्यांना, माझी मुलगी मीना मला हे आणणार आहे, इथे घेऊन जाणार आहे, ती माझ्यासाठी ते करेल, अशा गोष्टी करत असे. घरातल्या सगळ्यांनी स्नेहाची टिंगल करायला सुरुवात केली होती.\nशेवटी ती वेळ आली. ती गेल्यानंतर आजीचं काय होणार याची तिला काळजी वाटू लागली. तिला ते नक्की परत पाठवतील. तिथे तिचा लाड कोण करेल तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच ति��े आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा तिने आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची आयुष्यभर सगळ्यांना भरभरून देऊन, आता रिकामी झालेली आजी; याचकाच्या नजरेनं तिच्याकडे बघत होती.\nती अमेरिकेत पोहचल्यानंतर तिला कळलं की ती गेल्यानंतर आजी घरात आत यायलाच तयार नव्हती. माझी मुलगी मीना मला न्यायला येणार आहे असं म्हणत ती बाहेरच बसून होती बराच वेळ. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी तिला तिच्या घरी पाठवून दिलं होतं. तिथे ती घरभर फिरत तिला शोधत असेल का का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं स्नेहाला हुंदका फुटला. “आजी, आयुष्यभर मृगजळाच्या मागे लागून तुझ्या हाती काहीच लागलं नाही. आता माझी पाळी.” स्वत:शीच ती म्हणाली.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे १:३२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ८ ऑक्टोबर, २०११\nउदास सैरभैर मनाला सावरायला, गवतात जरा जाऊन बसले.\nकशा प्रकारची माणसं भेटतात, त्याचा विचार करत राहिले. ||\nसमोर छोटंसं तळ होतं, कानात गुलजारचं गाणं होतं.\nमनात द्वन्द्व सुरु होतं, खूप चांगलं असणं काही बरं नव्हतं. ||\nमागून इवलेशे दोन कान झाडीतून डोकावत होते.\nमाझी शांती भंगू नये म्हणून शांतपणे ऐकत होते. ||\nत्यांच्या सारखे सगळेच लोक असते तर\nनको तिथे हक्काने लुडबुडणारे नसते तर\nकाहीना सवय असते, धांदात खोटं बोलायची\nकाही काम न करता, खूप काही दाखवायची. ||\nकाहीमध्ये कौशल्य असते, काम करून घेण्याचं.\nगोड बोलून दुसऱ्यांना मनासारखं वागायला लावायचं. ||\nकाही लोक नुसतेच पाहतात, किनाऱ्यावरून अंदाज घेतात.\nयोग्य वेळ येताच, आपलं सगळं साधवून घेतात. ||\nआणि काही माझ्यासारखे, काम करून निव्वळ मरतात.\nआणि नंतर त्याच्या श्रेयासाठी ख���ळचट भांडत बसतात. ||\nविश्वास कुणावर ठेवावा, याचाच डोक्यात गोंधळ उडतो.\nआपलं आपलं ज्याला म्हणावं, त्यांच्याकडूनच भ्रमनिरास होतो. ||\n खोटं न बोलणं एवढं अवघड आहे का\nपरिस्थितीचा फायदा न घेता जगणं अगदीच अशक्य आहे का\nतूच सांग मला त्या लपलेल्या हरिणा\nकाय बरोबर आणि काय चुकीचं\nमाझं सरळ वागणं की त्यांचं समजून अज्ञान पांघरणं\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ७:४३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे २:५० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २८ ऑगस्ट, २०११\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे १०:१६ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ९ ऑगस्ट, २०११\nलहानपणीची एक गोष्ट आठवली. उन्हाळ्याच्या सुट्टीत, झोपण्याआधी माझ्या आजोबांना, आम्ही ७-८ नातवंडे गोष्टीसाठी आग्रह धरत असू. नेहमी ते चांगली गोष्ट सांगत. पण कधी त्यांना कंटाळा आला असेल तेव्हा त्यांची गोष्ट अशी चालू होत असे.\n\"एकऽऽऽ होता राजा. काय होता\n\"राजाऽऽऽ\" आम्ही पिलावळ ओरडत असू.\n\"आणि ऽऽऽऽऽऽऽ एक होता राजा\"\nमग आम्ही नातवंडे चिडत असू. पण ती गोष्ट कधीच संपत नसे. फिरून फिरून ती पून्हा \"एक होता राजा\" वरच येत असे. 'अण्णा हजारे ऑगस्ट मध्ये पून्हा उपोषण सुरु करणार' ही बातमी वाचून मला ही गोष्ट आठवली. या भ्रष्टाचाराचंही तसंच नाही का तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक कसाही असला तरी भ्रष्टाचार जगाला नवीन नाही. लालच हा मनुष्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आदिमानवाने ही कशाच्यातरी स्वरूपात, कुणालातरी लाच दिलीच असेल.\nजगभरात आपल्याला त्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. अमेरिकेत Watergate scandal पायी प्रेसिडेंट Nixon ना राजीनामा द्यावा लागला होता. बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींचे नाव गुंतले गेले होते. सुरेश कलमाडींना Commonwealth Games च्या अफरातफरीमध्ये जेल मध्ये सुद्धा टाकलंय. अफगाणिस्तान मधले सरकार तर एवढं भ्रष्ट आहे की त्याची वर्तमानपत्रात दररोज नवीन बातमी असते. Rupert Murdoch सारख्या powerful माणसाच्या अनेक कंपन्यांनी, त्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने, अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून रॉयल कुटुंबालाही धाकात ठेवले होते. याच ब्रिटिशांनी, तेव्हाच्या भारतातल्या छोट्या मोठ्या राजांना लालच दाखवूनच भारतावर कब्जा केला होता. आज आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय पण भ्रष्टाचारापासून कुठे मिळालंय उलट स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार वाढतच चाललाय\nजन लोकपाल विधेयकामुळे IAC (India Against Corruption) च्या नेत्यांना, भ्रष्टाचारासाठी कुणावरही, अगदी पंतप्रधानांवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. गेले ४२ वर्षे त्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली नाही, याचा अर्थ इतकी वर्षे आपल्याकडे राज्यसभेत निम्म्यापेक्षा जास्त नेते भ्रष्ट आहेत असा आपण घ्यायचा का विचार करण्यासारखी गोष्ट आहे.\nबारावीनंतर कॉलेज अॅडमिशनसाठी domicile certificate घेताना किती नाकीनऊ येते हे आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म, मृत्यूचा दाखला घेतानाही तुम्हाला लाच द्यावी लागते. या भ्रष्टाचारामुळे कितीतरी NRI लोकांना भारतात परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध बंड करण्याची हीच वेळ योग्य नाही का जेव्हा जगभर सोशल मेडिया द्वारे अन्यायाविरुद्ध उठाव होत आहेत, ज्याच्यामुळे तरुण वर्गाला पटकन त्यांचे मत मांडण्यास, संघटना स्थापन करण्यास वाव मिळत आहे. त्या औद्योगिक क्रांती (Technological Revolution) च्या युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंनी पूर्वीही उपोषणे केली होती, पण एप्रिल मधल्या त्यांच्या उपोषणाला, जसा संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला होता तसा पूर्वी नव्हता मिळाला. Facebook मुळे निमिषार्धात हजारो लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.\nएवढं सगळं झालं तरी, जन लोकपाल विधेयक भक्कम करण्याकरता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जमलेले समाजसेवक आणि सरकार यांच्यामध्ये जूनमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली नाही. तेव्हा अण्णा हजारेंनी ऑगष्ट मध्ये पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. बघूया त्याचे काय होते ते भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होण��र्‍या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होणार्‍या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे कदाचित शिक्षेपेक्षा, भर समाजात झालेल्या त्या अपमानाने लोकांवर थोडा वाचक बसेल\nथोडक्यात लाच देणे घेणे ही सहज सोपी गोष्ट नसून तो एक गुन्हा आहे; हेच सामान्य माणसाच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या दुर्दैवाने, गणपतीने जसा, पृथ्वीला फेरा घालण्याऐवजी, स्वतःच्या आईवडीलांना फेरा घालून पैज जिंकली होती, तसा काही शोर्टकट आपल्याजवळ नाही. पण अण्णांची लढाई अगदी गणपती येण्याच्या तोंडावर सुरु होतेय, तेव्हा बघूया विघ्नहर्ता गणपती काही मदत करतोय का\nपण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यावर पोलिसाने पकडल्यावर १०० रुपयात काम नाही झाले म्हणून तुम्हीच तक्रार करू नका म्हणजे झाले\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ४:१७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ३० मार्च, २०११\nमोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात\n'पहाटे सहा वाजता यावे ला���ेल, तुलाही पाहायची असतील तर\nमग मोरांच्या झुंडी कशा आल्या,\nआणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:\nयाच वर्णन तुम्ही केलंत.\n'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.\nहे कितीतरी दिवस चाललं\nपण तो उद्या कधीच नाही उजाडला...\nआणि आता तुम्हीच नाही राहिलात\nमोर पाहायला घेऊन जायला.\nत्यावेळी जर मी आले असते तर\nतुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर\nत्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख\nमाझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले\nआता ते मोर मला पाहायचेच होते,\nतो रस्ता मला तुडवायचाच होता.\nज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले\nत्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.\nकुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.\nसगळा ओढा पालथा घातला.\nतुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.\nमग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला\nशरीरातला कण न कण गात होता.\nवरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.\nसारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.\nआणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.\nमोर न पाहता जायचं जीवावर आलं.\nपण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत\nहे नुकतंच कुठं शिकलो होतो.\nरडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.\nआणि त्याच वेळी आमच्या समोरून\nडौलात एक मोर आणि मोरणी येत होती.\nपप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती\nपुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,\nत्या मोरांना बघायला जायचं,\nकधीच चुकवणार नाही मी आता.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ४:३७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १० मार्च, २०११\nगेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते\nअकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे कविता वाचून पोट भरणार्या कविता वाचून पोट भरणार्या मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते\nतर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का\nतरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक\nसमाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.\nवाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ५:३७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २१ जानेवारी, २०११\nपरवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - \"तुझे काय चाललेय इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय.\" त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय.\" त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता एवढ कौतुक असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा\nदीडशे वर्षे गोर्‍या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भार�� भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. \"अतिथी देवो भव\" ची आपली संस्कृती विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. \"अतिथी देवो भव\" ची आपली संस्कृती आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे\nमग आपण त्यांच्यासाठी काय करावे पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमे���िकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.\nपण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्‍याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ११:५४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमुलाखत - उमेश कुलकर्णी\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/72062190.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-30T10:28:47Z", "digest": "sha1:XTOLIKE3R56DYK3CP3IZQ3MF5ULBLESN", "length": 10084, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९\nभारतीय सौर २४ कार्तिक शके १९४१, कार्तिक कृष्ण तृतीया सायं. ७.४५ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : मृग रात्री ११.११ पर्यंत, चंद्रराशी : वृषभ सकाळी ११.०१ पर्यंत,\nसूर्यनक्षत्र : विशाखा, सूर्योदय : सकाळी ६.४७, सूर्यास्त : सायं. ५.५९,\nचंद्रोदय : रात्री ८.२२, चंद्रास्त : सकाळी ९.०७,\nपूर्ण भरती: दुपारी १.०७ पाण्याची उंची ३.९३ मीटर, उत्तररात्री २.०६ पाण्याची उंची ४.५३ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ७.१९ पाण्याची उंची १.६१ मीटर, सायं. ७.०६ पाण्याची उंची ०.५२ मीटर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, १४ नोव्हेंबर २०१९ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही ���ाहण्याची संधी\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/heavy-rain", "date_download": "2020-09-30T09:44:56Z", "digest": "sha1:O6QXZBYTJPFMSO5XBUY5DTWWOBNQ2LNZ", "length": 5141, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "heavy rain", "raw_content": "\nजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा\nपावसामुळे बोधेगावच्या शेतकर्‍यांचे कणसं पाण्यात तरंगू लागले\nपावसामुळे खरीप पिकांना आले मोड ; विहिरी पडल्या\nवांजरगाव येथे शेतात पाणीच पाणी\nसरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी\nढगफुटीसदृश पावसाने चांदा परिसरात ओढ्या-नाल्यांना पूर\nपिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा\nपावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या - सौ.कोल्हे\nपावसापुढे बळीराजा ठरला हतबल\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या\nशेतकर्‍याच्या गळ्याभोवती निसर्गाचा फास\nनुकसानीचे पंचनामे त्वरीत करा : आ.डॉ. आहेर\nजिल्ह्यात भूजल पातळीत वाढ\nअकोल्यात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस\nहजारो हेक्टर खरिपांच्या पिकांवर फेरले पाणी\nचांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी गावचा मुसळधार पावसाने संपर्क तुटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pulwama-terror-attack/3", "date_download": "2020-09-30T10:33:35Z", "digest": "sha1:IDG3FUBO3AJQMKVIEG5WMQWEUQME72ZT", "length": 6155, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTraders bandh: व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद\nanupam kher: लोकांना बरळायची सवय; अनुपम खेर यांची सिद्धूंवर टीका\nपुलवामा हल्ला: सीआरपीएफ जवानांनी काढला मेणबत्ती मोर्चा\nपुलवामा: भारतानं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा\nलंडनमधील भारतीयांकडून पाक दूतावासाबाहेर पुलवामा हल्ल्याचा निषेध\n'एमएमयू'मधील काश्मिरी विद्यार्थ्यांना बाहेर काढा'\npulwama terror attack आम्ही सुरक्षा मागितलीच नव्हती\nPulwama terror attack: नोएडा येथे नागरिकांनी काढला निषेध मोर्चा\nuri team: 'उरी'च्या टीमची शहिदांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत\nपुलवामा हल्ल्याचा मुस्लिम महिलांकडून निषेध, पाकिस्तानविरोधात घोषणा\nBharat Ke Veer: मदतीसाठी सरसावले हजारो हात\nहावडा येथे दोन शहीद जवानांना श्रद्धांजली\nशहीद जवान बबलू सांतरा यांचे पार्थिव हावडा येथे आणले\nPulwama terror attack: सरकार,जवानांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू; विरोधक\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाकडून शहिदांचा अपमान\npulwama attack : आधारकार्डवरून शहिद जवानांची ओळख पटली\npulwama: पुलवामा हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात\nCRPF: पुलवामा हल्ल्यात हे जवान झाले शहीद\nशहिदांचे पार्थिव दिल्लीत; पंतप्रधानांची हात जोडून प्रदक्षिणा\nshabana azmi - javed akhtar : पुलवामा हल्ल्यानंतर शबाना-जावेद अख्तर यांनी पाकिस्तान दौरा केला रद्द\nपुलवामा हल्ला: उद्या सर्वपक्षीय बैठक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lets-go-to-writers-house/", "date_download": "2020-09-30T08:38:22Z", "digest": "sha1:542UKAW74H65AWS7B5PF4SGPSXAFYHAE", "length": 2981, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lets go to writer's House Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : ‘चला जाऊ या’ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी\nएमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी जाऊन साहित्य संवाद साधणे, मनमोकळी चर्चा करणे, त्यांच्या लेखन आणि काव्याचे वाचन करणे आणि त्या साहित्यिकांचा यथोचित सन्मान करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम शब्दधन काव्यमंच संस्थेने…\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/literature/", "date_download": "2020-09-30T07:59:31Z", "digest": "sha1:SCZXRVK4Z4CA6AQPO7EHDWNUHYHVHSSX", "length": 6598, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Literature Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News : छोटेखानी कला प्रकारांच्या सादरीकरणासाठी परवानगी मिळावी; राष्ट्रवादीच्या कलाकार…\nसप्टेंबर 23, 2020 0\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला वा सांस्कृतिक विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना छोटेखानी कला प्रकार सादर करण्याची परवानगी मिळण्यात यावी यासाठी मंगळवारी(22 सप्टेंबर) निवेदन देण्यात आले.…\nPune : सासवड नगरीत 19 जानेवारीला आंबेडकरी विचार, साहित्याचा जागर; संमेलनाध्यक्षपदी…\nएमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य आणि दलित साहित्याला नवी दिशा देणारे तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि विचार संमेलन दि. 19 जानेवारी रोजी सासवड नगरीत पार पडणार आहे. आचार्य अत्रे सभागृहात हे संमेलन होणार आहे. या…\nTalegaon Dabhade : सुरेश धोत्रे यांची राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाच्या…\nएमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या…\nChinchwad: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुरुवारी सन्मान\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृ��िमंत्री शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ…\nPune : इंग्रजीसह सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीने शिकवावी – साहित्यिकांची मागणी\nएमपीसी न्यूज - इंग्लिश मीडियम आणि इतर माध्यमाच्या शाळांत मराठी भाषा सक्तीने शिकवली गेली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीत साहित्यिकांकडून करण्यात आली. इंग्लिश मीडियम आणि इतर माध्यमाच्या शाळांत…\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nChinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले\nPune News : ड्रग्ज प्रकरणी मुळापर्यंत जाण्याची गरज – सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-30T09:19:11Z", "digest": "sha1:M6FUFAWX4262FHF53RZT3YOIXIUMZMG7", "length": 4054, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पक्ष (कालमापन) - विकिपीडिया", "raw_content": "\n(पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)\nचांद्र मासाच्या पंधरा-पंधरा तिथ्यांचे जे दोन विभाग आहेत, त्यांना 'पक्ष' म्हणतात.\nमासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा शुक्लपक्ष किना शुद्धपक्ष होय.\nपौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष होय.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/minister-orders-strict-action-against-3-officers-negligence-work-47633", "date_download": "2020-09-30T10:55:53Z", "digest": "sha1:6OKSZ2XTFVKYHFLESGMANCBDKYYSRHWF", "length": 11796, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Minister orders strict action against 3 officers for negligence in work | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगरिबांची कामे पेंडिंग ठेवणाऱ्या तीन अधिकाऱ्यावर कारवाईचे राज्यमंत्री बच्चू कडूंचे आदेश\nगरिबांची कामे पेंडिंग ठेवणाऱ्या तीन अधिकाऱ्यावर कारवाईचे राज्यमंत्री बच्चू कडूंचे आदेश\nगरिबांची कामे पेंडिंग ठेवणाऱ्या तीन अधिकाऱ्यावर कारवाईचे राज्यमंत्री बच्चू कडूंचे आदेश\nगरिबांची कामे पेंडिंग ठेवणाऱ्या तीन अधिकाऱ्यावर कारवाईचे राज्यमंत्री बच्चू कडूंचे आदेश\nबुधवार, 1 जानेवारी 2020\nगोरगरिबांची कामे महिनो न महिने पेंडिंग ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर सर्वत्र कारवाई होईल , असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे .\nअमरावती : राज्यमंत्री बच्चू कडूंचा धडाका सुरु झाला आहे. पहिल्याच दौऱ्यात तीन अधिकाऱ्यावर कारवाई सेवा हमी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोरगरिबांची कामे महिनो न महिने पेंडिंग ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर सर्वत्र कारवाई होईल , असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे .\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अचानक नव्यानेच राज्यमंत्री झालेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोट येथे जात असताना दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे भेट दिली व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांना काही समस्या असल्यास विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास पुढे यायला सांगितले .\nतेव्हा तहसीलदार योगेश देशमुख उपविभागीय अधिकारी सौ प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत त्याच्या विविध कार्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितले व त्यानुसार तहसील सभागृह मध्ये सर्व कर्मचारी उपस्थित होते.\nसंजय गांधी निराधार योजनेत अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्यामुळे नायब तहसीलदार जयंत डोळे व् राशन कार्ड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुरवठा विभाग��तील प्रमोद काळे व सपना भोवते यांच्यावर सेवा हमी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले .\nउद्या याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. पुरवठा विभागातील तक्रारीवरून सेवा हमी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करणे गरजेचे असून त्याच कायद्या अंतर्गत जिल्ह्यात पहिली कारवाई झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमुंबई : राज्याचे कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी स्वतः याबाबतची माहिती...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nबच्चू कडूंच्या प्रश्नांची दखल घेऊन चौकशी होणार\nनाशिक : सोयाबीन पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर यावरुन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करीत कृषी...\nमंगळवार, 25 ऑगस्ट 2020\nपालकमंत्री आले.. अन् शासकीय रुग्णालयातील जेवण सुधारले...\nपुणे :अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू हे सर्वच विभागाचा युद्धपातळीवर...\nशुक्रवार, 12 जून 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अकोल्यावर फोकस\nअकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने अकोल्यात रुग्ण संख्या वाढत...\nगुरुवार, 28 मे 2020\n‘प्रहार’चे नेते तुषार पुंडकर यांचा गोळीबारात मृत्यू\nअकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशीरा अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात सकाळी त्यांचा मृत्यू...\nशनिवार, 22 फेब्रुवारी 2020\nबच्चू कडू अकोट floods विभाग sections तहसीलदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-reported-2120-new-corona-cases-and-1883-patients-discharged-from-various-hospital/articleshow/78152931.cms", "date_download": "2020-09-30T08:15:10Z", "digest": "sha1:PM3BA2BTHOOYEUFCHY7JKVE4YZVPL5XV", "length": 13779, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआतापर्यंत साडेपाच लाख चा���ण्या\nगेल्या सहा महिन्यांत साडेपाच लाखांपेक्षा अधिक आरटी-पीसीआर आणि अँटिजेन चाचण्या झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरात बुधवारी १८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुणे शहरात गेल्या सहा महिन्यांत सव्वा लाखापर्यंत करोनाबाधित रुग्ण झाले असून, एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत साडेपाच लाखांपेक्षा अधिक आरटी-पीसीआर आणि अँटिजेन चाचण्या झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरात बुधवारी १८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.\nपुणे शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या विविध केंद्रांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्याचे अधोरेखित झाले आहे. शहरात आतापर्यंत ५ लाख ५० हजार १०८ एवढ्या चाचण्या झाल्या. बुधवारी ७१६२ एवढ्या जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुधवारी २१२० जणांना लागण झाल्याचे दिसून आले असून, आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख २४ हजार ४६८ एवढी झाली आहे.\nशहरात गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, ९३६ रुग्ण गंभीर आहेत. ४८० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत; तसेच ४५६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ऑक्सिजनवरील रुग्णसंख्याही ३४५३ इतकी आहे. शहरात १८८३ रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. एकूण बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ९७८ एवढी झाली आहे. बरे झालेल्यांची संख्या वाढत असल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. सध्या १७ हजार ६७२ रुग्ण सक्रिय असून, शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. बुधवारी ४३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ही २९१८ पर्यंत गेली आहे. बुधवारी मृत्यू झालेल्यांपैकी २२ जण शहराबाहेरील आहेत.\nपुण्यातील नवीन रुग्ण - २१२०\nबरे झालेले रुग्ण - १८८३\nगंभीर रुग्णांची संख्या - ९३६\nव्हेंटिलेटरवरील रुग्ण - ४८०\nदिवसभरात मृत्यू - ४३ (२२ शहराबाहेरील)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nMaratha Reservation: अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर...\nAjit Pawar: कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट\nपिंपरी-चिंचवडः सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसिनेन्यूजचित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणावेळी नियम न पाळल्यास होणार 'ही' कारवाई\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/274723", "date_download": "2020-09-30T10:36:51Z", "digest": "sha1:5FWQON75GPXTUKPYMOSUKSVRPTTXDI42", "length": 2330, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सुवर्णमंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सुवर्णमंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४६, १६ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती\n३७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ru:Хармандир Сахиб\n००:२४, २२ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pl:Złota Świątynia)\n१७:४६, १६ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ru:Хармандир Сахиб)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-coronavirus-updates-today-9-august-news/", "date_download": "2020-09-30T09:15:28Z", "digest": "sha1:QR6J2STENNAGT26SP7PCOR3C3JNIV6TJ", "length": 16530, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : दिलासादायक ! गेल्या 24 तासात पुण्यात 1879 रूग्ण झाले 'कोरोना'मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी | pune coronavirus updates today 9 august news", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\n गेल्या 24 तासात पुण्यात 1879 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\n गेल्या 24 तासात पुण्यात 1879 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनानं कंबर कसली आहे. दिवसेंदिवस कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह देखील मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरातील तब्बल 1879 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1390 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 24 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्या बाहेरील 12 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 1540 झाली आहे.\nसध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 65966 आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 48614 रूग्ण हे उपचारा���ंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 15812 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 726 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 448 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणावर मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रूग्ण अद्यापही मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nलोणावळ्यात पर्यटकाने केला हवेत गोळीबार\nRhea Chakraborty Films : अमिताभ बच्चन स्टारर ‘या’ सिनेमात ‘रिया’, तिचा रोल कट होणार का \nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक\nPune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत महापालिका आयुक्तांनी…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 62 नवे पॉझिटिव्ह…\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहाण्याचा धोका,…\n मुंबईतही लवकरच Send Off \nTATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय…\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा…\nडेबीट कार्डवरील मर्चेंट डिस्काऊंट चार्ज (MDR) लिमीट…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nGoogle आणि Apple अ‍ॅप स्टोरवरून हटवले 7 धोकादायक अ‍ॅप्स,…\n‘या’ धातूमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो…\nOral Health : तोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर घरगुती…\n रक्तातील महत्वाचे घटक व त्यांची…\nतीळ, मस सौदर्याला बाधक ठरतोय \nमलेरिया ठरू शकतो जीवघेणा\n ‘हे’ उपाय करा आणि कमतरता भरून…\n‘कोरोना’सह अनेक आजार दूर ठेवतो ओव्याचा काढा,…\nPM मोदी सारखे ‘यशस्वी’ लोक का घेतात काही…\nसांगलीत डेंग्यूचा ११ वा बळी ; परिसरात भीतीचे वातावरण\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा \n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात…\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर…\n‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात…\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला…\nलॉकडाउन नंतर मुकेश अंबानींनी प्रत्येक तासाला कमावले 90 कोटी रुपये :…\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ संकेत\nPimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक सुरक्षा’ पथकाची स्थापना\nMaratha Reservation : दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, शरद पवारांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-gang-of-dacoits-martyr/", "date_download": "2020-09-30T08:56:01Z", "digest": "sha1:ARSIW33AZ5XKHJ5KZUKVQP7MPZ23DDT7", "length": 8599, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दरोडेखोरांची टोळी जेरबंद", "raw_content": "\nसहा लाख 74 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली\nकोपरगाव – तालुक्‍यातील कोकमठाण शिवारातील नगर-मनमाड रस्त्यावर मिरचीची पूड डोळ्यात टाकून सशस्र दरोडा टाकून सहा लाख 74 हजार रुपये लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीस गावठी कट्ट्यासह पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सायबर सेल, अपर पोलीस ���धीक्षक कार्यालय श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या संयुक्‍त भरारी पथकाने ही कामगिरी करून, तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, 18 मेला दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवर लोहकने वस्तीजवळ कोकमठाण शिवारात राकेश वशरामभाई वढेर (पटेल), (वय 35), रा. गुजरात, हल्ली रा. बायका वस्ती, साकुरी, ता. राहाता हे आंगडीया पेढीचे शिर्डी-कोपरगाव येथील कलेक्‍शन रोख रक्कम जमा करून शिर्डीकडे जात असताना अज्ञात चार इसमांनी मोटार सायकलवरून येऊन वढेर यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून चाकू व पिस्तुलचा धाक दाखवून फिर्यादीच्या डिक्‍कीतील 6 लाख 74 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता.\nयाचा तपास पोलीस अधीक्षक इशु सिधू,अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, शिडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,मिथुन घुगे, नितीन सानप, मुकुंद कणसे, राजेंद्र गोडगे, प्रमोद जाधव, फुरकान शेख, गोकुळदास पळसे, दिलीप गवारे, अंबादास वाघ यांच्या पथकाने संशयित इसम म्हणून विजय लक्ष्मण इस्ते, (वय 32) रा. तिनचारी, कोकमठाण ता. कोपरगाव, गफुर अब्दुल गणी बागवान (वय 24) रा. सुभाषनगर कोपरगाव, सागर तानाजी विसपुते, (वय-24), रा. सदर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपींनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे देत दिशाभूल केली. मात्र तांत्रिक बाबांच्या आधारे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.\nहा गुन्हा राजु भाऊसाहेब पारखे, रा. यादवमळा, ममदापूर, ता. राहता व त्याचा अन्य एक सहकारी याचेसोबत केला असल्याचे कबूल केले. आरोपींकडून 90 हजार रोख रक्कम, 30 हजार किमतीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, एक चॉपर, 45 हजार रुपये किमंतीची दोन दुचाकी, 15 हजाराचे दोन मोबाईल असा सर्व मिळून 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विजय इस्ते विरुद्ध याआधी विविध आठ गुन्हे दाखल झालेले आहेत.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी म��िदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nमातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार – रमेश बागवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/crowds-water-atms-due-unclean-water-supply-344169", "date_download": "2020-09-30T09:58:49Z", "digest": "sha1:B5NHGSTSEH4O45R6GJ4NHMLOJPTPQ2Y7", "length": 14563, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "कारखाना परिसरात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे वॉटर एटीएमवर गर्दी | eSakal", "raw_content": "\nकारखाना परिसरात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे वॉटर एटीएमवर गर्दी\nशहर आणि परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून साखर कारखाना व परिसरात तीन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला आहे.\nसांगली : शहर आणि परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून साखर कारखाना व परिसरात तीन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला आहे. नदी पात्रातील पाणी वाढ आणि माळ बंगला येथील जलशुद्धीकरणातील तांत्रिक अडचणीमुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असून दोन-तीन दिवसात पाणी पुरवठा शुद्ध होईल असे सांगण्यात आले. परंतू सध्या किरकोळ आजार देखील धोकादायक असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसू लागली आहे.\nसांगली परिसराला दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीला जोडणारे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी थोडीसी वाढली आहे. पावसानंतर वाहून आलेल्या पाण्यामुळे नदीतील पाणी गढूळ बनले आहे. पाणी वाढल्यामुळे माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुद्धीकरण प्रक्रिया नेहमीच्या वेगाने होत नाही. त्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसापासून साखर कारखाना आणि संपूर्ण परिसराला होऊ लागला आहे. पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त नसले तरी अशुद्ध असून रंग बदललेला दिसतो.\nसध्या कोविड आपत्तीच्या काळात खासगी दवाखाने अनेक ठिकाणी बंद आहेत. किरकोळ आजारावर गोळ्या औषधे घेणे देखील अवघड बनले आहे. दवाखाने बंद असल्यामुळे अनेकजण थेट मेडिकल दुकानात जात आहेत. तसेच महापालिकेच्या दवाखान्यात देखील गर्दी होत आहे. किरकोळ आजारा अशावेळी अशुद्ध पाणी पिऊन आजारी पडण्���ाचा धोका पत्करण्यास कोणी तयार नाही. सध्या मिळणारे पाणी उकळून पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आजारी पडण्यापेक्षा विकतचे पाणी आणलेले बरे म्हणून वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसत आहे. वॉटर एटीएममधून पाच आणि दहा रूपयाला 20 लीटर पाणी विकत मिळते. दोन-तीन दिवसात शुद्ध पाणीपुरवठा होईल असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभूकंपग्रस्तांच्या दुसऱ्या पिढीचीही जखम 'भळभळलेलीच', आरक्षणाचा लाभ मिळेना\nऔसा (जि.लातूर) : आज बुधवारी (ता.३०) लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या भूकंपाच्या घटनेला २७ वर्षे पूर्ण होत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे...\nसाखर कारखान्यांकडून यंदा इथेनॉलचे मुबलक उत्पादन\nपुणे - राज्यात साखर कारखान्यांकडून यंदा दहा लाख टन साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे साखरेचे दर स्थिर...\nकोरोनाबाधित रुग्णांना दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत फायदे \nऔरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-...\nनवीन दरवाढीच्या कराराशिवाय मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत : आमदार गोपीचंद पडळकर\nआटपाडी (जि. सांगली)- राज्यातील ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार...\nनेवाशात सुतगिरणीही आली बरं का, रोजगारही मिळेल अन कापसाला भावही\nनेवासे : नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उसापाठोपाठ कापसाचे आगार...\nथकहमीनंतरही 12 कारखान्यांनाच गाळप परवाना 188 कारखान्यांनी केले अर्ज\nसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगामास 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होणार आहे. कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब ��रा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/idol-was-thrown-river-drunkard-wardha-336204", "date_download": "2020-09-30T10:30:58Z", "digest": "sha1:N4F4EQVCZD7ZJVNELO7MNZBHAMX5PULY", "length": 14086, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "मद्यपीने मंदिरातील विठ्ठल रुखमाईची मूर्ती काढून नदीत शिरवली | eSakal", "raw_content": "\nमद्यपीने मंदिरातील विठ्ठल रुखमाईची मूर्ती काढून नदीत शिरवली\nवॉर्ड क्रमांक एक नगर पंचायतच्या मागील बाजूस संस्कार ज्ञानपीठच्या बाजूला महिला मंडळाने छोटे विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. याच वॉर्डातील युवक दारू पिऊन आला व मंदिरातील मूर्ती काढून नदीमध्ये नेऊन शिरवली. वॉर्डातील नागरिकांना माहिती मिळताच सर्व नागरिक गोळा होऊ लागले व मोठी गर्दी जमा झाली.\nसमुद्रपूर (जि. वर्धा) : नगर पंचायतच्या मागील बाजूला असलेल्या विठ्ठल रुखमाई मंदिराच्या जवळच राहणाऱ्या मद्यपीने मूर्ती काढून नदीत शिरवली. ही घटना आज उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक एक नगर पंचायतच्या मागील बाजूस संस्कार ज्ञानपीठच्या बाजूला महिला मंडळाने छोटे विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. याच वॉर्डातील युवक दारू पिऊन आला व मंदिरातील मूर्ती काढून नदीमध्ये नेऊन शिरवली. वॉर्डातील नागरिकांना माहिती मिळताच सर्व नागरिक गोळा होऊ लागले व मोठी गर्दी जमा झाली.\nहेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...\nपोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चांदेवार, तहसीलदार राजू रणवीर, नगराध्यक्ष गजानन राऊत, नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वलिया मालेगाव, प्रशासकीय अधिकारी धुमाळे घटनास्थळी उपस्थित होते. याबाबत कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांकडून प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nमूर्तीची कोणतीही विटंबना नाही\nमूर्तीची कोणतीही विटंबना झाली नाही. मद्यपीने ती मूर्ती काढून नदीमध्ये शिरवली. या संदर्भात कुणीही तक्रार देण्यास तयार नसल्याने आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहो.\nठाणेदार, पोलिस स्टेशन, समुद्रपूर\nसंपादन - नीलेश डाखोरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवापूरला गुटखा ट्रक पकडला, नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई\nनवापूर : नवापूरला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरतहून मालेगावला अवैधरित्या जाणारा विमल गुटखा पकडला. एक लाख चाळीस हजाराचा विमल पानमसाला...\nसोलापूर ग्रामीणमध्ये 352 नवे कोरोनाबाधित, दहा जणांचा झाला मृत्यू\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 352 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून...\nआरक्षणासाठी आता मातंग समाजाचे आंदोलन\nपुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...\nकुठे नेऊन ठेवलायं 24 नंबर प्रभाग आज 53 पॉझिटिव्ह अन्‌ 17 वर्षीय मुलीसह चौघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील काही ठरावीक भागातच सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये उपमहापौर राजेश काठे यांच्या 24 नंबर प्रभागात सर्वाधिक 747 रुग्ण, शिवा...\nकिशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार दाखल\nमुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांच्याबाबत अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या कंगणाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने...\nराज्य सरकार आणि महापालिकेच्या वादात जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला\nपुणे : पौड रस्त्यावर विणा अपार्टमेन्ट मध्ये आम्ही राहतो... जुनी सोसायटी आहे. सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals?page=18", "date_download": "2020-09-30T09:55:09Z", "digest": "sha1:OWE42NF6WADNSMXJD4ADEG5L3MZI5UGC", "length": 6038, "nlines": 147, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील विविध भागांत साजरे केले जाणारे सण, त्याच्या पद्धती, वेशभूषा, जेवणाच्या पद्धती बद्दल माहिती बातम्या", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपुढच्या वर्षी लवकर या.. भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप\nडीजेवरून वाद, भांडुप, कुर्ल्यात विसर्जन मिरवणुका जागीच थांबल्या\nघाटकोपरमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे ५३ जणांच्या डोळ्यांना त्रास\nशिवाजी पार्कात घरगुती गणपतीसाठी पार्किंगची व्यवस्था\nमुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वरच केले बाप्पांचे विसर्जन\nभायखळा, बकरी अड्डा परिसरात भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय\nबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरूवात\nकधी भाज्यांत...तर कधी फळांत...कुठे कुठे दिसतात बाप्पा\nका साजरा केला जातो 'ओणम'\nसजावटीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न\nबाप्पासाठी 'त्यांनी' केली पुस्तकांची सजावट\nजाणून घ्या 'बकरी ईद'चा खरा अर्थ\n१७३ वर्षांपासून जपलेली गणेशोत्सवाची परंपरा\nदिव्यांगांनी घडवली बाप्पांची अद्भूत मूर्ती\nराजाचा दरबारही खाली खाली...\nबाप्पाच्या देखाव्यात अवयवांचं मनोगत\nनालासोपाऱ्यात लहानग्यांचा गणेशोत्सव ठरतोय 'एकतेचं' प्रतिक\nशेफ वरुण इनामदार यांचा 'चॉकलेट'चा बाप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2010/06/", "date_download": "2020-09-30T08:08:27Z", "digest": "sha1:ZAMKQPNASAL72IOVAJRVXN4KUTYR55OY", "length": 28772, "nlines": 84, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: June 2010", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nविश्वचषकात भारत का नाही\nविश्वचषकाचे साखळी सामने संपले. आता बाद फेरीतील थरार आम्ही अनुभवतो आहोत. दर चार वर्षांनी फुटबॉलचे वारकरी होत विश्वचषकाचा आनंद लुटतो आहोत.\nपण काय हो, विश्वचषकात भारत का नाही\n.. सर्वसामान्य फुटबॉलप्रेमींना सतावणारा हा सवाल.\nपण, गेल्या आठवडय़ामधील पोर्तुगाल विरुद्ध उत्तर कोरिया हा सामना ऐतिहासिक ठरला पोर्तुगालने नोंदविलेल्या सात गोलांमुळे नाही, तर त्या सामन्यामध्ये सहा भारतीय युवक फुटबॉलपटूंना चक्क सामन्याच्या मैदानात पदार्पण करण्याची संधी मिळाली पोर्तुगालने नोंदविलेल्या सात गोलांमुळे नाही, तर त्या सामन्यामध्ये सहा भारतीय युवक फुटबॉलपटूंना चक्क सामन्याच्या मैदानात पदार्पण करण्याची संधी मिळाली आफ्रिकेतील विश्वचषकात भारत पोचला\nवास्तविक, विश्वचषक स्पर्धा आणि भारतीय फुटबॉल संघाचा दूर दूर तक संबंध नाही. जागतिक फुटबॉल महासंघाच्या मानांकनामध्ये आपले स्थान १३३ वे. ते जाऊ देत. विश्वचषक पात्रता फेरीची प्राथमिक फेरी पार करून आपण दुसऱ्या टप्प्यात देखील जाऊ शकत नाही. विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न सोडाच ‘दहावी फ’मधील विद्यार्थ्यांकडून अभ्यासात पहिले येण्याची अपेक्षा ती काय करणार\nउद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये सलीम-सुलेमानच्या माध्यमातून भारतीय सूरावटीने विश्वचषकाचे मैदान जिंकले होते. आता त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय युवा पिढीने मैदान काबीज केले\nखरं तर भारताचा विश्वचषकात १९५० साली प्रवेश झाला होता. पी. के. बॅनर्जी, चुन्नी गोस्वामी यांच्यासारखे बुजूर्ग फुटबॉलपटू त्या वेळच्या आठवणी सांगतात. कोलकात्यामधील मोहन बगान-ईस्ट बंगालमधील वयोवृद्ध फुटबॉलप्रेमी तेव्हाच्या ‘हार्टब्रेक’बाबत भरभरून बोलतात. ब्राझीलमध्ये १९५० साली झालेल्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता. स्वीडन, इटली आणि पॅराग्वेसह तिसऱ्या गटामध्ये त्याचा समावेश होता.\nवास्तव वेगळेच आहे. महायुद्धामुळे ४२ आणि ४६ सालची स्पर्धा होऊ शकली नाही. महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर युरोपीय देशांमध्ये ५० ची स्पर्धा भरविल्यास त्यावर बहिष्कार टाकला जाण्याची भीती होती. त्यामुळे स्पर्धा पोचली ब्राझीलमध्ये. पात्रता गटामध्ये बर्मा, इंडोनेशिया फिलिपिन्स यांचा समावेश होता. परंतु, भूराजकीय कारणास्तव त्यांनी माघार घेतली आणि आशियातील गट क्रमांक १० मधून भारत पात्र ठरला ‘फिफा’नेही भारताच्या सहभागास मान्यता दर्शवली. पण, तेव्हाच्या स्वतंत्र भारतामधील धोरणांनी कच खाल्ली. विश्वचषकाचे महत्त्वच ते ओळखू शकले नाहीत. एवढा खर्च सोसून संघाला विश्वचषकात पाठविण्यास नकार देण्यात आला. वास्तविक, भारताच्या प्रवासखर्चाचा मोठा भार पेलण्याचे ‘फिफा’ने मान्य केले होते. पण, भारतीय सरकारने परवानगी दिली नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही, असे जुजबी कारण पुढे करण्यात आले.\nस्पर्धेत खेळण्यायोग्य बूट नसल्याने भारताने सहभाग मागे घेतला, असे पुढे अनेक वर्षे, अगदी आजपर्यंत सांगितले जात आहे. पण, ते साफ झूट आहे. क्रीडाधोरण आणि एकूणातच खेळांबद्दलच्या असंवेदनशील, उदासीन दृष्टिकोनामुळेच भारताचा विश्वचषकातील सहभाग नाकारला गेला.\n१९५६ सालच्या मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान पटकाविले. १९६० च्या ऑलिम्पिक���ाठीही आपण पात्र ठरलो होते. बलाढय़ फ्रान्सला १-१ असे बरोबरीत रोखण्यात यश आले होते. त्या काळच्या फुटबॉलपटूंची कामगिरी पाहता ५० च्या संघाने विश्वचषकात काही तरी करिष्मा नक्कीच केला असता, असे मानले जात आहे.\nयंदाच्या विश्वचषकात सहा भारतीय विद्यार्थी-फुटबॉलपटू सहभागी झाले, ते ‘फिफा’च्या ‘फेअर प्ले बॅनर’ योजनेतून. प्रत्येक सामन्याच्या प्रारंभी तुम्हाला सहा मुले पिवळ्या रंगाचा बॅनर मैदानात घेऊन येताना दिसतील. त्यावर ‘फेअर प्ले’ असे लिहिले असते आणि दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होऊन खेळाडूंच्या हस्तांदोलनानंतर अगदी टॉस होईपर्यंत तो बॅनर मैदानात असतो. पोर्तुगाल-उत्तर कोरिया सामन्याच्या वेळचा बॅनर नेण्याचा मान सहा भारतीय चिमुकल्यांना मिळाला होता. देशभरातून या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली नि त्यामधील सहा जणांना संधी देण्यात आली.\nसामन्यापूर्वी आपल्या लाडक्या रोनाल्डोशी (दीर्घकाळ इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेडमध्ये कारकीर्द घडविल्यानंतर आता स्पेनच्या रिअल माद्रिदकडून खेळणारा पोर्तुगालचा फॉरवर्ड) हस्तांदोलन करण्याची संधी मिळाल्याने ही भारतीय बच्चेकंपनी खूष होती.\nपण, तेवढाच काय तो भारताचा विश्वचषकातील सहभाग.\nआता २०१४ सालचा विश्वचषक ब्राझीलमध्ये होणार आहे. २०१८ साली बहुदा युरोपला पुन्हा ती संधी दिली जाईल. त्यानंतर आशियाला यजमानपद देण्याचा ‘फिफा’चा विचार आहे. त्यामुळेच, २०२२, २६ किंवा २०३० साली भारताला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी साधता आली, तरच विश्वचषकाचे जवळून दर्शन घेण्याची पर्वणी भारतीय फुटबॉलप्रेमींना मिळेल.\nआफ्रिकेतील युद्धभूमीवर युरोपीय महासत्तांचा पाडाव होत आहे. गतविजेता इटली, ९८ सालचा विजेता आणि गतवेळचा उपविजेता असे बलाढय़ भासणारे संघ आफ्रिकेत गारद झाले. आफ्रिकेतील हाराकिरीनंतर हे संघ माघारी परतले आहेत. मार्चेलो लिप्पी या इटलीच्या प्रशिक्षकांसह चार वर्षांपूर्वी विश्वचषक उंचाविणारा कर्णधार फॅबियो कॅनाव्हारो याच्यासह वरिष्ठ खेळाडूंनी जाहीर माफी मागून गतविजेत्याला साजेसा खेळ करू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. वयोवर्धनाचा (एजिंग), म्हणजेच खेळाडूंच्या वाढत्या वयाचा फटका आम्हाला बसला, असे त्यांनी सांगितले.\nफ्रेंच संघातील बंडाळी तर उघडपणे व्यक्त झालेली साऱ्या जगाने पा��िली. म्हणूनच की काय, विमानतळावर संघ दाखल झाल्यानंतर आघाडीचा खेळाडू थिअरी हेन्री याच्यासह मार्गदर्शक रेमण्ड डॉमिनिच यांना थेट राष्ट्राध्यक्ष सार्कोझी यांनी बोलाविले. त्याचप्रमाणे क्रीडामंत्री व क्रीडाखात्यानेदेखील खेळाडूंचा खरपूस समाचार घेतला. भारतीय क्रिकेट स्टारसारखे नाही टी-ट्वेन्टी विश्वचषकातील अपयशानंतर अनफिट खेळाडू आणि प्रशिक्षकाचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्या खेळाडूंनादेखील आपण गोंजारत बसलो आहोत.\nफुटबॉलपटूंचे सर्व चोचले बंद करून फ्रेंच फुटबॉलच्या पुनर्उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. यापुढील २०१६ साली होणाऱ्या युरोचषक स्पर्धेचे यजमानपद फ्रान्सला याच वर्षी बहाल करण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर फ्रेंच फुटबॉलविश्वाची आफ्रिकेत टांगली गेलेली लक्तरे हे युरोपीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व दिग्गज फ्रेंच फुटबॉलपटू मायकेल प्लॅटिनी यांना नक्कीच झोंबली असणार\nसांस्कृतिक, शैक्षणिक आणि मराठी भाषा धोरण म्हणजे - राज्याच्या कामासाठी लागतात अशी कपाटे.\nबादशहाला वाटले की राज्याला एक सांस्कृतिक धोरण असावे. बादशहाने लगेचच सांस्कृतिक सचिवाला बोलावले आणि आदेश दिला, राज्यातील विद्वानांची एक समिती स्थापन करा आणि त्यांच्याशी विमर्श करून राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवा. आपण बिरबलाशी सल्लामसलत न करताही किती शहाणपणाचा निर्णय घेतला म्हणून बादशहाने मान उंचावून बिरबलाकडे पाहिले. बिरबलाने लगेचच सुतारकाम खात्याच्या प्रमुखाला बोलावणे पाठवले आणि एक मोठे मजबूत कपाट तयार करण्याचे आदेश दिले. बादशहाने आश्चर्याने पाहिले तेव्हा बिरबल म्हणाला, ‘राज्याच्या कामासाठी लागतात अशी कपाटे.’ बादशहाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर वर्षभर विद्वानांच्या बैठका होत राहिल्या आणि त्यातून सांस्कृतिक धोरणाचा एक मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि मग त्या मसुद्याला अंतिम रूप देण्यात आले. मसुद्याचे काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या सर्व काळात बादशहाने मुद्दामच बिरबलाकडे हा विषय काढला नाही. कारण आपल्या प्रत्येक निर्णयात बिरबल काहीतरी खुसपट काढून मोडता घालतो असे त्याला वाटत होते. अखेर मसुद्याचे प्रकाशन वगैरे झाल्यावर एक दिवस बादशहाने स्वत:च बिरबलाकडे विषय काढला. ‘आम्ही सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार केला ते बहुधा तुला आवडलेले दिसत नाही.’ बिरबल तत्परतेने म्हणाला, ‘छे, छे आपण अत्यंत योग्य काम केले. राज्याचे एक सांस्कृतिक धोरण असावे आणि काही विद्वानांनी एकत्र येऊन त्याचा मसुदा तयार करावा, हा अतिशय उत्तम निर्णय होता.’ बादशहाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, ‘तुझं मत काय आहे, या धोरणाविषयी आपण अत्यंत योग्य काम केले. राज्याचे एक सांस्कृतिक धोरण असावे आणि काही विद्वानांनी एकत्र येऊन त्याचा मसुदा तयार करावा, हा अतिशय उत्तम निर्णय होता.’ बादशहाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, ‘तुझं मत काय आहे, या धोरणाविषयी’ बिरबलाने कमरेला लटकवलेली एक भली मोठी चावी काढली आणि बादशहाच्या हाती देत म्हणाला, ‘चावी क्रमांक ५४८’ बिरबलाने कमरेला लटकवलेली एक भली मोठी चावी काढली आणि बादशहाच्या हाती देत म्हणाला, ‘चावी क्रमांक ५४८’ बादशहा गोंधळून म्हणाला, ‘म्हणजे’ बादशहा गोंधळून म्हणाला, ‘म्हणजे मला कळले नाही’ बिरबल म्हणाला, ‘खाविंद, अतिशय सुबक, नेटक्या पद्धतीने छापलेल्या विविध विषयावरील उत्तम मसुद्याची ५४७ कपाटे आधीच आहेत आपल्याकडे, आता या नव्या मसुद्याचे जे कपाट आहे, त्याचा क्रमांक आहे ५४८’ बादशहा जरा घुश्श्यानेच म्हणाला, ‘तुला काय म्हणायचे आहे बिरबल’ बादशहा जरा घुश्श्यानेच म्हणाला, ‘तुला काय म्हणायचे आहे बिरबल’ बिरबल त्याच स्वरात म्हणाला, ‘आधीची ५४७ कपाटे एकदा बंद केल्यावर परत कधीच उघडली गेली नाहीत, एवढेच मला सांगायचे होते.’ बादशहाचा चेहरा अपराध भावाने भरून गेला.\nलाखो सॉफ्टवेअर इंजिनीअर असतानाही - गूगल, याहू, फेसबुक यांसारख्या एकाही प्रसिद्ध वेबसाइटची संकल्पना भारतीयाला तयार करता आली नाही\n४८व्या वर्धापनदिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या तरुणाईचा वेध घेणा-या या विशेष अंकाचे\n'गेस्ट एडिटर' आहेत, प्रख्यात लेखक चेतन भगत. खास 'मटा'च्या वाचकांशी त्यांनी साधलेला हा संवाद.\nसंवादाची माध्यमे दिवसेंदिवस प्रभावी होत आहेत. आज मी येथे गेस्ट एडिटर म्हणून आलो तेही ट्विटरमुळे. 'मटा'च्या वर्धापनदिनाचे निमंत्रण आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला या माध्यमाने दिली. इंटरनेटच्या माध्यमातूनच माझ्या पुस्तकाविषयीचे, लेखांविषयीचे तरुणांचे अभिप्राय, त्य��ंची मते, त्यांची लाइफस्टाइल जाणून घेता येते. याच तरुण वाचकांनी मला त्यांची ओळख करून दिली.\nआजचा तरुण काय विचार करतो, ही आजच्या वर्धापनदिनाच्या अंकाची संकल्पना आहे. मला त्याबद्दल विचाराल, तर मी सांगेन की, आजच्या तरुणांचे विश्व 'करिअर आणि रोमान्स' याभोवतीच फिरतेय...तरुणांच्या पसंतीक्रमावर याच दोन गोष्टी आहेत...माझ्याशी संवाद साधणारे तरुणच मला ते सांगतात. अर्थात प्रेमाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत. एका चॅनेलसाठी अँकर शोधण्याच्या टीममध्ये मी आहे. तिथे येणाऱ्या तरुणांमध्ये क्षमता आहे. पण ती वाढवण्यासाठी, तिला योग्य आकार देण्यासाठी मेहनत घेण्याची त्यांची तयारी नाही. प्रत्येक गोष्टीबाबत जिज्ञासा, औत्सुक्य हवे. भोपाळ दुर्घटना असो वा आयपीएल, प्रत्येक गोष्टीची मुळापासून माहिती घेण्याची जिज्ञासा तरुणांनी मनापासून बाळगायला हवी. आपल्या शिक्षणपद्धतीत क्रिएटिव्हिटीला काही स्थानच दिलेले नाही. मुलांना आपण विचार करायलाच शिकवत नाही. त्यामुळे परदेशाप्रमाणे आपल्याकडे क्रिएटिव्हिटीची फार उदाहरणे दिसत नाहीत. आपण अनेक स्वस्त आयटी इंजिनीअर जगाला मिळवून दिले. पण गूगल, याहू, फेसबुक यांसारख्या एकाही प्रसिद्ध वेबसाइटची संकल्पना भारतीयाला तयार करता आली नाही. लाखो सॉफ्टवेअर इंजिनीअर असतानाही हे का घडले, याचा विचार करायला हवा.\nराजकारणाबाबत मुले उत्साही नाहीत. पण उच्चशिक्षित, उत्तम नेते त्यांना प्रेरित करू शकतात. एक चांगला लेखक जसा इतर दहा जणांना लिहिण्यासाठी प्रेरित करू शकतो, त्याचप्रमाणे हे आहे. मराठी तरुण खूप 'सिम्पल' आहे. महाराष्ट्राला स्वत:ची संस्कृती आहे. पण ती पुढे आणण्यासाठी मराठी माणसानेच प्रयत्न करायला हवेत. पंजाबमध्ये खाण्याची, संगीताची संस्कृती आहे. पॉप म्युझिक पंजाबी लोकांनी डॉमिनंट केले आहे. मराठी माणूस का नाही त्यांच्या खाद्यसंस्कृतीची रेस्टॉरंट काढत त्याचे मार्केटिंग करत मराठी माणूस सिम्पल आहे. मुघल येथे फारसे न आल्याने मराठी संस्कृती अभेद्य राहिली आहे. पण ती जतन केली पाहिजे. त्यात अधिकाधिक लोकांना सामावून घेतले पाहिजे.\nमार्क म्हणजे सर्वस्व नाही\nदहावीचा निकाल पाहिला. कितीतरी जणांना शंभर टक्के मिळाले आहेत. त्यामुळे ९० टक्के मार्क मिळालेली मुलेही टेन्शनमध्ये दिसताहेत. पण मार्क म्हणजेच सर्वस्व नाही, हेही आज तरुणा��ना सांगण्याची वेळ आली आहे. मला दहावीला केवळ ७६ टक्के आणि बारावीला ८५ टक्के होते. तरीही आता मी खूप छान आयुष्य जगतो आहे. कमी मार्क मिळवूनही आपण आयुष्यात बरेच काही करू शकतो, हे तरुणांना प्रसारमाध्यमांनी सांगावे, असे मला वाटते. मुलांनीही शिकण्याची वृत्ती ठेवण्याची गरज आहे.\nविश्वचषकात भारत का नाही\nसांस्कृतिक, शैक्षणिक आणि मराठी भाषा धोरण म्हणजे - ...\nलाखो सॉफ्टवेअर इंजिनीअर असतानाही - गूगल, याहू, फेस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/thane/less-educated-representitive-in-thane/articleshow/57340035.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-30T09:28:09Z", "digest": "sha1:TSH7FUVWBEFTLT3X6V756XNZYUCFQBSV", "length": 14234, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संपत्ती, शिक्षण, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आदी माहितीचा तपशील यंदा मतदानकेंद्राबाहेरच लावण्यात आला होता. मतदानापूर्वी मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा उद्देश त्यामागे होता. त्यानंतरही ठाणे महापालिकेमध्ये ६८ अल्पशिक्षित उमेदवार निवडून आले आहेत. सभागृहातील केवळ २९ उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. अल्पशिक्षित उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.\nपालिका सभागृहात अल्पशिक्षित उमेदवारांचा भरणा\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संपत्ती, शिक्षण, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आदी माहितीचा तपशील यंदा मतदानकेंद्राबाहेरच लावण्यात आला होता. मतदानापूर्वी मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा उद्देश त्यामागे होता. त्यानंतरही ठाणे महापालिकेमध्ये ६८ अल्पशिक्षित उमेदवार निवडून आले आहेत. सभागृहातील केवळ २९ उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. अल्पशिक्षित उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.\nयंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या शिक्षणाकडे कानाडोळा केला होता. शिक्षणापेक्षा पद, पैसा आणि प्रतिष्ठा असलेले उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात होते. अल्पशिक्षित उमेदवार अधिक असले तरी काही उच्चशिक्षित उमेदवारही निव���णुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यातील अनेकांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कोणाचे पाचवी, सहावी, आठवी, नववी असे शिक्षण झालेले आहे. दहावी, बारावी शिक्षण असलेले उमेदवारही निवडून आले आहेत.\nपक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या\nशिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एआयएमआयएम अपक्ष\nचौथी ते नववी २५ ०७ १३ - १ १\nदहावी ०६ ०५ १० - - -\nबारावी २० ०३ ०३ - - -\nपदवीपेक्षा कमी ०३ - - - - -\nपदवीधर ०९ ०६ ०६ ०२ १ १\nपदव्युत्तर पदवी ०२ - १ - - -\nप्रोफेशन शिक्षण - - - १ - -\nटेक्निकल ०२ १ - - - -\nइंजिनीअर - - १ - - -\nकाहीच शिक्षण नाही - १\nनिवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर मतदान करा, त्याचबरोबर योग्य उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन केले होते. तरीही अत्यल्प शिक्षण असलेले उमेदवार निवडून आले आहेत. हा निवाडा हे मोठे कोडे आहे.\nराजेंद्र राजपूत प्राचार्य मो. ह. विद्यालय, ठाणे\nअल्पशिक्षित उमेदवारांना मतदार नाकारतील, त्यावेळी राजकीय पक्ष योग्य आणि सुशिक्षित उमेदवार उभे करतील. तसेच मतदानाचा टक्का वाढणार नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nठाण्यात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ...\nनगरसेवकांची चाळीशी महत्तवाचा लेख\nराज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचं रणमैदान सज्ज झालंय. सगळेच राजकीय पक्ष अस्रं-शस्त्रं घेऊन तयार आहेत. वातावरण हळूहळू तापणार आहे. या मतसंग्रामाच्या बित्तंबातमीसाठी हे खास पेज...\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T08:39:08Z", "digest": "sha1:VUUSJ5UWQBTTKMZTCJWWIA35AYXCNFLO", "length": 7728, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेतन दातार - विकिपीडिया", "raw_content": "\nचेतन दातार (मृत्यू : २ आॅगस्ट २००८) हे एक मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी होते.[१] त्यांनी देवदासी प्रथा, समलैंगिकता यांसारख्या संवेदनशील विषयांवर नाटके लिहिली.[२] त्यांनी लिहिलेल्या 'एक माधव बाग' मधल्या स्वगताचे वाचन मोना आंबेगावकर करतात. या वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रातील समलिंगी समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांकडून[३] व गटांद्वारे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी झाले आहेत.[४][५] एका समलिंगी तरुणाचे त्याच्या आईला पत्राद्वारे आपल्या लैंगिकतेबद्दल सांगणारे पत्र हा त्या नाटकाचा मुख्य विषय आहे.[६][७] चेतन दात��र यांनी अनेक जर्मन-इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरे केली होती.[ संदर्भ हवा ] 'आविष्कार' नावाच्या नाट्यसंस्थेचे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते.[ संदर्भ हवा ]\nचेतन दातार यांनी लिहिलेली नाटके[संपादन]\nआरण्य किरणं (मूळ हिंदी लेखक -वसंत देव)\nएक माधव बाग (मराठी-हिंदी)[८]\nकाॅटन ५६ (मूळ इंग्रजी, लेखक - रामू रामनाथन\nजंगल में मगल (Midsummer’s Night Dreamsवरचा राजकीय फार्स)\nपाॅलिएस्टर ८४ (मूळ इंग्रजी, लेखक - रामू रामनाथन\nमस्ताना रामपुरी ऊर्फ छप्पन छूरी (हिंदी, मूळ ब्रेख्तचे Three Penny Opera)\nमागोवा (सहलेखक - राजीव नाईक)\nमैं भी सुपरमॅन (मूळ जर्मन-इंग्रजी)\nगिरिबाला (रवींद्रनाथ टागोरांचे याच नावाचे नृत्यनाट्य)\nमहेश एलकुंचवारांचे 'हरवले प्रतिबिंब'\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/former-president-pranab-mukherjee-is-on-ventilator-support-at-armys-rr-hospital-sources/", "date_download": "2020-09-30T09:39:48Z", "digest": "sha1:X5I4L5T4RYROP3ZE3NOAFUZVLEPYWBCF", "length": 15335, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, 'ब्रेन'वरील शस्त्रक्रिया 'यशस्वी' | Former President Pranab Mukherjee is on ventilator support at Armys R&R hospital Sources | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, ‘ब्रेन’वरील शस्त्रक्रिया ‘यशस्वी’\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, ‘ब्रेन’वरील शस्त्रक्रिया ‘यशस्वी’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना व्हायरस झाल्याची माहिती स्वतः मुखर्जी यांनी आज ट्विट करून दिली होती. हॉस्पीटलमध्ये दाखल होणं ही एक प्रक्रिया अ��ून मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, PTI या वृत्तसंस्थेनं प्रणव मुखर्जी हे आर्मीच्या R & R हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याचे सांगितले आहे.\nप्रणव मुखर्जी यांच्या ब्रेनवर शस्त्रक्रिया चालू आहे. दरम्यान, मुखर्जी यांच्या ब्रेनवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n30 फूट उंच खजुराच्या झाडावर चढलं ‘अस्वल’, नागरीकांनी कॅमेऱ्यात कैद केला ‘नजारा’\nSSB : सशस्त्र सुरक्षा बलात कॉनस्टेबलची भरती, 1541 पदांसाठी नोटिफिकेशन जारी, जाणून घ्या सर्वकाही\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\n राज्यात गेल्या 24 तासात 19592…\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील…\nजाणून घ्या महिलांना नेमक्या कोणत्या वयात गरज असते…\nलोकसभेत सरकारनं सांगितले कोणत्या वयाचे किती लोक कोणती नशा…\n‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित…\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या…\nडॉक्टर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं मुलीसह दिला जीव, वॉटर…\nभाज्या-फळे धुण्यासाठी ‘या’ 4 वस्तू वापरून तयार…\nPune : पुर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरूणाला कोयत्याने मारहाण\n‘कोरोना’मुळं तर काहीच नाही, यापुर्वी जगात…\nSmoking Risk : कधीकधी धूम्रपान करणार्‍यांनाही स्ट्रोकचा धोका\nपीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे\nव्हिटॅमिन-डी ची कमतरता आरोग्यासाठी घातक\n‘कफ’ अन् ‘खोकला’ हैराण करतोय \nरक्तदानाची शंभरी गाठलेल्या दत्ता सागरे यांचा सन्मान\nकाही मिनिटांत डासांपासून मुक्त व्हायचे असेल तर स्वयंपाकघरात…\nतोंडाच्या व्यायामासह आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवते…\nकाय आहे इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला \nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चि��्रीकरणावर टांगती…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \n N-95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांनी शोधला…\nIPL 2020 मध्ये क्रिस गेलच्या वापसीमध्ये ‘अडसर’,…\nअभिनेता अक्षत उत्कर्षचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी…\nBank holidays in October 2020 : ऑक्टोबरमध्ये बँकांना भरपूर…\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून…\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो \nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून उभारलं Covid हॉस्पिटल\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13 लाखाच्या…\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर…\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद आयपीएलमध्ये करतोय…\nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश \nट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला अपघात\nजीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर, जाणून घ्या फायदे\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड इफेक्ट्सचा सामना करतात 10 पैकी 9 रूग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1286174", "date_download": "2020-09-30T10:28:54Z", "digest": "sha1:CWTH3FGHA3JMDLIUZ6F2OHRN4AKEWOAF", "length": 2686, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५४, १ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती\n५४ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n२१:२९, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n०९:५४, १ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''कार्बन डायाक्साईड '''(CO2). एक [[वायू]]. याला मराठीत कर्ब वायू असे नामकरण केले आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीस]] जबाबदार आहेवायूंपैकी एक समजला जातो.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-_/", "date_download": "2020-09-30T08:26:20Z", "digest": "sha1:GU3QO5MWBQZCU5A4OSTADM52M2QC7BQD", "length": 21847, "nlines": 73, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "विषमुक्त शेतीकडे वाटचाल _५.३.२०२० – Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nविषमुक्त शेतीकडे वाटचाल _५.३.२०२०\nऑगस्ट २०१९ मध्ये Transformation of Indian Agriculture (भारतीय कृषिचे परिवर्तन) या समितीची बैठक झाली. फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या बैठकीत होते. बैठकीत निर्णय झाला GM या पिकांबद्दल राज्यांची मते घेतली जातील व उत्पादन वाढीसाठी GM पिकांची उपयुक्तता पाहिली जाईल. GM उद्योगांच्या स्वत:च्या माहितीप्रमाणे अनेक देशामध्ये GM पिकाचे उत्पादन होत होते. त्यांनी GM पिकांवर बंदी घातली आहे. ३८ देशापैकी १४ देशांनी GM पिकांचे उत्पादन थांबवले आहे. आता फक्त २४ देशामध्ये GM पिकांचे उत्पादन होते. युरोप मध्ये GM पिकांवर बंदी आहे.\nभारत सरकारच्या अहवालाप्रमाणे भारतात Bt Cotton (बीटी) चे उत्पादन २००४-०५ मध्ये अधिक वाढले. यावेळी पूर्ण कापूस उत्पादनाच्या ६ टक्के कापूस हा Bt कॉटन होता. त्यानंतर उत्पादनात कुठलीही वाढ झाली नाही. बीटी कॉटन या पिकावर कीटकांचा उपद्रव होत नाही हा दावा फोल ठरला. पण हे अपयश लपविण्याचा प्रयत्न GM उद्योगाचे दलाल करत आहेत. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवणारे लोक GM उद्योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. GM कापूस आल्यापासुन शेतकरी आत्महत्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता अनेक शेतकरी बीटी कॉटन ऐवजी दुसर्‍या बियाणांची मागणी करत आहेत. पण सरकारला बियाणे पुरविण्यात अपयश आले आहे. त्या संबंधात मी एका शिष्टमंडळसह राज्यपालांना भेटलो आणि मागणी केली आहे की सर्व कुलगुरू आणि कृषि खात्याच्या अधिकार्��यांची बैठक लावण्यात यावी. याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारला आपले मत कळवावे.\nबीटी कॉटनमुळे उत्पादन वाढले नाहीच पण सरकारी आकड्याप्रमाणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च वाढला. २०१४-१५ मध्ये सरासरी प्रती हेक्टरी रु.६,३१८/- चे नुकसान झाले. याचवेळी भारतात ९०% कापूस उत्पादन बीटी कॉटन वर अवलंबून होते. हिच परिस्थिती अमेरिका आणि ब्राझीलमध्ये आहे. बीटी कॉटन वापरणारे हे जगातील पहिले दोन देश आहेत. कापूस उत्पादनात भारताचा नंबर ३५ वा आहे. भारताच्या वर २४ देश आहेत. जे बीटी कॉटनचा वापर करत नाहीत. अमेरिकेमध्ये जिथे सर्वात जास्त GM पिकांचा वापर झाला तेथे देखील उत्पादनात वाढ झालेली नाही. असा अमेरिकन सरकारचा अहवाल आहे.\nबीटी कॉटनमुळे भारतातील कापूस उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले. कारण सरकारने महाकाय बहुराष्ट्रीय उद्योगांच्या दबावाखाली भारतीय कापूस जातींना संपवून टाकले. GM उद्योगावर संशोधन करणार्‍या संस्थामध्ये हे आढळून आले की बीटी कॉटनच्या शेतातील चाचणीमुळे देशी जातींमध्ये भेसळ झाली. म्हणून GM बियाण्यांची चाचणी देखील देशी बियाण्यांना घातक आहे. अलिकडे निदर्शनास आले आहे की हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रात सोयाबीन आणि वांग्याची बेकायदेशीर चाचणी झाली. चाचणी करणारे लोक अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दलाल आहेत. अशा चाचण्या सरकारने ताबडतोब थांबवल्या पाहिजेत. अशा चाचण्यामुळे अनेक देश आपल्या शेती मालावर बंदी घालतील. जसे २०१२ ला भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. देशी बियाणे GM बियांण्यामुळे खराब होण्याचे परिणाम लांब पल्ल्याचे असतात. जसे कॅनडाच्या गव्हावर जपान आणि द. कोरियाने बंदी घातली. यात कॅनडाचे ७,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. GM बियाण्यामुळे होणारे नुकसान अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. जसे बीटी कॉटन गाईना खायला दिल्यामुळे दूध उत्पादन देखील कमी झाले. तज्ञांच्या समितीने सर्वोच्च न्यायालयात असा अहवाल सादर केला. मुख्य भारतीय माहिती अधिकार्‍यांनी गेली ३ वर्षे GM मोहरीवरील माहिती दिली नाही. या सर्व GM बियाण्यावरील परवानगी आणि प्रसारावर संसदीय समितीने ताषेरे ओढले आहेत आणि कायदा आणखी कडक करण्याची शिफारस केली आहे.\nबीटी कॉटन वर उपाय म्हणून अमराव��ीचे श्री. अभिजीत देशमुख आणि अनेक नैसर्गिक शेतकर्‍यांनी एक अभिनव उपक्रम केला आहे. परभणी विद्यापीठाने निर्माण केलेले Non BT NH-635 चा वापर केला. २८ मि.मी पासून ३४ मि.मी. पर्यन्त धाग्याचा तंतु असणारे बियाणे वापरल्यामुळे बाजारभावापेक्षा २०%जास्त भाव मिळाला. त्यातून त्यांनी धागा बनवून कपडा बनवला त्या कपड्याची मागणी बाजारेपेठेमध्ये प्रचंड आहे. त्यात त्यांनी सौर चरख्याचा वापर अत्यंत शिताफीने केला. त्यांनी ११६ गावात महिला बचत गटांना बियाणे देऊन सूत कातण्याचे काम सुद्धा या महिलांना दिले. आता हा उपक्रम पूर्ण विदर्भात करण्यासाठी श्री. अभिजीत देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. असे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात करून शेतीचा कायापालट करण्यासाठी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आघाडीवर आहेत. यात सर्व शेतकर्‍यांनी भाग घ्यावा. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकरी मित्र गटांची स्थापना झाली आहे. त्यांचे प्रदर्शन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे जगातील मोठ्या ग्राहकांची ग्राहकांबरोबर चर्चा झाली आहे. अशाप्रकारे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती झाले व आधारित शेती करावी व शेतकरी मित्र गटांनी शेतीमाल शहरात विक्री करावा. ही व्यवस्था स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दिशेने आम्ही सर्व वाटचाल करत आहोत.\nजगामध्ये ९६ देशात सोयाबीन उत्पादनात भारत ७३व्या क्रमांकावर आहे. त्यात फक्त ८ देशामध्ये GM बियाणे वापरले जाते. ५३ देशामध्ये साधारण बिया वापरुन GM पेक्षा जास्त उत्पादन होते. पाश्चात्य तंत्रज्ञानानी भारतीय शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले आहे. पारंपारिक भारतीय शेती पद्धती ही पोषण आहाराच्या दृष्टीकोनातून नेहमीच यशस्वी राहिली आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके भारतात येण्याअगोदर कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह असे आजार क्वचितच दिसत होते. पण रासायनिक खते आल्यापासुन त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. जसेजसे कीटकनाशके वाढत गेली त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि कीटकनाशकांचे प्रमाण वाढवावे लागले. त्यामुळे शेतीमध्ये रसायनाचे प्रमाण वाढत गेले. सुरूवातीला हरितक्रांतीमध्ये उत्पादन वाढले, पण नंतर उत्पादन स्थिर झाले व आता उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शून्य झाली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला वाढीव अन्नधान्य पुरवि��्याचे उद्दीष्ट पुरे होऊ शकत नाही. याला पर्याय म्हणून पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी निर्माण केलेले ‘नैसर्गिक शेती तंत्रज्ञान’ हे यशस्वी ठरत आहे. त्याचप्रमाणे अनेक पर्यायी तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारने अशा तंत्रज्ञानाना चालना देऊन भारतीय शेतीला एक नवीन दिशा दिली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे व वाढत आहे. उत्पादनाची मोठ्या प्रमाणात वाढ आणि विषमुक्त अन्न निर्मिती व पोषक आहाराला प्रचंड चालना मिळाली आहे.\nभारत जगामध्ये नैसर्गिक शेतीचे केंद्र बनले पाहिजे. नैसर्गिक शेती आणि GM शेती यात मेळ कधीच बसणार नाही. त्याचबरोबर शेतमालाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होणार. जगामध्ये आणि भारतात अनेक संशोधन झाले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके विरहित शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवू शकते हे सिद्ध झाले आहे. भारतातील अनेक राज्यामध्ये हे यशस्वी झाले आहे. त्याचबरोबर भारतातील गुप्तहेर संघटनानी महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. मी स्वत: नैसर्गिक शेतीचा शेतकरी म्हणून या चळवळीत भाग घेत आहे. आमची ‘जय जवान… जय किसान संघटना’ ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात सर्व सहकार्य करतील ही अपेक्षा.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← ट्रम्प ची अमेरिका_२७.२.२०२०\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया म��डळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nव्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/world/news/", "date_download": "2020-09-30T09:09:37Z", "digest": "sha1:3V3U4LBBCWWBMB7N3NPV5SRLWPXAPHEX", "length": 17547, "nlines": 215, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020���ध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nपुणे जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली महिला सापडली पिरंगुटच्या घाटात\nजम्बो कोविड सेंटरमधून लेक बेपत्ता झाली म्हणून महिलेच्या आईनं सुरु केलं होतं बेमुदत उपोषण\nमोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाचं छिंद्रं बुजवतंय, रोहित पवारांचा थेट निशाणा\nपुणे जम्बो कोविड सेंटरमध���न महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग\nभाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कुटुंबातील सदस्यही पॉझिटिव्ह\n या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ\n'जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणार 5 वर्षे, गरिबीही वाधणार'\nकोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात\n मुंबईत माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन्ही हात वापरून मिनिटाला 45 शब्द लिहते ही मुलगी, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद\n ऑक्सिजनच्या काळा बाजारावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितली 'वस्तुस्थिती'\nया महिलेनं 3 मिनिटांत संपवले 10 डोनट्स, कोरोना काळात बनवला नवा वर्ल्ड रेकॉर्ड\nक्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक पर्वणी, भारतात रंगणार टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा थरार\nलॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा आलाय; फक्त एका क्लिकवर करा जगाची सफर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बात���ी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/m/mike-ditka/youre-never-a-loser-until-you-quit-trying-mike-ditka/", "date_download": "2020-09-30T08:24:56Z", "digest": "sha1:WHCWA7OUZM25GGJ7KAVUOTQPUQCZNLJE", "length": 6909, "nlines": 54, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "आपण प्रयत्न करणे सोडल्याशिवाय आपण कधीही तोट्याचा नाही. - माईक डीटका - कोडिया पेडिया", "raw_content": "\nआपण प्रयत्न करणे सोडल्याशिवाय आपण कधीही तोट्याचा नाही. - माईक डिटक\nकठोर परिश्रम नेहमीच स्वतःचे फायदे मिळवतात यापेक्षा मोठी सत्यता नाही. आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले असते. आपल्याला पाहिजे असलेले किंवा प्राप्त होण्याची अपेक्षा असलेले मिळवणे कदाचित सोपे नसेल. याचा अर्थ असा नाही की आपण हार मानू नये. धैर्य धरून ठेवणे आणि कठोर परिश्रम करणे आपले ध्येय साध्य करण्यात मदत करते.\nआपण आपले ध्येय गाठले नसल्यास आपण हारणारा नाही. परंतु आपण प्रयत्न करणे सोडल्यास आपण निश्चितपणे पराभूत आहात. एखाद्याला असे वाटेल की आपण प्रयत्न करू शकता त्या प्रमाणात मर्यादा आहे. पण सत्य हे आहे की आपण आपल्या मर्यादा पुढे ढकलल्या पाहिजेत.\nनक्कीच, परिस्थितीचे तर्कशुद्धता मोजले जाणे आवश्यक आहे, परंतु आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की जर एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा उघडतो. आपले काहीतरी मिळवण्याचा आपला प्रयत्न कमी करू नये. आपण प्रत्येक वेळी नवीन संधी शोधण्यात सक्षम असावे जेणेकरुन आपण आयुष्यात पुढे जाऊ शकू.\nआपण ज्याला नुकसान समजत आहात ते आयुष्यातील फक्त एक टप्पे आहेत जे आपण प्रयत्न केल्यास निश्चितच मात कराल. म्हणून, कधीही हार मानू नका आणि आपल्या आशा उंचावू नका. आशावाद अधिक चांगले करण्याच्या उर्जेसह आपल्याला प्रोत्साहित करतो. त्यानंतर आम्ही बोगद्याच्या शेवटी प्रकाश पाहतो आणि त्या दिशेने कार्य करण्यास सुरवात करतो.\nआपण हरवले हे कोणालाही सांगू नका. त्यांना सांगा की आपणास एक मार्ग सापडेल आणि त्यास अधिक चांगले करण्यासाठी आव्हान म्हणून घ्या. आपले क्रिया शब्दांपेक्षा जोरात बोलतील आणि बरेच लोक आपल्या लवचिकतेकडे पाहतील.\nप्रयत्न बद्दल प्रसिद्ध कोट\nकधीही प्रेरणा सोडू नका\nकधीही भाव देऊ नका\nकोट्स कधीही थांबवू नका\nआपला सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्याबद्दल कोट\nविजेता वि लुसर कोट्स\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/estimates-voting-candidates-throughout-day/", "date_download": "2020-09-30T09:15:19Z", "digest": "sha1:A7IDARTWIJ64VOZZGPHOV5QP2SGYSWFI", "length": 31716, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज - Marathi News | Estimates of voting by candidates throughout the day | Latest beed News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपीं���ी निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nदिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज\nजवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला.\nदिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज\nबीड : जवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला. मतदानाच्या दिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या दिनचर्येचा आढावा घेतला तेव्हा अनेक जण मतदानाचा आढावा घेण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.\nपरळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिवसभर आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या परळीत गाठीभेटी घेऊन झालेल्या मतदानावर चर्चा केली. तसेच त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून तेथील माहिती घेतली. आज ते परळीतील निवासस्थानातील संपर्क कार्यालयातच होते.\nबीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंगळवारी दिवसभर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी दिलखुलास चर्चा केली. त्यांच्या चेहºयावर निवडणूक निकालाचा अजिबात ताण, चिंता दिसत नव्हती. पत्रकारांशीही मनमोकळेपणाने चर्चा केली.\nपरळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ह्या मंगळवारी दिवसभर त्यांच्या परळीतील यशश्री बंगल्यावर होत्या. सकाळी त्यांना भेटण्यास आलेल्या मतदारसंघातील सरपंच, बूथ प्रमुख, विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली व झालेल्या मतदानाची माहिती घेतली.\nमाजलगाव मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी मंगळवारी सकाळी काही वेळ आराम केला व काही वेळ मतदार संघातील व गावातील लोक भेटायला येत होते त्यांच्या बरोबर घालवला. मला ज्यांनी मतदारसंघात मोलाचे सहकार्य केले, असे शिवाजी रांजवण यांचे वडील सोनाजीराव रांजवण यांचे निधन झ��ल्याने दुपारनंतर माजलगाव येथे त्यांच्या अंत्यविधीला गेलो, असे रमेश आडसकर यांनी सांगितले.\nआष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ भिमराव धोडे हे त्यांच्या मंगळवारी आष्टी येथील संपर्क कार्यालयात उपस्थित होते. मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते भेटायला येत होते. त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर मतदानाविषयी सखोल चर्चा केली. आणि आपणच निवडणूक जिंकणार असल्याचे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे मंगळवारी दिवसभर संपर्क कार्यालयात उपस्थित होते. झालेल्या मतदानाविषयी कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. त्यांनाही आपणच विजयी होणार असा विश्वास होता.\nमतदान संपल्यानंतर आज मंगळवारी नित्यनियमाप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात जाऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मतदान प्रक्रि येवर चर्चा केली. पहिल्याप्रमाणे सुरळीतपणे जनसेवेचे कार्य सुरु ठेवले, असे केज मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.\nमंगळवारचा संपूर्ण दिवस आमच्या केज विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चेत गेला. मतदार संघातून अनेक ज्येष्ठ सहकारी आज चर्चेसाठी उपस्थित होते. निवडणुकीतील घडामोडीवर चर्चा झाली.\nआज दिवसभर भेटायला आलेल्या व स्वत: फोन करु ण अनेक सहकारी बंधु, भगिनी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले, केज मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी\nCoronaVirus : लॉकडाऊनमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था; अंबाजोगाईत युवकांचा स्तुत्य उपक्रम\nCoronaVirus : नशिब बीडकरांच्या सोबत; सर्व ६० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह\nCoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस\nनात्याला काळीमा; पोटच्या मुलींवर पित्याचा अत्याचार\nCoronaVirus : बीडमधील सर्व १५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह\nCoronaVirus : आदेश डावलून इंधन विक्री; माजलगावात पेट्रोल पंप सील करून गुन्हा दाखल\nओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल\nविद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार \"लालपरी\"\nपाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद\nकांद्याची रांगोळी काढून आंदोलन\nधरण \"ओव्हरफ्लो\" झाल्याने परळीकर आनंदले\nजेवणाचे पैसे मागितल्याने हाणामारी, त���्रार करणाऱ्यावर पोलीस ठाण्यातच केला जीवघेणा हल्ला\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची न��र्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/maharashtra-assembly-election-2019-giants-reputation-stake-elections/", "date_download": "2020-09-30T09:38:34Z", "digest": "sha1:FJT55VB6YTWRGRHDD7IN7WFYL66PBOGC", "length": 35719, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Giants' reputation on stake in elections | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे श��वसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : ���्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nसर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.\nMaharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nवाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात आगामी २१ आॅक्टोंबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.\nखासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजीमंत्री दिवंगत सुभाषराव झनक , राष्टÑवादी काँग्रेसचे सुभाष ठाकरे आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ हा भावना गवळी, अनंतराव देशमुख, दिवंगत सुभाषराव झनक या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेली आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणुक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदार संघामध्ये एकेकाळी काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून परिचित असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेत. विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक तिसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. दुसऱ्यांदा या मतदारसंघातून दंड थोपटणाºया शिवसेनेने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्यावतीने उल्हामाले निवडणुक रणसंग्रामामध्ये आहेत व वंचित बहुजन आघाडीतर्फे दिलीप जाधव पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काटयाची ठरणार आहे. निवडणुकीत रंगत दिसून येत असली तरी शिवसेना उमेदवाराला युती असताना भाजपाचे मिळत नसलेले सहकार्य, इतर पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, या सर्व प्रकारामुळे उमेदवारांची चांगलीच कसरत होताना दिसून येत आहे.\nवाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे लखन मलिक, काँग्रे��च्या रजनी राठोड, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शशीकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे या दिग्गज उमेदवारांसह दिलीप पांडुरंग भोजराज, भारत लक्ष्मण नांदुरे, महादा आश्रू हिवाळे, राहुल जयकुमार बलखंडे , सौरभ रविंद्र गायकवाड, संतोष बन्सी कोडीसंगत, सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर उमेदवार रिंगणात आहेत. वाशिम विधानसभा मतदारासंघात असलेल्या चार दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून येत आहे.\nया उमेदवारांपुढे अनेक आव्हाने असून, ते कसे पेलतात याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. भाजपाचे लखन मलिक यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देण्यात यावा, अशी पक्षातीलच अनेकांची मागणी होती मात्र ती पूर्ण न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे हिरमोड झालेले निवडणुकीसाठी इच्छूक असलेले मलिकांसाठी कार्य करतील का, असा प्रश्न चर्चिल्या जात आहे. तसेच शिवसेनेसाठी वाशिम विधानसभा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी होती, परंतु ती पूर्ण न झाल्याने शिवसैनिक नाराज होवून त्यांनी गत निवडणुकीत व्दितीय क्रमांकावर राहिलेल्या शशीकांत पेंढारकर यांना उभे केले. यामध्ये शिवसेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसून येत आहेत. याचा फटका भाजपालाच बसणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसमध्ये इच्छूक उमेदवार मोठया प्रमाणात असताना वेळेवर नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने अनेकांनी आरोप-प्रत्यारोपही केलेत.\nकाँग्रेसमध्ये अनेकांची उमेदवारीवरुन नाराजी झाल्याने याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटातच होताना दिसून येत आहे. तसेच काँग्रेसच्यावतिने डॉ. सिध्दार्थ देवळे यांना उमेदवारी दिल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. परंतु वेळेवर त्यांना उमेदवारी न देता दुसºयालाच उमेदवारी जाहीर केल्याने देवळे नाराज झालेत व त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा हात धरला असल्याचे बोलल्या जात आहे. देवळे हे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव असल्याने मताचे विभाजन अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.\nकारंजा मतदारसंघामध्ये भाजपासोबत ईतर उमेदवाराची लढत\nकारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी निवडणूक ���िंगणात असून येथे युतीधर्म तंतोतत पाळल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. लढतीमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवाराची लढत आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात पाटणीसह शिवसेनेचे बंडखोर प्रकाश डहाके हे राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्यावतिने मो. युसूफ पुंजानी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे तीनही दिग्गज नेते आपआपली रणनिती आखून आपला विजय कसा होईल याची रणनिती आखतांना दिसून येत आहेत. तिनही विधानसभा मतदारसंघामध्ये दिग्गजाची प्रतिष्ठा पणााला लागली असून यात कोण बाजी मारते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.\n'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये\nवाशिम जिल्ह्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी\nCoronaVirus in Washim : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे जिल्ह्यात खळबळ\nपातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात\nकोरोनाचा वाशिममध्ये शिरकाव; दिल्लीच्या कार्यक्रमातील सहभागीचा अहवाल पॉझिटिव्ह\nएसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचे अग्रीम वेतन\nरोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान \nनेटवर्कअभावी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची धडपड\nपीपीई कीटमुळे बिघडतेय डॉक्टर, परिचारिकांचे आरोग्य \n‘कोरोना’च्या चाचणीसाठी तीन प्रयोगशाळांचा आधार\nवाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह \nतलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप ��भिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/slum-dwellers-in-panvel-to-get-own-home-zws-70-2087678/", "date_download": "2020-09-30T10:29:54Z", "digest": "sha1:7VHL7U4A3BENGQS6Y7YNIMBW4AVSTWEV", "length": 14921, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "slum dwellers in Panvel to get own home zws 70 | पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना आता हक्काचे घर | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना आता हक्काचे घर\nपनवेलमधील झोपडपट्ट��वासीयांना आता हक्काचे घर\nपंतप्रधान आवास योजनेची संचिका मंजुरीसाठी कृती समितीसमोर\nपंतप्रधान आवास योजनेची संचिका मंजुरीसाठी कृती समितीसमोर\nपनवेल : पनवेल शहर पालिका क्षेत्रात लाखो झोपडपट्टीवासीयांचे लक्ष लागलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेची संचिका (फाइल) कृतीसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.\nपंतप्रधान आवास योजनेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. सध्या पनवेल पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची संचिका राज्याच्या प्रकल्प समितीसमोर ठेवण्यात आली आहे. इमारत बांधकाम आणि इतर परवानग्यांसाठी पुढील चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nपालिका क्षेत्रातील पाच विविध झोपडपट्टींमधील पात्र नागरिकांना हक्काचे घर देता यावे यासाठी पालिकेने विकास आराखडा तयार केला होता. यात वाल्मिकीनगर, महाकालीनगर, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, लक्ष्मी वसाहत या झोपडपट्टी विभागांचा समावेश होता. यात सुमारे १४०० जणांना घरे मिळण्याची तरतूद आहे. यासाठी सुमारे दोन हजार ३८७ घरांची बांधणीसाठीचा आराखडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत योजना तयार करण्यात आली.\nया योजनेतील घरांसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. यासाठी पनवेल पालिकेला तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच पालिकेने घरे बांधणीसाठी अडीच चौरस फुटाचे वाढीव चटई क्षेत्राची तरतूद केल्याने अतिरिक्त ९०० घरांच्या विक्रीतून पालिकेला बांधकाम खर्चाची तरतूद करता येणार आहे. ही घरे झोपडपट्टीवरील जागेवरच मिळणार आहेत.\n‘पालिकेतील इतर झोपडीवासीयांचे काय’\nसिडको महामंडळ सध्या पनवेल पालिकेकडे विविध सेवा आणि वसाहतींचे हस्तांतरण करण्यासाठी सज्ज आहे. सिडको वसाहतींचे हस्तांतरण होताना तेथील अनेक वर्षांपासूनच्या झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पालिकेने तपासून नंतरच हस्तांतरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.\nकळंबोली आणि नवीन पनवेल येथील सिडको मंडळ, जीवन प्राधिकरण आणि रेल्वेरुळाच्या जागेलगत असणाऱ्या २००५ पूर्वीपासून असणाऱ्या झोपडीधारकांना पालिकेच्या सर्वेक्षणानूसार व्हीआरपी क्रमांक मिळाला आहे.\nपालिका क्षेत्रातील झोपडवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थी ठरवून पनवेल पालिका बांधत असलेल्या ९०० घरांमध्ये तसेच सिडक�� मंडळ पनवेलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे ९५ हजार घरे बांधण्याचा महागृहप्रकल्प सुरू आहे.\nया प्रकल्पांमध्ये पनवेलमधील झोपडीवासीयांना प्राधान्य मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nलक्ष्मी वसाहतीचा परिसर महामार्गाशेजारी असल्याने येथील झोपडपट्टीवासीयांना टपालनाका येथील वीज महावितरण कंपनीच्या शेजारील मोकळ्या भूखंडावर घरे बांधण्याचे विकास आराखडय़ात दर्शविण्यात आले आहे. झोपडपट्टीवासीयांना सूमारे २५ लाख बाजारमूल्याचे ३०० चौरस फुटांचे घर अवघ्या आठ लाख रुपयांमध्ये मिळणार आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना ही घरे सोडत पद्धतीने मिळणार आहेत.\nपनवेल पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व शहरातील झोपडपट्टीवासीयांना ते राहत असलेल्या जागेवरच त्यांचे पुनर्वसन करावे यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीसाठी सध्या या योजनेची संचिका शासनाकडे पाठविण्यात आली आहे.\n-दीपक मडके, प्रकल्प समन्वयक, पंतप्रधान आवास योजना\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 नवी मुंबई पालिकेची आता ‘आयएएस’ अकादमी\n2 सरकारविरोधात भाजपचा संघर्ष\n3 आगींमुळे डोंगर बेचिराख\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/road", "date_download": "2020-09-30T08:12:42Z", "digest": "sha1:A27NLSJLA55J6MMGLMABLI4LKBKHG55Z", "length": 5883, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "road", "raw_content": "\nवांबोरी-नगर रस्त्यावर वाजतेय साक्षात मृत्यूघंटा\nचिलेखनवाडी ते सौंदाळ्यापर्यंतच्या नेवासा-शेवगाव रस्त्याची झाली चाळण\nशहरातील खड्डे 15 दिवसांत बुजवा, अन्यथा आंदोलन\nरस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत\nपुणतांबा परिसरातील रस्त्यांची वाळूतस्करांनी लावली वाट\nटाकळीभान येथील सिमेंटचा रस्ता सहा महिन्यांत हरवला चिखलात\nपुणतांबा परिसरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात\nनगर-पाथर्डी रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, तीन जखमी\nकेंद्राच्या रुरल मिशनमधून श्रीगोंदा, पारनेर, नगरसाठी प्रयत्न करणार\nराहाता : गटारीच्या पाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था\nसोलापूर महामार्ग देतोय मृत्यूला निमंत्रण\n‘तपोवन’ वरून नगरचे राजकारण तापले\nविविध रस्त्यांसाठी 20 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध - आ. विखे\nनगर : बोल्हेगावचा रस्ताही चौकशीच्या फेर्‍यात\nदेर्डे रांजणगाव येथे ट्रक चालकास लुटणारे तिघे जेरबंद; चौथा अल्पवयीन\nलोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदाराला सोडले मोकळे रान \nहृदयद्रावक : परप्रांतीय २ मजुरांचा रस्त्यात भोवळ येऊन पडल्याने मृत्यू\nपायी चालणाऱ्या महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म; नाशिक येथून मध्य प्रदेश जातांना घडली घटना\nशिरसोली रोडवरील जुगार अड्ड्यावर धाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/cityscan/clinical-trial-of-drug-needs/articleshow/72377479.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-30T10:19:32Z", "digest": "sha1:HUBZRXX2OSUZ7HZUSMER5KYRWCIHGW42", "length": 27378, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुकी बिचारी कुणी कापा\nऔषधांच्या क्लिनिकल ट्रायल होणे गरजेचे आहे, त्याबद्दल दुमत नाही. मात्र सार्वजनिक रुग्णालयांची जागा, मनुष्यबळ वापरून सुरू असलेली ही प्रॅक्टिस, औषध कंपन्यांचा मनमानी व्यवहार, एथिक्स कमिटीचे बोटचेपे धोरण आणि काही डॉक्टरांच्या धंदेवाईक दृष्टीकोनामुळे या ‘ट्रायल्स’ च���कीच्या पद्दतीने केल्या जातात.\nऔषधांच्या क्लिनिकल ट्रायल होणे गरजेचे आहे, त्याबद्दल दुमत नाही. मात्र सार्वजनिक रुग्णालयांची जागा, मनुष्यबळ वापरून सुरू असलेली ही प्रॅक्टिस, औषध कंपन्यांचा मनमानी व्यवहार, एथिक्स कमिटीचे बोटचेपे धोरण आणि काही डॉक्टरांच्या धंदेवाईक दृष्टीकोनामुळे या ‘ट्रायल्स’ चुकीच्या पद्दतीने केल्या जातात.\nदेशाची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये तोडीस तोड वैद्यकीय सुविधा आणि उपचारपद्धती देणारी सार्वजनिक रुग्णालयं आहे. येथे मिळणाऱ्या सोयीसुविधा केवळ मोफत मिळतात म्हणून गोरगरीब रुग्ण येथे येतात हे मान्य केले तरीही या रुग्णालयांमधून देण्यात येणाऱ्या उपचारपद्धतीबद्दल असणारा प्रामाणिक विश्वास या तळागाळातल्या माणसांच्या मनामध्ये असतो. या रुग्णालयांमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी ठाण मांडून बसलेल्या काही नफेखोर डॉक्टरांच्या क्लिनिकल ट्रायल पद्धतीचा आपण ‘सबजेक्ट’ आहोत, याची पुसटशी शंकाही अनेक रुग्णांना नसते.\nवर्षोनुवर्ष खासगी वैद्यकीय सेवा घेत असलेले अनेक रुग्ण औषधकंपन्यांसोबत साटेलोटे करुन सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आणायचे, संस्थेची जागा वापरायची, रुग्णाला पुरेशी कल्पना न देता ‘ट्रायल्स’ सुरु करायच्या, त्याचा छदामही संस्थेला द्यायचा नाही, या सगळ्यात जर रुग्ण दगावलाच तर त्याची नोंद सार्वजनिक रुग्णालयाच्या खात्यात जमा करायची अन् पुढचा कारभार बिनधास्तपणे सुरु ठेवायचा, हे प्रकार मागील काही वर्षांपासून राजरोसपणे सुरु आहेत.\nमागील दोन महिन्यांमध्ये मानसिक उपचारांसाठी जीटी रुग्णालयामध्ये दाखल झालेले दोन रुग्ण दगावले. या दोन्ही प्रकरणातील रुग्णांना स्किझोफ्रेनियासारखा गंभीर मानसिक आजार होता, त्यातील ३५ वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू स्किझोफ्रेनिया आजारासाठी देण्यात येणारे इंजेक्शन दिल्यानंतर ओढवला. हृदयाचे कार्य बाधित होऊन या रुग्णाचा मृत्यू झाला. ‘मटा’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर या रुग्णाच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय एथिकल कमिटीने घेतला आहे. स्किझोफ्रेनिया झालेल्या दुसऱ्या एकोणीस वर्षाच्या मुलाचा मृत्यू फुफ्फुसामध्ये झालेल्या दुर्मिळ प्रकारच्या संसर्गामुळे झाल्याचे जीटी रुग्णालयातील मानद वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आलेले नाही. शवविच्छेदन टाळण्यामागील कारणं स्पष्ट झालेली नाहीत. यातील एका मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना पैशाचे प्रलोभन दाखवण्यात आले. या सर्व बाबींचा गांभीर्याने तपास करण्याची गरज आहे. तरुण वयात जीव गमवावा लागलेल्या या मुलांच्या मृत्यूमागील नेमकं कारणं शोधण्यासाठी रुग्णालयाच्या चौकशी समितीकडून चौकशी सुरु आहे.\nसर्वसामान्य रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी सरकारी सेवेमध्ये काही मानद डॉक्टर वर्षोनुवर्षे स्वतःच्या खासगी प्रॅक्टिसमधील रुग्णांना आणतात. रुग्णांच्या संमतीने जरी ट्रायल्स सुरु झाल्या तरीही त्याची संपूर्ण माहिती एथिकल कमिटीला देणं बंधनकारक आहे. संमती ग्राह्य मानून वा मोघम माहिती देऊन डॉक्टरांची तसेच एथिकल कमिटीची जबाबदारी संपत नाही. ट्रायलसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णांचा रिव्ह्यू दर तीन-सहा महिन्यांनी घ्यायला हवा. एथिकल कमिटी ही जबाबदारी सरकारी यंत्रणा म्हणून ग्राह्य मानली जात असेल तर त्यांनी तितक्याच निष्पक्षपातीपणे व काटेकोरपणे काम करणं अपेक्षित आहे. संमती ग्राह्य मानून ट्रायल्स सुरू करणे, रिव्ह्यू घेण्याच्या प्रकारातील चालढकल हे प्रकार रुग्णांच्या जिवावर बेतू शकतात. सार्वजनिक रुग्णालयात साठ तर खासगी रुग्णालयामध्ये चाळीस टक्के ट्रायल्स या एथिक्स कमिटीच्या विश्वार्साहतेवर अवलंबूनच करण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र त्याचे नियमन करण्याची ठोस पद्धत नाही. त्याचा फायदा घेऊन काही रुग्णालयं आणि संशोधन संस्था स्वतःच अशा समित्या तयार करतात, वा एखाद्या एथिक्स कमिटीकडून हे काम आऊटसोर्स केलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेवर औषध नियामक मंडळाचे कायदेशीर नियंत्रण हवं. औषधकंपन्यांची प्रलोभनं, राजकीय हस्तक्षेप, दबाव-प्रभाव, सहानुभूतीच्या राजकारणाचा व्यवस्थित वापर करून सार्वजनिक रुग्णालयांमधील जागा, रुग्ण, मनुष्यबळ वापरून केल्या जाणाऱ्या या प्रकारांवर वेळीच अंकुश लावण्याची गरज या प्रकरणानंतर आता पुढे आली आहे. हा केवळ मुंबईपुरता मर्यादित प्रश्न नाही. देशात ज्याज्या ठिकाणी हे प्रकार सुरु आहेत तिथे ही प्रक्रिया अधिक पारदर्शी असायला हवी.\nरुग्णांवर ट्रायल्स करुन कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवणाऱ���या कंपन्या जेव्हा रुग्ण दगावतो तेव्हा किती परतावा देतात, हे पाहणंही रंजक आहे. २००५ मध्ये शेड्युल वाय नियमांत सुधारणा होऊन आंतरराष्ट्रीय पातळवीर सुरु असलेल्या चाचण्यामध्येही सहभागी होण्याची, त्या करण्याची संमती भारतीय डॉक्टरांना मिळाली. औषधांच्या लाखो- करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांच्या प्रयोगामध्ये रुग्ण दगावला तर त्याला मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा आकडा मात्र भारतीय रुपयांमध्येच मर्यादित राहिला आहे.\nपुणे, मुंबई यासारखी शहरांतील काही सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयं ही या ट्रायल्सची केंद्र म्हणून तयार होत आहेत, याची जाणीव ‘स्वास्थ्यअधिकार’ मंच या रुग्णहक्कासाठी लढणाऱ्या संघटनेने कायदेशीर लढा उभारून करून दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निर्देशांमध्ये या ट्रायल्सची असणारी नेमकी गरज, यात दगावल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या, यातून होणाऱ्या नव्या औषधांची उपलब्धता अशा महत्त्वाच्या बाबींचा आवर्जून समावेश केला आहे. या ट्रायल्सना मान्यता देणाऱ्या एथिकल कमिटीची भूमिका ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची असते. नियम केवळ कागदावर असून चालत नाही तर ते तितक्याच प्रभावीपणे राबवायला हवेत. कोणत्याही ट्रायल्स घेतल्या जात असताना संबधित कंपनीचा त्या रुग्णालयासोबत, रुग्णासोबत झालेला करार, परिणामांची देण्यात आलेली कल्पना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णांची, त्याच्या कुटुंबांची घेतलेली मान्यता आहे का, हे घटक काटेकोरपणे तपासून पाहायला हवेत. मनोरुग्णावर करण्यात येणाऱ्या ट्रायल्ससाठी असलेले नियम अधिक कडक असायला हवेत, त्याचा विशेषत्वाने विचारही व्हायला हवा. आजारांच्या कक्षा ज्या रितीने बदलतात त्यानुसार ट्रायल्ससंदर्भातील नियमामध्येही रुग्णस्नेही बदल यायला हवेत. ट्रायल्सदरम्यान रुग्ण दगावला तर त्यानंतर कोणत्या बाबींची पूर्तता केली जाणार, विम्याचा परतावा किती मिळणार, हा परतावा कोणत्या घटकांवर ठरणार यासंदर्भातही सुस्पष्ट धोरण असायला हवे.\nऔषधांच्या मानवी चाचण्यांना विरोध असण्याचं कारण नाही, याच संशोधनाच्या आधारावर अनेक औषधं उपलब्ध होतात. मात्र या ट्रायल्स ज्या प्रकारे केल्या जातात त्याच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्न उभे राहत आहे. ट्रायल सुरु असताना संबधित रुग्णांच्या स��दर्भातील प्रत्येक बाब ‘रिपोर्ट’ व्हायला हवी, ती होताना दिसत नाही. या रुग्णाचा अगदी अपघातामध्येही मृत्यू झाला तरी ती माहितीही द्यायला हवी. या ट्रायल्सशी संबधित नैतिक आचारसंहिता अनेक औषध कंपन्या नावालाच पाळतात, सरकारी यंत्रणाही त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते.\nऔषधकंपन्यांची यातील उलाढाल लाखो-करोडो रुपयांची असली तरीही सर्वाधिक परतावा हा पाच ते दहा लाख रुपयांच्या घरात दिला जातो. मनोरुग्णांवर, लहान मुलांवर होणाऱ्या ट्रायल्ससंदर्भातील निकष अधिक काटेकोर आहेत, ते अधिक जबाबदारीने पाळायला हवेत. आरोग्यव्यवस्थेवरचा सर्वसामान्य माणसांचा विश्वास अनेक सामाजिक, राजकीय अन् परिस्थितीनिहाय निर्माण झालेल्या कारणांमुळे कमी होत चालला आहे, रुग्णांची रितसर संमती घेऊन ही प्रक्रिया राबवली तर संशोधनाला गती मिळेल,अन्यथा आपण गिनिपिग आहोत हा समज गडद होत गेला तर त्यांच्या विश्वासाला मूठमाती मिळेल \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसार्वजनिक रुग्णालय वैद्यकीय सुविधा औषधांच्या क्लिनिकल ट्रायल गरजेचे Public Hospital medical facilities clinical trial of drug needs\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी ��र्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/gautam-gambhir-explains-what-sets-virat-kohli-apart-ms-dhoni-and-sourav-ganguly-captain/", "date_download": "2020-09-30T10:19:31Z", "digest": "sha1:MXP7ZOOWB7A4GRFCOIJUZXGNMKEGYWVQ", "length": 30932, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण - Marathi News | Gautam Gambhir explains what sets Virat Kohli apart from MS Dhoni and Sourav Ganguly as captain | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nनाल्याचा नैसर्गिक जलप्रवाह वळविल्याने घरांत पाणी शिरले\n“पंतप्रधानांना हाथरस प्रकरणी दुःख झालं असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं”\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप ���डाली\nसलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nBabri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्यनाथांची मागणी\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मेड इन इंडिया ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nक्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा\nसोलापूर - सोलापुरात बुधवारी नव्याने आढळले 53 कोरोना बाधित रुग्ण; चार जणांचा मृत्यू\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\nBabri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्���नाथांची मागणी\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मेड इन इंडिया ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nक्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा\nसोलापूर - सोलापुरात बुधवारी नव्याने आढळले 53 कोरोना बाधित रुग्ण; चार जणांचा मृत्यू\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\nAll post in लाइव न्यूज़\nधोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला.\nधोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला. या निकालासह कर्णधार विराट कोहलीनं विश्वविक्रमाची नोंद केली. भारतानं मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शिवाय कोहलीनं फॉलोऑन देऊन 8व्यांदा सामना जिंकून माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रमही मोडला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 200 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. भारताने तीन कसोटी ��ामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nकोहलीच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक करताना महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा कोहली वेगळा का आहे, ते माजी सलामीवीर गौतम गंभीरने सांगितले. तो म्हणाला,''तुम्ही पराभवाला घाबरलात, तर कधीच विजय मिळवू शकत नाही आणि कोहली कधीच पराभवाला घाबरला नाही. आपण सर्व सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल बोलत आलोय, परंतु विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशातही विजय मिळवू लागला आहे.''\nकर्णधार म्हणून कोहलीचा 50वा सामना होता. कर्णधार म्हणून पहिल्या पन्नास सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीनं तिसरे स्थान पटकावले आहे. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ ( 37 विजय) आणि रिकी पाँटिंग ( 35) अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. कोहलीनं 50 सामन्यांत 30 विजय मिळवले आहेत. या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या कोहलीला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं.\nकसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनं चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. सचिन तेंडुलकर ( 14), राहुल द्रविड ( 11) आणि अनिल कुंबळे ( 10) अव्वल तीन स्थानी आहेत. कोहलीचा हा 9वा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार ठरला. कपिल देव व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 8 वेळा हा मान पटकावला आहे. कर्णधार म्हणून आफ्रिकेविरुद्ध मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा कोहली हा सचिन तेंडुलकर ( 2000) याच्यानंतर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIndia vs South AfricaVirat KohliGautam GambhirMS DhoniSaurav GangulyRahul Dravidभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीगौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीसौरभ गांगुलीराहूल द्रविड\nBig News : 'या' दिवशी निवृत्ती घेणार विराट कोहली; पीटरसनसोबतच्या संवादात केला खुलासा\nबॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार\nकेव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...\nभारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर���षांनंतर कोण काय करतंय पाहा\nतुम्ही देशासाठी काय केलंत गौतम गंभीरनं विचारला सवाल; दोन वर्षांचा पगार केला दान\nक्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा\nआई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम\nIPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट\nजिंकणारा सामना ते ‘सुपर ओव्हर’पर्यंत खेचतात\nआजचा सामना : अनुभवी स्मिथच्या संघापुढे कार्तिकच्या नेतृत्वाची परीक्षा\nविराटला लवकरच सूर गवसेल - सुनील गावसकर\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\n जंगलाच्या आगीत होरपळलेल्या चित्त्याला डॉक्टरांनी दिलं जीवदान; पाहा फोटो\nस्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूक कारताय मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nBabri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्यनाथांची मागणी\nजफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार\n जंगलाच्या आगीत होरपळलेल्या चित्त्याला डॉक्टरांनी दिलं जीवदान; पाहा फोटो\nक्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅ���ेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा\nलॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी\nBabri Masjid Case: सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का\nBabri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्यनाथांची मागणी\n“पंतप्रधानांना हाथरस प्रकरणी दुःख झालं असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं”\nस्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूक कारताय मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\n आता 16 नोव्हेंबरपर्यंत EOI जमा करण्याची संधी\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/two-security-personnel-lost-his-life-in-action-during-an-attack-by-terrorists-along-loc-in-kupwara/articleshow/67202655.cms", "date_download": "2020-09-30T10:07:37Z", "digest": "sha1:PPH22ADNRJIBXZ7GQWLNTQIX3TSTTGCP", "length": 13491, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्रीनगरः पाकिस्तानच्या गोळीबारात २ जवान शहीद\nजम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. किरेन सेक्टरमध्ये सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी पाकिस्तानी सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती लष्करातील एका अधिकाऱ्याने दिली.\nकुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा गोळीबार\nसुरक्षा दलाच्या जवानांचे चोख प्रत्युत्तर\nदहशतवाद्यांशी लढताना जवानाला वीरमरण\nपूंछ-अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेचा लष्कर अधिकाऱ्यांनी दौरा केला होता\nजम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. किरेन सेक्टरमध्ये सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी पाकिस्तानी सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती लष्करातील एका अधिकाऱ्याने दिली.\nपाकिस्तानच्या गोळीबारात ज्युनिअर कमिशंड अधिकारी (जेसीओ) शहीद झाले. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला होता. हॉस्पिटलम��्ये उपचार सुरू असताना हा जवान शहीद झाला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर दिले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारी लष्कर कमांडरने जम्मू-काश्मीरच्या पूंछ आणि अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) चौक्यांचा दौरा केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.\nजनरल अधिकारी कमांडिंग-इन-चिफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी राष्ट्र विरोधी आणि नापाक कारवाया उधळून लावण्यासाठी सज्ज राहावे, असा इशारा जवानांना दिला होता. रणबीर सिंह यांच्यासोबत यावेळी कमांडर लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवासांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात वाढ झाली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nपेट्रोल होईल ३४ रुपये लीटर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजवान शहीद जम्मू-काश्मीर कुपवाडा terrorist Kupwara Jammu-Kashmir\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/417081", "date_download": "2020-09-30T10:39:21Z", "digest": "sha1:56XHCBOKJD7DYADTHSYTCRCJ4P7VM2JQ", "length": 2514, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभूमध्य समुद्रीय हवामान (संपादन)\n०६:४९, १ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती\n६३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n००:३३, २३ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sr:Средоземна клима)\n०६:४९, १ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Avicenno", "date_download": "2020-09-30T09:11:59Z", "digest": "sha1:67LGAZQ43XYHCQFIZHZLHOHOJZQU7AC5", "length": 5743, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सदस्य चर्चा:Avicenno - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,\nविकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎\nआपले विनम्र, साहाय्य चमू\nहा संदेश विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिस्रोत प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१९ रोजी १८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/maharashtra/", "date_download": "2020-09-30T08:05:30Z", "digest": "sha1:FHXPKCMKKUMRUUQSULAGIKREYVCVZ2EL", "length": 18910, "nlines": 222, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra News in Marathi: Maharashtra Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा ड���ळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हाल���ही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nमहाराष्ट्र Sep 30, 2020 आधी होते 200 रुपये दर,आता मोजावे लागताय 1500, हिंदू स्मशानभूमीत प्रकार\nबातम्या Sep 30, 2020 भीषण अपघात शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\nमहाराष्ट्र Sep 30, 2020 वाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या साक्षीची आत्महत्या\nअमरावती : महापौरांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले\nअहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल\nपुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासादायक आकडेवारी\nमुंबई, पुण्याची नवीन रुग्णसंख्या घटली; पण Covid मृत्यूंचा आकडा वाढला\nदेवेंद्र फडणवीसांच थेट बिहारहून उद्धव ठाकरेंना पत्र, उपस्थित केला 'हा' मुद्दा\nनाशिकमध्ये दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये, महापालिकेच्या सर्व्हेत माहिती उघड\nBREAKING: उद्धव ठाकरे यांचा 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत\n‘कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्यांपेक्षा शेतकरी अधिक सुखी’; सयाजी शिंदेंचा उपक्रम\nउदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्यावरून बंजारा समाजा��्या नेत्यानं केली जहरी टीका\nनो मास्क, नो एन्ट्री महापालिका आयुक्तांकडून कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश\nदोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, शरद पवारांनी लगावला सणसणीत टोला\nस्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची ‘ती’ ऑफर संजय राऊत स्वीकारणार\n नवरात्रौत्सव संदर्भात सरकारनं जाहीर केल्या गाईडलाईन्स\n'सुशांतप्रकरणी CBIने काय दिले लावले, ते दिसले नाहीत', शरद पवार बरसले\nकोरोना, CQV आणि आता Congo fever चा धोका; अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/special-report-on-why-chandrakant-khire-lost-aurangabad-loksabha-election-ss-376998.html", "date_download": "2020-09-30T08:39:33Z", "digest": "sha1:K3DVWDN5COG7GXZIANY7U6HCOKBYLYZ5", "length": 22480, "nlines": 239, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT : 'संभाजीनगर'मध्ये 'वाघा'ची शिकार करण्यात छुप्या शक्तींचा हातभार? | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सव���स्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nSPECIAL REPORT : 'संभाजीनगर'मध्ये 'वाघा'ची शिकार करण्यात छुप्या शक्तींचा हातभार\nSPECIAL REPORT : 'संभाजीनगर'मध्ये 'वाघा'ची शिकार करण्यात छुप्या शक्तींचा हातभार\nऔरंगाबाद, 24 मे : औरंगाबादचा शिवसेनेचा गड खालसा करण्यात अनेक छुप्या शक्तींनी हातभार लावला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील जाएंट किलर ठरले.\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nडोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रे��ात, पाहा हा VIDEO\nपुण्याचं खडकवासला धरण कोण करतंय प्रदूषित\nड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं शहर\nशाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\nBudget 2020 : LIC बद्दल अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, पाहा हा VIDEO\nव्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nउद्धव ठाकरेंनी दिलं राज यांना जशास तसं उत्तर, UNCUT भाषण\nजमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो.., राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश\nकरीम लाला हा बाळासाहेब आणि पवारांनाही भेटायला, EXCLUSIVE फोटो आले समोर\nटाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO\nदाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत\nशिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद\n पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nनिकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठ���ोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nमहिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार, प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल\n शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/enforcement-directorate-questions-p-chidambaram-in-inx-media-pmla-case/articleshow/67160780.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-30T10:23:30Z", "digest": "sha1:Q3JV5CMJFDHIUAWFL5PHT4YW37U6GPV4", "length": 13277, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nINX Media PMLA case: चिदंबरम यांची ईडीकडून चौकशी\nआयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची कसून चौकशी केली. ईडीनं त्यांना नोव्हेंबरमध्ये समन्स बजावले होते. जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी जातीनं हजर राहावं, असं त्यात म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता चिदंबरम ईडीच्या कार्यालयात हजर झाले.\nआयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं पी. चिदंबरम यांची केली चौकशी\n'एफआयपीबी'नं आयएनएक्स मीडियाला २००७मध्ये दिलेल्या मंजुरीसंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली विचारणा\n'एफआयपीबी'कडून मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याच्या आरोपान्वये कार्तीला २८ फेब्रुवारीला केली होती अटक\nआयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची कसून चौकशी केली. ईडीनं त्यांना नोव्हेंबरमध्ये समन्स बजावले होते. जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी जातीनं हजर राहावं, असं त्यात म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता चिदंबरम ईडीच्या कार्यालयात हजर झाले.\nविदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानं (एफआयपीबी) आयएनएक्स मीडियाला २००७मध्ये दिलेल्या मंजुरीसंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांची चौकशी केली. चिदंबरम यांचे पुत्र कार्तीनं एफआयपीबीकडून मंजुरी मिळवण्यासाठी काय आणि कशा प्रकारे व्यवस्था केली होती, याची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तसंच ही मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याच्या आरोपान्वये कार्तीला २८ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर कार्तीची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणात ईडीनं कार्तीचा सीए एस. भास्करारमण यालाही अटक केली होती. त्यालाही जामीन देण्यात आला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nbulandshahr violence: 'योगी आदित्यनाथ राजीनामा द्या' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमनी लॉन्डरिंग पी चिदंबरम कार्ती चिदंबरम ईडी आईएनएक्स मीडिया PMLA case P Chidambaram karti chidambaram INX Media Ed\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्ना���कात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशबाबरी निकाल : 'कोर्टाच्या निर्णयाला आव्हानाचा निर्णय चर्चेनंतर घेणार'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/against", "date_download": "2020-09-30T09:07:32Z", "digest": "sha1:VXSLJYX3WJJI2TBNDYOZD6OKEGZZDT7T", "length": 5562, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "against", "raw_content": "\nकृषी विधेयकांच्या विरोधात राहात्यात किसान सभेचे आंदोलन\nसुजित झावरे यांच्याविरोधात गुन्हा\nकांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याबाबत संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन\nसंगमनेरात तिघा वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल\n‘खासगी’ च्या करोना उपचार लुटमारी विरोधात भरारी पथके\n‘युजीसी’च्या निर्णयाविरुद्ध विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात\nव्यापारी असोसिएशन विरोधात मोठा असंतोष\nसौंदाणेत एकाची आत्महत्या,१६ जणांवर गुन्हा\nचाळीसगावात बाहेरगावाहून आलेल्या चौघांवर गुन्हा\nएरंडोल : अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई\nराज्यातील पहिला प्रयोग : कोरोनाविरोधात लढ्यासाठी धुळे कारागृहाचे 5 सूत्र\nसीएए, एनआरसी विरूद्ध सर्वधर्मिय महिलांचा एल्गार\nनगरपंचायतीच्या कारभाराविरोधात सुखधान यांनी केले असूड आंदोलन\nमान्यता काढण्याविरोधात प्राचार्य उच्च न्यायालयात\nगांधी शांती यात्रा संगमनेरात\nटंडन, खान, भारती विरोधात ख्रिश्चन धर्मीयांचे एसपींना निवदेन\nश्रीरामपुरात ‘बहुजन मोर्चा’चे धरणे आंदोलन\nएनआरसी विरोधात एकवटले सर्वधर्मीय\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारतीचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/kareena-kapoor-khan/", "date_download": "2020-09-30T08:49:29Z", "digest": "sha1:77S2IEVLM2XZDY2H4L5CPZC22YNBP62T", "length": 4123, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "kareena kapoor khan Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#HBD: ‘बेबो’चं चाळीशीत पदार्पण…\nशाहीदच्या ब्रेकअपवर करिनाचा खुलासा\nअमृता सिंहसोबतच्या घटस्फोटाबद्दल सैफ म्हणाला…\nशर्मिला टागोरने बेबोला सांगितले मुलगी आणि सून मधल अंतर\nअक्षयच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ\n विश्वचषकाचे अनावरण करणारी ‘करिना’ ठरली पहिलीच महिला\n#HBD बॉलीवूडच्या ‘बेबोचा आज वाढदिवस, 39 व्या वर्षात केल पदार्पण\n‘अंग्रेजी मीडियम’ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटासाठी करीना साकारणार कॉपचा रोल\n‘अंग्रेजी मिडीयम’ मध्ये इरफानसोबत झळकणार करीना कपूर खान\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/transport-minister-diwakar-rawat-announces-extension-of-registration-of-auto-rickshaws-in-private-sector-till-december-29/", "date_download": "2020-09-30T09:46:58Z", "digest": "sha1:ZXH33O24PX5XRMV6ONDL4BLJPUEEA2RU", "length": 18357, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोनावर मात\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच ; स्थानिक नेते उत्सुक\nमोदी योगींच्या राजवटीत अश्याच निकालाची अपेक्षा होती – शरद पवार\nखडसेंच्या पक्षप्रवेशासाठी पवारांकडून कोणतीही अट नाही; पुढील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश\nखासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा\nमुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केली.\nराज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक ऑटोरिक्षा परिवहन संवर्गातील ऑटोरिक्षाप्रमाणे व्यवसाय करताना दिसून येतात. ही वाहतूक अवैध ठरते. त्यामुळे अशा वाहनास अपघात झाल्यास वाहन तसेच वाहनातील प्रवासी हे नुकसान भरपाईस पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या ऑटोरिक्षांना विमा सुरक्षा देणे, ऑटो रिक्षाचालकांचा व्यवसाय सुरक्षित करणे, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे अशा उद्देशाने मंत्री दिवाकर रावते यांनी खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शुल्क भरून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या कालावधीत खासगी संवर्गातील सर्व ऑटोरिक्षा ह्या परिवहन संवर्गात नोंदणीकृत होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने यासाठी आणखी अवधी द्यावा अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत खासगी संवर्गातील ऑटोरिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केली. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. रावते यांनी दिली.\nमंत्र���लयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आमदार राहूल पाटील, शिवसेना ऑटो रिक्षा संघटनेचे संभानाथ काळे यांनीही यासंदर्भात निवेदने दिली होती.\nपरभणी येथे नुकताच दौऱ्यावर असताना खासगी संवर्गातील अनेक ऑटो रिक्षा अजूनही अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. अशी अवैध वाहतूक संबंधित ऑटो रिक्षासह प्रवाशांसाठीही धोकादायक आहे. त्यामुळे परभणीसह राज्यातील खासगी संवर्गातील उर्वरित सर्व ऑटोरिक्षांनी वाढीव मुदतीत आपली वाहने परिवहन संवर्गात नोंदणी करावीत आणि स्वत:सह प्रवाशांची वाहतूक सुरक्षित करावी, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी केले आहे.\nPrevious articleनाना पाटेकर आणि अमित शहांच्या बंदद्वार चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ\nNext articleसायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर तज्ज्ञांचे मत\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोनावर मात\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच ; स्थानिक नेते उत्सुक\nमोदी योगींच्या राजवटीत अश्याच निकालाची अपेक्षा होती – शरद पवार\nखडसेंच्या पक्षप्रवेशासाठी पवारांकडून कोणतीही अट नाही; पुढील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश\nजिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा : आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर\n आता ‘त्या’ घटनेला विसरायला हवं : संजय राऊत\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन...\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nहाथरस येथील पीडितेला न्याय मिळव���न देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nहाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी पुढे यावे : सुप्रिया सुळे\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-4240", "date_download": "2020-09-30T10:05:40Z", "digest": "sha1:XRMNFINYWJOKC32YCNQVXD4OH7RNGPGN", "length": 26878, "nlines": 141, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 1 जुलै 2020\nराजकारणातही गमती जमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर... – कलंदर\nमहात्मा गांधी यांना त्यांच्या ‘सत्याचे प्रयोगा’बद्दल जाणले जाते. आता देशात सध्या ‘असत्याचे प्रयोग’ सुरू आहेत. तसे हे प्रयोग गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. देशात गेल्या पंचेचाळीस वर्षांतील उच्चांकी बेकारी असल्याची माहिती देशाच्या मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्याने देताच त्याला पदच्युत करण्यात आले.\nयोगायोगाने यावेळी लोकसभेच्या निवडणुका होत्या. लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि ३०३ च्या संख्याबळाने फेरसत्ताप्राप्तीनंतर हीच माहिती गुपचूपपणे अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली. वर निगरगट्टपणे असेही सांगण्यात आले, की त्यावेळी निवडणुका असल्याने ती माहिती जाहीर केली जाणे योग्य नसल्याने त्याचे त्यावेळी खंडन करण्यात आले होते. सध्या तीन राष्ट्रीय असत्यांचे कथन होत आहे. देशात कोरोनाची साथ सुरू होताच देशाच्या महानायकाने लोकांना हिंमत देण्याऐवजी घाबरवून सोडले, ‘जान है, तो जहान है’ जणू कादर खानचाच फिल्मी डायलॉग’ जणू कादर खानचाच फिल्मी डायलॉग काही दिवसांनी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसल्यानंतर मात्र कोरोनाची संगत करावी लागणार आणि कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे हेच महानायक सांगू लागले.\nअर्थव्यवस्था किती खड्ड्यात गेली, हे सांगण्यास कुणा अतिज्ञानी माणसाची आवश्‍यकता नाही. पण महानायक टीव्हीच्या पडद्यावर अवतीर्ण होऊन सांगू लागले. अर्थव्यवस्था बिलकूल चांगली आहे, अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे आणि मी तुम्हाला विश्‍वास देतो की अर्थव्यवस्थेला काहीही झालेले नाही स्थलांतरित कष्टकरी गावी परतताना मेले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले, बेकारी वाढली. पण महानायकांना हे काही दिसलेच नाही. ते म्हणतात अर्थव्यवस्था सुस्थितीतच आहे\n भारताच्या हद्दीत चिनी सेना घुसलीच नाही आणि भारताचे कोणतेही ठाणे चीनच्या कब्जात नाही अरेच्या मग ती शारीरिक व हिंसक झटापट झाली कशाला वीस जवान मेले का वीस जवान मेले का आणि मग घुसखोरी केली कुणी आणि मग घुसखोरी केली कुणी\nयावरून गदारोळ सुरू होताच देशाच्या सर्वोच्च पदाला खुलासा करावा लागतो सारे काही विलक्षण अनाकलनीय\nअसे सांगतात की मानसशास्त्रात अशा काही मानवी श्रेण्या आहेत, की एखादे प्रकरण अंगावर शेकते आहे असे दिसताच ते घडलेलेच नाही असा जोरदार कांगावा सुरू करायचा. बेमालूम खोटे अतिशय ठासून बोलायला सुरुवात करायची आणि कुणी प्रश्‍न विचारायची हिंमत केल्यास त्याचीच चेष्टा करायला सुरुवात करायची\nशाहजोगपणा, संभावितपणा, साळसूदपणा आणि विधिनिषेधशून्यता यालाच म्हणतात. जय हो\nसेनाप्रमुखपदावरून निवृत्त झाल्याझाल्या जनरल बिपिन रावत यांची नव्याने निर्मित ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) या पदावर नियुक्ती झाली. सेनाप्रमुख असताना वादग्रस्त विधाने करण्याचा उच्चांक सेनाप्रमुखांनी केला होता.\nसर्वसाधारणपणे भारतासारख्या लोकशाही देशात सेनाप्रमुखांनी सार्वजनिकरीत्या वक्तव्ये करण्याची परंपरा नाही. परंतु, २०१४ नंतर देशातील सर्वच संस्थांची मोडतोड करून त्यांचे विशिष्ट राजकीय विचारसरणीला अनुकूल असे रूपांतर करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात दुर्दैवाने सेना या संस्थेचाही समावेश झाला. काही मंडळींना डावलून बिपिन रावत हे सेनाप्रमुख झाल्यानंतर त्यांनी या विशिष्ट राजकीय विचारसरणीनुसार वागायला, बोलायला सुरुवात केली.\nपाकिस्तान, काश्‍मीर यासंदर्भात त्यांनी काही राजकीय स्वरूपाची विधाने करून वादळ निर्माण केले होते. परंतु, मागाहून त्यांनी ते जाणीवपूर्वक केल्याचे सांगितले जाऊ लागले. म्हणजेच त्यांना ‘वरून’ आशीर्वाद असल्याचे त्यातून ध्वनित करण्यात आले होते. या सेनाप्रमुखांबरोबर लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या काही सह-प्रशिक्षणार्थींच्या आठवणीनुसार ते विद्यार्थिदशेतही अशीच वादग्रस्त विधाने करीत असत. त्यांना त्याबद्दल कानपिचक्‍याही मिळत असत असे या मंडळींनी सांगितले. परंतु एकदा सेनाप्रमुख झाल्यानंतर ते कुणाला जुमानणार निवृत्त होण्याच्या आधीच त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध विधान करून गोंधळ माजवला, कारण सेनाप्रमुखांनी अशा कोणत्या विषयावर वक्तव्य देणे कुणालाच अपेक्षित नव्हते. अशी अनेक विधाने त्यांनी केली आहेत. काश्‍मीरमधील दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी सेनेचा धाक व भीती त्यांना असलीच पाहिजे असे म्हटले होते. तर सेनादलांमध्ये महिलांना लढाऊ भूमिका देण्याच्या संदर्भात त्यांनी या महिलांना कपडे बदलताना कुणी पाहिले, तर त्यावरून गदारोळ होऊ शकतो असे म्हटले होते. तर आता तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने ते गप्प का असा प्रश्‍न विचारला जात आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही एकदमच गपचूप आहेत. त्याबद्दलही गूढ आहे.\nया दोघांचा उल्लेख अशासाठी, की हे दोघेही थेट पंतप्रधानसाहेबांना ‘रिपोर्ट’ करतात. पंतप्रधानसाहेबांनी चिनी सैनिक भारतीय हद्दीत नाहीत असे जे काही अनपेक्षित विधान केले आणि नंतर त्यावर खुलासे केले गेले ते कुणाच्या सल्ल्यावरून, असा प्रश्‍न सध्या चर्चेत आहे.\nत्याचबरोबर गलवान खोऱ्याच्या परिसरात भारतीय सैनिकांची जमवाजमव करणे, अधिक कुमक पाठविणे हे निर्णय कुणी केले याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.\nतिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून जनरल रावत गप्प का की त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे की त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे भारत-चीन दरम्यानच्या ताज्या संघर्षातील अनेक अनुत्तरित प्रश्‍नांपैकी हा एक\nमंत्री एका खात्याचे, कारभार दुसऱ्यांचा\nवर्तमान सरकारची अजब तऱ्हा आहे. मंत्री एका खात्याचे, पण ते बोलतात दुसऱ्या मंत्रालयांबाबत\nभारत-चीन संघर्षाबाबत संरक्षण मंत्रालयाने आणि खुद्द संरक्षण मंत्र्यांनी औपचारिक प्रतिक्रियेखेरीज बाकी काहीही बोलण्याचे टाळले. पण जे काही खुलासे आणि स्पष्टीकरणे, निवेदने होती ती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि खुद्द परराष्ट्र मंत्र्यांनी केली. पण जे इतर कुणी मंत्री बोलले नाहीत ते रस्ते, परिवहन आणि एमएसएमआय खात्याचे मंत्री व्ही. के. सिंग मात्र बोलून गेले. व्ही. के. सिंग ऊर्फ विजयकु���ार सिंग यांनी दोन विधाने केली. एका निवेदनात त्यांनी भारतानेही चीनचे चाळीसहून अधिक सैनिक मारल्याचे म्हटले. तर अन्य एका विधानात त्यांनी चीनने जसे काही भारतीय सैनिक कैद केले व त्यांना मागाहून सोडले, तसेच भारतानेही काही चिनी सैनिक पकडले होते आणि त्यांनाही नंतर सोडून दिले.\nविजयकुमार सिंग हे माजी सेनाप्रमुख होते आणि विवादास्पद राहिले होते. परंतु, मंत्रिपदावर असताना दुसऱ्या खात्याशी संबंधित विषयांवर त्यांनी टिप्पण्या करणे, हे अनुचित किंवा औचित्याचा भंग करणारे मानले जाते.\nअर्थात या सरकारमध्ये हे प्रकार सातत्याने घडतात. मध्यंतरी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे अर्थखात्याच्या विषयांवर बोलत असत. तर मागे अर्थमंत्री संरक्षण खात्यावर बोलत असत, असे विनोद घडलेले होते. पण विजयकुमार सिंग यांना सर्व गुन्हे माफ असावेत. त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना उद्देशून ‘प्रेस्टिट्यूट’ असे म्हटले होते आणि त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल भाजपमध्ये त्यांची वाहवाच झाली होती. त्यामुळे संरक्षणमंत्री असून राजनाथ सिंग हे चूप आहेत. पण व्ही. के. सिंग यांना मात्र खुली छूट आहे.\nअजब तुझे हे सरकार...\nकरावं तसं भरावं लागतं की\nचीनबरोबरच्या संघर्षात कोलांट्या उड्या मारून भाजपने जी फटफजिती करून घेतली. त्यानंतर प्रचारकी टोळ्या आक्रमक होणे अपेक्षितच होते. त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस हा कसा चीनधार्जिणा पक्ष आहे याच्या कपोलकल्पित कहाण्या सोशल मीडियावरून पसरवण्याची मोहीम सुरू केली. त्यात काँग्रेसचे नेते चिनी अन्नपदार्थांचा कसा स्वाद घेत आहेत असे फोटोही त्यांनी वापरले.\nपरंतु शेवटी दुसऱ्याचे कुसळ पाहताना स्वतःचे मुसळ लपवणार कसे भाजपच्या विरोधातही प्रतिमोहीम सुरू झाली. भारतातील सत्तापक्ष म्हणून भाजप व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षपातळीवरील अधिकृत संबंध आहेत.\nत्यांच्या निमंत्रणावरून गेलेल्या भाजप शिष्टमंडळाचे प्रतिनिधी कसे चीनमध्ये राजेशाही पाहुणचार घेत आहेत याचे फोटो व माहिती बाहेर येऊ लागली.\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची एक फीत प्रकाशात आली. त्यात ते भाजप व चिनी कम्युनिस्ट पक्षात किती साम्य आहे आणि दोन्ही पक्ष राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यही कसे करतात, अशी तारीफही त्यांनी केलेली आहे. मध्य प्रदेशात आपण मोठ्या प्रमाणात चिनी गुंतवणूक आणू इच्छितो असेही त्यांनी म्हटलेले आहे.\nही प्रतिमोहीम सुरू होताच भाजपची अपप्रचार टोळकी आपोआप थंड पडू लागली आहेत. राजकारणात किमान सभ्यता पाळण्याचे संकेत विसरलेले लोक सत्तेत आल्यावर असे घडते\nगलवान नदी खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत बिहार रेजिमेंटचे वीस जवान शहीद झाले. अर्थात नाव ‘बिहार रेजिमेंट’ असले, तरी यामध्ये बिहारचेच सैनिक नसतात. उलट या रेजिमेंटचे नेतृत्व बिगर बिहारी सेनाधिकाऱ्याकडे दिले जाते व हा नियम सर्व रेजिमेंटना लागू असतो.\nत्याचप्रमाणे जेव्हा सैनिक शहीद होतात, तेव्हा त्यांचा उल्लेख भारतीय सेनेचे जवान असा केला जातो. त्यांच्या रेजिमेंटच्या नावाने त्यांचा उल्लेख होत नाही.\nपरंतु, जवानांच्या हौतात्म्यांचेदेखील स्वतःच्या राजकीय लाभासाठी व स्वार्थासाठी वापरणारी मंडळी या भारतात आहेत. ही मंडळी राजकीय क्षेत्रातली आहेत. या घटनेनंतर या शहिदांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधानसाहेबांनी विलक्षण संभावितपणे आणि जणू काही ते सहजपणेच बोलत असल्याचा आव आणत म्हटले, बिहारच्या जनतेला या जवानांच्या हौतात्म्याबद्दल अभिमान वाटेल, कारण ते बिहार रेजिमेंटचे जवान होते\nयेथे हे लक्षात घ्यावे लागेल, की बिहारमध्ये पुढच्या चार महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. त्याचा प्रचार भाजपने सुरूही केला आहे. भाजपचे महान नेते गृहमंत्री अमितभाई शहा यांनी बिहारी जनतेसाठी पहिली व्हर्च्युअल सभादेखील घेतली असून आता गाव व जिल्हा पातळीवरील सभा सुरू करण्यात आल्या आहेत.\nत्यात भर टाकणारे पंतप्रधानसाहेबांचे हे विधान काय सुचवते जवानांच्या हौतात्म्याचाही असा सवंग वापर\nगेल्या काही वर्षांत भारतीय राजकारण अतिशय क्षुद्र पातळीला पोचल्याचा हा पुरावा आहे. बिहार रेजिमेंटला नेमके याच वेळी सीमेवर तैनात करण्याचे कारण काय असा सवाल कुणी केला, तर त्यामुळे कुणाला मिरच्या झोंबायला नको हलक्‍या राजकारणासाठी असे गंभीर प्रसंग वापरल्यास असे अर्थ लावले जाणारच\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-upcoming-gadgets-whats-new-jyoti-bagal-marathi-article-4469", "date_download": "2020-09-30T08:49:48Z", "digest": "sha1:J4VGD6ZQDIKSNYQXLSGCAGZZWSTAIZSS", "length": 10252, "nlines": 107, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik upcoming Gadgets Whats New Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nयूव्ही केस आणि स्टरलायझर\nयूव्ही केस आणि स्टरलायझर\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nकोरोनामुळे सर्वांची जीवनशैली बदलली आहे. स्वतःला या व्हायरसपासून वाचवायचे आहेच, पण त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या वस्तूंमुळे संसर्ग पसरू नये, याचीही काळजी घ्यायची आहे. यासाठी नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या ‘यूव्ही केस’ आणि ‘यूव्ही स्टरलायझर’ यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो...\nहोम सिक्युरिटी गॅजेट्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स या भारतीय कंपनीने एक ‘यूव्ही केस’ लाँच केली आहे. बाजारातून घरी आणल्या जाणाऱ्या रोजच्या वापरातील बऱ्याच वस्तूंना सॅनिटाइज करण्यासाठी या ‘यूव्ही केस’चा उपयोग होणार आहे. या यूव्ही केसमध्ये यूव्ही-सी लाइट डिसइन्फेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. जगभरात यूव्ही-सी स्टरलायझेशन ही एक व्हायरस आणि बॅक्टेरियांना नष्ट करणारी एस्टॅब्लिश सायंटिफिक मेथड मानली जाते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केले आहे, की यूव्ही-सी लाइटने SARS-CoV-1 सह जवळजवळ ६५ प्रकारच्या विषाणू आणि जंतूंना मारता येते. हे सॅनिटायझेशन पूर्णतः केमिकल फ्री असून ९९ टक्के विषाणू आणि जंतूंना नष्ट करण्यासाठी सक्षम आहे.\nगोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सने या संदर्भात केलेल्या दाव्यानुसार या यूव्ही केसचे परीक्षण ‘सीएसआयआर’ आणि ‘आयसीएमआर’सारख्या लॅबने केले आहे. या यूव्ही केसच्या मदतीने अगदी पैशांपासून मोबाइल, दागिने, मास्क अशा सर्वच वस्तूंना सॅनिटाइज करता येणार आहे. यूव्ही-सी प्रकाश माणसांसाठी हानिकारक असल्याने कंपनीने ही यूव्ही केस लिक प्रूफ तयार केली आहे. यामध्ये ऑटो कट ऑफ फिचर दिले आहे. या यूव्ही केसमध्ये १५ लिटर, ३० लिटर आणि ५४ लिटर अशी तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती अनुक्रमे ८ हजार ९९९ रुपये, १० हजार ४९९ रुपये, १४ हजार ९९९ रुपये अशा आहेत. ही केस कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकते.\nकाही दिवसांपूर्वी स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगनेही वायरलेस चार्जिंगसह एक यूव्ही स्टरलायझर लाँच केला आहे. हा स्टरलायझर फक्त दहा मिनिटांमध्ये तुमच्या गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी इअरबड्स आणि स्मार्टवॉच अशा ॲ���्सेसरीजना डिसइन्फेक्ट करू शकतो. मोबाइल, इअरबड्स, गॉगल या सतत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत. शिवाय घराबाहेर जातानाही या वस्तू आपण सतत बरोबर बाळगत असतो. अशावेळी या वस्तूंच्या माध्यमातून व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या वस्तू वेळच्यावेळी डिसइन्फेक्ट करून घेणे गरजेचे आहे. यूव्ही स्टरलायझर संदर्भात कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, या स्टरलायझरचे मान्यताप्राप्त लॅबमध्ये परीक्षण केले असून हे स्टरलायझर ९९ टक्के व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करते. या स्टरलायझरला सुरू करण्यासाठी एक सिंगल बटण दिले आहे, जे सुरू केल्यावर वस्तू डिसइन्फेक्ट करण्याचे काम झाले की १० मिनिटांनी आपोआप बंद होते. याची किंमत ३,५९९ रुपये एवढी आहे. या यूव्ही स्टरलायझरला ‘सॅमसंग मोबाइल ॲक्सेसरीज पार्टनरशिप प्रोग्रॅम’ (SMAPP) चे एक भागीदार सॅमसंग C&T ने तयार केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/640/36609", "date_download": "2020-09-30T08:00:13Z", "digest": "sha1:W6RZOXATTSNGNNWHLDERHKZTA7IIF3SH", "length": 5523, "nlines": 78, "source_domain": "bhutkatha.com", "title": "भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nपोस्ट ऑफिस मधील पैसे\nहि गोष्ट ७० च्या दशकात घडली आहे. या घोटाळ्याला समजण्यासाठी आपल्याला मनी ओर्डर प्रणालीमध्ये कस काम करतात हे जाणून घेण गरजेच आहे. पोस्ट ऑफिसला पहिलं मनी ऑर्डर फोर्म आणि पैसे मिळतात. ते मग त्याला तिकीट लाऊन सामान्य टपालान प्रमाणे त्याला वाटतात. काही वेळेला पोस्टातील लोक याची चौकशी करतात. घोटाळा करणारा पोस्टातील रेल्वे विभागात कार्यरत होता. तो ट्रेनमध्ये पत्रांसोबत जायचा आणि तिथेच त्यांना वेगळ्या श्रेणीत वाटायचा. तो फक्त मनिऑर्डर फॉर्म भरायचा आणि नाव आणि पत्ता कुठल्यातरी लॉजचा द्यायचा दुसऱ्या दिवशी तो त्या नावाने त्या लॉजवर रहायचा आणि पैसे वसूल करायचा. त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकार्यांना त्याचा संशय आल्यावर त्याला पकडल गेलं.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा क���ंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nमिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल\nदेवेंद्र सिंह उर्फ बंटी\nआर बी आय ची फसवणूक\nपोस्ट ऑफिस मधील पैसे\nसुरेश राम आणि राम गणेशन\nBooks related to भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.\nमानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-113563.html", "date_download": "2020-09-30T10:19:34Z", "digest": "sha1:65MJZ5LUM5F5DCHLA52F3ZBN2ZGNXME3", "length": 15957, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भुजबळांचा इशारा | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण; प्रवासी महिला मात्र बचावली\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO पहा\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप\nकोरोनापासूनही बचाव करणारा हसता-बोलता FACE MASK; एकदा व्हिडीओ पाहाच\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\n'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-mahendra-singh-dhoni-likely-to-retire-from-one-day-cricket-after-world-cup-mhpg-387611.html", "date_download": "2020-09-30T09:06:03Z", "digest": "sha1:6WOHZRFTPGKPMBW62DCQV37KJLTZNTDT", "length": 23727, "nlines": 213, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अल��िदा? icc cricket world cup mahendra singh dhoni likely to retire from one day cricket after world cup mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँक���ंचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nWorld Cup : मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण\nGold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nWorld Cup : मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा\nMahendra Singh Dhoni : धोनीने भारतीय संघाकडून आतापर्यंत 348 वनडे सामने खेळले आहेत. वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल.\nलंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतानं बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात सातव्यांदा भारत सेमीफायनलमध्ये आहे. मात्र फायनलनंतर भारताला एक मोठा धक्का बसणारा आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. याआधी धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.\nपीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, \"धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो\".\nयाआधी धोनीवर अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरोधात धिम्या गतीनं फलंदाजी केल्यामुळं टीका करण्यात आली होती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही त्याच्यावर टीका केली होती. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्यामुळं धोनीवर सतत टीका केली जात आहे. त्यामुळं धोनी निवृत्ती घेऊ शकतो.\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीची कामगिरी\nधोनीने भारतीय संघाकडून आतापर्यंत 348 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 50.58च्या सरासरीने 10 हजार 723 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 10 शतके तर 72 अर्धशतक केली असून 183 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. टीम इंडियाकडून त्याने 228 षटकार मारले आहेत. धोनीने 90 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 38.09च्या सरासरीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने एक द्विशतक, 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. 224 ही त्याची कसोटीमधील सर्वोच्च खेळी आहे. टी-20 प्रकारात धोनीने 98 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या प्रकारात त्याने 37.6च्या सरासरीने 1 हजार 617 धावा केल्या आहेत. टी-20त त्याने केवळ 2 अर्धशतकी झळकावली आहेत. 56 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.\nअसे आहे IPL करिअर\nधोनीने आयपीएलमधील 190 सामने खेळले आहेत. IPLच्या करिअरमध्ये त्याने 42.21च्या सरासरीने 4 हजार 432 धावा केल्या असून 84 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.\nचौकार आणि षटकारांचा राजा\nमहेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपमध्ये सध्या चाहत्यांच्या निशाण्य���वर आहे. इंग्लंड विरोधात त्यानं 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या, त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्याच मैदानावर बांगलादेशविरोधात धोनीनं 33 चेंडूत 35 धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. फॅन्सच्या म्हणण्यानुसार धोनी फिनीशर म्हणून खेळत नाही. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते.\nसचिननं याआधी केली होती टिका\nअफगाणिस्तान विरोधात भारताच्या फलंदाजीवरून सचिन तेंडुलकरनं धोनीवर टिका केली होती. सचिननं धोनीनं चेंडू खुप खाल्ले म्हणून टिका केली होती. यावरून धोनी आणि सचिनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.\nवाचा- World Cup : टीम इंडियाचं सेमीफायनल चॅलेंज, भिडणार 'या' संघाशी\nवाचा- टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक 'या' चार संघांच्या स्वप्नांचा केला चुराडा\nवाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई\nVIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना ���ॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/viral-fact-ginger-washing-viral-video-at-bhiwandi-mhss-409784.html", "date_download": "2020-09-30T08:59:54Z", "digest": "sha1:2IQCMNWDPM3UVLE4EYOCONDCFZSYGVDF", "length": 22048, "nlines": 239, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :हा व्हायरल VIDEO पाहिल्यावर तुम्ही आलं विकत घेणार नाही! | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुप���ांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nहा व्हायरल VIDEO पाहिल्यावर तुम्ही आलं विकत घेणार नाही\nहा व्हायरल VIDEO पाहिल्यावर तुम्ही आलं विकत घेणार नाही\nरवी शिंदे, 25 सप्टेंबर : भिवंडीत आलं पायात चप्पल घालून धुवतानाचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भिवंडी शहरातील धामणकर नाका इथं भाजी मार्केटमधील हा व्हिडिओ आहे. हा भाजी विक्रेता पायात चप्पल घालून ड्रममधील आलं धूत होता.\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : ��िगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nडोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO\nपुण्याचं खडकवासला धरण कोण करतंय प्रदूषित\nड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं शहर\nशाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\nBudget 2020 : LIC बद्दल अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, पाहा हा VIDEO\nव्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nउद्धव ठाकरेंनी दिलं राज यांना जशास तसं उत्तर, UNCUT भाषण\nजमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो.., राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश\nकरीम लाला हा बाळासाहेब आणि पवारांनाही भेटायला, EXCLUSIVE फोटो आले समोर\nटाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO\nदाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत\nशिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद\n पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nIPL 2020मध���ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sacrifice-for-ram-kar-sevaks-who-survived-godhra-blaze/", "date_download": "2020-09-30T08:26:14Z", "digest": "sha1:VLAUWDM6FN7KCDZXGFHYBOGLWPS3V4FB", "length": 16555, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "प्रभू रामचंद्रांसाठी साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची अनोखी गोष्ट ! | sacrifice for ram kar sevaks who survived godhra blaze | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nप्रभू रामचंद्रांसाठी साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची अनोखी गोष्ट \nप्रभू रामचंद्रांसाठी साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची अनोखी गोष्ट \nनवी दिल्ल��� : वृत्तसंस्था – राम मंदिर निर्माणासाठी आतापर्यंत केलेली आंदोलने, संघर्षाचा अनेकांकडून आढावा घेतला जात आहे. गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकात 2002 साली साबरतमी एक्स्प्रेसला लावण्यात आलेली आग आणि त्यानंतर संपूर्ण गुजरामध्ये उसळलेल्या दंगलीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत.\nगुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील रुन गावातील एकूण 24 जण कारसेवक अयोध्येमध्ये गेले होते. या 24 जणांमध्ये 18 महिला होत्या. 27 फेब्रुवारीला गोध्रा रेल्वे स्थानकातील साबरमती एक्स्प्रेसच्या ड-6 डब्ब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये 18 पैकी सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. गोध्रा रेल्वे स्थानकात ट्रेनला आग लावण्याच्या या घटनेमध्ये 59 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये 1200 नागरिकांचा मृत्यू झाला. यात बहुतांश मुस्लिम होते.\nयासंदर्भात आज कोणाच्याही मनात द्वेषाची भावना नाहीय. आम्ही ते प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान मानतो. राम मंदिराच्या निर्माणाने मला खूप आनंद झाला आहे. कोरोना नसता तर अधिक जास्त आनंद झाला असता असे कारसेवक म्हणून अयोध्येत गेलेल्या जयंतीभाई यांच्या काकी म्हणाल्या. ड-6 डब्ब्याला आग लावली, त्यावेळी जयंतीभाई यांच्या काकी साबरमती एक्स्प्रेसमध्ये होत्या. भूमिपूजनाचा दिवस खास असल्याने त्या आज दिप प्रज्वलित करणार आहेत. जयंतीभाई यांची आई सुद्धा कारसेवक म्हणून अयोध्येत गेली होती.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nठाकरे सरकारला सुप्रीम धक्का सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे, केंद्र सरकारनं SC मध्ये सांगितलं\nजाणून घ्या केसगळतीची ‘ही’ प्रमुख कारणं, त्यावर करा ‘हे’ उपाय\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश \nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि…\nPune : पुणे-बेंगळुरू महामार��गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2…\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा,…\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील…\n‘दोन वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर…\nMIM नेत्याच्या बंगल्यावर छापा, लहान भावासह 7 जण अटकेत\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चं सर्वेक्षण करताना…\nCoronavirus Vaccine : UN च्या स्टाफला फ्री वॅक्सीन देणार…\nआतंकवादाचा ‘खात्मा’ करण्यासाठी देशातील 3…\nPune : पद्मावती परिसरात 4.5 लाखाची घरफोडी\nफर्ग्युसन महाविद्यालय : विद्यार्थीनींसाठी बसविले सॅनिटरी…\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय\nलहान मुलांनाही असू शकतो ‘ब्रेन ट्युमर’ \n‘अक्रोड’ खाण्याची सवय पाडावी, म्हातारपणातही रहाल…\nआपण उष्माघाताचा धोका टाळू शकतो\nCoronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी…\nजिममध्ये घाम गाळूनही कमी होत नाही वजन \nशिक्रापुरमध्ये भाजपा सेवा सप्ताह अंतर्गत आरोग्य शिबीर,औषधी…\nCoronavirus : जगभरात 1,00,000 लोकांना ‘कोरोना’चा…\n…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\n पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय…\n मुंबईतही लवकरच Send Off \nWhatsApp वर तुम्हाला कोणी ‘ब्लॉक’ केलंय, तर…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय \nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nGoogle Meet मध्ये जोडले कमालीचे नवीन फिचर, व्हिडिओ…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\n कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले होते डॉक्टर, घरी…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका-सारा नंतर NCB च्या रडारवर ‘A’ लिस्ट…\nआणखी एक संकट : ‘कोरोना’तून जग अजूनही सावरलं नाही की चीनचा…\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त…\nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nBabri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय, 49 आरोपींपैकी 17 जणांचे झाले आहे निधन\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/author/venkateshbholaeprabhat-net/", "date_download": "2020-09-30T08:06:36Z", "digest": "sha1:73NCFLGY2FTFTBZCY6C2CJCHH5WSQH6T", "length": 3900, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat", "raw_content": "\nबहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पर्याय निवडण्यासाठी संधी\nअखेर राज्यातील सीईटी होणार\nपुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेवर प्रश्‍नचिन्ह\nविद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्‍ती\nस्वायत्त व क्‍लस्टर विद्यापीठांचे आव्हान\nदूरशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाला सुरूवात\nविद्यापीठात दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार\nनव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुस्पष्टता हवी\nखासगी कोचिंग क्‍लासेसवर “कंट्रोल’ नाही\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nकुणालने केला संजय राऊतांकडे ‘हा’ हट्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-mumbai-highway-service-road-free/", "date_download": "2020-09-30T08:09:20Z", "digest": "sha1:XYQOLSZVZ722PV2N4SYDSMSJMV6SYV5Y", "length": 9502, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-मुंबई महामार्गालगतचा सेवा रस्ता उजाड!", "raw_content": "\nपुणे-मुंबई महामार्गालगतचा सेवा रस्ता उजाड\nरस्त्याची रखडपट्टी : तोडलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक आग्रही\nनगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले की, निर्माण कन्स्ट्रक्‍शनला सेवा रस्त्याच्या कामाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. या कामाची मुदत संपून वर्ष झाले तरी काम रखडले आहे. वाहन चालक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक अथवा माहिती लावली नाही. सेवा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, सेवा रस्ता व पुलाचे त्वरित काम पूर्ण करून तोडलेल्या वृ��्षांच्या बदल्यात वृक्ष लावावेत अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल.\nवडगाव मावळ – येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या सव्वा दोन किलोमीटरच्या सेवा रस्त्यासाठी हजारो झाडांची वृक्षतोड केली. सेवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून तोडलेल्या वृक्षांच्या जागेवर वृक्षारोपण करण्याची मागणी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली. अन्यथा रस्ता-रोको करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.\nवडगाव येथील 2.250 किलोमीटरचा सेवारस्ता तसेच कामशेत पुलाचे काम 17.88 कोटी रुपयांचे कामाचा निर्माण कन्स्ट्रक्‍शनला ठेका दिला. डिसेंबर 2016 मध्ये या कामाचा आदेश असून, 31 मे 2018 मध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती. कामाची मुदत संपून एक वर्ष झाले, तरी काम पूर्ण होत नाही. त्यात या ठेकेदारावर कामशेत (ता. मावळ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनिर्माण कन्स्ट्रक्‍शनने महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हजारो वृक्षांची दिवसाढवळ्या तोड केली. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाने केवळ 18 वृक्षांच्या तोडीसाठी परवानगी दिली होती. या रस्त्यासाठी अवाढव्य चिं च, आंबा, वड, पिंपळ, लिंब या सहा हजारो निलगिरी वृक्षांची तोड करण्यात आली. एकेकाळी वनराईने नटलेला महामार्ग ओसाड केला. त्या जागेत सेवा रस्त्याचे काम सुरू केले होते. ते काम दोन वर्षांपासून रखडले आहे. अपूर्ण केलेल्या सेवा रस्त्याच्या कामामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या सेवा रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार, महिला व नागरिकांची वर्दळ असते.\nनिर्माण कन्स्ट्रक्‍शनला सेवा रस्त्याच्या कामाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. सेवा रस्ता व पुलाचे त्वरित काम पूर्ण करून तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात वृक्ष लावण्याची मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे, कॉंग्रेस वडगाव शहराध्यक्ष गोरख ढोरे, कॉंग्रेस युवक वडगाव अध्यक्ष खंडेराव जाधव, कार्याध्यक्ष महेंद्र ढोरे, राष्ट्रवादी वडगाव अध्यक्ष राजेंद्र कुडे, राष्ट्रवादी युवक वडगाव अध्यक्ष भाऊ ढोरे यांनी केली. “एम. एस. आर. डी. सी. ई’च्या अभियंता नम्रता रेड्डी म्हणाल्या की, वनविभागाकडे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वृक्षारोपण करण्यासाठी पाठपुरवा सुरू आहे. रखडलेले ��ाम त्वरित पूर्ण करण्यात येईल.\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nकुणालने केला संजय राऊतांकडे ‘हा’ हट्ट\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bihar-3-thrashed-in-bhojpur-district-on-suspicion-of-transporting-beef-cpm-says-sign-of-bjp-back-in-power-1523837/", "date_download": "2020-09-30T10:13:06Z", "digest": "sha1:75ORLI4O5ILLTDWUQZ5VJI2LQ2R3NPI2", "length": 13113, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bihar 3 thrashed in Bhojpur district on suspicion of transporting beef CPM says sign of BJP back in power | बिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून तिघांना मारहाण | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nबिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून तिघांना मारहाण\nबिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून तिघांना मारहाण\nबिहारमध्ये भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले, विरोधकांची टीका\nआरा आणि बक्सर या भागात नागरिकांनी रास्ता रोको केला.\nबिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून स्वयंघोषित गोरक्षकांनी तीन जणांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. मारहाण केल्यानंतर गोरक्षकांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात सोपवले असून विरोधकांनी यावरुन नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.\nभोजपूर जिल्ह्यात एका ट्रकमधून गोमांसची वाहतूक होत असल्याचा संशय गोरक्षकांना आला. त्यांनी ट्रकला अडवून तपासणी केली. स्वयंघोषित गोरक्षकांनी ट्रकमधील तीन जणांना मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘राणी सागर परिसरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यामधून हे मांस नेले जात असावे, याप्रकरणाशी संबंधीत व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल’ असे जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले. ट्रकमधून जप्त केलेले मांस हे गोमांस आहे का याची तपासणी करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.\nट्रकमध्ये गोमांस असल्याचे वृ���्त भोजपूर जिल्ह्यात वेगाने पसरले. आरा आणि बक्सर या भागात नागरिकांनी रास्ता रोको करत घटनेचा निषेध दर्शवला. जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच शाहपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.\nबिहारमधील या हिंसाचावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले. कम्यूनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी जदयू- भाजप सरकारवर निशाणा साधला. ‘बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले’ असा टोला त्यांनी लगावला. ‘बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री असताना आता फक्त हिंदूत्वाची अंमलबजावणी होईल. भाजपची सत्ता येताच बिहारमध्ये गोरक्षकांचा हिंसाचार आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना सुरु झाल्या’ असे त्यांनी नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोदी सरकारला काँग्रेसचं चॅलेंज : पॅकेज २० लाख कोटी नव्हे ३.२२ लाख कोटींचंच..\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\n१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही\nदेवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक; हॅकर्सकडून भारतीय स्वातंत्��्यदिनाच्या शुभेच्छा\n2 मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनचा खोडा\n3 खूशखबर: आता पैसे न देताही काही सेकंदात बुक करा तात्काळ तिकिट\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/aids-forum-new-drug-cocktail-could-speed-up-tuberculosis-treatment-686204/", "date_download": "2020-09-30T10:01:41Z", "digest": "sha1:NR5RNYM3UMZWZMNDO6JNZIDJLS42VBQE", "length": 13234, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दोन महिन्यांत क्षयरोग बरा करणारी उपचारपद्धती | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nदोन महिन्यांत क्षयरोग बरा करणारी उपचारपद्धती\nदोन महिन्यांत क्षयरोग बरा करणारी उपचारपद्धती\nकोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या जीवाणूंचा नायनाट करण्याची क्षमता असलेली औषधे ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचा क्षयरोग बरा होण्यासाठी आता चार\nकोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या जीवाणूंचा नायनाट करण्याची क्षमता असलेली औषधे ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचा क्षयरोग बरा होण्यासाठी आता चार महिन्यांऐवजी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.\nकोणत्याही औषधांना दाद न देणारा क्षयरोग बरा करण्यासाठी डॉक्टरांनी औषधांचा एक गट तयार केला आहे. यालाच त्यांनी ‘कोम्बो ड्रग्ज’ म्हटले आहे. याचेच त्यांनी ‘पीएएमझेड’ असे नामकरण केले आहे. क्षयरोगावरील प्रमाणित उपचार पद्धतीपेक्षा जास्त जीवाणूंना नष्ट करण्यात ही औषधे अधिक सरस आहेत. शिवाय औषधांनाही दाद न देणाऱ्या क्षयरोगावर मात करण्याची क्षमता या औषधांमध्ये आहे, असे संशोधनातील निष्कर्षांवरून स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेत या औषधांसंबंधी नुकतेच एक सादरीकरण झाले. औषधांना दाद न देणाऱ्या आणि औषध संवेदनशील क्षयरोगासंदर्भात माहिती देण्यात आली. या दोन प्रकारांत मोडणाऱ्या औषधांची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे, असे डॉ. मेल स्पायजेलमन यांनी सांगितले. स्पायजेलमन हे न्यूयॉर्कस्थित ग्लोबल अलायन्स या टीबी औषध विकसन संस्थेचे सीईओ आहेत. आजवर ७१ टक्के लोक���ंवर ‘पीएएमझेड’ उपचार पद्धती करण्यात आली आहे. यात त्यांच्या शरीरातील क्षयाचे जीवाणू नष्ट झाले आहेत. अर्थात, सर्वात संवेदनशील निदान पद्धतीचा अवलंब करून त्यांच्यावर हे उपचार करण्यात आल्याने त्यांनी क्षयावर दोन महिन्यांच्या आत मात करण्यात यश मिळविल्याचे स्पायजेलमन यांनी या वेळी सांगितले. तर ३८ टक्के लोकांना प्रमाणित उपचारपद्धतीनुसार औषधे देण्यात आल्यानंतर त्यांनी आठ आठवडय़ांत प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. यातील काही औषधांचा उपचार पद्धतीत वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. याआधीच्या अभ्यासात ‘पीएएमझेड’ पद्धतीनुसार उपचार पद्धतीत काही रुग्णांच्या शरीरात फार कमी कालावधीत जीवाणूंचा नायनाट होण्यास मदत झाली होती. या वर्षीच्या अखेरीस आफ्रिका, आशिया, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिकेत या औषधांचा वापर तिसऱ्या टप्प्यातील उपचारपद्धतीत करण्यात येणार असल्याचे डॉ. स्पायजेलमन यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nक्षयरोगाचे नऊ हजार बळी\nक्षयरोगाचे रोज तीन बळी\nक्षयरोगाच्या प्रतिदिन औषधपद्धतीला जुलैपासून सुरुवात शक्य\nक्षयरोग, मधुमेहाकडे दुर्लक्ष नको\nक्षयरोग निदानासाठी एमजीएममध्ये जीन एक्स्पर्ट यंत्रणा\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 सोयाबीनयुक्त आहार बाळासाठी धोकादायक\n2 कोणते ‘टॅटू’ काढणे टाळाल\n3 रस्त्यातून जा���ाना तरूणीने तुम्हाला कंडोम कुठे मिळेल, विचारले तर काय कराल\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/do-it-because-they-said-you-couldnt-anonymous/", "date_download": "2020-09-30T10:03:33Z", "digest": "sha1:BT56V7SEHPYBAN2HGPDDK6NVZNJSMN3C", "length": 6593, "nlines": 67, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "ते करा कारण त्यांनी सांगितले की आपण करू शकत नाही. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nते करा कारण त्यांनी सांगितले की आपण करू शकत नाही. - अनामिक\nते करा कारण त्यांनी सांगितले की आपण करू शकत नाही.\nडू इट नाऊ कोट्स\nआपले सर्वोत्तम उद्धरण करा\nगुड मॉर्निंग मोटिव्हेशनल कोट्स\nआय कॅन डू द कोट्स\nजस्ट डू इट कोट्स\nकार्याच्या यशासाठी प्रेरक कोट\nयू कॅन डू इट कोट्स\nआपल्या स्वत: च्या आनंदावर लक्ष केंद्रित करा, आपल्या स्वत: च्या जीवनावर लक्ष द्या, आपल्या स्वतःच्या दृष्टीकडे लक्ष द्या. - अनामिक\nआपल्या स्वत: च्या आनंदावर लक्ष केंद्रित करा, आपल्या स्वत: च्या जीवनावर लक्ष द्या, आपल्या स्वतःच्या दृष्टीकडे लक्ष द्या. - अज्ञात संबंधित…\nसर्वात आनंदी लोकांकडे सर्वकाही उत्कृष्ट नसते, ते आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा उत्कृष्ट वापर करतात. - अनामिक\nआनंदी होण्यासाठी, आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपण प्रत्येक गोष्टीत आनंदी आहात आणि समाधानी आहात…\nभूतकाळातील चुकांवर ताण देऊ नका कारण त्या बदलण्यासाठी आपण करू शकत नाही आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि आपले भविष्य आज तयार करा. - अनामिक\nभूतकाळातील चुकांवर ताण देऊ नका कारण त्या बदलण्यासाठी आपण करू शकत नाही. आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा ...\nगोष्टी चांगल्या होण्याची प्रतीक्षा करू नका. आयुष्य नेहमीच गुंतागुंत करते. आत्ता आनंदी होण्यास शिका, अन्यथा आपला वेळ कमी होईल. - अनामिक\nगोष्टी चांगल्या होण्याची आपण कधीही वाट पाहू नये. हे जाणून घ्या की आयुष्य नेहमीच गुंतागुंत असते आणि आपण हे करू शकत नाही ...\nप्रेम आपण काय म्हणता हे नाही. प्रेम तू करतोस तेच. - अनामिक\nप्रेम ही मानवताने अनुभवलेल्या सर्वात जादूच्या भावनांपैकी एक आहे. सर्व आवश्यक गोष्टींवर प्रेम करा…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित ��रू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-30T08:04:59Z", "digest": "sha1:EFCOYIQ5KXQNTVBIBJSHJUDJLHP5EGYQ", "length": 3639, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:फादर स्टिफन्स - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: स फादर स्टिफन्स\nफादर स्टिफन्सफादर स्टिफन्स फादर स्टिफन्स\n१५४९ १६१९ फादर स्टिफन्स\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१९ रोजी ११:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/she-is-alone-and-she-survive--episode-twelfth-", "date_download": "2020-09-30T10:21:05Z", "digest": "sha1:UPEQV54DUYGVEMA6OMIN2ZE4KW6TEJNW", "length": 22660, "nlines": 264, "source_domain": "www.irablogging.com", "title": "She is alone and she survive ( Episode Twelfth )", "raw_content": "\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )\nसंकेत घरी आला. नेहमी आज नेहमीप्रमाणे त्याच्या आईने दार उघडलं.\n\" संकेतची आई संकेतला बोलली.\n\" आईच आजच असं वागणं पाहून संकेत चकित झाला आणि आनंदीही. पण पल्लवीने व्यक्त केलेला संशय त्याच्या ध्यानात होता.\nसंकेतने शूज काढले आणि तो बेडरूममध्ये गेला. सुरुची आज पुढे आलीच नाही. ती किचनमध्ये जेवणाची तयारी करत होती. संकेत फ्रेश झाला आणि किचनमध्ये गेला. सुरुचीने त्याला पाहिलं आणि न पाहिल्या सारखं केलं.\n\" ए. इतकी बिझी आहेस आज..\" संकेतने प्रश्न केला.\n\" सुरुचीने उत्तर दिलं.\n\" ते नेहमीच आहे गं..\n तुम्हाला काही हवाय का..\n\" मग इथे कसे काय आलात..\n\" मग आज तुम्ही बाहेर नाही आलात म्हणून बाई साहेब..\n\" हे काय नवीन...\" संकेतने आज तिचा उल्लेख 'बाई साहेब' असा उल्लेख केल्यामुळे तिने प्रश्न केला.\n बाई साहेब रुसल्या आहेत.\"\n\" मी कशाला रुसू..\n तुमच्यासाठी चहा ठेऊ का..\n\" मग बसा बाहेर.. इथे कशाला थांबताय..\n\" मला वाटतंय इथे थांबवस. म्हण���न थांबतोय...\" संकेत असं बोलून एक मिनिटं पण वेळ झाला नसेल आणि संकेतच्या आईने त्याला आवाज दिला.\n\" संकेतने पटकन त्याच्या आईला प्रतिसाद दिला.\nसूरची ह्या प्रकाराने हसली. संकेतला तिच्या हसण्याचा अर्थ समजला. तो खजील झाला. संकेतने त्याला हसतच बाहेर जायचा इशारा केला. संकेत नाराज होऊन बाहेर गेला आणि सोफ्यावर जाऊन बसला.\n\" कसा गेला आजचा दिवस..\" संकेतच्या आईने संकेतला प्रश्न केला.\n\" ठीक.\" संकेत बोलला.\n\" असं बोलत संकेतच्या आई सुरुचीला आवाज देत बोलल्या, \" चहा झाला का \nसुरुची ह्या प्रश्नाने गडबडली. संकेतने तर तिला सांगितलं की चहा बनवू नकोस.\n\" संकेतने उत्तर दिलं, \" म्हणजे मीच तिला बोललो की आज चहा नको..\n कामावरून आला आहेस. चहा घे.. बरं वाटेल..\" संकेतची आई त्याला समजावत बोलली.\n\" संकेत तिला थांबवत बोलला.\n\" संकेतची आई बोलली.\nथोडावेळ दोघेही टीव्ही पाहत बसले होते. संकेतची आई तर मनात सारखा सारखा हाच विचार करत होती की संकेतला विचारावं की काय ठरवलं आहेस. पण ती मन मारून शांत बसत होती.\nजेवण बनवून झालं तशी सुरुची किचनमधून हॉल मध्ये आली आणि बोलली,\n\" जेवण बनवून झालं आहे. वाढायच असेल तेंव्हा सांगा..\n\" संकेत असं बोलतो न बोलतो तोच त्याची आई बोलली,\n जेवण गरम गरम जेवलेलं चांगलं.\" असं बोलून त्या सुरुचीला बोलल्या,\n\" वाढ ग जेवण...\nसुरुची लगेच किचनमध्ये गेली. तिने दोघांसाठी जेवणाची ताटं वाढली. ती ताटं घेऊन हॉलमध्ये आली आणि ताटं ठेऊन आत गेली. संकेत आणि त्याची आई जेवायला बसले. त्यांचं जेवण झालं आणि मग सुरुची जेवायला बसली.\nसंकेत आणि त्याची आई हॉलमध्ये बसले होते. दररोजपेक्षा आज जरा लवकरच जेवण झालं होतं,त्यामुळे त्यांना झोपायला बराच वेळ होता. खरं तर आज संकेतबरोबर बोलायला जास्त वेळ भेटावा म्हणून संकेतच्या आईने ठरवून लवकर जेवायला घेतलं होतं. सुरुची आत जेवत होती म्हणून त्या वेळात संकेतबरोबर बोलून घ्यावं म्हणून त्यांनी संकेतला प्रश्न केला,\n काही ठरवलंस की नाही.\n\" संकेतने जाणीवपूर्वक उलट प्रश्न केला.\n\" म्हणजे तू सुरुची बरोबर बोललास का.. तीच काय म्हणणं आहे.. तीच काय म्हणणं आहे..\n\" नाही ग आई.. मी अजून नाही बोललो तिच्याबरोबर.. मी अजून नाही बोललो तिच्याबरोबर..\n\" बोलला नाहीस ...\" संकेतच्या आईने प्रश्न केला.\n\" संकेतने उडवाउडवीच उत्तर दिलं.\n\" मग ती काही बोलली का..\" आज काय तो विषय संपवायचा जणु ह्या उद्देशाने संक���तच्या आईने प्रश्न केला.\n ती स्वतःहून असं कसं बोलेल ग.. \" संकेत आता वैतागून बोलला,\n\" कोणती बाई अस स्वतःहून बोलेल का की मला मुलं होत नाही, तर मला सोडचिठ्ठी द्या आणि दुसरं लग्न करा..\n एखादी समजदार असेल तर बोलेल स्वतःहून. तिला आवडेल का बिनमुलाचा संसार करायला..\n\" संसार लग्न झाल्यापासून चालू होतो ना.. मग मुलं नाही झालं तर संसार अर्धवट सोडायचा का.. मग मुलं नाही झालं तर संसार अर्धवट सोडायचा का.. काही पण बोलतेस आई.. काही पण बोलतेस आई..\" संकेत रागात बोलला.\n समोर एक बोलायचं आणि मागून एक बोलायचं..\" संकेतची आई संकेतकडे न पाहता बोलली.\n\" मी काय बोललो मागून..\" संकेतने आश्चर्याने प्रश्न केला.\n\" असं बोलून संकेतच्या आईने टीव्ही चालू केला आणि टीव्ही पाहू लागली.\nसंकेतने ओळखलं की काल आपण म्हणजे सुरुची आणि मी जे बोलत होतो ते नक्कीच आईने ऐकलं आहे. नाहीतर आई इतक्या ठामपणे कसं म्हणत होती की तिला विचारून निर्णय घे.. म्हणजे पल्लवीचा अंदाज खरा ठरला.. म्हणजे पल्लवीचा अंदाज खरा ठरला.. आईने आपलं बोलणं ऐकलं आहे.\nसंकेत हॉलमधून बेडरूममध्ये गेला. सुरुची तीच जेवण हुरकून आणि बाकीची सगळी कामे करून आधीच बेडरूममध्ये आली होती. तिला आत पाहून संकेतला जरा बरं वाटलं. सुरुची आत बसली होती हे बर झालं. कदाचित हिला आता बाहेर काय झालं ते ऐकायला गेलं नसेल. पण हिने काही ऐकलं आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी म्हणून संकेत सुरुचीला बोलला,\n\" अगं. कधीपासून आत येऊन बसलीस..\n\" माझं काम झालं आणि इथे आले.. आई मुलाचं बोलणं चालू होतं. आई मुलाचं बोलणं चालू होतं. त्यामुळे बाहेर नाही आले. त्यामुळे बाहेर नाही आले. \" सुरुची शांतपणे बोलली.\n \" संकेत तिच्या बाजूला बसला.\n सकाळी कामावर जायचं आहे.\" असं बोलून सुरुचीने बेडवर अंग टाकलं.\nसुरुची शांतपणे आपल्याशी बोलली म्हणजे तिने काही ऐकलं नाही असं संकेतला वाटलं. 'बरं झालं..' असं मनात बोलून संकेत ही बेडवर झोपला.\nसकाळी सुरुचीची नेहमीची धावपळ आणि संकेतची नेहमीची ऑफिसला जायची तयारी चालू होती. सगळं आवरून संकेत ऑफिसला निघाला. मूळ विषयावर अजून कोणताच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे संकेत चिंतेत होता. काल ऑफिसला निघताना सगळं कसं सुरळीत झाल, असा समाधानी चेहरा घेऊन बाहेर पडलेला संकेत आज मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने ऑफिसला पोहोचला. आज मात्र मनोज आणि पल्लवीच्या आधीच संकेत ऑफिसला आला होता. म��ोज आणि पल्लवी अजून ऑफिसला आले नाहीत हे ध्यानात आल्यावर त्याने मनगटावरच घड्याळ पाहिलं. तेंव्हा त्याला समजलं की आज आपणचं ऑफिसमध्ये लवकर आलो आहोत. तो त्याच्या चेअरवर बसला. थोड्या वेळाने मनोज आणि पल्लवी ऑफिसला आले. संकेतला आधीच आलेलं पाहून पल्लवी त्याला म्हणाली,\n आज लवकर तयारी झाली. सो लवकर आलो.\n\" थँक्स कशा बद्दल..\n\" काल तू दिलेल्या सल्याबद्दल..\n मी फक्त एक शंका उपस्थित केली होती. सगळं ठीक आहे ना..\n\" रात्री आईच आणि माझं बोलणं झालं. त्यावरून तरी मला अस वाटलं की आईने माझं आणि सुरूचीच बोलणं ऐकलं होतं..\n\" मनोज मध्येच बोलला, \" मग काय..\n\" काही नाही. परत जैसेथे.. मला वाटलं होतं की आई वेगळं वागायला लागली. पण नाही.. मला वाटलं होतं की आई वेगळं वागायला लागली. पण नाही..\n\" तू तुझी काळजी घे.. आणि सुरुचीला नेहमी समजावं की तू तिच्याबरोबर आहेस.\" पल्लवीने संकेतला सल्ला दिला.\nएवढ बोलून पल्लवी आणि मनोज दोघेही आपआपल्या टेबलसमोरील चेअरवर बसले. संकेतच्या आयुष्यात जे काही घडतं होतं ते ऐकून मनोज संकेतच्याबद्दल खूप काळजी करू लागला. पण पल्लवीला पाहून तो विचार करू लागायचा की पल्लवी किती समजूतदार आहे. आता ही तो तिच्याकडे पाहत होता. पल्लवीने तिचा कॉम्प्युटर ऑन केला आणि तीच लक्ष मनोजकडे गेलं. मनोज तिच्याकडे मग्न होऊन पाहत आहे हे बघून तिला हसू आलं. तिने पेन हातात घेतला आणि पेन मनोजच्या पायावर खुपसला. तसा मनोज ओरडला,\nतो आवाज ऐकून संकेत त्याच्या चेअर वरून उठून मनोजकडे पाहून बोलला,\n \" मनोज भानावर आला होता.\n\" काय झालं सांग..\" पल्लवी मनोजला बोलली.\n\" काही नाही. जरा टेबल लागला पायाला.\" मनोज संकेतला बोलला.\n \" असं बोलून संकेत जागेवर बसला.\nतसं पल्लवी मनोजकडे पाहून हसली. मनोजने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि त्याच काम करू लागला.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nएकटी 'ती', अनं सावरली ( अंतिम भाग )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २५वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २४ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २२ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकविसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग विसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सतरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सोळावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )\nएकटी 'ती', अनं स���वरली ( भाग चौदावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तेरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अकरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पाचवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/socity.php", "date_download": "2020-09-30T08:09:56Z", "digest": "sha1:OAS4FJQXJDHU4XULWZSF3F6RD7YMZGP4", "length": 12561, "nlines": 107, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : समाज", "raw_content": "\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच \nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nनेटफ्लिक्सवरची 'द सोशल डायलेमा' ही फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही, अशांसाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. सोशल मीडिया प्रत्येक युजरचं वर्तन जाहिरातदारांना विकत असतो.\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदबल्या पिचलेल्या आदिवासींसाठी लोकशाही आणि सत्याग्रहाच्या मार्गावर चालणारी एक सशक्त संस्था म्हणून विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना ओळखली जाते. १ लाख सद��्य नोंदणी पूर्ण करून नुकतीच ही शेतमजुरांची युनियन महाराष्ट्रातली सर्वात जास्त नोंदणी असणारी कामगार संघटना ठरलीय. माणसाला उभं करणाऱ्या एका संघटनेची ही गोष्ट.\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय.\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nबिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खा���्री देता येत नाही.\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nशेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/three-lakh-students-vow-to-clean-the-house/articleshow/73234591.cms", "date_download": "2020-09-30T09:24:41Z", "digest": "sha1:NM4OPHONEW7RY5WZFXJOJO3HAOZPH47F", "length": 13759, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतीन लाख विद्यार्थ्यांनीघेतली स्वच्छतेची शपथ\nआपटे शाळेबाहेरील स्वच्छता साखळी उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी (अमित रुके)\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षणा'त अव्वल क्रमांक पटकाविण्यासाठी महापालिकेने सोमवारी घेतलेल्या स्वच्छता साखळी उपक्रमात दोन लाख ९० हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सकाळी आणि दुपारी दोन टप्प्यांत शहरातील सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या आठशे पन्नासहून अधिक शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.\nशहरातील स्वच्छतेचे महत्त्व केवळ नागरिकांपुरते मर्यादित न राहता, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्याची जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा संकल्प महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी आणि दुपारी शहरातील वेगवेगळ्या भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची साखळी बनवून स्वच्छतेची शपथ घेण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी, साडेनऊ हजारांहून अधिक शिक्षक आणि सात हजार पालक सहभागी झाले होते, असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये साखळी बनविण्यासह स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. तसेच, पोस्टर्स आणि फलकांद्वारे जनजागृती करण्यात आली.\nमहापौर मुरलीधर मोहोळ कोथरूड परिसरात, महापालिका आयुक्त सौरभ राव औंधमध्ये, उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने टिळक रस्ता परिसरातील स्वच्छता साखळीच्या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासह घनकचरा विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त माधव जगताप, शिक्षणाधिकारी दीपक माळी आणि इतर वरिष्ठ अधिकारी ठिकठिकाणच्या उपक्रमात उपस्थित होते. 'पुणेकर नागरिकांसमवेत शालेय विद्यार्थ्यांनीही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहर नक्कीच अव्वल क्रमांक पटकावेल', अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\n'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'...\nट्विटरवर मुलीचा फोन नंबर मागितला; पोलिसांनी दिले 'हे' उत्तर महत्तवाचा लेख\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूजड्रग्जसाठी वापरण्यात आले रियाचे पैसे, जाणून घ्या काय सांगितलं कारण\nम���बाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1015704", "date_download": "2020-09-30T10:40:19Z", "digest": "sha1:56MKWKPUGEDX27VZ2KOTWWIHUAIEIZ3H", "length": 2274, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:४७, ३ जुलै २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: te:1566\n१४:२६, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB)\n१२:४७, ३ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: te:1566)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/privacy-policy/", "date_download": "2020-09-30T08:53:38Z", "digest": "sha1:54QSIFBXGWBZXYB5DJEGQ6LZ45Q62MP2", "length": 17667, "nlines": 60, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "गोपनीयता धोरण - बाजारभाव उद्धरण", "raw_content": "\nप्रभावी तारीख: 29 जून, 2019\nकोट्सस्पीडिया (“आम्हाला”, “आम्ही” किंवा “आमचे”) https://www.quotespedia.org वेबसाइट (“सेवा”) चालविते.\nआपण आमच्या वेबसाइटवर आणि / किंवा सेवेला भेट देता आणि / आणि आपण त्या डेटाशी संबद्ध निवडी वापरता तेव्हा डेटा संकलन, वापर आणि प्रकटीकरण या संदर्भात हे पृष्ठ आपल्याला सूचित करते.\nआम्ही हा डेटा सेवा प्रदान करण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी वापरतो. वेबसाइट वापरुन आपण या धोरणाच्या अनुषंगाने माहिती संकलनास आणि वापरास सहमती देता. या गोपनीयता धोरणात अन्यथा परिभाषित केल्याशिवाय, या गोपनीयता धोरणात वापरल्या जाणार्‍या अटींचे आमच्या अटी व शर्तींमधील समान अर्थ आहेत, https://www.quotespedia.org वरून प्रवेशयोग्य\nमाहिती संकलन आणि वापर\nआपल्‍याला आमची सेवा प्रदान करण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी आम्ही विविध हेतूंसाठी कित्येक प्रकारची माहिती संकलित करतो.\nगोळा केलेल्या डेटाचे प्रकार\nवेबसाइटवर प्रवेश कसा केला जातो आणि वापरला जातो याबद्दल सामान्य माहिती आम्ही गोळा करू शकतो (“वापर डेटा”). या वापर डेटामध्ये आपल्या संगणकाचा इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता (उदा. आयपी पत्ता), ब्राउझरचा प्रकार, ब्राउझरची आवृत्ती, आपण भेट दिलेल्या आमच्या वेबसाइटची पृष्ठे, आपल्या भेटीची वेळ आणि तारीख, त्या पृष्ठांवर घालवलेला वेळ, अद्वितीय यासारख्या माहितीचा समावेश असू शकतो डिव्हाइस अभिज्ञापक आणि इतर निदान डेटा.\nट्रॅकिंग आणि कुकीज डेटा\nआम्ही आमच्या वेबसाइटवरील क्रियाकलाप ट्रॅक करण्यास आणि विशिष्ट माहिती ठेवण्यासाठी कुकीज आणि तत्सम ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरतो.\nकुकीज अल्प प्रमाणात डेटा असलेल्या फायली असतात ज्यात अज्ञात अद्वितीय अभिज्ञापक असू शकतो. कुकीज वेबसाइटवरून आपल्या ब्राउझरवर पाठविल्या जातात आणि आपल्या डिव्हाइसवर संग्रहित केल्या जातात. वापरलेली माहिती ट्रॅकिंग तंत्रज्ञान म्हणजे बीकन, टॅग आणि स्क्रिप्ट्स माहिती संकलित करण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी आणि आमच्या वेबसाइटवर सुधारित आणि विश्लेषण करण्यासाठी.\nआपण आपल्या ब्राउझरला सर्व कुकीज नकार देण्यासाठी किंवा एखादी कुकी केव्हा पाठविली जात आहे हे दर्शविण्यासाठी सूचना देऊ शकता. तथापि, आपण कुकीज स्वीकारत नसल्यास आपण आमच्या वेबसाइटवरील काही भाग वापरू शकणार नाही.\nआम्ही वापरत असलेल्या कुकीजच्या उदाहरणे:\nसत्र कुकीज आम्ही आमच्या वेबसाइटवर कार्य करण्यासाठी सत्र कुकीज वापरतो.\nप्राधान्य कुकीज. आम्ही आपली प्राधान्ये आणि विविध सेटिंग्ज लक्षात ठेवण्यासाठी प्राधान्य कुकीज वापरतो.\nसुरक्षा कुकीज. आम्ही सुरक्षा हेतूंसाठी सुरक्षा कुकीज वापरतो.\nकोटेस्पीडिया.ऑर्ग. संग्रहित डेटा विविध उद्देशांसाठी वापरतो:\nवेबसाइट प्रदान आणि देखरेख करण्यासाठी\nविश्लेषण किंवा मौल्यवान माहिती प्रदान करण्यासाठी जेणेकरून आम्ही वेबसाइट सुधारू शकू\nवेबसाइटच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी\nतांत्रिक समस्यांना शोधणे, प्रतिबंध करणे आणि त्यांचे परीक्षण करणे\nआम्ही कुकीज कशा प्रकारे वापर\nएक कुकी ही एक छोटी फाईल आहे जी आपल्या संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर ठेवण्यास परवानगी विचारते. एकदा आपण सहमत झाला की फाईल जोडली जाते आणि कुकी वेब रहदारीचे विश्लेषण करण्यात मदत करते किंवा आपण एखाद्या विशिष्ट साइटला भेट देता तेव्हा आपल्याला कळवते. कुकीज वेब अनुप्रयोगांना आपल्याला वैयक्तिकरित्या प्रतिसाद देण्याची परवानगी देतात. वेब अनुप्रयोग आपल्या आवडीनुसार आपल्या आवडी, माहिती एकत्रित करुन आणि लक्षात ठेवून आपल्या आवडी, आवडी आणि नापसंत्यांनुसार ऑपरेशन्स तयार करू शकतो. आम्ही कोणती पृष्ठे वापरली जात आहेत हे ओळखण्यासाठी रहदारी लॉग कुकीज वापरतो. हे आम्हाला वेबपृष्ठ रहदारी विषयी डेटाचे विश्लेषण करण्यात आणि अभ्यागतांच्या गरजा अनुरूप बनविण्यासाठी आमची वेबसाइट सुधारण्यात मदत करते. आम्ही ही माहिती केवळ सांख्यिकीय विश्लेषण हेतूंसाठी वापरतो आणि नंतर डेटा सिस्टमवरून काढला जातो. एकंदरीत, आपल्याला कोणती पृष्ठे उपयुक्त वाटतात आणि कोणती पृष्ठे आपण वापरत नाही हे परीक्षण करण्यास आम्हाला सक्षम करुन कुकीज आपल्याला एक चांगली वेबसाइट प्रदान करण्यात मदत करतात. एक कुकी आम्हाला कोणत्याही प्रकारे आपल्या संगणकावर प्रवेश करू शकत नाही किंवा आपल्याबद्दल कोणतीही माहिती देत ​​नाही. आपण कुकीज स्वीकारणे किंवा नाकारणे निवडू शकता. बर्‍याच वेब ब्राउझर कुकीज स्वयंचलितपणे स्वीकारतात, परंतु आपण इच्छित असल्यास कुकीज नाकारण्यासाठी आपण सहसा आपली ब्राउझर सेटिंग सुधारित करू शकता. हे आपल्याला वेबसाइटचा पूर्ण फायदा घेण्यापासून प्रतिबंधित करेल.\nयाव्यतिरिक्त, कोटेस्पीडिया कुकीजचा वापर आपल्याला आमच्या जाहिराती इंटरनेटवर विविध वेबसाइटवर दर्शविण्यासाठी करते.\nआपण Google ला भेट देऊन कुकीजच्या Google च्या वापराची निवड रद्द करू शकता जाहिरात सेटिंग्ज.\nGoogle सह तृतीय-पक्ष विक्रेते आपल्या पूर्वीच्या वेबसाइटच्या भेटींवर आधारित जाहिराती देण्यासाठी कुकीज वापरतात.\nगूगलच्या डबलक्लिक कुकीचा वापर आपल्याला आणि आपल्या भागीदारांच्या कोटस्पीडिया ब्लॉग आणि / किंवा इंटरनेटवरील अन्य साइटवरील भेटींच्या आधारावर आपल्याला जाहिराती देण्यास सक्षम करतो.\nआपण भेट देऊन स्वारस्य-आधारित जाहिरातींसाठी डबलक्लिक कुकीच्या वापराची निवड रद्द करू शकता जाहिरात सेटिंग्ज. (किंवा भेट देऊन Aboutads.info.)\nतृतीय पक्ष कुकीज, वेब बीकॉन आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर आपल्या वेबसाइटवरून आणि इतरत्र इंटरनेटवर माहिती गोळा करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी करतात आणि मापन सेवा आणि लक्ष्यित जाहिराती प्रदान करण्यासाठी त्या माहितीचा वापर करतात.\nआमच्या सेवेच्या वापराचे परीक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी आम्ही थर्ड-पार्टी सेवा प्रदाते वापरू शकतो.\nGoogle Analytics मध्ये : गुगल अ‍ॅनालिटिक्स ही Google ने देऊ केलेली वेब analyनालिटिक्स सेवा आहे जी वेबसाइट रहदारीचा मागोवा ठेवते आणि अहवाल देते. Google आमच्या सेवेच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी गोळा केलेला डेटा वापरतो. हा डेटा इतर Google सेवांसह सामायिक केला गेला आहे. गूगल संकलित केलेला डेटा त्याच्या स्वत: च्या जाहिरात नेटवर्कच्या जाहिराती संदर्भित करण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी वापरू शकते. आपण गुगल अ‍ॅनालिटिक्समध्ये ऑप्ट-आउट ब्राउझर अ‍ॅड-ऑन स्थापित करुन आपल्या सेवेवर आपली क्रियाकलाप उपलब्ध करुन देऊ शकता. अ‍ॅड-ऑन, Google अ‍ॅनालिटिक्स जावास्क्रिप्ट (ga.js, ticsनालिटिक्स.जेज आणि डीसी.जेज) ला भेट देण्याच्या क्रियाकलापाबद्दल Google विश्लेषणासह माहिती सामायिक करण्यापासून प्रतिबंधित करते.\nGoogle च्या गोपनीयतेवरील अधिक माहितीसाठी, कृपया Google गोपनीयता आणि अटी वेब पेजला भेट द्या: https://policies.google.com/privacy\nया गोपनीयता धोरण बदल\nआम्ही वेळोवेळी आमचे गोपनीयता धोरण अद्यतनित करू शकतो. आपणास कोणत्याही बदलांसाठी या गोपनीयता धोरणाचे ठराविक कालावधीनंतर पुनरावलोकन करण्याचा सल्ला देण्यात येतो. या गोपनीयता धोरणात बदल या पृष्ठावर पोस्ट केल्यावर प्रभावी ठरतात.\nया गोपनीयता धोरणाबद्दल आपल्याला काही प्रश्��� असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा:\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/delhi-news-it-is-unfair-on-the-state-government-to-stop-entrepreneurs-from-helping-the-cm-fund-shrirang-barne-raised-his-voice-in-the-lok-sabha-181919/", "date_download": "2020-09-30T08:22:14Z", "digest": "sha1:QJBXOYDDCS4NRB4O4A6FQUAQCP4LYBFY", "length": 8653, "nlines": 79, "source_domain": "mpcnews.in", "title": "Delhi news: उद्योजकांना सीएम फंडात मदत करण्यास रोखणे राज्य सरकारवर अन्यायकारक; श्रीरंग बारणे यांनी उठविला लोकसभेत आवाज : It is unfair on the state government to stop entrepreneurs from helping the CM fund; Shrirang Barne raised his voice in the Lok Sabha", "raw_content": "\nDelhi news: उद्योजकांना सीएम फंडात मदत करण्यास रोखणे राज्य सरकारवर अन्यायकारक; श्रीरंग बारणे यांनी उठविला लोकसभेत आवाज\nDelhi news: उद्योजकांना सीएम फंडात मदत करण्यास रोखणे राज्य सरकारवर अन्यायकारक; श्रीरंग बारणे यांनी उठविला लोकसभेत आवाज\nराज्यातील उद्योगपतींनी सीएसआर निधी सीएम फंडास द्यावा\nएमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी सीएसआरअंतर्गत पीएम केअर फंडात निधी दिला आहे. उद्योगपती पीएम केअर फंडाकरिता निधी देवू शकतात. परंतु, ज्या राज्यात आपला उद्योग सुरु आहे. त्या राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमू करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. राज्यातील उद्योगपतींना त्यांचा सीएसआर निधी सीएम फंडास देण्याची मूभा द्यावी. केंद्र सरकारमार्फत पीएम केअर फंडातून राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.\nपीएम केअर फंडात सीएसआर अंतर्गत किती निधी जमा झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nखासदार बारणे म्हणाले, जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.\nया महामारीच्या काळात राज्यातील उद्योगपती, कंपन्याच्या माध्यमातून पंतप्रधान केअर फंडात किती सीएसआर निधी जमा झाला, याची माहिती मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी पीएम केअरमध्ये सीएसआर निधी जमा केला आहे.\nउद्यो���पती पीएम केअर फंडासाठी सीएसआर देवू शकतात. परंतु, ते मुख्यमंत्री सहाय्याता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. जे उद्योजक ज्या राज्यात उद्योग करतात, त्या राज्याचे ते काहीतरी देणे लागतात.\nउद्योजकांनी पीएम फंडाऐवजी सीएम फंडाकरिता जर सीएसआर निधी दिला असता तर कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत झाली असती.\nकोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारसोबत आहे. त्यामुळे राज्यावर अन्याय न करता केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nTalegaon crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक चालकाला मारहाण करून लुटले\nPimpri News : खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा खर्च सरकारने द्यावा – लक्ष्मण जगताप\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nChinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-bangladesh-sandeep-patil-1104987/", "date_download": "2020-09-30T10:34:24Z", "digest": "sha1:XTIGZYNHFV3MAUZTATEGMNOPSL6IWC5O", "length": 14000, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संघ निवडताना भावनांना मुळीच स्थान नसते! | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nसंघ निवडताना भावनांना मुळीच स्थान नसते\nसंघ निवडताना भावनांना मुळीच स्थान नसते\nवीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग आणि प्रग्यान ओझा या अनुभवी खेळाडूंच्या नावांची भारताच्या कसोटी संघाची निवड करताना चर्चासुद्धा झाली नाही.\nवीरेंद्र सेहवाग, ��ौतम गंभीर, युवराज सिंग आणि प्रग्यान ओझा या अनुभवी खेळाडूंच्या नावांची भारताच्या कसोटी संघाची निवड करताना चर्चासुद्धा झाली नाही. याबाबत संदीप पाटील म्हणाले, ‘‘युवराजबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कर्णधार आणि निवड समितीपैकी कोणी कोणाबाबत चर्चा केली किंवा काय केली, हे मी सांगू शकणार नाही.’’\nते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा आम्ही एखाद्या खेळाडूची निवड करतो, तेव्हा तो प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, याची आम्हाला पूर्णत: जाणीव असते. त्यामुळे भावनांना इथे मुळीच स्थान नसते. कोणत्याही खेळाडूबाबत आमची भावनिकता नसते. कामगिरी, तंदुरुस्ती आणि सांघिक समतोल या गोष्टी संघनिवडीसाठी आम्ही महत्त्वाच्या मानतो.’’\n‘‘मोहम्मद शमी वगळता बाकी सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याचा आमच्याकडे अहवाल होता. शमी चार आठवडय़ांनी उपलब्ध होऊ शकेल. अन्यथा सर्वच खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असले असते,’’ असे पाटील यांनी सांगितले.\nकोणत्याही वरिष्ठ खेळाडूला बांगलादेश दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेली नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘‘भारतीय संघ एकापाठोपाठ एक सामने खेळत आहे. आम्ही निवडीचे धोरण ठरवताना काही खेळाडूंना विश्रांती देता येईल का, याचप्रमाणे खेळाडूंच्या विनंत्यांचाही विचार करतो.’’\n‘‘बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी कोणत्याही खेळाडूने विश्रांतीबाबतची विनंती केली नव्हती. त्यामुळे आम्हाला हा सर्वोत्तम संघ निवडता आला,’’ असे ते पुढे म्हणाले.\nभारतीय संघाची समतोलपणे निवड करताना बांगलादेशची संघरचना गृहीत धरण्यात आली. याविषयी पाटील म्हणाले, ‘‘१५ खेळाडूंची निवड करताना त्यांच्या संघातील स्थानाबाबत चर्चा होते. त्यामुळेच योग्य समतोल साधता येतो. बांगलादेशच्या फलंदाजीच्या फळीत सहा डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे दोन ऑफ-स्पिनर गोलंदाजांची निकड असल्याचे बैठकीत निश्चित झाले.’’\n‘‘आम्ही काही उदयोन्मुख ऑफ-स्पिनर्सच्या नावांचीही चर्चा केली. परंतु निवड समिती आणि कर्णधाराने अखेरीस हरभजनच्या नावाला कौल दिला,’’ असे त्यांनी सांगितले.\nभारताच्या कसोटी संघातून रवींद्र जडेजाला वगळण्यात आले आहे. याचे स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘‘आम्ही जडेजाप्रमाणेच अन्य फिरकी गोलंदाजांच्या नावांचीही चर्च�� केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरीच्या अनुषंगाने फिरकी गोलंदाजाला स्थान दिले आहे. कोणत्याही स्पध्रेसाठी किंवा मालिकेसाठी आम्ही निवड समितीची बैठक घेतो, तेव्हा प्रतिस्पर्धी\nसंघाच्या ताकदीचा गांभीर्याने विचार करतो.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nVIDEO: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील ‘तो’ शेवटचा चेंडू आणि धोनीची चपळता\nIND vs AUS : विराट कोहली वाघ, त्याला पिंजऱ्यात कैद करु नका \nमिताली-पोवार वादाची वेळ चुकली – संदीप पाटील\nभारतीय संघ फक्त कॉफी पिण्यात मश्गूल, माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांची टीका\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 कोहलीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस\n2 टेनिस : युकी, रामकुमारची विजयी सलामी\n3 सायनाला द्वितीय मानांकन\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime-news_73.html", "date_download": "2020-09-30T10:03:40Z", "digest": "sha1:OKT4CYURM2KQ4W3KFJ37OM4F3NMRJUDP", "length": 8302, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन व्यवसाय केला, गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन व्यवसाय केला, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन व्यवसाय केला, गुन्हा दाखल\nAdmin August 21, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nउस्मानाबाद (श.): कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्���ेशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन शौकत शफीक शेख, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी दि. 20.08.2020 रोजी 20.45 वा. उस्मानाबाद येथील ताजमहल टॉकीज जवळील ‘बिर्याणी सेंटर’ मध्ये ग्राहकांना जेवण देत असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले. यावरुन पोउपनि- श्री. दिनेश जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nनाकाबंदी दरम्यान 159 कारवाया- 35,100 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त\nउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 20.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 159 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 35,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 14 पोलीस कारवायांत 3,400/-रु. दंड वसुल\nउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 20.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 8 कारवायांत- 1,600/- रु. दंड प्राप्त.\n2)सार्वजनिक स्थळी मास्क न लावणे: 2 कारवायांत- 1,000/- रु. दंड प्राप्त.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 4 कारवायांत 800/-रु. दंड प्राप्त.\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्��ानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\nउस्मानाबाद : स्वतंत्र विद्यापीठाची जाहीर घोषणा करून संभ्रम दूर करा\nभारतीय जनता युवा मोर्चाची उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी उस्मानाबाद - उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठाची ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-09-30T09:55:56Z", "digest": "sha1:UCHSJZDIDMJDBLKZOJIKVJ45CLNKYJPN", "length": 5399, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३२१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३४० चे - पू. ३३० चे - पू. ३२० चे - पू. ३१० चे - पू. ३०० चे\nवर्षे: पू. ३२४ - पू. ३२३ - पू. ३२२ - पू. ३२१ - पू. ३२० - पू. ३१९ - पू. ३१८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३२० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-thane/2019/thane-mbmc", "date_download": "2020-09-30T10:00:51Z", "digest": "sha1:RWPRWJ674JMXEX26U46EMRWIB64UCCKP", "length": 6141, "nlines": 86, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Thane Mbmc 2019 - 20 | रेडि रेकनर ठाणे २०१९ - २०", "raw_content": "\nमूल्य दर २०१९ - २०\nठाणे - मि. भा. न. पा.\nठाणे - मि. भा. न. पा. २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/increase-in-honorarium-for-medical-officers-in-tribal-areas/articleshow/78152796.cms", "date_download": "2020-09-30T10:04:16Z", "digest": "sha1:LQBTW5H3JQYG4QDDALUMCLUY6PKDGL5Z", "length": 14441, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ\n'नवसंजीवनी' योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन २४ हजारांवरून थेट ४० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन २४ हजारांवरून थेट ४० हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी घेतला.\n'मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां'च्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पाडली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते १० गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्यरुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत.\nसध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी बहुमोल योगदान देत आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागत आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळ��� त्यांचे मानधनात ४० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र रुग्णांची सेवा करताना हलगर्जी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nAnkush Surwade: अंकुश सुरवडेचं काय झालं; सायन रुग्णालयातलं सत्य येणार समोर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्म���र्टफोन\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509852", "date_download": "2020-09-30T09:39:47Z", "digest": "sha1:HAACVMJ2O2WBULBW5G5TNXQCGHDJBY57", "length": 2749, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग (संपादन)\n१५:११, २३ मार्च २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n०३:०७, ६ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१५:११, २३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/tag/nizam-usman-ali-khan-gave-5000-kg-of-gold-to-the-indian-government/", "date_download": "2020-09-30T08:57:27Z", "digest": "sha1:OVCNSERZECCBEKZMF2JCPPU2FTEEQHK2", "length": 4295, "nlines": 68, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Nizam Usman Ali Khan gave 5000 kg of gold to the Indian government Archives - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nजानिये किसने भारत सरकार को 5000 किलो सोना दिया था.\nनिज़ाम उस्मान अली खान ने भारत सरकार को 5000 किलो सोना(Gold) दिया था. Gold :आज अगर पूछा जाए भारत के\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nKalepadal railway gate : लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अझरुद्दीन सय्यद यांनी दिला आहे.\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/maratha-kranti-morcha-protest-front-of-mla-seema-hire-and-adv-rahul-dhikale-houses-for-maratha-reservation/articleshow/78151087.cms", "date_download": "2020-09-30T09:30:26Z", "digest": "sha1:JJLU34Q3I3RRDQJTMKYM43FYQCARVX43", "length": 17873, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठा आरक्षणासाठी येत्या दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यासाठी दबाव टाकावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी भाजप आमदारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमराठा आरक्षणावरील स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी, आरक्षणासाठी येत्या दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यासाठी दबाव टाकावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. १६) भाजप आमदारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार सीमा हिरे आणि अॅड. राहुल ढिकले यांच्या घरासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात दोन्हीही आमदारांनी सहभागी होऊन आपण मराठा समाजासोबत असल्याचे आश्वासन दिले. मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही आणि आमदारांनी त्यासाठी प्रयत्न केले नाही, तर आमदार, खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.\nगेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत मराठा आरक्षणाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवली होती. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून, या स्थगिती विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी तीन दिव���ांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. सरकारकडून याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे संघटना आता आक्रमक झाल्या असून, नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने याबाबत आमदारांना जाब विचारण्याची मोहीम सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मदतीची जाणीव ठेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात विशेष दोन दिवसीय अधिवेशन घ्यावे व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती याबाबत पुनर्याचिका लवकरात लवकर दाखल करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. स्थगितीच्या निर्णयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात मेडिकल, उच्च शिक्षण व इतर शालेयवर्गासाठी मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे झालेले शैक्षणिक प्रवेश व नोकरभरतीसंदर्भातील आरक्षण जसे आहे तसे ठेवून त्यासाठी वटहुकूम काढून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला नाही, तर मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.\nमराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप, करण गायकर, राजू देसले, गणेश कदम, आशिष हिरे, तुषार जगताप, शरद तुंगार, शिवाजी मोरे, प्रमोद जाधव, माधवी पाटील, नीलेश गायके, योगेश गांगुर्डे, तुषार भोसले, गणेश दळवी, उज्ज्वला देशमुख आदींसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआमदार सीमा हिरे यांनी यावेळी आंदोलनात सहभागी होऊन आपण मराठा समाजासोबत असल्याचे यावेळी आंदोलकांना सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे भोसले यांच्याशी चर्चा झाली असून, आम्ही राज्य शासनासह केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन हिरे यांनी दिले. मराठा समाजासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू, असे आश्वासन अॅड. राहुल ढिकले यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आमदार देवयानी फरांदे या करोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांच्या कार��यालयात निवेदनाची प्रत देण्यात आली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nप्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती ‘वाऱ्यावर’...\n आता रुग्णसेवाच थांबविणार... खासगी डॉक्टरांचा इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण उद्धव ठाकरे Nashik Maratha reservation Maratha Kranti Morcha\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nजळगावखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nब्युटीकेसांना दह�� कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T10:55:17Z", "digest": "sha1:WZGMEJY2S5OYHHY4G6ZJ7SS47RGVFEKS", "length": 4526, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॅसकार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2020-09-30T10:27:29Z", "digest": "sha1:7GIKHA3SKZUQGPMXTIIO3UZKQ5TOVRYY", "length": 5583, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैदिक - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nभारतीय संस्कृतीचे आद्य ग्रंथ म्हणजे वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद या वेदांमधील जे विचार त्यांना वैदिक असे म्हटले जाते. त्याला अनुसरून जे आचरण केले जाते त्याला वैदिक परंपरा असे म्हणतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१७ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sa.m.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%83_(%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%83).djvu", "date_download": "2020-09-30T10:06:24Z", "digest": "sha1:HB5NDVMYKRNLI2V4F3Q4726NHHGLN7B7", "length": 4344, "nlines": 40, "source_domain": "sa.m.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:वेदान्तसारः (सदानन्दः).djvu - विकिस्रोतः", "raw_content": "\n- - - - - - - - - - - - - - - - ००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४\nअंतिम बार १६ जनवरी २०२० को ०९:१६ बजे संपादित किया गया\nभिन्नोल्लेखः यावत् न भवेत्, तावत् CC BY-SA 3.0 इत्यत्र उल्लेखो भवति \n१६ जनवरी २०२० (तमे) दिनाङ्के ०९:१६ समये अन्तिमपर��वर्तनं जातम्\nपाठः क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक अभिज्ञापत्रस्य अन्तर्गततया उपलब्धः अस्ति; अन्याः संस्थित्यः अपि सन्ति अधिकं ज्ञातुम् अत्र उपयोगस्य संस्थितिं पश्यतु \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23672/", "date_download": "2020-09-30T10:23:20Z", "digest": "sha1:UIS47HZS7GHWVDQJ5SAMVWBG6D5JZKZV", "length": 19289, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हमिंग पक्षि – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहमिंग पक्षि : पक्षी वर्गातील ॲपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात यांचा समावेश होतो. ते विविध रंगांचे आकर्षक पक्षी असून त्यांच्या सु. ३२० जाती आहेत. त्यांच्या अनेक जाती दक्षिण अमेरिकेत आढळतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व कॅनडात या पक्ष्याच्या सु. १२ जाती आढळतात. रूबी-थ्रोटेड हमिंग पक्ष्याचे (आर्चिलोकस कोलूब्रिस) प्रजनन पूर्व-उत्तर अमेरिकेत होत असून ते नोव्हा स्कोशा ते फ्लॉरिडा या भागांत आढळतात. उत्तर भागांत आढळणाऱ्या रूफोज हमिंग पक्ष्याचे (सेलॅस्फोरस रुफस) प्रजनन दक्षिण-पूर्व अलास्का ते उत्तर कॅलिफोर्निया या भागांत होते.\nसर्व हमिंग पक्षी आकाराने लहान असतात. त्यांपैकी पश्चिम-दक्षिण अमेरिकेत आढळणारा जायंट हमिंग (पॅटॅगोना गिगॅस) हा सर्वांत मोठा असून त्याची लांबी सु. २० सेंमी. व वजन सु. २० ग्रॅ. असते. बी हमिंग (मेलिशुगा हेलेनी) ही जाती क्यूबामध्ये आढळते. तिची लांबी सु. ५.५ सेंमी. व वजन सु. २ ग्रॅ. असते. हा जगातील सर्वांत लहान पक्षी आहे. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या ठिकाणी आढळणारे छोटे हमिंग पक्षी मागेमागे उडत जाऊ शकणारे एकमेव पक्षी आहेत.\nहमिंग पक्ष्याचे स्नायू बळकट व पंख पात्यासारखे लांब असतात. त्यामुळे ते फुलांच्या वर-खाली आणि पुढे-मागे अशा हालचाली सहजपणे करू शकतात. नरामध्ये पंखांची फडफड ८० प्रतिसेकंद, तर मादीमध्ये ६० प्रतिसेकंद असते. या पक्ष्यांमध्ये लहान आकारमानाच्या पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकारमानाच्या पक्ष्यांमध्ये पंखांची फडफड कमी होत जाते. उदा., जायंट हमिंगमध्ये पंखांची फडफड फक्त १० प्रतिसेकंद असते. पक्ष्यांचे पंख धातुसदृश रंगाचे असतात. त्यावर प्रकाश पडल्यावर ते विविध रंगांचे असल्यासारखे वाटतात.\nहमिंग पक्ष्यांमध्ये नर-मादी दिसायला सारखेच असतात. ते फुलांतील मधुरस व कीटक खातात. बी हमिंगची चोच लांब व निमुळती होत गेलेली असते. थॉर्नबिलची चोच लहान असते. सोअर्डबिलची चोच लांब असून ती त्याच्या लांबीच्या अर्धी (सु. १० सेंमी.) असते, तर सिकलबिलमध्ये चोच किंचित बाकदार असते.\nहमिंग पक्ष्यांमध्ये नर-मादी फार काळ एकत्र राहत नाहीत. व्हायोलेटइअर पक्षी जोडी जमवितात. नर-मादी एकत्रितपणे पिलांचे संगोपन करतात. नर संरक्षणासाठी मदत करतात. या पक्ष्याच्या बहुतेक जातींत नर पक्षी मादीचे लक्ष वेधून घेण्याकरिता उड्डाणांच्या कसरती करतात. तो मादीला त्याच्या कंठावरील पट्ट्यातील रंग दिसतील अशा रीतीने तिच्या समोरून उड्डाण करतो. ते यू (ण) या इंग्रजी अक्षराच्या आकारात हवेत उड्डाण करताना त्यांच्या पंखांचा हमिंग, हिसिंग अथवा पॉपिंग असा आवाज होतो. हा आवाज अनेकांना इतर पक्ष्यांच्या गाण्यासारखा वाटतो. या पक्ष्याच्या काही जातींत शेपटीच्या पंखांचा असा आवाज होतो.\nहमिंग पक्ष्याचे घरटे वनस्पतीचे धागे, कोळ्याचे जाळे व दगडफूल यांपासून तयार केलेले असते. ते कपाच्या आकाराचे असून झाडाच्या दोन फांद्यांच्या बेचक्यात असते. काही वेळा ते झाडाच्या मोठ्या पानांवर व खडकांवरही असते, कधीकधी तर झाडाला टांगलेले असते. काही घरटी एका बाजूने वनस्पतीचा काडी कचरा व दुसऱ्या बाजूस माती-चिखल यांपासून बनविलेली असतात. मादी पांढऱ्या रंगाची व वाटोळ्या आकाराची एक किंवा दोन अंडी घालते. अंडी पक्ष्याच्या शरीराच्या सु. १०% वजनाची असतात. मादी १५–२० दिवस अंडी उबविते. अंड्यातून बाहेर पडलेली पिले सुरुवातीस दृष्टिविहीन व पंखविरहित असतात. तीन आठवड्यांनंतर पिले उड्डाण करू शकतात. या पक्ष्याचे विविध जातींमध्ये आयुर्मान ४–१२ वर्षे असते. त्याचे कावळे व बहिरी ससाणा हे नैसर्गिक शत्रू आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postहक्सली, सरज्युलियन सॉरेल\nलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वा न द मॉने\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ���्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27731/", "date_download": "2020-09-30T09:22:51Z", "digest": "sha1:NW3LOD4PRDLN5KHJGTNOTRC54IUYZNRC", "length": 16002, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "फुक्सिया – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nफुक्सिया : शोभादायक फुलझाडांच्या [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एका वंशाचे शास्त्रीय नाव. मध्य व दक्षिण अमेरिका आणि न्यूझीलंड या प्रदेशांतून यातील वनस्पतींचा प्रथम इतरत्र प्रसार झाला. लेओनहार्ट फुक्स (१५०१- ६६) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांचे नाव या वंशास दिले असून याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ऑनेग्रेसीमध्ये (शिंगाडा कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. यात एकूण ७०-८० (जे. सी. विलिस यांच्या मते १००, तर ए. बी. रेंडेल यांच्या मते ६०) जाती असून त्यांपैकी ३-४ न्यूझीलंडमध्ये व इतर अमेरिकेच्या उष्ण भागातील आहेत. बहुतेक जाती क्षुपे (झुडपे), ओषधी [��� ओषधि] व लहान वृक्ष आहेत. त्यांची पाने साधी, समोरासमोर, प्रत्येक पेऱ्यावर दोन किंवा तीन फुले कक्षास्थ (बगलेत), एकाकी, चतुर्भागी, साध्या मंजरीवर किंवा परिमांजरीवर [→ पुष्पबंध] लोंबती राहतात. संदले व प्रदले भिन्न रंगांची आणि पुष्पमुकुट एकेरी किंवा दुहेरी असतो [→ फूल] त्यावर लाल व जांभळट रंगाच्या अनेक छटा असून काही भाग पांढरे असतात. मृदुफळात चार कप्पे असतात व ती खाद्य आहेत. भारतात डोंगरी भागात ही झाडे चांगली येतात सु. १,२४० मी. उंचीवर त्यांची वाढ चांगली होते व ती बहरतात. म्हैसूर व बंगलोर यांसारख्या ठिकाणच्या सौम्य हवामानातही ती चांगली वाढतात त्यांना थंड व ओलसर हवा मानवते. मैदानी भागात त्यांना मार्च-एप्रिलमध्ये फुले येतात. कलमे व फुटवे किंवा बिया लावून त्यांची नवीन लागवड करतात. कुंड्या, वाफे, लोंबत्या टोपल्या, खिडक्यांजवळचे वाफे यांत लावण्यास फुक्सियाच्या काही जाती फार चांगल्या आहेत. यांचे अनेक संकरित प्रकार मिळाले आहेत. बहुतेक संकरित जाती फु. फुलजेन्स, फु. कॉक्सीनिया व फु. मॅगेलॅनिक यांपासून निर्माण केलेल्या आहेत. फु. एक्सकॉर्टिकॅटा या काष्ठमय झाडाच्या प्रत्येक भागाचा बाष्पस्‍नानात व प्रसूतीनंतर होणाऱ्या अंतर्गत रक्तस्त्रावावर न्यूझीलंडमध्ये उपयोग करतात. चिलीतील फु. मॅक्रोस्टेमा या झाडाच्या लाकडापासून काळा रंग काढतात. फु. मॅगेलॅनिकां यांच्या पानांचा व सालीचा उपयोग मूत्रल (लघवी साफ करणारी ) आणि ज्वरनाशी ह्या दृष्टींनी करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32087/", "date_download": "2020-09-30T09:56:16Z", "digest": "sha1:DXY4S7VCMR6AUVD33YE5A5RTIVPFBWK5", "length": 150567, "nlines": 287, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लेबानन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलेबानन : (अल्‌-जुम्हूरिया अल्‌-लुब्नानिया). भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील एक आशियाई देश. आशिया खंडाच्या अगदी पश्चिम भागात असलेल्या या देशाच्या उत्तरेस व पूर्वेस सिरिया, दक्षिणेस इस्राएल आणि पश्चिमेस भूमध्य समुद्र असून जगातील सर्वांत लहान सार्वभौम राष्ट्रांपैकी हे एक आहे. देशाचे एकूण क्षेत्रफळ १०,४०० चौ. किमी. व लोकसंख्या ३५,००,००० (१९८४ अंदाज) असून दक्षिणोत्तर लांबी २१५ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ३२ ते ८८ किमी आहे. लेबाननची एकूण सरहद्द ६५६ किमी. लांबीची असून तीपैकी भूमध्य समुद्रकिनारा १९५ किमी. लांबीचा आहे. देशाचा अक्षवृत्तीय विस्तार ३३० ४’, ते ३४० ४१’, उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार ३५० ६’, ते ३६० ३६’, पूर्व यादरम्यान आहे. बेरूत (लोकसंख्या ७,०२,०००-१९८० अंदाज) ही लेबाननची राजधानी आहे. येथील प्रमुख पर्वतश्रेणीवरून देशाला लेबानन हे नाव पडले आहे.\nभूवर्णन : लेबाननची भूमी मुख्यतः पर्वतीय आहे. भूरचना जटिल व विविधतापूर्ण आहे. त्यामुळे अगदी थोड्या अंतरातसुद्धा भूमिस्वरूप, हवामान, जमीन व वनस्पतिजीवन यांमध्ये खूपच बदल झालेला आढळतो. देशाची निम्म्यापेक्षा जास्त भूमी ९०० मीटरपेक्षा अधिक उंचीची आहे. देशाचे पूर्व-पश्चिम दिशेने पुढीलप्रमाणे प्रमुख चार प्राकृतिक विभाग पडतात : (१) किनारी मैदान, (२) लेबानन (अरबी-जेबेल लुब्नान), (३) अल्‌-बिका खोरे व (४) अँटी लेबानन व हरमान पर्वतश्रेण्या.\nभूमध्य समुद्रकिनाऱ्यावर सु. २०९ किमी. लांबीचे सपाट व अरुंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. याच्या बहुतांश भागात अलीकडच्या काळात नद्यांनी गाळाचे संचयन केलेले दिसते. किनाऱ्यावर अर्धचंद्राकृती मैदानांची मालिका निर्माण झालेली असून प्रत्येक मालिका पूर्वेकडील लेबानन पर्वतरांगेच्या सोंडींनी वेढलेली आहे. त्या सोंडी पुढे समुद्रात गेलेल्या दिसतात. समुद्रकड्यांनी अनेक ठिकाणी हे मैदान खंडित झालेले आहे. या ��ैदानी भागात विविध प्रकारची फळे पिकवितात. लेबाननमधील महत्त्वाची शहरे याच मैदानी प्रदेशात आढळतात.\nकिनारी मैदानाच्या पूर्वेस, किनाऱ्याला समांतर अशी लेबानन ही ओबडधोबड स्वरूपाची घडीची पर्वतश्रेणी असून नैसर्गिक रीत्या निर्माण झालेल्या गढ्यांच्या ह्या मालिका आहेत. उत्तरेस केबीर नदीपासून दक्षिणेस लिटानी नदीपर्यंत सु. १६० किमी. लांबीची ही पर्वतश्रेणी आहे. तिची पूर्व-पश्चिम रुंदी सु. १०-१५ किमी. असून समुद्रसपाटीपासून उंची दोन ते तीन हजार मी. पर्यंत आढळते. समुद्रकिनाऱ्यापासून ४० किमी. च्या आतच ह्या रांगा आहेत. कर्नट एस्‌ सौदा हे देशातील सर्वोच्च शिखर (३,०८८ मी.) याच श्रेणीत आहे. जेबेल सॅनिन (२,६२८ मी.) हे यातल दुसरे महत्त्वाचे शिखर आहे. लेबानन पर्वतात चुनखडक, वालुकाश्म व चिकण माती यांचे जाड थर आढळतात. पूर्व-पश्चिम असलेल्या खोल दऱ्या व घळ्यांमुळे ही श्रेणी काही ठिकाणी खंडित झालेली आहे. काही ठिकाणच्या निदऱ्या अतिशय खोल आहेत. या प्रदेशाचा पूर्वेकडील उतार अधिक तीव्र स्वरूपाचा आहे. पूर्वेस बिका खेड्याच्या बाजूस काही ठिकाणी ९०० मी. उंचीचे भिंतीसारखे उभे कडे आहेत. या भूमिस्वरूपाचा परिणाम देशाच्या इतिहासावर झालेला आहे. या प्रदेशात गनिमी कारस्थानांना आळा घालणे मध्यवर्ती शासनाला फारच खर्चाचे व जिकिरीचे होऊन बसते. पूर्वी अधिक उंचीचे उतार सीडार वृक्षांनी आच्छादलेले होते परंतु गतशतकात फार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे आज त्यांतील फारच थोडे वृक्ष शिल्लक राहिले आहेत. या पर्वताच्या उतारांवर तयार केलेल्या पायऱ्यापायऱ्यांच्या जलसिंचित शेतीहून फलोत्पादन घेतले जाते.\nपश्चिमेकडील लेबानन आणि पूर्वेकडील ॲटी लेबानन व हरमान पर्वतश्रेण्यांच्या दरम्यान १० ते २६ किमी. रुंदीचे व १८० किमी. लांबीचे बिका हे सपाट व सुपीक खोरे आहे. बिका खोऱ्याच्या उत्तर भागाचे ओराँटीस नदीने, तर दक्षिण भागाचे लिटानी नदीने जलवाहन केलेले आहे. या खोऱ्यात अनेक प्राचीन शहरांचे अवशेष पाहावयास मिळतात. अपुरा पाऊस असला, तरी दुसऱ्या महायुद्धकाळापासून उभारण्यात आलेल्या जलसिंचन प्रकल्पांमुळे येथे शतीविकास चांगला घडवून आणला आहे. या खोऱ्यात मुख्यतः भाजीपाला पिकविला जातो.\nदेशाच्या पूर्व सरहद्‌द्दीवर लेबानन पर्वताला समांतर अशा अँटी लेबानन व हरमान या पर्वतश्रेण्या पसरल्या आहेत. अँटी लेबानन रांगेची उंची २,६५८ मीटरपर्यंत, तर हरमान रांगेची उंची २,८१४ मीटरपर्यंत आढळते. दक्षिण भागातील मौंट हरमान हे यातील प्रमुख शिखर आहे. अनेकदा ती एकच रांग मानली जाते. प्रत्यक्षात त्या दोन स्वतंत्र रांगा असून बारड नदीच्या निदरीमुळे त्या एकमेकींपासून अलग झाल्या आहेत. लेबानन पर्वतापेक्षा ह्या श्रेण्या कमी उंचीच्या व कमी जटिल आहेत. यांत सच्छिद्र चुनखडकाचे जाड थर आहेत.\nलिटानी (लांबी १४५ किमी.), ओराँटीस व इब्राहिम या देशातील मुख्य नद्या आहेत. नद्यांना हिवाळ्यात अधिक पाणी असते. लिटानी नदी अनेक खोल निदऱ्यांमधून वहात जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. लिटानी व ओराँटीस यांचा जलविभाजक हा रोमन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या बालाबाक गावाजवळ आहे. लेबानन पर्वताच्या पश्चिम उतारावर ९०० ते १,५०० मी. उंचीच्या प्रदेशात पुष्कळ झरे आढळतात. त्यांचा या उंचीपर्यंतच्या प्रदेशातील शेतीसाठी चांगला उपयोग होतो. पूर्व उतारावर मात्र पाऊसही कमी पडतो व महत्त्वाचे झरेही नाहीत. त्यामुळे लेबानन आणि पूर्वेकडील अँटी लेबानन व हरमान पर्वतांमधून बिका प्रदेशाकडे फारच कमी नद्या वहात येतात. अँटी लेबानन व हरमान पर्वतांत जो थोडाबहुत पाऊस पडतो, ते पावसाचे पाणी जलभेद्य चुनखडीच्या प्रदेशात झिरपून पूर्व पायथ्याजवळील सिरियन प्रदेशातून वाहू लागते. ओराँटीस व लिटानी नद्यांचे शीर्षप्रवाह जरी बिका खोऱ्यात असले, तरी या सुपीक खोऱ्याच्या जलसिंचनासाठी या नद्यांचा अजून पुरेसा उपयोग करून घेतलेला दिसत नाही. किनारी मैदानात मात्र शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो.\nहवामान : लेबानन मुख्यतः भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येतो. उंचसखलपणा आणि पश्चिमी वारे यांचा देशाच्या हवामानावर परिणाम झालेला दिसतो. प्रदेशनिहाय हवामानात खूपच भिन्नता आढळते. पूर्वेकडील पर्वतउतार, टेकड्या व दऱ्यांपेक्षा भूमध्य सागरकिनाऱ्यावरील हवामान अधिक आर्द्र असते. मध्यपूर्वेच्या मानाने येथे पाऊस भरपूर पडतो. वार्षिक पर्जन्यमान किनाऱ्यावर ९० सेंमी., पर्वतीय प्रदेशात १३० ते १५० सेंमी., बिका प्रदेशात ३८ सेंमी. पेक्षा कमी असते. अँटी लेबानन व हरमान पर्वतांत बिका खोऱ्यापेक्षा थोडा अधिक पाऊस पडतो. वर्षातील ८०% पाऊस नोव्हेंबर ते मार्च या काळात प्रामुख्याने डिसेंबर, जानेवारी व ��ेब्रुवारी या महिन्यांत होतो. उन्हाळा हा कोरडा ॠतू असतो. मात्र किनारी प्रदेश आर्द्र असतात. हिवाळ्यात पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी होते. वार्षिक सरसरी तापमान वेरूत येथे २१० से. असून तेथील हिवाळ्यातील तापमान १३० से., तर उन्हाळ्यातील तापमान २८० से. असते. किनारी प्रदेशात सरासरी तापमान जानेवारीमध्ये १३० से. व जूनमध्ये २९० से. असते.\nवनस्पती व प्राणी : प्राचीन व मध्ययुगीन कालखंडांत लेबाननमध्ये दाट अरण्ये होती व येथून लाकडाची, मुख्यतः सीडारची, बांधकाम व जहाजबांधणीसाठी निर्यात केली जात असे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे आज नैसर्गिक वनस्पतींखालील क्षेत्र बरेच कमी झालेले दिसते. तरीही वनस्पतिजीवन समृद्ध असून वनस्पतींच्या सु. २,५०० जाती देशात आढळतात. उपोष्ण कटिबंधीय व वाळवंटी प्रकारांपासून ते अल्पाइन प्रकारांपर्यंत वनस्पतिप्रकार आढळतात. सखल प्रदेशात ऑलिव्ह, अंजीर आणि द्राक्षांच्या बागा पुष्कळ आढळतात. अधिक उंचीवर सीडार, मॅपल, जूनिपर, फर, सायप्रस, कॅरोब, ओक व पाइन हे मुख्य वृक्षप्रकार आढळतात.\nशिकारीमुळे अनेक वन्य प्राणी मारले गेले आहेत. हरिण, कोल्हा, अस्वल, कुरंग, ससा, रानमांजर, साळिंदर, मार्टेन, रानउंदीर, खार, सरडा, साप इ. विविध प्रकारचे प्राणी देशात पुष्कळ आढळतात. कस्तूर, नाइटिंगेल, तितर, कोकिळ, कबूतर, सुतारपक्षी, गिधाड, घुबड, पाणकावळा, गरुड, घार, बहिरी ससाणा, पाणकोळी, बदक, बगळा, हंसक (फ्लेमिंगो) हे पक्षी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. आफ्रिका व यूरोप यांमधील अनेक स्थलांतरित पक्षी लेबाननमध्ये आढळतात.\nइतिहास व राजकीय स्थिती : लेबाननच्या इतिहासावर मुख्यतः देशाच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम झालेला दिसतो. पर्वतीय प्रदेशामुळेच सभोवतालच्या जुलमी सत्तेतून येथील अल्पसंख्य जमातींचे अस्तित्व टिकून राहू शकले. समुद्रसान्निध्यामुळे प्राचीन काळी लेबाननच्या सीडार आणि स्प्रूसच्या जंगलांतील उत्पदनांच्या निर्यातीसाठी व्यापारी मार्ग उपलब्ध झाले. तसेच टॉलेमी व रोमन यांच्या काळात येथील तांबे व लोखंड यांच्या व्यापारासाठी संधी उपलबध झाली. लेबानन म्हणजे प्राचीन फिनिशियन लोकांची मातृभूमी होय. लेबानन व सिरिया हे पूर्वीपासून फिनिशियाचा एक भाग म्हणून एकत्र होते (इ.स.पू. १२००-१०००). त्यानंतर हे दोन्ही प्रदेश रोमन साम्राज्यात विलीन झाले. इ. स. सातव्या शतकात लेबाननचा काही भाग अरबांनी जिंकला. मॅरोनाइट ख्रिश्चनांचीही सत्ता दीर्घकाळ येथे राहिली. धर्मांतर आणि स्थलांतर यांमुळे येथे इस्लामचा हळूहळू प्रसार वाढत गेला, तरीही ख्रिश्चनांचेच प्राबल्य राहिले. अकराव्या शतकात ड्रूझिझांनी लेबानन पर्वताच्या दक्षिणेस आणि सिरियात आपले बस्तान बसविले. लेबाननच्या काही भागांवर धर्मयोद्धे, मंगोल हल्लेखोर व इतरांची तात्पुरती सत्ता होती. त्यामुळे ऑटोमन साम्राज्यांतर्गत मध्यपूर्वेचे एकीकरण होईपर्यंत येथील व्यापार घटला.\nसोळाव्या शतकात तुर्कांच्या ऑटोमन साम्राज्याचा हा एक भाग बनला. या काळात लेबाननला अधिक स्वायत्तता होती. ऑटोमन अधिकाऱ्यांनी मौंट लेबानन भागातील जिल्हे त्यांचे मूळ अमीर व शेख यांच्याकडे सुपूर्त केले. माआन कुळातील फक्र अद्‌ दीन (१५८६-१६३५) याने स्वायत्त लेबाननची योजना मांडली. पश्चिम युरोपशी व्यापारी व लष्करी करार केले आणि देशात ख्रिश्चन मिशनरींच्या कार्याला प्रोत्साहन दिले. १६९७ मध्ये शीहाब घराण्याने या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १७८८ ते १८४० दरम्यानचा मधला काही कालावधी वगळता मौंट लेबाननवर शीहाब घराण्यातील दुसरा बशीर याची सत्ता होती. त्याने आपल्या सत्तेचा विस्तार केला व एक प्रबळ राज्य बनविण्यात यश मिळविले. १८३२-४० या काळात सिरियावर ईजिप्तचा ताबा असताना लव्हॅंट प्रदेशात यूरोपियनांनी प्रवेश केल्यामुळे लेबानन आंतरराष्ट्रीय राजकारणात ओढला गेला. ख्रिश्चन व ड्रझिझ यांच्यातील वैर शिगेला पोहोचले. १८४०-४१ मध्ये ब्रिटिशांनी स्वारी करून ईजिप्शियनांच्या ताब्यातून लेबाननला सोडविण्याचा आणि दुसरा बशीर याला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला या वादात फ्रान्सही ओढला गेला. त्यामुळे धार्मिक वादावर तात्पुरता तोडगा काढण्यात अडचणी आल्या. विभागलेले शासन काम करू शकत नव्हते. धार्मिक वैमनस्यातून आर्थिक उदासीनता शिगेला पोहोचली. ड्रझिझंना आपल्या सत्तेचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे १८६० मध्ये ख्रिश्चनांविरुद्ध त्यांनी मोठा हल्ला चढविला. परंतु आपल्या उच्छेदाची भीती वाटू लागल्याने यूरोपच्या मध्यस्थीची विनंती करण्यात आली, त्यावेळी प्रमुख सत्तांनी सिरियन सागरात लढाऊ गलबतांचा ताफा पाठविला व फ्रेंचांनी मौंट लेबाननमध्ये लष्कर धाडले. यूरोपीय दडपणाखाली ख्रिश्चनांना अनुकूल असे नवीन शासन स्थापन करण्यासाठी ऑटोमन शासनाने आंतरराष्ट्रीय आयोगास संमती दिली. त्यामुळे १८६४ मध्ये स्वतंत्र ख्रिस्ती राज्यपाल नेमून मौंट लेबानन या स्वायत्त प्रांताची निर्मिती झाली. हा राज्यपाल जरी ऑटोमन शासनाचा नोकर असला, तरी त्याला आपल्या सार्वभौम शासनाबरोबरच्या यूरोपीय संघर्षात यूरोपियनांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागे.\nपहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याने जर्मनीच्या बाजूने प्रवेश केल्याने ते मित्रराष्ट्रांच्या वेढ्यात अडकले होते. या काळात या प्रदेशात सर्वत्र भुकेचे साम्राज्य पसरले व लेबाननची भरभराट संपुष्टात आली. १९१८ पूर्वी सामान्यपणे हा सिरियाचाच एक भाग समजला जाई. युद्धाच्या अखेरीस मित्र राष्ट्रांच्या सैन्याने हा देश आपल्या ताब्यात घेतला व अरबांच्या मदतीने तुर्कांना लेबाननमधून हाकलून दिले. तुर्कांच्या पराभवामुळे ऑटोमन साम्राज्य बरखास्त करण्यात आले. मित्रराष्ट्रांच्या १९२० मधील बैठकीत राष्ट्रसंघाचा महादेश म्हणून सिरियाचा कारभार फ्रान्सकडे देण्यात येऊन त्यात मौंट लेबानन, बेरूत व सायडन यांसारख्या काही शहरांचा व जिल्ह्यांचा आणि पूर्वेकडील बिका खोऱ्याचा समावेश करण्यात आला. फ्रेंचांनी सिरिया वेगळा काढून बाकीच्या प्रदेशाला ग्रेटर लेबानन (ग्रॅंड लिबान) असे नाव दिले. त्याचेच पुढे लेबानीज रिपब्लिक झाले. पारंपारिक मौंट लेबाननच्या चौपट मोठा हा प्रदेश होता. त्यात मुस्लिम लोकसंख्याही सामावून घेण्यात आली. १९२३ मध्ये राष्ट्रसंघाने लेबानन आणि सिरिया विश्वस्त (महादिष्ट) प्रदेश म्हणून रीतसरपणे फ्रान्सकडे दिले. मॅरोनाइट यांनी या निर्णयाचे स्वागतच केले. त्यामुळे नंतरच्या २० वर्षांपर्यंत मॅरोनाइटांना हे फायद्याचेच ठरले. फ्रेंच प्रशासन त्यामानाने कर्तव्यदक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत सार्वजनिक उपयोगाची कामे व दळणवळण सुविधा वाढल्या, शिक्षणाचा प्रसार झाला व्यापारी केंद्र म्हणून बेरूतची भरभराट झाली. परंतु रेशीम उद्योग कमी झाल्याने व जागतिक आर्थिक मंदीमुळे शेतीचे महत्त्व कमी झाले. दरम्यानच्या काळात अधिक स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. १९३६ मध्ये फ्रॅंको-लेबानीज यांच्यात स्वातंत्र्य व परस्पर मैत्री करार करण्यात आला त्याला फ्रेंच शासनाने मान्��ता दिली नाही. लोकसंख्येच्या बाबतीत मॅरोनाइटांचे बहुमत होऊ शकले नाही. ख्रिश्चन व मुस्लिम यांची लोकसंख्या जवळजवळ सारखी राहिली. तत्पूर्वीच्या काळात एक मोठा गट निर्माण झाला. त्याला बृहत्‌-सिरिया किंवा अरब राज्याचा भाग हवा होता. वेगवेगळ्या गटांमधील तणाव कमी करण्यासाठी १९२६ मध्ये असे ठरविण्यात आले की, प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष मॅरोनाइट, पंतप्रधान सुन्नी व विधिमंडळाचा सभापती शिया पंथीय असेल.\nलेबानन १९४० मध्ये व्हिशी सत्ताधिकाऱ्यांच्या ताब्यात आला परंतु १९४१ मध्ये अँग्लो-फ्री फ्रेंच यांच्या संयुक्त सैन्याने लेबानन व सिरिया आपल्या ताब्यात घेतले. फ्री फ्रेंच प्रतिनिधींनी २६ नोव्हेंबर १९४१ रोजी लेबाननच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि १९४३ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. त्याला ब्रिटिश शासनाने मान्यता दिली. १९४३ मध्ये त्यांनी निवडणुका घेतल्या. त्यांत राष्ट्रवाद्यांनी विजय मिळविला व त्यांचा नेता शेख बीशारा अल्‌ कूरी याने लेबाननच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली व १९५२ मध्ये राजीनामा देईपर्यंत राज्य कारभार केला. नव्या शासनाने फ्रेंच प्रभाव असलेल्या संविधानात काही दुरुस्त्या केल्या. मात्र त्याला फ्रेंचांनी विरोध केला. १९४३ मध्ये जेव्हा प्रबल राष्ट्रवादी शासनाची स्थापना झाली, तेव्हा फ्रेंचांनी हस्तक्षेप करून राष्ट्रध्यक्ष बीशारा अल्‌ कूरी व त्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ यांना अटक केली. त्यामुळे देशात सरकारविरोधी बंड निर्माण झाले. ग्रेट ब्रिटनने ताबडतोब मध्यस्थी करून शासनाची पुनःस्थापना केली. लेबाननमध्ये धार्मिक व सांस्कृतिक भिन्नता खूपच होती. प्रजासत्ताकाची स्थापना झाली, तेव्हा परस्परांमधील वैर टाळण्यासाठी सत्तासमतोलाच्या प्रश्र्नावर वेगवेगळ्या गटांमध्ये समझोता झाला. १९४३ मधील एका अलिखित राष्ट्रीय ठरावानुसार कार्यकारी व वैधानिक कार्यात ख्रिश्चन व मुस्लिमांचा सहभाग ६ : ५ अशा प्रमाणात ठेवण्यात आला. जानेवारी १९४४ मध्ये लेबाननच्या संपूर्ण स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. १९४५ मध्ये ग्रेट ब्रिटन व फ्रान्स या दोहोंनी आपल्या फौजा काढून घेण्याचा करार मान्य केला. त्यामुळे १९४६ मध्ये लेबाननला संपूर्ण स्वातंत्र्य मिळू शकले. लेबानन संयुक्त राष्ट्रांचा व अरब लीगचाही सद��्य बनला.\nलेबाननच्या बाबतीत १९५०-१९७० हा काळ आर्थिक व राजकीय दृष्ट्या सामान्यतः स्थैर्याची म्हणून ओळखला गेला. १९५२ पासून लेबाननला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडून वाढती मदत मिळू लागली. तसेच पाश्चिमात्य व्यापारी लोकांचे आगमन आणि तेलाचे वाढते स्वामित्वशुल्क यांचा देशाला खूपच फायदा झाला. १९४८, १९६७ व १९७३ च्या अरब-इझ्राएल युद्धांत लेबाननने तटस्थतेची भूमिका घेतली. १९५७ मध्ये चेंबर ऑफ डेप्युटीजच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा देशात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली. मुस्लिम गटांमध्ये संघर्ष सुरू झाले. त्यांची विचारसरणी अरब राष्ट्रवादाकडे झुकलेली होती व ईजिप्त आणि सिरियाशी त्यांची विशेष जवळीक होती. १९५८ मध्ये नागरी विक्षोभ खूपच वाढला. मुस्लिम-ख्रिश्चन गटांमध्ये संघर्ष सुरू झाले. त्यामुळे जुलै १९५८ मध्ये जनरल फुआद काहाब यांनी अमेरिकेकडून लष्करी मदत मागितली. ताबडतोब अमेरिकेने १०,००० सैनिक बेरूतमध्ये पाठविले. शांतता प्रस्थापित होईपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ते सैन्य देशात राहिले. दरम्यानच्या काळात चेंबरने काहाब यांची सशस्त्र बलाचा कमांडर म्हणून निवड केली. त्यांचीच पुढे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ते १९६४ पर्यंत सत्तेवर राहिले. त्यानंतर चार्लस्‌ हॅलो (१९६४-७०) व सुलेमान फ्रांजिया (१९७०-७६) हे सत्तेवर आले. ऑक्टोबरमध्ये अमेरिकन फौजा काढून घेण्यात येऊन सार्वजनिक सुरक्षिततेची पुनःस्थापना करण्यात आली.\nलेबाननमधील ख्रिश्चन व मुस्लिम यांचे वेगवेगळे गट अनेक वर्षे ऐक्य व सहिष्णुता ह्या भावनांनी एकत्र नांदत आलेले आहेत. अरब-इझ्राएल युद्धात देशाने कधीही सक्रिय सहभाग घेतलेला नाही. परंतु, सु. १,८६,००० पॅलेस्टिनी अरब जेव्हा मुस्लिम निर्वासित म्हणून दक्षिण लेबाननमध्ये आले व तेथून त्यांनी इझ्राएलविरोधी कारवाया सुरू केल्या, तसेच इझ्राएलवर बहिष्कार घालणाऱ्या अरब धोरणाला लेबानने पाठिंबा दिला, तेव्हापासून मात्र देशात धार्मिक दंगली उसळू लागल्या. परिणामतः प्रादेशिक संघर्षात लेबानन ओढला गेला. १९६४ मध्ये पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेची (पीएल्‌ओ) स्थापना करण्यात आली. १९८२ च्या मध्यात पीएल्‌ओचे नेतृत्व ट्यूनिसकडे जाईपर्यंत बेरूत हेच त्यांचे मुख्य ठाणे होते. पीएल्‌ओच्या गनिमी कारवायांचे तळ देशात ठेवण्यास लेबाननने दिले��ी परवानगी व तेथून इझ्राएलवर होणारे हल्ले यांमुळेच इझ्राएलने लेबाननमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. २६ डिसेंबर १९६८ रोजी दोन बंदूकधारी अरब अतिरेक्यांनी अथेन्स येथे इझ्राएलच्या प्रवासी विमानावर गोळ्या झाडल्या. त्यांत एकजण मरण पावला. त्यामुळे दोनच दिवसांनी इझ्राएलच्या सैन्याने बेरूत विमानतळावर अचानक हल्ला करून १३ विमाने निकामी केली. इझ्राएलविरोधी गनिमी कारवाया करणाऱ्या पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यावरून देशात दोन तट पडले. वेगवेगळ्या जमातींत संघर्ष वाढत गेले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि मध्यपूर्वेतील एक प्रसिद्ध व्यापारी व वित्तीय केंद्र म्हणून असलेले लेबाननचे महत्त्व कमी झाले.\nमध्यपूर्वेकडील संघर्षामुळे १९६० च्या दशकातील उत्तरार्धात आणि १९७० च्या दशकातील पूर्वार्धात लेबाननच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले. लेबाननच्या भूमीवरून हजारो शस्त्रास्त्रधारी पॅलेस्टिनींच्या इझ्राएलविरोधी अनेक गनिमी कारवाया चालू होत्या. परंतु शासनाला या कारवाया रोखताही आल्या नाहीत किंवा त्यांच्यावर प्रतिहल्लाही करणे शक्य झाले नाही. ऑक्टोबर १९६९ मध्ये लेबाननचे लष्कर व पॅलेस्टिनी कमांडो यांच्यात युद्ध सुरू झाले. गनिमी कारवाया रोखण्यासाठी १९७० मध्ये इझ्राएलने लेबाननच्या भूमीवर अनेक वेळा हल्ले केले. १९७०-७१ मध्ये अनेक गनीम जॉर्डनमधून दक्षिण लेबाननमध्ये आले. तेथील निर्वासित छावण्यांमधून त्यांनी इझ्राएलविरोधी कारवाया सुरू केल्या त्यामुळे इझ्राएलने दक्षिण लेबाननमधील खेड्यांवर हल्ले चढविले. पुन्हा १९७२ मध्ये लेबानन लष्कर आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध झाले. मे १९७२ मध्ये पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी इस्राएलविरोधी अतिरेक्यांनी तेल आवीव्हच्या लॉर्ड या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला, तसेच सप्टेंबर १९७२ मध्ये म्यूनिक येथे इझ्राएली ऑलिंपिक संघातील ११ खेळाडूंची हत्या केली. लेबाननने या घटनेची जबाबदारी नाकारली परंतु इझ्राएलच्या सैन्याने अतिरेक्यांच्या शोधासाठी लेबाननमध्ये आपले सैन्य घुसविले. त्यात अनेक नागरिक मारले गेले. एप्रिल १९७३ मध्ये इझ्राएलने बेरूतवर हल्ला करून तीन पॅलेस्टिनी नेत्यांची हत्या केली. मेमध्ये संपूर्ण देशभर लेबानी लष्कर पॅलेस्टिनी यांच्यात मोठ्या प्रमाणावर युद��ध भडकले. ते तीन आठवड्यांपर्यंत चालले. ऑक्टोबर १९७३ मध्ये अरब-इझ्राएल युद्धात इझ्राएली विमानांनी बेरूतजवळच्या महत्त्वपूर्ण रडार केंद्राचा विनाश केला, तरी लेबाननने त्या युद्धात भाग घेतला नाही किंवा दक्षिण लेबाननमध्ये चालू असेलल्या पॅलेस्टिनी गनिमी कारवायांत हस्तक्षेपही केला नाही. इझ्राएलने मात्र दक्षिण लेबाननवरील हल्ले तसेच चालू ठेवले. एप्रिल व मे १९७४ मध्ये पॅलेस्टिनींनी लेबाननच्या गावांवर सतत हल्ले करून अनेक लोकांना ठार मारले व शेकडो लेाकांना जखमी केले. उजव्या विचरसरणीच्या ख्रिश्चनांनी समस्या सोडविण्याचे शासनाचे प्रयत्न अपुरे असल्याबद्दल धिक्कार केला, परंतु डाव्या विचारसरणीच्या मुस्लिमांनी पॅलेस्टिनींचा बचाव केला आणि दोन्हीही घटकांनी खाजगी सेना उभारली.\nया दोन गटांत १९७५ च्या सुरुवातीच्या काळात अधूनमधून होणाऱ्या हिंसक घटनांचे पर्यवसान नागरी युद्धात झाले आणि त्यात मॅरोनाइट ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम व इतर ख्रिश्चन गट उजव्या विचारसरणीचे विरुद्ध पॅलेस्टिनी गनीम व इतर डाव्या विचाराचे अरब दल, असे संघर्ष शिगेला पोहोचले. अठरा महिन्यांच्या अशा संघर्षात सर्व गटांचे मिळून सु. एक लाख लोक मारले गेले व सु. सहा लाख लोक निर्वासित बनले. मुस्लिम डावी आघाडी व पॅलेस्टिनी यांचा संपूर्ण विजय रोखण्यासाठी एप्रिल १९७६ मध्ये सिरियाच्या सैन्याने लेबाननमध्ये गुप्त प्रवेश केला व मुख्यतः बिका खोऱ्यातील प्रदेशावर कब्जा मिळविला. सौदी अरेबिया व इतर अरब देश यांच्या मदतीने युद्धविराम घडवून आणला आणि ऑक्टोबरपर्यंत युद्ध थांबविण्यात आले. या युद्धामुळे लेबाननच्या आर्थिक नुकसानीबरोबरच केंद्र शासनही दुर्बल बनले आणि प्रभावी सत्ता सिरियन, पॅलेस्टिनी व सु. तीस प्रांतिक लोकसेनांकडे राहिली. ख्रिश्चन फलॅंजस्ट यांनी आपली सत्ता पूर्व-मध्य लेबाननवर स्थापिली. उजव्या गटाचा लेबानन लष्करी अधिकारी मेजर साआद हद्दाद यांनी इझ्राएल, पॅलेस्टिनी मुक्ती संघटना (पीएल्‌ओ) व इतर डाव्या विचाराच्या मुस्लिमांच्या मदतीने दक्षिण सरहद्द प्रदेशावर कब्जा मिळविला, तर सिरियन लष्कराने उत्तर व पूर्व लेबानन आपल्या ताब्यात घेतला.\nमार्च १९७८ मध्ये पॅलेस्टिनी राष्ट्रीय मुक्ती आघाडीच्या फौजांनी इझ्राएलवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इझ्राएली दक्षिण लेबाननमध्ये घुसले व पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इझ्राएली लष्काराने दक्षिण लेबाननमधील ‘पीएल्‌ओ’ चे लष्करी तळ उद्‌ध्वस्त केले. परंतु संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने लेबाननमधून इझ्राएली लष्कर काढून घेण्यास सांगितले व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची अंतरिम फौज (UNIFIL) पाठविण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांच्या फौजा लेबाननमध्ये आल्या, तेव्हा इझ्राएलने आपल्या फौजा काढून घेतल्या. ‘पीएल्‌ओ’ने उत्तर इझ्राएलवर व बिका खोऱ्यामधील सिरियाच्या विमानविरोधी क्षेपणास्त्र साठ्यांवर रॉकेटमारा चालूच ठेवला. त्यामुळे इझ्राएलने जून १९८२ मध्ये लेबाननवर जबरदस्त हल्ला चढविला. त्यातूनच मोठे युद्ध भडकले. दक्षिण लेबाननच्या बहुतांश प्रदेशावर इझ्राएलने ताबा मिळविला. त्याने ताबडतोब ‘पीएलओ’ चे दक्षिण भागातील तसेच किनाऱ्यावरील टायर व सायडन येथील तळ उद्‌ध्वस्त करून सिरियन क्षेपणास्त्रसाठे निकामी केले. पॅलेस्टिनींची छावणी असलेल्या व मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या बेरूतमधील पश्चिम विभागाला इझ्राएली सैन्याने वेढा घातला व सहा हजारांपेक्षा अधिक पॅलेस्टिनी सैनिकांना पकडून ताब्यात घेतले. सप्टेंबरच्या मध्यात तर शेकडो पॅलेस्टिनींना ठार मारण्यात आले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राजदूताने युद्धविरामाचे अनेक पर्याय मांडले, परंतु ते मानले गेले नाहीत. तेव्हा इझ्राएल, पीएल्‌ओ व सिरिया यांनी तात्पुरता युद्धबंदी करार केला. १ सप्टेंबरला चौदा हजारांवर पॅलेस्टिनी व सिरियन सैनिक ह्यांना बेरूतमधून जहाजाने हलविण्यात आले. या युद्धात लेबाननचे १९,००० पेक्षा अधिक लोक ठार व ३०,००० पेक्षा अधिक जखमी झाले. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच बहुराष्ट्रीय शांतिसेना बेरूतजवळ येऊन दाखल झाल्या. यांत ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन सैनिक आणि अमेरिकन आरमाराचा समावेश होता.\nया शस्त्रसंधीमुळे तात्पुरती का होईना, शांतता प्रस्थापित झाली. १४ सप्टेंबरला लेबाननच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष म्हणून ऑगस्टमध्ये निवडून दिलेल्या वशीर गेमाएल या फलॅंजस्टच्या नेत्याची पूर्व बेरूतमधील मुख्य कार्यालयात झालेल्या बाँबस्फोटात निर्घृण हत्या झाली. त्यानंतर लगेचच पॅलेस्टिनींचा सततचा अडथळा पूर्णपणे मोडून काढण्यासाठी इझ्राएलच्या सैन्यतु���ड्या पश्चिम बेरूतकडे वळल्या. फलॅंजस्ट लष्कराला साब्रा आणि शातिला निर्वासित छावण्यांमध्ये येण्याची परवानगी मिळाली. यावेळी सु. ६०० पॅलेस्टिनींची कत्तल झाली. या हत्येमध्ये फलॅंजस्टमधील काहींचा प्रत्यक्ष हात होता त्यामुळे अशा राजकीय दृष्ट्या नाजूक प्रश्नांच्या चौकशीला तोंड देणे लेबानी शासनाला अशक्य झाले. १९८३ च्या सुरुवातीला इझ्राएली व सिरियन सैन्यांच्या ताब्यात लेबाननचा बराच मोठा भाग होता. डिसेंबर १९८२ मध्ये लेबानन व इझ्राएल यांच्यात बोलणी सुरू होऊन अमेरिकन परराष्ट्रसचिव जॉर्ज शुल्ट्‌झ यांनी तयार केलेल्या मसुद्यानुसार १७ मे १९८३ रोजी एका बारा कलमी करारावर सह्या झाल्या. त्यांनुसार परस्पर-वैर-भावना संपुष्टात आणण्याचे ठरविण्यात आले तसेच तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व विदेशी फौजा लेबाननमधून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सिरियाने मात्र या करारास मान्यता दिली नाही तसेच बिका खोऱ्यात व उत्तर लेबाननमध्ये असलेले आपले ४७,००० सैनिक काढून घेण्यास नकार दिला. परिणामतः इझ्राएलनेही आपले दक्षिणेतील लष्कर काढून घेण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात चौफ पर्वतात ड्रूझिझ व फलॅंजस्ट सैन्यांत जोरदार लढाई सुरू झाली. बेरूतमधील अमेरिकन राजदूतावासावर एप्रिल १९८३ मध्ये बाँबहल्ला झाला. २३ ऑक्टोबरला बेरूत विमानतळावर अमेरिकन बराकीत झालेल्या बाँबस्फोटामुळे सुमारे २४० नौसेना अधिकारी मारले गेले. त्याच दिवशी याच प्रकारच्या बाँबस्फोटामुळे फ्रेंच छत्रीधारीसेना बराकीतील सु. ५८ व्यक्ती ठार झाल्या. नोव्हेंबरमध्ये प्रमुख लेबानी राजकीय घटकांची समेट घडवून आणण्याबाबतची परिषद झाली. दरम्यान पॅलेस्टिनी पाठिंब्यावरील जहाल सिरियन व पीएल्‌ओचे अध्यक्ष यासर अराफत यांच्याशी निष्ठा असलेले गनीम यांच्यात युद्ध सुरू झाले. ट्रिपोली येथे पराजय झाल्यानंतर अराफत यांनी डिसेंबरमध्ये लेबाननमधून माघार घेतली. एका तात्पुरत्या तहानुसार संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाखाली अराफत यांस आपल्या ४,००० पाठिराख्यांसह ट्रिपोली सोडून जाण्याची परवानगी देण्यात आली. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर ९१८३ पर्यंत जिनीव्हा येथे राष्ट्रीय समेट परिषद झाली. तीत लेबाननमधील वेगवेगळे पक्ष सहभागी झाले होते. यावेळी मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात शासनामध्ये प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले.\nअमिन गेमाएल शासनाची स्थिती १९८४ च्या सुरुवातीपासूनच बरीच खालावली. जानेवारीमध्ये लेबाननचा काही भाग परकीय फौजांच्या ताब्यात होता. फेब्रुवारी १९८४ च्या पूर्वार्धात पहिल्यापेक्षाही अधिक तीव्र युद्धस्थिती निर्माण झाली. ५ फेब्रुवारीला सुन्नी मुस्लिम पंतप्रधान वाझान यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. त्यानंतर अल्पावधीतच अमेरिका, ग्रेट ब्रिटन व इटली या देशांनी लेबाननमधील आपल्या शांतिसेना काढून घेण्याचा निर्णय घेतला परंतु अमेरिकेचे सिरियावरील हवाई व तोफांचे हल्ले चालूच राहिले. मार्चच्या सुरुवातीस सिरियाच्या व मुस्लिम फौजांच्या सततच्या दबावामुळे गेमाएल शासनाने फौजा काढून घेण्याचा आधीच्या मेमध्ये इझ्राएलशी केलेला करार रद्द केला. याच महिन्यात कोणत्याही पुरेशा निर्णयाप्रत न पोहोचता लेबानी समेट परिषद बरखास्त करण्यात आली.\nएप्रिल १९८४ मध्ये राष्ट्राध्यक्ष गेमाएल यांनी ख्रिश्चन व मुस्लिम यांना समान प्रतिनिधित्व देणाऱ्या लेबानी राष्ट्रीय संयुक्त मंत्रिमंडळाच्या योजनेस सिरियाचे राष्ट्राध्यक्ष आस्साद यांनी मान्यता दिली. तीनुसार रशिद कारामी यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांनी १० मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बनविले. माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांजिया यांनी मात्र मंत्रिमंडळास तीव्र विरोध दर्शविला. सर्व धार्मिक गटांचे संयुक्त सैन्यदल स्थापण्यासंबंधीची सिरियाने मांडलेली बेरूतची सुरक्षा योजना जुलै १९८४ मध्ये स्वीकारण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीपासून बंद असलेले बेरूत बंदर व विमानतळ वाहतुकीस खुले करण्यात आले. परंतु ही सुरक्षा योजना विशेष यशस्वी होऊ शकली नाही. वेगवेगळ्या धार्मिक गटांमधील वाद पुन्हा सुरू झाले. नोव्हेंबर १९८४ मध्ये सिरियाने दुसरी सुरक्षा योजना मांडली. तीनुसार सुरुवातीला संपूर्ण बेरूत लेबानी लष्कराच्या ताब्यात घेऊन त्यांनतर शासनाचे अधिकारक्षेत्र उत्तरेस ट्रिपोलीपर्यंत, दक्षिणेस इझ्राएलव्याप्त प्रदेशापर्यंत व पूर्वेस चौफ पर्वतापर्यंत वाढवावयाचे असे ठरले होते परंतु पूर्वकडील विस्तारास ड्रूझिझ लष्कराने विरोध केला.\nसप्टेंबर १९८४ मध्ये स्थापन झालेल्या इझ्राएलच्या राष्ट्रीय संयुक्त शासनाने लेबानन शासनाशी बोलणी करून लेबाननमधून ��ैन्य काढून घेतले. मार्च १९८५ च्या पूर्वार्धात दूरगामी विचार करून लेबाननमधील मुस्लिमांना अधिक राजकीय व संविधानात्मक अधिकार देणाऱ्या सिरियन सुरक्षा योजनेला राष्ट्राध्यक्ष गेमाएल यांनी मान्यता दिली. मात्र इतर गटांनी तिला विरोध दर्शविला. इझ्राएलने सायडनमधून आपले लष्कर काढून घेतल्यानंतर मार्च १९८५ मध्ये ख्रिश्चन लष्कराने पॅलेस्टिनी निर्वासित छावण्यांवर व शहरातील मुस्लिम प्रदेशावर हल्ले चढविले. लेबाननमधील यादवी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने ड्रूझिझ, अमल व लेबानी लष्कर अशा तीन प्रमुख गटांच्या नेत्यांची डिसेंबर १९८५ मध्ये दमास्कस येथे परिषद झाली तथापि शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. सप्टेंबर १९८६ मध्ये मंत्रिमंडळाची (राष्ट्राध्यक्ष गेमाएल वगळता) नागरी युद्ध समाप्तीसंबंधात व शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी बैठक झाली. मे १९८७ मध्ये पंतप्रधान रशिद कारामी यांनी राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ कोसळले. १ जून रोजी कारामी प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बाँबस्फोट होऊन त्यात ते मारले गेले. ऑक्टोबरमध्ये हुसेनी यांची राष्ट्राध्यक्षपदावर निवड करण्यात आली. मात्र अद्याप लेबाननमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित झालेले आढळत नाही.\nराष्ट्रीय सभेतील संख्याबळ १९४३ मधील राष्ट्रीय ठरावानुसार धार्मिक आधारावर ठेवण्यात आले. १९३२ च्या जनगणनेनुसार तीत ख्रिश्चन-मुस्लिमांच्या ६:५ या प्रमाणानुसार ख्रिश्चन प्रतिनिधी ५३ व मुस्लिम प्रतिनिधी ४५ असत. तसेच राष्ट्राध्यक्ष मॅरोनाइट ख्रिश्चन पंतप्रधान सुन्नी मुस्लिम व राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष शिया मुस्लिम असावा, असे ठरविण्यात आले होते. विधानमंडळाने सहा वर्षांसाठी निवडून दिलेले राष्ट्राध्यक्ष तसेच राष्ट्राध्यक्षांनी निवडलेले व विधानमंडळाला जबाबदार असणारे पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या हातात कार्यकारी सत्ता असते. वैधानिक सत्ता सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने चार वर्षांसाठी निवडलेल्या ९९ सभासदांच्या राष्ट्रीय सभेकडे (१९७९ पर्यंतचे चेंबर ऑफ डेप्युटीज) असते. १९६० च्या निर्वाचक सुधारणा कायद्यानुसार विधानमंडळाची अभिधान रचना ठरविण्यात आली. तीनुसार मॅरोनाइट ३०, सुन्नी २०, शिया १९, ग्रीक ऑर्थडॉक्स ११, ग्रीक कॅथलिक ६, ड्रूझिझ ६, आर्मेनियन ऑर्थडॉक���स ४, आर्मेनियन कॅथलिक १, प्रॉटेस्टंट १ व इतर १ प्रतिनिधी असतात. १९७५-७६ मधील युद्ध आणि त्याच्या परिणामांमुळे विधानमंडळाची मुदत दर दोन वर्षांनी वाढविण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमिन गेमाएल यांनी २३ सप्टेंबर १९८२ रोजी अधिकार ग्रहण केले. वशीर गेमाएल या आपल्या भावाची हत्या करून त्यांनी ही सत्ता मिळविली. ७ ऑक्टोबर १९८२ रोजी १० सदस्यांचे मंत्रिमंडळ नेमण्यात आले. त्यात ४ मुस्लिम (२ सुन्नी व २ शिया), ५ ख्रिश्चन (२ ग्रीक ऑर्थडॉक्स, २ मॅरोनाइट व १ ग्रीक कॅथलिक) आणि १ ड्रूझ धर्मीय सभासद होता.\nलेबाननमधील वेगवेगळे राजकीय पक्ष व विशिष्ट धार्मिक गट यांची हातमिळवणी असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या स्थापनेस यश मिळालेले दिसत नाही. ख्रिश्चन व मुख्यतः मॅरोनाइट ख्रिश्चन हा प्रमुख राजकीय गट असून तो लेबाननच्या स्वतंत्र प्रवाहाच्या बाजूचा, यूरोपशी निगडित आणि इस्लाम व सर्व अरबवादविरोधी आहे. मुस्लिम गट हा सभोतालच्या अरब प्रदेशांशी निगडित, तर ख्रिश्चनविरोधी आहे. मुख्यतः ख्रिश्चन सभासद असलेला ‘नॅशनल लिबरल पार्टी’ व ‘फलॅंजस्ट’ हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. प्रोग्रेसिव्ह सोशलिस्ट पार्टी, बाथ पार्टी व लेबानी कम्युनिस्ट पार्टी यांसारखे अनेक डावे पक्ष आहेत. पीएल्‌ओच्या छत्राखाली वेगवेगळ्या पॅलेस्टिनी गनिमी संघटना एकत्र आल्या असून त्या १९६५ पासून लेबाननच्या राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.\nराज्यकारभाराच्या दृष्टीने लेबाननची विभागणी (१) बेरूत, (२) उत्तर लेबानन, (३) दक्षिण लेबानन, (४) बिका व (५) मौंट लेबानन अशा पाच प्रांतांमध्ये (मुहफझत) करण्यात आलेली आहे. मुहफझतची विभागणी पुन्हा जिल्हा (अकदिय), नगरपालिका व खेडी यांत केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राष्ट्राध्यक्षांनी काढलेल्या हुकूमनाम्यानुसार प्रांतांच्या गव्हर्नरांची व जिल्ह्याच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात येते. बहुतांश खेड्यांत अजूनही ज्येष्ठ लोकांचे किंवा कुटुंबप्रमुखांचे ग्राममंडळ असते अथवा एखाद्या घराण्याकडून कारभार पाहिला जातो.\nन्यायव्यवस्था : सर्वोच्च न्यायिक अधिकार न्यायखात्याच्या मंत्र्यांकडे असून त्यांच्याकडून न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. देशात ५६ प्रथम वर्ग न्यायालये आहेत. त्यांत एक न्यायाधीश असून तोच दिवाणी व फौजदारी अशा दोन���ही गुन्ह्यांच्या न्यायदानाचे काम पाहतो. ११ वरिष्ठ अपील न्यायालये असून त्यांत प्रत्येकी तीन न्यायाधीश असतात. त्यांपैकी ४ कॅसेशन न्यायालये, ३ दिवाणी व १ फौजदारी न्यायालय आहे. ६ व्यक्तींचे राज्यमंडळ प्रशासकीय खटले चालविते. ९ न्यायाधीशांचे ‘कोर्ट ऑफ जस्टिस’ हे खास न्यायालय राज्य सुरक्षाविषयक घटनांचे काम पाहते. इस्लाम, ख्रिश्चन व ज्यू यांची धार्मिक न्यायालये असून त्यांत लग्न, मृत्यू, वारसा व इतर वैयक्तिक बाबी हाताळल्या जातात.\nसंरक्षण : लेबाननच्या लष्करात २१,००० सैनिक होते (१९९०). यामध्ये ख्रिश्चन प्रभाव असून फलँजस्ट पक्षाशी जवळीक आहे. नौसेनेकडे ४ किनारी गस्तनौका व ५०० अधिकारी होते (१९८९). हवाईदलात ५० विमाने, ८०० सैनिक, ५ हंटर जेट बाँबफेकी विमाने, ९ मिराज – ३ लढाऊ विमाने व १ मिराज तसेच इतर लढाऊ विमाने होती. प्रशिक्षणासाठी १ मिराज आणि ५ बुलडॉग विमाने आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची व संघटनांची स्वतंत्र लोकसेना दले आहेत. मार्च १९८४ मध्ये सिरियन व इझ्राएली सैन्यांनी आणि पॅलेस्टिनी गनिमी सैन्याने लेबाननची भूमी जिंकली होती. काही काळ संयुक्त राष्ट्रांची अंतरिम फौजही लेबाननमध्ये होती. सप्टेंबर १९८२ मध्ये ठेवण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय शांतिसेना १९८४ मध्ये काढून घेण्यात आल्या.\nलेबानन २४ ऑक्टोबर १९४५ पासून संयुक्त राष्ट्रांचा सनदी सभासद असून तो प. आफ्रिका आर्थिक आयोगाशी (इसीडब्ल्यूए) व अप्रादेशिक विशेष अभिकरणांशी संबंधित आहे. तसेच यूएन्‌आरडब्ल्यूए व युनिफिल यांचा यजमान देश आणि अरब लीगचा संस्थापक सदस्य देश आहे. तसेच ग्रूप-७७ चाही हा सभासद देश आहे.\nआर्थिक स्थिती : लेबानन हे प्राचीन काळापासून एक पिढीजाद व्यापारी राष्ट्र आहे. येथील कृषिक्षेत्र तुलनेने मोठे, तर औद्योगिक क्षेत्र लहान, परंतु विकसित आहे. यादवी युद्धापर्यंत पर्यटन व्यवसायही विशेष विकसित झालेला होता. १९७५ पर्यंत खाजगी उद्योगक्षेत्रात शासनाचा किमान हस्तक्षेप, हे लेबाननच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. यादवी युद्धापासून मध्यवर्ती शासन दुबळे बनल्यामुळे आर्थिक बाबतीत स्थानिक सेनेचा हस्तक्षेप अधिक वाढला. १९७५-७६ मधील युद्ध, १९८२ मधील इझ्राएलचे आक्रमण व त्यानंतरची अस्थिर परिस्थिती यांमुळे लेबाननची फार मोठी आर्थिक हानी होऊन अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्र���ंत खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. व्यापार, सार्वजनिक सेवा, औद्योगिक व कृषी क्षेत्रांची उत्पादनक्षमता या सर्व क्षेत्रांचे अतिशय नुकसान झाले.\nलेबाननचे १९७५-७६ मधील युद्धामुळे ५ महापद्म डॉलर किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि आर्थिक व्यवसाय ७० टक्क्यांनी कमी झाले. परंतु वेगवेगळ्या राजकीय गटांना मिळणारे परदेशी गुप्त अर्थसाहाय्य, परदेशांतील लेबानी कामगार व कंपन्या यांच्याकडून देशात येणारा पैसा तसेच जागतिक बॅंक, अमेरिका व अरब राष्ट्रे यांच्याकडून मिळणारी अधिकृत आर्थिक मदत, यांमुळे लेबानन आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित राहू शकला. १९८२ च्या युद्धाचा परिणाम राजकीय अस्थिरतेत तसेच आर्थिक विकासावरही झाला.\nयादवी युद्धापूर्वी १७% लोक शेतीव्यवसायात गुंतलेले होते आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी सु. १०% उत्पन्न या व्यवसायापासून मिळत होते. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ ३८% क्षेत्र शेतीखाली आहे. ओसाड आणि ओबडधोबड भूमिस्वरूपामुळे हे क्षेत्र वाढविता येत नाही. तरीही अनुकूल हवामान व झऱ्यांपासून होणारा पुरेसा पाणीपुरवठा यांमुळे पर्वतउतारांवर व किनारी प्रदेशात सखोल शेतीपद्धतीचा अवलंब करून विविध उत्पादने घेणे शक्य झाले आहे. किनाऱ्यावरील जलसिंचित मैदानी कृषिक्षेत्रातून बाजाराभिमुख भाजी-पाला, केळी, लिंबूवर्गीय फळे यांचे उत्पादन घेतले जाते. पर्वतपायथ्याकडील टेकड्यांमध्ये ऑलिव्ह, द्राक्षे, तंबाखू, अंजीर, बदाम ही उत्पादने घेतली जातात. अधिक उंचीच्या प्रदेशात (सु. ४५५ मी.) सप्ताळू, जरदाळू, अलुबुखार व चेरी यांची लागवड, तर ९०० मी. उंचीच्या प्रदेशात सफरचंद व नासपती यांची लागवड केली जाते. अल्‌ बिका खोऱ्यात साखर बीट, अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जातो.\nकृषी उत्पादन १९७५-७६ मधील युद्धामुळे, तर प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन १९८२ मधील इझ्राएल-सिरियन युद्धामुळे घटले. लेबाननच्या कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने १९६४ ते १९७३ या काळात ‘व्हर्दर योजना’ राबविण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत मृद्‌संधारण व विकास, अल्पभूधारकांना कृषी अवजारे पुरविणे, पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण, शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य या कार्यक्रमांवर विशेष भर दिलेला होता. देशातील महत्त्वाच्या लिटानी नदी जलसिंचन प्रकल्पाची आखणी करण्यात आली ह��ती. परंतु १९७५-७६ व १९८२ च्या युद्धांमुळे त्याला खीळ बसली. देशातील १९८८ मधील अंदाजे कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे होती (उत्पादन हजार टनांत) : लिंबूवर्गीय फळे ३५४, बटाटे २१०, द्राक्षे १५९, साखर बीट ४, सफरचंद ८०, टोमॅटो १३० (१९८६), गहू १९, केळी २३ व ऑलिव्ह ७५. चरस हे कृषी उत्पादन जरी बेकायदेशीर असले, तरी त्याचे उत्पादन वाढत गेलेले आढळते. १९७५ मध्ये त्याचे उत्पादन केवळ १०० टन होते, ते १९८१ मध्ये सु. २,००० टनांपर्यंत गेले. अल्‌ बिका खोऱ्यातून चरस उत्पादन करून किनाऱ्यावरील बंदरांतून त्याची बेकायदेशीर रीत्या निर्यात केली जाते.\nयुद्धांमुळे पशुधनाचेही खूपच नुकसान झाले. १९८८ मध्ये देशातील अंदाजे पशुधन पुढीलप्रमाणे होते : शेळ्या ४,७०,००० मेंढ्या १,४१,००० गुरे ५२,००० डुकरे २२,००० घोडे २,००० गाढवे ११,००० खेचरे ४,००० व कोंबड्या ११० लक्ष (१९८६). देशाच्या गरजेपेक्षा मांस व दुधाचे उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची आयात केली जाते. मात्र लेबाननमधून कोंबडीचे मांस व अंडी अरब राष्ट्रांच्या बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर पाठविली जातात. अन्न व शेती संघटनेच्या अंदाजानुसार देशातील १९८६ मधील पशुधन उत्पादन पुढीलप्रमाणे होते (उत्पादन हजार मे. टनांत) : बीफ व व्हील १५, मेंढ्या व कोकरांचे मांस ९, शेळीचे मांस ४, कोंबडीचे मांस ५५, गाईचे दूध ९२, मेंढीचे दूध १६, शेळीचे दूध ४२, चीज ११.२ व कोंबड्यांची अंडी ५५.\nमाशांची आयात कमी करून आणि मासे हवाबंद डब्यात भरण्याच्या उद्योगात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन लेबानन शासन मासेमारी व्यवसायाच्या विकासास उत्तेजन देत आहे. तरीही या व्यवसायाच्या बाबतीत विशेष प्रगती झालेली नाही. १९८६ मध्ये एकूण १,६०० टन मासे पकडण्यात आले.\nदेशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सु. १,००,००० हे. म्हणजेच ८% क्षेत्र अरण्याखाली होते (१९८८). बहुतांश अरण्ये देशाच्या मध्यवर्ती भागात असून त्यांत पाइन व ओक वृक्ष सर्वाधिक आहेत. काही जुनाट सीडार वृक्षही पहावयास मिळतात. अधिक उंचीच्या प्रदेशात सीडार वृक्षांची लागवड केलेली आहे. देशाचे १९८५ मधील औद्योगिक लाकूड उत्पादन २५,००० घ. मी. मृदू लाकूड २२,००० घ. मी. व रुंदपर्णी वृक्षांचे कठीण लाकूड उत्पादन ११,००० घ. मी. झाले.\nखनिजे व ऊर्जा : खनिजसाठ्यांच्या अभावामुळे देशात खाणकाम व्यवसाय फारच मर्यादित प्रमाणात चालतो. लोहखनिज, पायराइट, ता��बे, बिट्युमिनी शेल, लिग्नाइट, मीठ, अस्फाल्ट, फॉस्फेट, बांधकामाचा दगड, चुनखडी, चिकणमाती, काचनिर्मितीसाठी आवश्यक वाळू ही खनिज उत्पादने देशात मिळतात. १९८४ मधील मीठ उत्पादन ५,००० मे. टन होते. रुमानियन तेलकंपनीला १९७५ मध्ये पश्चिम बिका खोऱ्यात तेलाचे साठे आढळून आले आणि १९७९ मध्ये लेबानन शासनाने समुद्राच्या अपतट भागात तेलसाठे सापडल्याचे घोषित केले. मात्र अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ह्या शोधकार्यात किंवा उत्पदनाच्या दृष्टीने विशेष प्रगती होऊ शकली नाही.\nदेशातील एकूण विद्युत्‌ उत्पादनापैकी जलविद्युत्‌ व औष्णिक वीज यांचे उत्पादन साधारण निम्मेनिम्मे आहे. १९८६ मध्ये २,२७० कोटी किवॉ.ता. वीज उत्पादन झाले. लिटानी नदीवरील जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प हा देशात सर्वांत मोठा आहे. त्याच्यामुळे विद्युत्‌ निर्मितीबरोबरच सिंचित क्षेत्रातही बरीच वाढ झाली आहे.\nउद्योग : बेरूतचे विकसित बंदर व विमानतळ, देशाची मुक्त अर्थव्यवस्था व विदेश विनिमय पद्धती, अनुकूल व्याजदर, स्वित्झर्लंडप्रमाणे बॅंकव्यवहारांची गुप्तता, यांमुळे देशातील व्यापार व सेवा व्यवसायांची विशेष प्रगती झालेली होती. अन्नप्रक्रिया, वस्त्रनिर्माण, सिमेंट, तेलशुद्धीकरण, अधातू खनिज उत्पादनप्रक्रिया व निर्मिती हे देशातील महत्त्वाचे उद्योग आहेत. यादवी युद्धात सु. २५० कारखान्यांचे नुकसान झाले. इझ्राएली आक्रमण व नागरी क्षेत्रांवरील बाँबहल्ला यांमुळे १९८२ मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन खूपच घटले होते. देशातील १९८४ मधील अंदाजे औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे होती (उत्पादन हजार मे. टनांत) : ऑलिव्ह तेल १०, कागद व कागदी फलक ४५, फॉस्फेट खते ४.७, चुनकळी २०, सिमेंट ८००. यांशिवाय मद्य ५०,००० हेक्टोलिटर सिगारेटी २० कोटी, प्लायवुड ३४,००० घ. मी. व वीज उत्पादन १३५.५ किवॉ.ता. झाले.\nदेशातील दोन प्रमुख तेलशुद्धीकरण कारखाने ट्रिपोली व सायडनजवळील झहरानी येथे असून दोन्हींची मिळून प्रतिदिनी ५०,००० पिंपे तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. ट्रिपोली कारखान्यात इराकमधून जहाजाने आणलेल्या तेलावर परिष्करण केले जाते, तर झहरानी कारखान्यात सौदी अरेबियातून ट्रान्स-अरेबियन पाइपलाइन कंपनीच्या नळमार्गाने आणलेले तेल शुद्ध केले जाते. १९७९ मध्ये या तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून ८९.०८ कोटी लि. इंधन तेल व ५६.३२ कोटी ���ि. गॅसोलीन उत्पादन झाले. १९८८ मध्ये हे दोन्ही कारखाने पूर्णपणे कार्यक्षम नसल्याने देश तेलाच्या आयातीवरच अवलंबून होता. देशात १९८४ मध्ये पुढीलप्रमाणे खनिज तेल उत्पादने झाली (उत्पादन हजार मे. टनांत) : जेट इंधन १०, रॉकेल १०, पेट्रोल ११०, ऊर्ध्वपातित इंधन तेल १९०, शेष इंधन तेल ४०० व द्रवरूप पेट्रोलियम गॅस १५. बेरूत येथे १९६२ मध्ये ‘नॅशनल काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च’ या मंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय विज्ञान धोरण निश्चित करून मूलभूत व उपयोजित संशोधन कार्यास गती देण्याचे कार्य हे मंडळ करते. या मंडळाचे जूनीया येथे सागर संशोधन केंद्रही आहे.\nव्यापार हे लेबाननच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र आहे. विदेशी तसेच स्थानिक ठोक व किरकोळ व्यापारांतून लेबाननला फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. मात्र काही शेजारी देशांनी संरक्षक जकात धोरणाचा अवलंब केल्यामुळे ह्या क्षेत्राचे महत्त्व थोडे कमी झाले. बेरूत हे मध्यपूर्वेतील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. सामान्यपणे ज्या व्यापाऱ्यांना आयात परवाना आहे व विक्रीचे विशिष्ट व्यापारचिन्ह प्राप्त झाले आहे, तेच वस्तूंचे वितरण करतात. स्थानिक व परदेशी पुरवठा व्यवहारांशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या लहानलहान व्यापारी पेढ्यांचा विकास झालेला आढळतो.\nलेबाननच्या विदेश व्यापाराबाबतची माहिती क्वचितच विश्वासार्ह असते. कारण चलनपरिवर्तन वेगवेगळ्या दरांनी केले जाते आणि अनोंदणीकृत व्यापाराचे प्रमाण मोठे आहे. लेबाननच्या एकूण आयातीच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आयात बेकायदेशीरपणे होत असल्याचा अंदाज आहे. १९८१ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीपैकी सु. ४० टक्के पुनर्निर्यातच होती. हीत मुख्यतः यंत्रे, धातू उत्पादने, खाद्यपदार्थ, लाकूड उत्पादने, कापड व रसायने यांचा समावेश होता. केवळ सिमेंट, अधातू खनिजे, कापड व ॲल्युमिनियम उत्पादने ही लेबाननची स्वतःची निर्यात आहे. औद्योगिक सामग्री, मोटार वाहने, खाद्यपदार्थ व विद्युत्‌ सामग्री ही देशाची मुख्य आयात आहे. पुनर्निर्यात धरून देशाच्या एकूण निर्यातीपैकी सु. ९५% निर्यात मध्य-पूर्वेतील इतर देशांकडे होते. इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया हे लेबाननच्या मालाचे प्रमुख ग्राहक असून आयात मुख्यतः इटली, सौदी अरेबिया, फ्रान्स व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडून केली जाते.\nआंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट वाढत जात असली, तरी सेवाव्यवसाय, विदेशी भांडवलाचे हस्तांतरण व परदेशांतील लेबानी कामगारांकडून पाठविले जाणारे पैसे यांमुळे ही तूट भरून काढली जात असल्याने लेबाननचा आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद अनुकूल राहिला आहे.\nलेबानी पौंड हे देशाचे अधिकृत चलन आहे. १०० पिअस्टरचा एक लेबानी पौंड होतो. बँक ऑफ लेबानन नोटा किंवा नाणी काढते. १, २ १/२, ५, १०, २५, ५० पिअस्टर व १ लेबानी पौंडाची नाणी आणि १, ५, १०, २५, ५०, १०० व २५० लेबानी पौंडांच्या नोटा असतात. अधिकृत विनिमय दर सतत बदलत राहतो. लेबाननच्या आयातीवर मूल्यानुसार सीमाशुल्क आकारण्यासाठी मासिक विनिमय दर निश्चित केला जातो. इतर बाबींसाठी खुल्या बाजाराचा अवलंब केला जातो. मार्च १९९० रोजी १ अमेरिकी डॉलर = ५५५.२५ लेबानी पौंड आणि १ स्टर्लिंग पौंड = ९१०.५ लेबानी पौंड असा विनिमय दर होता. देशात दशमान पद्धती प्रचलित आहे. ग्रामीण भागात ओकिया, ओक, रॉटॉल, कंटार या परंपरागत वजनमापांचा वापर केला जातो.\nबॅंक ऑफ लेबानन ही मध्यवर्ती बॅंक (स्था. १ एप्रिल १९६४) ओह. ३१ मार्च १९८३ अखेर बॅंकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पुरविलेल्या एकूण २,७८८.९० कोटी लेबानी पौंड रकमेपैकी ५२% व्यापार क्षेत्राला, १७% औद्योगिक क्षेत्राला व १३% बांधकाम क्षेत्राला रक्कम पुरविली. विदेशी व्यापारासाठीचा वित्तपुरवठा आणि व्यापार बिलांची वटवणी यातून बॅंकांची खूप मोठी उलाढाल होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भांडवलाचे हस्तांतरण व विनिमय व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. बँकिंग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व परदेशी ठेवी लेबाननमधील बॅंकांमध्ये वाढविण्यासाठी १९५६ च्या बॅंक गुप्तता कायद्याने खातेदाराच्या व्यवसायाचा कोणाकडेही, किंबहुना न्यायालयीन अधिकाऱ्यापुढेही, तपशील उघड करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे बॅंक व्यवसायाची भरभराट झाली. १९८१ च्या अखेरीस देशात ६९ स्थानिक व १२ परदेशी बॅंका होत्या.\nबेरूत शेअरबाजाराने १९५२ पासून अधिकृतपणे आपल्या व्वयहारांस सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात तो बंद होता. परंतु १९७९ पासून तो पुन्हा सुरू करण्यात आला. १९८२ मध्ये अरब शेअर बाजार संघाचे बेरूत हे मुख्य केंद्र बनले. त्यामुळे मध्यपूर्वेतील एक महत्त्वाचे वित्तीय केंद्र म्हणून लेबाननचे महत्त्व कायम राह���ले. देशातील विमा कंपन्यांचे नियमन राष्ट्रीय विमा परिषद करते. १९८० मध्ये ५० लेबानी व ४६ परदेशी विमा कंपन्या लेबाननमध्ये कार्यरत होत्या.\nमर्यादित महसुलामुळे देशाचे अंदाजपत्रक तुटीचे राहिले आहे. तुटीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने चोरट्या व्यापाराला आळा घालून महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला. १९८६ चे अंदाजपत्रक एकूण १,७९३.७ कोटी लेबानी पौंड खर्चाचे होते. करचुकवेगिरी ही देशातील प्रमुख समस्या आहे. लाभांशावर कर-आकारणी केली जात नाही, परंतु व्याजावर १२ टक्के कर असतो. खनिज तेल उत्पादने, तंबाखू उत्पादने व सिमेंट यांवर अबकारी कर आकारला जातो.\nआयात-निर्यातीवर १९७७ पासून काही बंधने घातलेली आहेत. काही वस्तूंच्या आयातीसाठी परवाना घेणे आवश्यक केले आहे. बऱ्याचशा वस्तूंवर आयात शुल्क आकारले जाते. काही कृषी व औद्योगिक उत्पादनांवर मूल्यानुसार ३० ते ५०% कर आकारला जातो. मोटारगाड्या, त्यांचे सुटे भाग, टायर, मद्ये व इतर विलासी वस्तूंवर वेगवेगळे बरेच आयात शुल्क आकारण्यात येते. अरब देश व यूरोपीय समाईक बाजारांतर्गत देशांकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिमान्य दराने शुल्क आकारले जाते. बेरूत हे करमुक्त क्षेत्र असून व्यापाराची उतारपेठ म्हणून या बंदराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.\nलेबाननमध्ये गुंतवणूक करणारे कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे प्रमुख देश आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची खाजगी गुंतवणूक मुख्यतः तेलवाहतूक, साठवण सोयी व खत प्रकल्प यांमध्ये अधिक असून ती १९८० मध्ये ४०० लक्ष डॉलरची होती. परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या नवीन गुंतवणूकदारांना त्यांच्या उद्योगांच्या स्थापनेपासून सहा वर्षांपर्यंत आयकर सवलत देण्यात येते. त्याशिवाय इतरही सवलती दिल्या जातात.\nदुसऱ्या महायुद्धोत्तरकाळापासून लेबाननने मुक्त अर्थव्यवस्थेचे व खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारले. व्यापाराच्या दृष्टीने लेबाननला लाभलेले अनुकूल भौगोलिक स्थान आणि व्यापारी व बॅंकिंग क्षेत्रांना असलेले पारंपरिक महत्त्व यांमुळे १९७५ पर्यंत लेबाननची चांगलीच भरभराट झाली होती. चलनस्थिरतेला आवश्यक असा सुवर्णसाठा, सनातनी राजकोषीय नीती, परदेशी गुंतवणूकदारांसाठीची विविध प्रलोभने, बॅंकिंगबाब��ची अत्यल्प नियंत्रणे या वित्तीय धोरणांमुळे लेबानन हे व्यापार, अर्थ व पर्यटन यांचे प्रमुख केंद्र बनले. १९७९ मध्ये विकास आणि पुनर्रचना मंडळाने २२ महापद्म लेबानी पौंड खर्चाची पुनर्रचना सादर केली होती. या योजनेच्या अंतर्गत बेरूत बंदराच्या पुनर्विकासास व तेथील विमानतळाच्या पुनर्रचनेस सुरुवात झाली होती. नोव्हेंबर १९७९ मध्ये सौदी अरेबिया व इतर सहा तेल उत्पादक अरब देश यांनी लेबाननच्या पुनर्रचनेसाठी पाच वर्षांकरिता २ महापद्म डॉलर देण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु ऑक्टोबर १९८२ पर्यंत केवळ ३,८१० लक्ष डॉलर एवढीच मदत मिळाली.\nवाहतूक व संदेशवहन : लेबाननमध्ये ७,००० किमी. लांबीचे रस्ते होते (१९८७). १९८५ मध्ये बेरूत-ट्रिपोलीदरम्यानच्या नवीन महामार्ग बांधणीची योजना आखण्यात आली. बऱ्याच रस्त्यांची दुरुस्ती, पुरेशा निधीचा तुटवडा व सततची युद्धपरिस्थिती यांमुळे शक्य झाली नाही. देशात ४,७३,३७२ प्रवासी मोटारगाड्या ३,३४८ बसगाड्या ४६,२१२ ट्रक व १६,७९७ मोटार सायकली होत्या (१९८२). देशात ४१७ किमी. लांबीचे एकूण तीन लोहमार्ग आहेत. यांपैकी बेरूत व रियाक हे सिरियन सरहद्दीपर्यंत २२२ किमी. लांबीचा प्रमाणमापी लोहमार्गच कार्यान्वित आहे.\nबेरूत हे भूमध्य सागरकिनाऱ्यावरील प्रमुख बंदर आहे. १९७५-७६ च्या युद्धात आणि त्यानंतरही अधूनमधून हे बंदर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सायडन हे प्रमुख मुस्लिम बंदर बनले. ट्रिपोली व जूनीया ही इतर प्रमुख बंदरे आहेत. बेरूत हे अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत तसेच जून-ऑक्टोबर १९८२ मध्ये इझ्राएलकडून झालेल्या बाँबहल्ल्यांमुळे येथील विमानतळ बंद करावा लागला होता. १९८० मध्ये या विमानतळावरून १६,६०,००० प्रवासी वाहतूक झाली. मिड्ल ईस्ट एअरलाइन्स किंवा ‘एलर लिबान’ (एम्‌ईए) व ट्रान्स-मेडिटरेनियन एअरवेज (टीएम्‌ए) ह्या लेबाननच्या दोन विमान कंपन्या आहेत.\nयादवी युद्धापूर्वी बेरूत हे आंतरराष्ट्रीय संदेशवहनाचे प्रमुख केंद्र होते. येथून भूउपग्रहाद्वारे संदेशवहन होत होते तसेच मार्सेवे व अलेक्झांड्रियाशी दोन महासागरी केबलच्या साहाय्याने ते जोडलेले होते. १९८२ मध्ये दुसऱ्या उपग्रह केंद्राची स्थापना करण्यात आली. देशात सु. ६,००० टेलेक्स मार्ग व ४,६५,००० दूरध्वनी संच होते (१९८३). ���ेरूत येथे स्वयंचलित दूरध्वनी पद्धत आहे. शासनाच्या अधिकारातील लेबानी प्रक्षेपण केंद्राद्वारे अरबी, फ्रेंच, इंग्लिश व इतर भाषांमधून रेडिओ कार्यक्रम प्रसारित केले जातात. दोन व्यापारी दूरचित्रवाणी सेवा संस्थांकडून अरबी, फ्रेंच व इंग्लिशमधून दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रसारित होतात. देशात सु. २१ लक्ष रेडिओ संच व ८ लाख दूरचित्रवाणी संच होते (१९८५). पूर्वीपासून लेबानन हे अरब जगतातील मुद्रणस्वातंत्र्य असलेले राष्ट्र आहे. यादवी युद्धकाळातही निर्बंधांशिवाय २५ वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होत होती. १९७७ मध्ये अभ्यवेक्षण अधिकार शासनाने घेतले, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. वृत्तपत्रे सरकारवर मोकळेपणाने टीका करतात. मात्र राजकीय पक्षांवरील टीकेपासून ती दूर राहतात. देशातून ४० दैनिके व शंभरांवर नियतकालिके प्रसिद्ध होतात (१९८०). ॲन-नहर आणि अल्‌-अन्वर ही सर्वांत महत्त्वाची अरबी दैनिके असून त्यांचा खप अनुक्रमे ७५,००० व ३५,२६१ होता (१९८१). ली ओरिएंट ली जूर आणि ली सॉयर ही फ्रेंच भाषेतील प्रसिद्ध वृत्तपत्रे असून त्यांचा खप अनुक्रमे १८,००० व १३,००० आहे. ले कॉमर्स टू लव्हॅंट हे साप्ताहिक महत्त्वाचे आहे.\nबेरूत, ट्रिपोली, सायडन व झाल या चार प्रमुख शहरांत व्यापार व उद्योग मंडळे आणि बेरूत येथे रोटरी क्लब संघटना आहे. यांशिवाय देशात ऑटोमोबील अँड टूरिंग क्लब, फ्रेंच वाणिज्य मंडळ, लेबानी उद्योग संघ व इतर स्वयंसेवी समाजकल्याण संघटना आहेत.\nयेथील अरबी साहित्य समृद्ध आहे. लेबाननमधील खलील जिब्रान (१८८१-१९३१) यांना उत्कृष्ट चित्रकला आणि साहित्य यांमुळे आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. द प्रॉफिट ह्या दीर्घ काव्याबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. चार्ल्स हबिब मलिक (जन्म १९०६) ही लेबाननमधील एक प्रमुख मुत्सद्दी व्यक्ती होती. १९५८-५९ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे तेरावे अध्यक्ष होते.\nलोक व समाजजीवन : अस्थिर व नाजूक राजकीय परिस्थिती, विविध वंशांच्या व धर्मांच्या गटांमधील तंटे यामुळे १९३२ पासून लेबाननमध्ये जनगणना झालेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार लेबाननची १९८३ च्या मध्यातील लोकसंख्या २८,११,००० होती. परंतु १९७५-७६ मधील यादवी युद्धात व त्यानंतरच्या काळात झालेली प्रचंड मानहानी आणि मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर या���मुळे लोकसंख्येच्या अचूक मोजणीची शक्यता नाही. संयुक्त राष्ट्रांनी १९९० च्या लोकसंख्येचा अंदाज ३३,०१,००० इतका केलेला होता. हा अंदाज दरहजारी स्थूल जननमान २८.९, मृत्युमान ७.३ आणि १९८५-९० मधील निव्वळ नैसर्गिक वाढ २१.६ गृहीत धरून केलेला आहे. लेबाननमधील लोकसंख्येचे वितरण खूपच विषम आहे. एकूण लोकसंख्येपैकी सु. ७५% नागरी व २५% लोकसंख्या ग्रामीण होती (१९८०).\nवेगवेगळ्या कालखंडांत लोकांचे झालेले आप्रवासन आणि स्वाऱ्या यांमुळे लेबाननमध्ये वेगवेगळ्या वंशांच्या, धर्मांच्या व गटांच्या लोकांचे मिश्रण आढळते. त्यांत फिनिशियन, ग्रीक, आर्मेनियन व अरब हे महत्त्वाचे आहेत. बहुतांश लेबानी अरब आहेत. ते मुख्यतः मुस्लिम व ख्रिश्चन अशा दोन गटांत विभागलेले असून त्या प्रत्येकाचे वेगवेगळे धर्ममत व पंथ मानणारे आणखी काही उपगट पडतात. मुस्लिमांचे सुन्नी व शिया असे दोन पंथ आहेत. ड्रुझिझ हे इस्लाम धर्मापासून वेगळे असलेले महत्त्वपूर्ण अल्पसंख्य आहेत. ख्रिश्चनांचे मॅरोनाइट, ग्रीक ऑर्थडॉक्स, आर्मेनियन, ग्रीक, रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट असे मुख्य गट आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या वांशिक गटाच्या आपापल्या राजकीय संघटना, समलष्करी समूह व प्रादेशिक सुरक्षित जागा आहेत. त्यांशिवाय ज्यू, सिरियन कॅथलिक व इतर वंशांचे लोक देशात आढळतात. आर्मेनियनांपैकी बहुतांश आर्मेनियन ऑर्थडॉक्स पंथाचे व काही आर्मेनियन कॅथलिक पंथाचे आहेत. १९७५ नंतर बहुसंख्य ज्यू देश सोडून गेले आहेत. इ. स. सातव्या शतकापासूनच लेबानन हे ख्रिश्चन व मुस्लिम निर्वासितांचे आश्रयस्थान होते. देशात अधिकृतरीत्या ५५ टक्के ख्रिश्चन आणि ४५ टक्के इस्लाम व ड्रुझिझ धर्मांचे लोक होते (१९८२). प्रत्यक्षात ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिम लोकांची संख्या अधिक असावी, असा अंदाज आहे. मुस्लिम-ख्रिश्चन यांच्यातील सत्ता-असमतोलामुळेच १९७५-७६ चे यादवी युद्ध झाले.\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अनेक लेबानी लोकांनी ईजिप्तकडे किंवा अमेरिकेकडे स्थलांतर केले. १९२०-४० या काळात ग्रामीण भागाकडून किनाऱ्यावरील नागरी केंद्रांकडे, मुख्यतः बेरूतकडे मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्थलांतर घडून आले. इराणच्या आखाती देशांमधील आर्थिक संधीमुळे १९६५ पासून कुशल लेबानी फार मोठ्या प्रमाणावर त्या देशांकडे आकर्षिले गेले. १९८२ मध्ये सुमारे ३��,००,००० लेबानी परदेशांत काम करीत असल्याचा अंदाज आहे. १९७५ मध्ये लेबाननमध्ये सु. १५,००,००० परदेशी लोक रहात होते. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती. हिच्यात ३,५०,००० सिरियन रहिवासी ३,१५,००० तात्पुरती भेट देणारे सिरियन २,७५,००० निर्वासित छावण्यांत राहणारे पॅलेस्टिनी व छावण्यांबाहेर राहणारे ९५,००० लोक यांचा समावेश होता. राजकीय कारणास्तव लेबाननच्या नागरिकत्वासाठीचे सर्व अर्ज नाकारण्यात आले. लेबाननमधील या परदेशी रहिवाशांमध्ये बहुतांश मुस्लिम होते. युद्धोत्तर काळात नागरी केंद्रांकडे आलेले लोक पुन्हा आपल्या ग्रामीण ठिकाणांकडे गेले. त्यांशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया व मध्यपूर्वेतील तेल-उत्पादक राष्ट्रे यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले.\nयादवी युद्धकाळात सु. सहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोक निर्वासित बनले होते. त्यांपैकी पुष्कळ लोक फ्रान्स, सिरिया, जॉर्डन, ईजिप्त व आखाती देशांकडे पळून गेले. त्यापाठोपाठ १९८२ मधील इझ्राएलच्या आक्रमणाच्या वेळीही सु. ३०,००० निर्वासित परदेशी पळून गेले. ३० जून १९८३ रोजी देशात सु. २,४४,००० निर्वासित होते.\nसमाजकल्याण व आरोग्य : शासनाची सामाजिक सुरक्षा योजना पूर्णपणे अंमलात आलेली नाही. आजार व मातृत्व विमा, अपघात व विकलांगता विमा, कुटुंब भत्ता व सेवासमाप्ती नुकसानभरपाई रक्कम देण्याची योजना आहे. या योजनेसाठीच्या वर्गणीमधील ८६ टक्के हिस्सा मालकांचा, १० टक्के शासनाचा व ४ टक्के पगारी नोकरांचा असतो. शासकीय शर्तीची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एकूण वैद्यकीय खर्चाच्या ७० टक्के खर्च मिळतो. आजार लाभरक्कम २६ आठवड्यांपर्यंत मिळते. या सुविधा १९६५ पासून औद्योगिक कामगारांनाही लागू केल्या आहेत. देशातील जवळजवळ निम्म्या कामगारवर्गाला हे फायदे मिळू लागले आहेत. लेबाननमधील परदेशी कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळतो.\nलेबाननमधील रुग्णालयांना पूरक म्हणून, मुख्यतः ग्रामीण भागात, फिरती वैद्यकीय पथके काम करतात. १९७९ मध्ये देशात ५,०३० डॉक्टर व ३,६८१ परिचारिका होत्या. १९८० मध्ये बालमृत्युमान दरहजारी ४५ होते. सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६३ वर्षे व स्त्रियांबाबत ६७ वर्षे आहे. दुसऱ्या महायुद्धकाळापासूनच देशात घरबांधणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला होता. १९७० पर्यंत ४,८४,००० घरे बांधण्यात आली होती.\nशिक्षण : मध्यपूर्वेतील देशांमध्ये तुलनेने लेबाननचे साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. १९८० पर्यंत देशातील सु. ७८ टक्के प्रौढ पुरुषांना व ५८ टक्के प्रौढ महिलांना लिहिता-वाचता येत होते. प्राथमिक व माध्यमिक शाळा शासकीय तसेच खाजगीही आहेत. १९६० पासून प्राथमिक शिक्षण मोफत केलेले असले, तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी ६६% विद्यार्थी खाजगी शाळांत शिक्षण घेत असल्याचे दिसते. लेबाननमधील पूर्व-प्राथमिक शाळांत १,१६,३४४ प्राथमिक शाळांत ३,२९,३४० सामान्य माध्यमिक विद्यालयांत २,३०,९३४ व्यावसायिक माध्यमिक शाळांत ३७,०३६ शिक्षक प्रशिक्षण व इतर विशेष शाळांत २,८६६ (१९८०) व उच्च शिक्षण संस्थांत ७०,५१० विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९८४). देशात एकूण पाच विद्यापीठे होती (१९८४).\nभाषा व साहित्य : अरबी ही अधिकृत भाषा असून सु. ९० टक्के लोक ही भाषा बोलतात. बहुतांश लोक द्विभाषिक असून फ्रेंच ही त्यांची दुसरी प्रमुख भाषा आहे. त्याशिवाय इंग्लिश, आर्मेनियन व तुर्की भाषा बोलणारे लोकही बरेच आहेत. लेबानी अरबी भाषेवर अरबीपूर्व वेगवेगळ्या भाषांचा तसेच यूरोपीय भाषांचा प्रभाव आढळतो.\nदेशातील सर्वाधिक ग्रंथालये बेरूतमध्ये असून सायडन व हरिस्सा येथेही ग्रंथालये आहेत. लेबानन राष्ट्रीय ग्रंथालयात (स्था. १९२१) १,००,००० अरब विद्यापीठ ग्रंथालयात २,००,००० तर अमेरिकन विद्यापीठात ४,२५,००० ग्रंथ आहेत. सेंट जोसेफ विद्यापीठात अनेक विशेष ग्रंथालये आहेत. खोंचारा येथील सेंट जॉन मठाच्या ग्रंथालयात (स्था. १६९६) मध्यपूर्वेतील पहिले मुद्रणालय आहे. बेरूत येथील लेबानन राष्ट्रीय संग्रहालयात ऐतिहासिक दस्तऐवज व अनेक महत्त्वाचे पुरावशेष यांचा, तर अमेरिकन विद्यापीठ संग्रहालयात प्राचीन हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे.\nमहत्त्वाची स्थळे : बेरूत हे देशाच्या राजधानीचे तसेच अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्याशिवाय ट्रिपोली (लोकसंख्या १,७५,०००-१९८०), सायडन २४,७४०, टायर (सूर) १४,००० व झाल ४६,८०० ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. सायडन, बिब्लस (जुबेल) व बालाबाक येथील प्रेक्षणीय पुरावशेष व इतर ऐतिहासिक स्थळे, तसेच उत्साहवर्धक हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, आकर्षक सृष्टिसौंदर्य यांमुळे यादवी युद��धापूर्वी पर्यटक, विशेषतः इतर अरब देशांतील, मोठ्या प्रमाणात लेबाननमध्ये येत असत. १९७४ मध्ये सु. वीस लाखांवर पर्यटकांनी लेबाननला भेट दिली व एकूण उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न पर्यटन व्यवसायापासून देशाला मिळाले. १९७९ मध्ये एकूण १,१८,००० पर्यटक देशात येऊन गेले. युद्धाच्या वेळी झालेल्या बाँबहल्ल्यात बेरूतमधील प्रमुख हॉटेलांचे झालेले नुकसान व अस्थिर वातावरण यांमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. १९८५ च्या सुमारास बेरूतच्या उत्तरेकडील किनारी भागात सु. वीस पर्यटन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले. लेबाननच्या प्रसिद्ध ‘कॅसिनो दी लिबान’ ह्या जुगारगृहाशिवाय इतर अनेक बेकायदेशीर जुगारगृहे देशात आढळतात. बिगर-अरब पर्यटकांना लेबाननमध्ये येण्यासाठी प्रवेशपत्राची, तर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांना निर्गमन प्रवेशपत्राची आवश्यकता असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postलेअन, झां – मारी प्येअर\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/11/news-659/", "date_download": "2020-09-30T09:50:11Z", "digest": "sha1:UR6BJZPDMEXJVWSRN46RF7EMH5NVEQ7G", "length": 11160, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nHome/Ahmednagar North/आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले\nआ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले\nनेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २०���५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.\nवडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला.\nतालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी प्रश्नावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना मुरकुटे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, समन्यायी पाणीपाटप कायदा झाला, त्या त्यावेळी जे-जे लाेकप्रतिनिधी होते ते शांत कसे राहिले. हा कायदा म्हणजे त्यांचेच पाप आहे.\nस्वातंत्र्यानंतर कोणत्याच लोकप्रतिनिधीने केला नाही एवढा विकास मी तालुक्यात करून दाखवला आहे. पाटपाणी, विजेचे प्रश्न सोडवल्याने तालुक्यातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याची उर्मी मिळाली. साखर कारखानदारांत जनतेचा विकास करण्याची हिंमत नाही. या कारखानदारांनी उसाला ३४०० रुपयांचा भाव दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी ठणकावून केली.\nसमान पाणीवाटप कायद्याचे पाप २००५ च्या लोकप्रतिनिधींचे असल्याचा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केल्याने व त्याची दिशा तत्कालीन लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे, शिवाजी कर्डिले, तसेच नरेंद्र घुले यांच्याकडे वळल्याने त्यांचे कार्यकर्ते संतापले आहेत.\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्��ांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/19/news-89-2/", "date_download": "2020-09-30T08:16:25Z", "digest": "sha1:CQLHDZUKCILEKV7BWVJR37V4WJUHPB5J", "length": 10832, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \nसंगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती\n‘साईबाबांची पालखी सुरू करावी’; नगराध्यक्षा म्हणतात आम्ही ‘हे’ करू\nHome/Ahmednagar News/मुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी\nमुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी\nअहमदनगर :’तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी बघितले आहे’, अशी बतावणी करून दोघांनी यश पॅलेस चौकात चल, असे म्हणून एकाला फसवून मोबाईल चोरून नेला. कायनेटीक चौकाजवळील इलाक्षी शोरूम समोर ही घटना घडली.\nयाप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरख दत्तात्रय चव्हाण (रा.राणी लक्ष्मीबाई चौक, केडगाव) हे दुचाकीवरून केडगाववरून शहराच्या दिशेने येत होते.\nत्यावेळी इलाक्षी शोरूमजवळ विना नंबरच्या दुचाकीवरील दोघांनी त्यांना अडविले. ‘तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी पाहिले आहे’, अशी बतावणी करून त्यांनी मोबाईल हँडसेट काढून घेतला. यश पॅलेस चौकात चल, असे सांगितले.\nचव्हाण हे यश पॅलेस चौकात आले. परंतु त्यांना मोबाईल घेतलेले दोघेही व्यक्ती आढळून आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गोरख चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ क���ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/26/news-2509192/", "date_download": "2020-09-30T09:11:42Z", "digest": "sha1:WSOJVTMMUXNXSKA6NJ3K7ZQ4ZSKWXB3O", "length": 10639, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सुजित झावरेंनी पक्षाशी गद्दारी केली ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nHome/Breaking/सुजित झावरेंनी पक्षाशी गद्दारी केली \nसुजित झावरेंनी पक्षाशी गद्दारी केली \nपारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुजित झावरे यांना अनेक पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्यााचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nपारनेर येथे झालेल्या सुजित झावरे यांच्या संवाद मेळाव्यात झावरे यांनी राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांवर टीका करीत भाजपवासी होण्याचे जाहीर केले.\nया मेळाव्यात माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्यावर झावरे यांनी टीका केली होती.\nया टीकेचा तरटे यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. या वेळी तरटे यांनी, झावरे यांना पक्षाने पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिले तसेच २०१४ साली विधानसभेची उमेदवारी दिली.\nपक्षाने भररून पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करून पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले, ही पक्षाशी गद्दारी अल्याचा आरोप तरटे यांनी या वेळी केला.\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्��ा गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/24/the-fearless-will-not-retreat-until-justice-is-given/", "date_download": "2020-09-30T09:25:30Z", "digest": "sha1:T4JK4SYWT4N74JAF7VBWCSVRRV4Q4YQ3", "length": 12782, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हाव��, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nHome/Breaking/निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही\nनिर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही\nअहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रताच्या चौथ्या दिवशी म्हसणे फाटा येथील समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थिनींसह वाशिम व मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.\nदरम्यान, दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांना दिलेल्या लिखित संदेशाद्वारे हजारे यांची जाहीर केले. जेथे अन्याय अत्याचार होतो, त्या विरोधात आजवर हजारे यांनी आवाज उठवून सामन्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.\nमहिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी लवकर होत नाही. ती लवकर होउन पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी अण्णा आत्मक्लेश करीत आहेत. स्वतः आत्मक्लेश करून हजारे हे महिलांना अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.\nमहिलेवर अत्याचार झाल्यानंतर पोलिस ठाण्यात, रुग्णालयात महिला अधिकारी, वैद्यकीय अधिकारी त्यांची फिर्याद घेतील, वैद्यकीय तपासणी करतील असा कायदा २०१२ मध्ये संमत झाला.\nमात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची खंत या वेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. हजारे यांनी आजवर केलेली सर्व आंदोलने यशस्वी झाली, हे आंदोलनही यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.\nयावेळी दिलेल्या लेेखी संदेशात हजारे म्हणतात, देशात आर्थिक, सामाजिक समानता असायला हवी, परंतु देशात अन्याय, अत्याचार वाढू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे.\nअत्याचारानंतर पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होतात. गुन्ह्याच्या तपासास जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येतो. त्यामुळेच महिलांवरील अत्याचाराच्या आरोपींना तत्काळ शिक्षा मिळाली पाहिजे. अन्यायग्रस्त महिला, युवतींचे प्राण घेतले जातात.\nअशा घटना घडू नयेत यासाठी अशा नराधमांना तत्काळ शिक्षा होऊन न्याय मिळाला पाहिजे. पारनेर तालुक्यातील लोणीमावळा, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनांबरोबरच देशभर घडत असलेल्या अशा घटना दुर्दैवी आहेत. केवळ दिल्लीच्या निर्भयाचे नाव आपण प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आहे.\nकोपर्डी व लोणीमावळा येथे शाळकरी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांबाबतही आपण पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच कायदा मंत्र्यांना लिहिले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/02/if-you-keep-things-in-this-cupboard-it-will-be-virus-free/", "date_download": "2020-09-30T08:36:06Z", "digest": "sha1:R5QGZFYBH6PKYSHOI7AR3W4UELQQK5S4", "length": 10317, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'या' कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \nसंगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती\nHome/Lifestyle/‘या’ कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त\n‘या’ कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त\nअहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या विविध गोष्टीमार्फत कोरोनाचे व्हायरस पसरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी सॅनिटाइज करून घेण्याचा सल्ला तज्ञ् देत असतात. हे लक्षात घेऊन भारतातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक कपाट तयार केले आहे.\nया कपाटात तुम्ही तुमच्या वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत. हे कपाट म्हणजे अल्ट्रा स्वच्छ, डिसइन्फेक्शन युनिट आहे. हे अल्ट्रा स्वच्छ ़डिसइन्फेक्शन युनिट तयार केलं आहे.\nहे कॅबिनेट कॉन्टॅक्टलेस आहे. बटणमार्फत ते उघडलं जातं. यात ठेवलेल्या सामानावर अल्ट्रावॉयलेट लाइट्स पडून त्यांचं सॅनिटायझेशन होतं. सॅनिटायझेशन झाल्यानंतर हे कॅबिनेट आपोआप स्लीप मोडमध्ये जातं.\nया युनिटमध्ये पीपीई सूट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवून त्या व्हायरसमुक्त करता येऊ शकतात. या युनिटचा वापर सरकारी कार्यालयांमध्येही होतो आहे.\nडिआरडीओने याआधी एल्ट्रावॉयलेट लाइटवर आधारित कॅबिनेट तयार केलं होतं. ज्यात तुम्ही मोबाइल, लॅपटॉप, पैसे, कागद किंवा इतर अशा वस्तू ठेवून काही वेळातच व्हायरसमुक्त होतात.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीत��ने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\nअहमदनगर कोरोना ब्रेकींग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/since-modi-did-not-mention-china-in-his-speech-the-congress-has-targeted-the-prime-minister-up-mhmg-461643.html", "date_download": "2020-09-30T10:07:16Z", "digest": "sha1:3SXQMHS57IQNS67XUAQSPLOZF7M2FZQD", "length": 19250, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#StopBhaashanTakeAction मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसचा हल्लाबोल | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे ��रे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\n#StopBhaashanTakeAction मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसचा हल्लाबोल\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nHathras Gang Rape: हाथरस प्रकरणी CM आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार खटला\nखळबळजनक, 2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\n#StopBhaashanTakeAction मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसचा हल्लाबोल\nकॉंग्रेसने असेही म्हटले आहे की, भारताला अशा नेत्याची गरज आहे जो अपयशाचा स्वीकार करेल व त्यात सुधारणा करु शकेल.\nमुंबई, 30 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात, त्यांनी कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन यावर जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात भारत-चीन तणावावर काही चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही. मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख केला नसल्याने कॉंग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.\nहे वाचा-शरद पवारांवर आणखी एका काँग्रेस नेत्याचा घणाघात, चीन प्रश्नावरून लगावला टोला\nचीनवर टीका करण्याची गोष्ट विसरा, त्यांना आपल्या राष्ट्रीय भाषणात चीनचा उल्लेख करण्यास भीती वाटते, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. कॉंग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर चीनविषयी एक छायाचित्रही पोस्ट केलं आहे. त्यावर लिहिलं आहे की, चीनने 423 मीटरपर्यंत भारताच्या सीमेत घुसखोरी केली आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार 25 जूनपर्यंत चीनच्या सीमेवर 16 तंबू आणि टर्पॉलिन आहेत. चीनमध्ये मोठा निवारा आहे, तसेच जवळपास 14 वाहने आहेत. पंतप्रधान ते नाकारू शकतात का, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रे��ने असेही म्हटले आहे की, भारताला अशा नेत्याची गरज आहे जो अपयशाचा स्वीकार करेल व त्यात सुधारणा करु शकेल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसंभाजीराजे-उदयनराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पलटवार, म्हणाले.\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nकिम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/342291", "date_download": "2020-09-30T10:30:15Z", "digest": "sha1:LEQZ6Q36Y6G2L7U47HFGQTWMY3MUYCFD", "length": 2509, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भूमध्य समुद्रीय हवामान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभूमध्य समुद्रीय हवामान (संपादन)\n१०:१५, २१ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१३:४२, ११ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n१०:१५, २१ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (��र्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: da:Middelhavsklima)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/amarnath-yatra-suspended-from-jammu-to-srinagar-amid-separatists-call-for-strike-on-martyrs-day/articleshow/70203676.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-30T10:10:31Z", "digest": "sha1:DTMRVAEZULWABL3Q4UZR6J4VCBDHPVOB", "length": 11304, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफुटीरतावाद्यांचा बंद, अमरनाथ यात्रा स्थगित\nफुटीरतावाद्यांनी बंद पुकारल्यानं शनिवारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. या निर्णयानंतर यात्रेकरूंना जम्मूहून काश्मीर खोऱ्याच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे.\nफुटीरतावाद्यांनी बंद पुकारल्यानं शनिवारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. या निर्णयानंतर यात्रेकरूंना जम्मूहून काश्मीर खोऱ्याच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे.\nपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुटीरतावाद्यांनी बंदची घोषणा केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने जाण्यास यात्रेकरूंना मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, १ जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत दीड लाख यात्रेकरूंनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहेत. १५ ऑगस्टला यात्रेचा समारोप होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nराजीव गांधींचे 'ते' स्वप्न स्मृती इराणी करणार पूर्ण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nफुटीरतावाद्यांचा बंद जम्मू ते श्रीनगर अमरनाथ यात्र��� separatists call for strike jammu to srinagar Amarnath Yatra\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3/8", "date_download": "2020-09-30T09:41:46Z", "digest": "sha1:GZB3N5FUJ3QLLNNNQSEXPSKOJSLWEIZP", "length": 4727, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत अस���्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन\nअवघा अभंगरंग एक झाला\n'कल्चर क्लब'चे उद्या गेट टुगेदर\nजाणून घ्या जगण्याचा अर्थ\n‘मटा कल्चर क्लब’साठी आज नोंदणी\nमराठी पुस्तकांवर पसंतीची मोहोर\nसगुण - निर्गुण दोन्ही विलक्षण\nतो मुलगा देवच तर होता...\nईश्वर नेमका आहे कसा\nअसाच राहू दे बाप्पाचा स्नेह\nदेह जावो अथवा राहो...\n‘ए थांब, हे तूप देवासाठी आहे\nअन् विठुरायाने नैवेद्याचे ताट केले रिकामे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ncp-leader-jayant-patil-reaction-on-satara-loksabha-bypoll-and-pruthviraj-chavan-mhas-410584.html", "date_download": "2020-09-30T09:17:06Z", "digest": "sha1:V3YPTPFMR3Z2FIQKJAXSD2VVJYZ3RPCF", "length": 21754, "nlines": 196, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उदयनराजेंविरुद्ध कोण लढणार? जयंत पाटील म्हणतात..., ncp leader jayant patil reaction on satara loksabha bypoll and pruthviraj chavan mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपो��; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nविधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nसागर कुलकर्णी, 29 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजेंविरुद्ध उमेदवार कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.\n'सातारा लोकसभेच्या जागेबाबत पृ्थ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. पण चव्हाण लोकसभा लढवण्यास फारसे उत्सुक नाहीत. सातारा जिल्ह्यात चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही पुढील काही दिवसातच सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ,' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.\nपृथ्वीराज चव्हाण आज उदयनराजेंविरोधात दंड थोपटणार\nसातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. कारण विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असली तरी उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे.\nउदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार\nनिवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. का��ण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nलोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\nतरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण 2014 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली. उदयनराजेंनी विजय मिळवला खरा पण मताधिक्य मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी धक्कादायक होती. म्हणूनच विजयानंतरही त्यांनी 'मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे' असं विधान केलं होतं.\nकाश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्��ाच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/experience-inventions-of-art-from-across-the-country/articleshow/73157562.cms", "date_download": "2020-09-30T10:13:22Z", "digest": "sha1:6D4WKAKQUF7FTV6CWQLN3P3GUEG4V3MK", "length": 16564, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदेशविदेशातील कलांचा अनुभवा आविष्कार\nअखिल भारतीय प्राच्‍यविद्या परिषद उद्यापासून दोन दिवसमटा...\nअखिल भारतीय प्राच्‍यविद्या परिषद उद्यापासून दोन दिवस\nकविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने १० ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित 'अखिल भारतीय प्राच्‍यविद्या परिषद : २०२०'मध्ये सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य, नृत्‍य आणि संगीत असे सर्व कलाप्रकार या परिषदेचे वैभव वाढवणार आहेत.\nअखिल भारतीय प्राच्‍यविद्या परिषदेचा शताब्दी सोहळा रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात होणार असून त्यात १० आणि ११ जानेवारीदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात देशविदेशातील कलाकार आपली कला सादर करतील. १० तारखेला सायंकाळी ५.३० वाजता मुंबईच्या डॉ. संध्‍या पुरेचा आणि त्यांचे सहकारी कवि कालिदासाच्या 'ऋतुसंहार' कलाकृतीवर आधारित भरतनाट्यम् सादर करतील. नृत्‍याची संकल्‍पना, दिग्दर्शन डॉ. पुरेचा यांचे आहे. त्यांच्यासोबत, शांती मोहन्ती दवे, चित्रा दळवी, पुष्‍करा देवचाके, मृणालिनी शाह, दुर्वा पाटकर, सुरभी पारकर, दामिनी नाईक, रेशमा गुधेकर, उष्‍मी दोशी, मधुजा गोलकर आणि शांभवी लाडबे या कार्यक्रमात सहभागी होतील. कवी कालिदासांनी संस्कृत महाकाव्‍य 'ऋतुसंहार'मध्ये केलेल्या सहा ऋतूंच्या काव्‍यात्‍मक वर्णनाचा हा नृत्‍याविष्‍कार राहणार आहे. त्यानंतर, बेंगळुरूच्या अभिनव इन्स्टिट्युटच्या निरुपमा, राजेंद्र आणि त्यांचे सहकारी 'काव्‍याकृती' ही नृत्‍यनाटिका सादर करतील. कवी कालिदास यांच्या 'मालविकाग्निमित्र', 'अभिज्ञान शाकुन्तलम्', 'रघुवंश' यांसारख्या काव्‍यात्‍मक कलाकृतींमध्ये महाभारत आणि रामायणाचे जे वर्णन आहे, त्याचा नृत्‍याविष्‍कार हे कलाकार सादर करणार आहेत. त्यानंतर, नागपूरच्या संस्‍कृत भाषा प्रचारिणी सभा आणि स्‍वरसंगमद्वारे आम्रपाली ही नृत्‍यनाटिका सादर केली जाईल. प्रसिद्ध नर्तक दाम्पत्य किशोर आणि किशोरी हम्‍पीहोळी यांनी या नृत्‍यनाटिकेचे दिग्दर्शन केले आहे. नगरवधू आम्रपालीच्या जीवनावर आधारित या नृत्‍यनाटिकेमध्ये आम्रपालीच्या बुद्ध धर्म स्‍वीकार करण्यापर्यंतचे प्रसंग सादर केले जाणार आहेत.\n११ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कवी कुलगुरू कालिदास संस्‍कृत विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आणि गायिका मंजिरी वैद्य-अय्यर आणि त्यांचे सहकारी 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा कार्यक्रम सादर करतील. महाराष्ट्राच्या प्राचीन संस्‍कृतीचे दर्शन यातून होणार आहे. यानंतर दोहा येथून आलेले नाट्यधर्मी 'प्रतिमा नाटकम‌्' सादर करतील. महाकवी भास लिखित या संस्‍कृत नाटकाचे दिग्दर्शन एम. पी. राधाकृष्णन यांनी केले आहे. भरतमुनींचे नाट्यशास्‍त्र, कथकली, मोहिनीअट्टम यासारख्या पारंपरिक आणि शास्त्रीय नृत्यांसह कोडियट्टम् आणि छाक्‍यारकुट्टू यासोबतच, केरळचे पारंपरिक गीतगायन आणि तेथील मंदिरांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. यानंतर, डॉ. विभा क्षीरसागर लिखित नाटक 'स्त्रियशचरित्रम्'चे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सतीश ठेंगडी यांनी केले आहे. आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाèया स्‍त्रीचे जीवनदर्शन विनोदी पद्धतीने या नाटकातून सादर करण्यात येईल. हैदराबादच्या नृत्‍यांगना सात्विका पेन्‍ना या आंध्रनाट्यम् नृत्‍याच्या माध्यमातून या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा समारोप करतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nयवतमाळ: जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्���रांचे राजीना...\n'या' मंत्र्यामुळं नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता महत्तवाचा लेख\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nसिनेन्यूजहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या; कलाकारांनी व्यक्त केला संताप\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजयूपीएससी पूर्व परीक्षा वेळेतच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/Bmc-News.html", "date_download": "2020-09-30T10:29:54Z", "digest": "sha1:SGHXCKTKW6PMJQS3GIXQ47U2X3EAR4C2", "length": 11014, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पवई दुर्घटनेतील दोषी कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा डाव उधळला - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI पवई दुर्घटनेतील दोषी कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा डाव उधळला\nपवई दुर्घटनेतील दोषी कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा डाव उधळला\n प्रतिनिधी - पवई येथील मलनिःस्सारण वाहिनेचे काम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत ४ कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पालिका प्रशासन मात्र कंत्राटदाराला पाठीशी घालत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीत मिशिगन या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. तरीही पालिका प्रशासन मिशिगन या कंत्राटदरालाच कंत्राट देण्यास हट्ट करत असल्याने प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. यामुळे दोषी कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट देण्याचा पालिका प्रशासनाचा डाव स्थायी समितीत नगरसेवकांनी लावला आहे.\nपवईमधील आयआयटीच्या मुख्य दरवाजासमोर मुंबई महापालिकेच्या मलनीःसारण वाहिनीचे काम सुरु होते. हे काम खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. हे काम करताना 25 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या खड्यातील माती काढण्याचे काम सुरु असतानाच हायड्रो क्रेनचा काही भाग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर क्रेन ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी निष्काळजी झाली असताना कंत्राटदार मात्र कोणत्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा मिशिगन या कंत्रादाराला १५० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे दोन प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासनाने आणले होते. पालिका प्रशासनानाने कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला नसल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कारवाईची माहिती सादर करावी अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती.\nमागील स्थायी समितीत प्रशासनाच्यावतीने निवेदन करताना कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन काम बंद करण्यास सांगितले आहे. कंत्राटदाराला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत योग्य खुलासा न केल्यास कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. यावर भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला होता. पवई येथील दुर्घटना घडली तेव्हा कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. प्रकरण घडले तेव्हा पालिकेचा ���ुरक्षा अधिकारी किंवा इतर अधिकारी उपस्थित नसल्याने पालिका अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा कोटक यांनी दिला होता. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मिशिगन याला काळ्या यादीत टाकून मिशिगन विरोधात एफआयआर दाखल कारण्याची मागणी केली. मिशिगन बरोबर आर के मदानी यालाही काम दिले जाणार असून त्याला काळ्या यादीत टाकले आहे. सदर कंत्राटदार जामिनावर बाहेर असताना त्यांना काम देण्यासाठी प्रशासन आग्रही का असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते.\nआज बुधवारी पुन्हा स्थायी समितीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. नगरसेवकांच्या मागणीनुसार मिशिगन या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत प्रशासनाच्यावतीने कोणताही खुलासा केला जात नव्हता. नगरसेवक आपल्या मागणीवर ठाम होते. प्रशासन कारवाई करण्याबाबत काहीही बोलण्यास तयार नव्हते, प्रशासनाने नगरसेवकांच्या प्रश्नाची सर्व उत्तरे दिली आहेत. याबाबत विधी समितीकडे अभिप्राय मागवला आहे. विधी समितीच्या अभिप्रायानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण देत प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी केली. यावर विधी विभागाचा अभिप्राय गेल्या २० दिवसात आणल्यास प्रशासनानला अपयश आल्याने सदर प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मनोज कोटक यांनी केली. या उपसूचनेला विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अनुमोदन दिल्यावर प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/nandu-m-natekar-1238089/", "date_download": "2020-09-30T10:34:58Z", "digest": "sha1:5AFDVAYNKJK4XSGGPWUKTXTNI7LZPZ35", "length": 17116, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बॅडमिंटनने आयुष्य समृद्ध केले – नंदू नाटेकर | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nबॅडमिंटनने आयुष्य समृद्ध केले – नंदू नाटेकर\nबॅडमिंटनने आयुष्य समृद्ध केले – नंदू नाटेकर\nक्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या लिजंड्स क्लबच्या मांदियाळीत समावेश\nक्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या लिजंड्स क्लबच्या मांदियाळीत समा���ेश\n‘‘क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी सांगलीहून रात्रीची रेल्वे पकडून मुंबईत यायचो. समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर अशा ब्रेब्रॉर्न स्टेडियममध्ये बसून सामने पाहताना अप्रूप वाटत असे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (सीसीआय) गौरवशाली परंपरा आणि वातावरण मनाला भुरळ पाडत असे. नॉर्थ स्टँडमध्ये बसून सामने पाहताना या परंपरेचा आपण कधी भाग होणार असे वाटायचे. टेनिसच्या निमित्ताने क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली. बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित केल्यानंतर कारकीर्दीत अनेकदा सीसीआयमध्ये खेळलो आणि आज या क्लबच्या प्रतिष्ठेच्या अशा लिजंड्स क्लबचा मानकरी होण्याची संधी मिळते आहे. बॅडमिंटनच्या निमित्ताने असंख्य माणसे, संस्थांचा स्नेह लाभला आणि आयुष्य समृद्ध केले,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सीसीआयतर्फे आयोजित कार्यक्रमात लिजंड्स क्लबमध्ये नाटेकर यांचा ८३व्या वाढदिवशी समावेश करण्यात आला. बॅडमिंटनमधील माजी खेळाडूंचा स्नेहमेळावा ठरलेल्या या कार्यक्रमाला नाटेकर यांचे कुटुंबीय आणि समकालीन खेळाडू उपस्थित होते.\nराजसिंग डुंगरपूर यांच्या संकल्पनेतून लिजंड्स क्लबची निर्मिती झाली. बॅडमिंटनप्रती अतुनलीय योगदानाकरता नंदू नाटेकर यांचा क्लबमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मांदियाळीत समावेश होणारे ते पहिले क्रिकेटेत्तर खेळाडू आहेत. नाटेकर यांच्या बरोबरीने भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचाही क्लबमध्ये समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती लिजंड्स क्लबचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांनी दिली.\n‘‘स्पर्धेच्या निमित्ताने वर्धा येथे गेलो होतो. वध्र्याजवळ असणाऱ्या पवनार येथील आश्रमात विनोबाजी भावे यांना भेटण्याची इच्छा होती. त्यावेळी विनोबाजी पवनारमध्ये होते. निर्मलाताई देशपांडे यांना तशी विनंती केली. आम्ही आश्रमात पोहोचलो. मात्र विनोबाजींचे मौनव्रत असल्याचे समजले. त्यांच्याशी बोलता येणार नसल्याने निराश झालो. त्यावेळी निर्मलाताईंनी विनोबाजींच्या कानात काहीतरी सांगितले. पुढच्या क्षणाला विनोबाजींनी ‘जय बॅडमिंटन’ असे म्हणत आशीर्वाद दिला. निर्मलाताईंनी त्यांच्या कानात नंदू नाटेकर आल्याचे सांगितले होते. त्���ांच्यासारख्या ऋषीतुल्य माणसाचा आशीर्वाद खूपच मोलाचा होता,’’ अशी आठवण नाटेकर यांनी सांगितली. ‘‘मी खेळत असताना मलाही जाहिरात करण्यासाठी प्रस्ताव आले होते. तो काळ संघटक तसेच मार्गदर्शकांचे ऐकण्याचा होता. त्यांनी खेळावर लक्ष केंदित करायला सांगितले आणि जाहिरात करण्यास नकार दिला,’’ अशा गंमतीदार आठवणीला नाटेकर यांनी उजाळा दिला.\n‘‘प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, उदय पवार या खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाप्रती योगदान दिले आहे. बॅडमिंटनने आनंद, समाधान, पैसा-प्रसिद्धी दिली. मात्र बॅडमिंटन सोडल्यानंतर मी टेनिस आणि संगीत यांच्यावर लक्ष केंद्रित केले. बॅडमिंटनसाठी काही करता आले नाही. प्रशिक्षक होण्यासाठी वेगळे कौशल्य लागते. ते माझ्याकडे नाही,’’ अशी खंत नाटेकर यांनी व्यक्त केली.\n‘‘आताचे खेळाडू एकेरी किंवा दुहेरी असा एकच पर्याय निवडतात. मात्र नाटेकर एकाचवेळी पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारांत खेळत असत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची जेतेपदे त्यांच्या अद्भुत प्रतिभेची साक्ष आहेत. प्रतिस्पध्र्याला उद्देशून वाचाळपणा करण्यापेक्षा रॅकेटने प्रत्युत्तर देणे हे त्यांचे तत्व होते. खेळभावनेचा त्यांनी नेहमीच आदर केला,’’ अशा शब्दांत माजी बॅडमिंटनपटू आणि संघटक शिरीष नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.\n‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्भुत खेळाच्या जोरावर आपली छाप उमटवणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंत त्यांचा समावेश होतो. प्रतिष्ठेच्या थॉमस चषकातली त्यांची कामगिरी संस्मरणीय अशी आहे. कारकीर्दीत जपलेल्या अफलातून सातत्यासाठी त्यांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ अशी उपाधी देण्यात आली,’’ अशी आठवण नाटेकर यांचे समकालीन रमेश चढ्ढा यांनी सांगितली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्��पालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 सुशीलला वगळल्याचा महासंघाकडून इन्कार\n2 प्रिती झिंटाकडून प्रशिक्षक संजय बांगर यांना शिवीगाळ\n3 ऑलिम्पिकसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव नसल्याने सुशील कुमार नाराज\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2019-ncp-state-president-jayant-patil-on-criticizes-bjp-girish-mahajan-mhsp-412838.html", "date_download": "2020-09-30T09:33:47Z", "digest": "sha1:724EUMYIPR2GNWYBCQ72FBTXZEM55CSZ", "length": 23232, "nlines": 194, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गिरीश महाजनांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, राष्ट्रवादीचा टोला | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने ���ेला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nगिरीश महाजनांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, राष्ट्रवादीचा टोला\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\n आता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया\nगिरीश महाजनांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, राष्ट्रवादीचा टोला\nभाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.\nजळगाव,11 ऑक्टोबर: अमळनेर तालुक्यातील मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी 244 जागांपेक्षा जास्त येथील असे म्हटले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, गिरीश महाजन मोठे भविष्यकार आहेत. त्यांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे खान्देशी अहिराणी भाषेत आवाहन केले.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ मोठी सभा घेण्यात आली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी, माजी विधानपरिषद सभापती अरुणभाई गुजराथी यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मतदारांना अहिराणी भाषेत आवाहन केले की, भाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. आज आपल्या तालुक्याचं नाव हे बदनाम झालं आहे. अमळनेर बिकानेर झालं आहे अशी आपल्या तालुक्याची ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला बदलायची आहे. जर अमळनेरात विकास हवा असेल तर येथील स्थानिक भूमीपुत्राला निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केले.\nजयंत पाटील यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. नारायण राणे यांच्या स्वाभिमान खूप मोठा आहे. परंतु भाजपने त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यांना जी वागणूक दिली त्यावरून आपल्याला कळते की, नेमके भाजप नेत्यांना कशी अपमानास्पद वागणूक देत असते. अमळनेरात देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना उमेदवारी न देता स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने येथील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक आमदार असला पाहिजे म्हणून सर्व आमच्यासोबत आहेत. तसेच गिरीश महाजन यांनी 244 जागांपेक्षा जास्त येथील असे म्हटले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, गिरीश महाजन मोठे भविष्यकार आहेत. त्यांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, परंतु त्यांना महाराष्ट्राची आताची स्थिती माहीत नाही. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचीच सत्ता या राज्यात येणार आहे. एवढी मोठी विराट सभा अजून महाराष्ट्रमध्ये कुठेच झाली नाही. त्यामुळे अरुण पाटील हे नक्कीच निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\n'नागपूरकराने पवारांची काय अवस्था केली, त्यांना आता...' मुख्यमंत्र्यांची खरमरीत टीका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/u/unknown/believe-that-nothing-is-impossible-unknown/", "date_download": "2020-09-30T09:25:20Z", "digest": "sha1:2OKDLXYSUPEWLNRVPNNA6ECBBATGZ4B6", "length": 12165, "nlines": 83, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "विश्वास ठेवा की काहीही अशक्य नाही. - अज्ञात - कोट्स पीडिया", "raw_content": "\nविश्वास ठेवा की काहीही अशक्य नाही. - अज्ञात\nत्यावर विश्वास ठेव अशक्य काहीच नाही आयुष्यात. होय, आज यशस्वी झालेले लोक केवळ हार मानू न शकल्यामुळे आपापल्या ठिकाणी पोहचले आहेत. त्यांना त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.\nहे जाणून घ्या की रात्रभर यश कोणालाही येत नाही. यशाचा साक्षीदार होण्यासाठी घाम आणि रक्ताची आवश्यकता असते आणि जो या पाळतो त्याला खात्री आहे की एखाद्या दिवशी यशाचे फळ त्याचा अनुभव घेईल.\nआपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण कुठल्याही क्षेत्रात किंवा क्षेत्रात असलात तरीही आपण काहीही 'अशक्य नाही' यावर विश्वास ठेवला पाहिजे.\nकेवळ जेव्हा आपण असा विश्वास करता की सर्व काही आपल्या हातात आहे आपण आपल्या स्वतःच्या संभाव्यतेवर खरोखरच विश्वास ठेवता आणि शेवटी हे आपल्याला लवकरच किंवा नंतर यशस्वीतेच्या शिखरावर नेईल. आपणास आजच यश मिळू शकत नाही, परंतु जर तुम्हाला लक्ष्य गाठले असेल तर तुम्हाला त्या दिशेने चालतच राहावे लागेल.\nकधीकधी आप��्या यशाकडे येण्याच्या अडथळ्यांना पाहूनच आपल्याला चालण्याची भीती वाटते. असे करणारे तुम्ही होऊ नये\nहे जाणून घ्या की यशाचा रस्ता कधीही पुरेसा नसतो. आपल्याला सर्व त्रास सहन करावे लागतील आणि जेव्हा आपण त्या सर्व अडथळ्यांना पार करता तेव्हाच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल.\nबर्‍याचदा लोक या अडथळ्यांमधून जायला कंटाळतात आणि जेव्हा ते अपयशी ठरतात तेव्हाच. हे जाणून घ्या की यश हे एकाधिक वेळा अयशस्वी होण्यासारखे नाही; आपण उठण्यास नकार देता तेव्हा हे सर्व होते.\nआपणास बरीच त्रास सहन करावा लागू शकतो परंतु आपण त्यामध्ये स्थिर राहिले पाहिजे त्या सर्व अडथळ्यांमधून पुढे जा आणि आपल्या महत्त्वाकांक्षेकडे दृढनिश्चय करा आणि लक्ष द्या. आपण आपल्या कार्यासाठी समर्पित असल्यास, काहीही आपल्याला पराभूत करू शकत नाही.\nहे समजून घेणे आवश्यक आहे की या जगात काहीही अशक्य नाही आणि जे आज यशस्वी झाले आहेत त्यांना खरोखर यशस्वी होण्यापूर्वी या प्रत्येक टप्प्यातून यश मिळाले आहे.\nम्हणूनच, आपण कोणत्याही संधीस अपवाद नाही. आपल्याला फक्त हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की या प्रत्येक अडथळ्याचा हेतू आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि आपल्याला काही किंवा इतर अनुभव देणे आहे.\nसोबत चालत राहा आणि कधीही अपयशी होऊ नका. ज्या दिवशी आपण ही वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार आहात, त्या दिवशी आपण निश्चितपणे यशस्वी व्हाल.\nफक्त आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आपण केव्हाही कोणत्याही प्रकारचे विचलित होऊ देऊ नका खूप कष्ट करत रहा, आपण 'यश' पूर्ण करण्यास बांधील आहात. यास कदाचित वेळ लागू शकेल, परंतु आपण हार मानू नये. आपला संयम धरा आणि सर्व गोष्टी आपापल्या ठिकाणी पडतील.\nगॉड कोट्सवर विश्वास ठेवा\nचमत्कार उद्धरणांवर विश्वास ठेवा\nआपल्या स्वप्नांच्या कोट्सवर विश्वास ठेवा\nस्वतःच्या कोट्सवर विश्वास ठेवा\nप्रेरणादायी कोट्सवर विश्वास ठेवा\nमोटिवेशनल कोट्सवर विश्वास ठेवा\nकोट्स प्रतिमा विश्वास ठेवा\nनथिंग इज इम्पॉसिबल कोट्स\nआपल्या भूतकाळाच्या सावल्या आपल्या भवितव्याची दारे काळी होऊ देऊ नका. माफ करा आणि जाऊ द्या. - अज्ञात\nआपल्या भूतकाळाच्या सावल्या आपल्या भविष्यातील दोरी अधिक गडद होऊ देऊ नका. ज्या सर्व गोष्टींची तुला गरज आहे…\nजेव्हा आपल्याला आपले स्वत: चे मूल्य लक्षात येईल तेव्हा आपण लोकांना सूट देणे थांबवाल. - अज्ञात\nजेव्हा आपल्याला आपले स्वत: चे मूल्य लक्षात येईल तेव्हा आपण लोकांना सूट देणे थांबवाल. - अज्ञात संबंधित कोट:\nआपली स्वप्ने आणि वास्तविकता यांच्यातील अंतर कृती म्हणतात. - अज्ञात\nआपली स्वप्ने आणि वास्तविकता यांच्यातील अंतर कृती म्हणतात. - अज्ञात संबंधित कोट:\nएक दिवस, आपण काही लोकांची केवळ स्मृती व्हाल. एक चांगले होण्यासाठी प्रयत्न करा. - अज्ञात\nएक दिवस, आपण काही लोकांच्या फक्त स्मृती व्हाल आणि ते अगदी खरे आहे. मला कळले नाही…\nदुसर्‍यास दुखविण्याने आपली वेदना कमी होणार नाही, परंतु दयाळू इच्छा असेल. - अज्ञात\nदुसर्‍यास दुखविण्यामुळे आपली वेदना कमी होणार नाही. हे समजून घेणे आवश्यक आहे की एखाद्याला दुखापत करणे ...\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-palghar/2017/vasai", "date_download": "2020-09-30T08:17:07Z", "digest": "sha1:CMWCQCL35TDI3HH4JSZZ6PBIJU42TJOR", "length": 9365, "nlines": 134, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Vasai 2017 - 18 | रेडि रेकनर पालघर २०१७ - १८", "raw_content": "\nमूल्य दर २०१७ - १८\nवसई २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य द�� २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T10:29:00Z", "digest": "sha1:3GW6HOGUA57UDEZ4QBFP262EOIF3UU2G", "length": 7366, "nlines": 256, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎तीन गुणव्रते: दुवे जोडले\n→‎तीन गुणव्रते: टंकनदोष सुधरविला\nसंदर्भ हवा साचा लावला\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n117.211.13.21 (चर्चा)यांची आवृत्ती 1206565 परतवली.\nइतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Jainism\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: yi:דזשייניזם\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mn:Жайнизм\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2595", "date_download": "2020-09-30T09:22:15Z", "digest": "sha1:2GFDFQMJKPTSR2Y3OW35VXN5V57J7H27", "length": 15785, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१९\nग्रहमान : २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१९\nगुरुवार, 21 फेब्रुवारी 2019\nमेष : ग्रहांची साथ हुरूप देईल. व्यवसायात कामे पूर्ण होतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सावध राहा. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत हव्यासापोटी एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारू नका. क्षमता ओळखा. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात वातावरण आनंदी राहील. व्यक्तिगत जीवनात चांगली घटना घडेल. महिलांना जीवनात रस वाटेल. तरुणांनी मात्र विवाहबंधनात अडकण्याची घाई करू नये.\nवृषभ : अनपेक्षित आलेल्या खर्चामुळे गंगाजळीला हात घालावा लागेल. व्यवसायात अनुकूल वातावरण मिळेल. कामाच्या नवीन योजना आकर्षित करतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष द्या. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवून मतप्रदर्शन करू नका. पैशाची उसनवारी टाळा. कामानिमित्ताने प्रवास योग घडतील. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी स्वतःचे छंद जोपासावेत.\nमिथुन : इच्छा तेथे मार्ग सापडेल. तणाव कमी होऊन कामांना गती येईल. व्यवसायात चाकोरीत राहून कामे करा. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. प्रतिष्ठेला जपा. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे करा. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. चांगली बातमी कळेल. घरात महिलांनी अपेक्षा न ठेवता काम केले तर लाभ होईल. त्रास होणार नाही. भावनेच्या भरात वाहून न जाता योग्य निर्णय घ्या.\nकर्क : भोवतालच्या व्यक्तींच्या स्वभावाची चुणूक दिसेल. ‘आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत,’ याची दक्षता घ्या. व्यवसायात बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. हितसंबंध जोडा. कर्तव्याला प्राधान्य द्या. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून अपेक्षा ठेवू नका. कामात चोख राहा. हितशत्रूंपासून सावध राहा. कामात गुप्तता राखा. घरात इतर लोकांच्या विचित्र वागण्याचा ताप सहन करावा लागेल.\nसिंह : कर्तव्य व इच्छा यांचा योग्य समन्वय साधून कामे करा. व्यवसायात अनुभवी व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामातून लाभ होईल. नोकरीत दिलेली आश्‍वासने पाळा. ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,’ असा अनुभव येईल. मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी वेळेचे व कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्यावे.\nकन्या : पैशाची तरतूद करण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. अति हाव टाळा. व्यवसायात स्वतःची क्षमता ओळखून कामे स्वीकारा. अंथरूण पाहून पाय पसरा. नवीन संधी दृष्टिक्षेपात असतील. नोकरीत अनावश्‍यक दगदग, धावपळ टाळा. दिलेला शब्द पाळा. सहकाऱ्यांची कामात मदत होईल. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या हौसेमौजेखातर चार पैसे जादा खर्च होतील. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.\nतूळ : कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामात गुप्तता राखा. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. स्पर्धेत तग धरण्यासाठी बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवा. नोकरीत तुमचा पवित्रा सावध ठेवा. स्वतःच्या क्षमतेचा विचार केल्याखेरीज कामे स्वीकारू नका. वरिष्ठांची अवमर्जी होणार नाही, याची काळजी घ्या. घरात तडजोडीचे धोरण ठेवा. वेळेचे व कामाचे योग्य नियोजन केलेत, तर ताण पडणार नाही.\nवृश्‍चिक : ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात परिस्थितीनुसार बदल करून प्रगती कराल. नवीन योजना व गुंतवणूक करण्यासाठी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामे वेळेत संपवून इतरांनाही कामात मदत कराल. जोडव्यवसायातून अधि��� पैसे मिळतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्या कामाचे व तुमचे महत्त्व कळेल. घरात कामामुळे दगदग व धावपळ होईल.\nधनू : एकाच वेळी सगळीकडची कामे सुरू झाल्याने कुठे प्राधान्य द्यायचे हा संभ्रम राहील. महत्त्वाची व फायदा देणारी कामे आधी हाती घ्या. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी देणी देता आल्याने मनावरचा ताण कमी होईल. नवीन कामाची योग्य आखणी व नियोजन भविष्यात लाभ देईल. नोकरीत कामाच्या मानाने समाधान नाही, असे वाटेल. निराशेचे झटके येतील, परंतु थोडी सबुरी ठेवा. हितसंबंध जपावेत.\nमकर : मनावर संयम ठेवून वागा. व्यवसायात ध्येय-धोरणे ठरवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही कुठलेही आश्‍वासन देताना आधी पडताळणी करा. पैशांच्या व्यवहारात दक्ष राहा. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नका. नोकरीत नवीन करारमदार तूर्त पुढे ढकला. अनवधानाने हातून चूक होणार नाही, याची काळजी घ्या. तुमची मते गुप्त ठेवा. प्रवासात बेसावध राहू नका. घरात इतर कामात इतर व्यक्तींची होणारी मदत मोलाची ठरेल.\nकुंभ : अतिविचार करण्यापेक्षा कृती करा. व्यवसायात कामासाठी दिलेला शब्द पाळा. आर्थिक तणाव दूर करण्यासाठी विशेष परिश्रम घ्या. आवश्‍यकता भासल्यास कार्यपद्धतीत बदल घडवून कामांना गती द्या. नोकरीत स्वतःचा हेकेखोर स्वभाव नडेल, तरी वरिष्ठांपुढे नरमाईने वागा. शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवून बोला. घरात चार हात लांब राहूनच वागा. योग्य ते निर्णय विचारविनिमयाने घ्या. जुने वाद डोके वर काढण्याची शक्‍यता.\nमीन : आजचे काम आजच करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. ओळखीतून नवीन कामे मिळतील. प्रत्येक काम स्वयंसिद्ध राहून संपवाल. दुसऱ्यांवर विसंबून राहिल्यास अपेक्षाभंग होईल. नोकरीत बदल तूर्त नको. कामात दक्ष राहा. काटेकोरपणे कामाची पूर्तता करा. आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव येईल. महिलांना छंद जोपासता येईल.\nव्यवसाय नोकरी महिला छंद गुंतवणूक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-1428", "date_download": "2020-09-30T10:07:07Z", "digest": "sha1:LYXTVCSGPG6WYRPAW6BDATC47TCXN7XZ", "length": 19433, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nपालक प्रगल्भ होत आहेत...\nपालक प्रगल्भ होत आहेत...\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nकालची चैन ही आजची गरज ठरत आहे. जीवनशैलीच्या कक्षा रूंदावल्या आहेत. स्वत:मध्ये बदल करून आजचे पालक नव्या पिढीसोबत जुळवून घेताना दिसत आहेत. पालकांमधील हे बदल विलक्षण आहेत. दोन पिढ्यांमधली बदलत जाणारी संवादाची भाषा नक्कीच आश्‍वासक आहे.\nदहा ते पंधरा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीतली एक मुलगी - मधुरा अमेरिकेला एम एस करायला निघाली होती. तिचे लग्नही ठरले होते. तिचा होणारा नवरा सागर अमेरिकेतच नोकरी करत होता. साहजिकच माझ्या मनात विचार आला, की तिथे पोचल्यावर ही आता प्रथम कुठे जाईल\nमाझा मुलगा तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. मी सहज त्याला विचारले, की मधुरा आता पहिल्यांदा कुठे जाईल तो म्हणाला, ‘सागरकडे’ मला एकदम धक्काच बसला.\nमी म्हटलं, ‘अरे पण त्याचं लग्न कुठं झालंय त्या आधीच ती त्याच्याकडं कशी राहायला जाईल त्या आधीच ती त्याच्याकडं कशी राहायला जाईल रिस्की नाही का ते रिस्की नाही का ते\nतो म्हणाला, ‘आई, ती एक परक्‍या प्रदेशात जातेय. तिथं कुणीच ओळखीचं नाही. त्यातल्या त्यात सागरच तिच्या ओळखीचा आहे. सागरकडं तिनं जाणं हे सेफ नाही का\nम्हटलं, ‘अरे हो की हे माझ्या कसं लक्षात नाही आलं हे माझ्या कसं लक्षात नाही आलं माझ्या डोक्‍यात वेगळाच मुद्दा होता.’\nतो म्हणाला, ‘आई, मला कळतंय तुझ्या मनात काय आहे ते. पण Its ok. We are capable to take responsibility of ourselves.’ त्याचं कौतुकच वाटलं.\nआज मी जेव्हा या प्रसंगाचा विचार करते तेव्हा मला त्यात काहीच गैर वाटत नाही. सगळ्याचे सामाजिक संदर्भ दर थोड्या वर्षागणिक बदलत असतात. गेल्या पंधरा - वीस वर्षांत पालकही किती बदललेत. अगदी पंचवीस - तीस वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या मुलीनं / मुलानं केवळ लव्ह मॅरेज ठरवलं, तर केवढा विरोध व्हायचा. माझ्या आसपास अशी अनेक उदाहरणं होती. पण आता मात्र जवळ जवळ प्रत्येक पालक म्हणतात, की तुझं तू पाहिलंस तर फारच छान अगदी त्याच वेळी म्हणजे २५/३० वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये मुला-मुलींचा एकत्र ग्रुप असणं हेच अपूर्वाईचं होतं. आज अगदी सर्रास असे अनेक ग्रुप असतात. जवळपास प्रत्येक मुलाला अनेक मैत्रिणी आणि प्रत्येक मुलीला अनेक मित्र असतात. एकमेकांच्या घरी ते सगळे येत जात असतात. मुख्य म्हणजे त्यात पालकांना काही विशेष वेगळं वाटत नाही.\nपालकांची पिढीदेखील नित्यनेमानं नवीन काहीतरी शिकते आहे. झपाट्यानं सगळ्या गोष्टी बदलत आहेत. अगदी पाच - सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. सुलेखा ही मंजिरीची सून - अमेरिकेतून एक महिन्यासाठी भारतात यायची होती. त्यासाठी मंजिरीनं पूर्ण एक महिन्याची रजा घेतली. सुलेखा आली तीच मुळी एअरपोर्टवरून थेट तिच्या आईच्या घरी गेली. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, चारही दिवस गेले. मंजिरी तिची वाट पाहात होती. कदाचित अजून जेटलॅग गेला नसेल, अशी मनाची समजूत करून घेत होती. शेवटी आठ दिवसांनंतर तिनं वाट पाहून एकदा तिच्या घरी फोनही केला. तिच्या आईनं फोन उचलला. ती म्हणाली, की सुलेखा तिच्या मैत्रिणीकडं गेली आहे. मंजिरी म्हणाली, की मी तिची वाट पाहिली. सुलेखाची आई म्हणाली, की ती घरी आली की मी तिला निरोप देते. दुसऱ्या दिवशी सुलेखाचा फोन आला. ती म्हणाली, बरीच कामं आहेत. शिवाय मित्र आणि मैत्रिणींना पण भेटायचं आहे. मी दोन - तीन दिवसांनी जेवायला येते...’ मंजिरी मनातून समजून चुकली. तिनं तिची रजा रद्द करून घेतली आणि ती ऑफिसला जॉईन झाली. पण मनातून मात्र खट्टू झाली.\nही गोष्ट फार जुनी नाही. अगदी पाच - सहा वर्षांपूर्वीचीच आहे. पण आता मात्र ‘मुलाची आई’ या गोष्टीला सरावली आहे. मुलगा तरी आपल्या घरी राहायला येतोय यातच ती आई सुख मानू लागली आहे.\nपालकांमधला हा बदल विलक्षण आहे. इतकंच नाही, तर तरुण मुलांची भाषादेखील अनेक पालक सहजी वापरू लागले आहेत. पालक आता कॉम्प्युटरला सरावले आहेत. एक काळ असा होता, की पालक साधी ई-मेल करू शकत नव्हते. पण आता मात्र वेगवेगळ्या वेबसाइट्‌स पाहणं, त्या ब्राउझ करणं हे त्यांना सहजी जमू लागलं आहे.\nअगदी दोनच दिवसांपूर्वी एका मुलाचे वडील आले होते. आमचे त्यांच्या मुलाच्या लग्नासंदर्भात बोलणे चालले होते. पटकन त्यांनी त्यांचा अँड्रॉइड काढला, त्यावर एक Aap डाऊनलोड केलेलं होतं. झटकन त्यांनी वेबसाइट उघडली आणि त्यावरची माहिती ते वाचून दाखवू लागले. पालक आता tech savvy झाले आहेत. youtube, instagram, facebook, whatsapp या सगळ्या गोष्टी आता त्यांना नित्य सरावाच्या झाल्या आहेत. पटकन स्वतःचा DP बदलणं या गोष्टी आता ते सराईतपणं करतात. सगळ्याच संकल्पना बदलल्या आहेत.\nपूर्वी सुटी लागली की आजोळी जाणं, नातेवाईकांकडं जाणं या गोष्टी नित्याच्या होत्या. एवढा खर्च करून जाते आहेस तर अजून चार दिवस का राहत नाहीस अशी विचारधारा होती. पण आता नातेवाईकांकडं राहायला जाणं हे सवयीचं राहिलेलं नाही. हवापालटासाठी बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणं, ही फक्त श्रीमंतांचीच असणारी मक्तेदारी कधीच मोडीत निघाली आहे.\n‘गेल्याच महिन्यात ‘लाँग वीक एंड’ आला होता. त्याला जोडून दोन दिवसांची रजा घेऊन, माझ्या दोन्ही मुली मस्त चार - पाच दिवस सिंगापूरला जाऊन आल्या,’ एक मैत्रीण अगदी कौतुकानं सांगत होती.\nअनेक घरांमध्ये घरटी एक तरी पाल्य परदेशात शिकायला आहे. त्यामुळं फोन, स्काइपवर बोलणं हेही अगदी नित्यसरावाचं आज अनेक मुलं - मुली अगदी लहान वयातच घरापासून शिक्षण किंवा नोकरीनिमित्तानं लांब जातात. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकतात. मुलांनी घरापासून लांब जाणं हे पालकांना आता अजिबात नवीन राहिलेलं नाही. इतकंच नाही, तर एकाच शहरात नोकरीचं ठिकाण लांब असेल तर नोकरीच्या ठिकाणी स्वतंत्र जागा घेऊन मुलं - मुली राहत आहेत.\nसुनीताचं नोकरीचं ठिकाण हिंजवडीला होतं आणि तिचं घर - म्हणजे तिच्या आईवडिलांचं घर होतं पर्वतीला तिला ट्रॅफिकमुळं जायला यायला दोन - दोन तास लागत असत. त्यामुळं हिंजवडीत एक छोटं घर भाड्यानं घेऊन ती तिथं राहू लागली. तिच्या लग्नाच्या आधीच तिने आईवडिलांचं घर सोडलं आहे.\nकालची चैन ही आजची गरज ठरू लागली आहे. मुलांच्या निमित्तानं का होईना, पण पालकांना आता परदेशवारी घडू लागली आहे. नजरा विस्फारल्या आहेत. कक्षा रुंदावल्या आहेत. पैसे खर्च करण्याच्या कल्पनापण बदलल्या आहेत. लाइफस्टाइलमध्ये बदल घडत आहेत.\n‘घटस्फोट’, ‘लिव्ह इन’ या शब्दांनी पालक आता दचकून जात नाहीत.\nएखाद्या सोसायटीमध्ये एखादं जोडपं ‘लिव्ह इन’मध्ये राहात असेल तर ‘संस्कृती बुडाली’ इतक्‍या टोकाचा धक्का आता कुणाला बसत नाही. असा विचार कुणी करत नाही.\nदर दोन वर्षांनी बदलणारी विवाहेच्छू मुला-मुलींची पिढी अगदी जवळून पाहण्याची - त्यांचं निरीक्षण करण्याची संधी माझ्या कामाच्या निमित्तानं मला मिळते आहे. पालकही अगदी दोन वर्षांनी नाही, तरी दर चार - पाच वर्षांनी बदलत आहेत.\nकुणाला वाटेल या सगळ्या बदलांचा आणि लग्नाचा काय संबंध आहे पण या प्रत्येक बदलाचा आणि वैवाहिक आयुष्याचा अगदी नजीकचा संबंध आहे. या नवीन पिढीतल्या मुलांची आणि मुलींची लाइफस���टाइल जर जुळली, तर त्या दोघांना एकमेकांशी जुळवून घेणं तुलनेनं सोपं होऊन जातं. इतकंच नाही, तर पालकांनादेखील या नव्या पिढीबरोबर राहताना जमायला लागण्याचं प्रमाण तुलनेनं वाढलं आहे.\nहा सगळा बदल निश्‍चितच स्वागतार्ह आहे. बदलणाऱ्या परिस्थितीबरोबर आता आपल्यालाही बदलायला हवं, याचं भान असणं, हेच प्रगल्भतेचं लक्षण आहे. होय.. पालकही बदलत आहेत, प्रगल्भ होत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1571", "date_download": "2020-09-30T09:20:43Z", "digest": "sha1:JDFAOE3ZLN3VPWRR5CRBJ6EMNQTSDYS5", "length": 12650, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 मे 2018\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल टेनिसच्या उपजत गुणवत्तेला न्याय देत खेळाडू या नात्याने कारकीर्द करावी याबाबत चेन्नईचा साथियान ज्ञानशेखरन संभ्रामवस्थेत होता. त्याच्या वडिलांना वाटत होतं, की मुलाने अभियंता या नात्याने आयुष्यात स्थिरावावं, पण साथियान बेचैन होता. त्याला नोकरीच्या चौकटीत अडकून पडायचे नव्हते. त्याचवेळी वडिलांनाही निराश करायचे नव्हते. साथियानच्या वडिलांनी गरीबीचे चटके सहन केले होते. अखेरीस त्याने टेबल टेनिसमध्येच पाय रोवण्याचे पक्के केले. खेळाडू या नात्याने अपयशी ठरल्यास भविष्यातील वाटचालीसाठी त्याच्यापाशी अभियांत्रिकीतील पदवी होतीच. त्याने टेबल टेनिस रॅकेटवरील पकड घट्ट केली आणि चेन्नईचा हा युवक जागतिक पातळीवर यशस्वी ठरला. २५ वर्षीय साथियानने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली. यामध्ये भारताचा यशस्वी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल याच्यासह जिंकलेल्या सांघिक सुवर्णपदकाचाही समावेश आहे. साथियानच्या ऑलिंपियन बनण्याच्या वाटचालीस प्रारंभ झालेला आहे. हल्लीच भारताने स्वीडनमध्ये झालेल्या जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत तेरावा क्रमांक पटकाविला. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीत साथियानने मोलाचा वाटा उचलला.\nसाधरणतः ���र्षभरापूर्वी साथियानचा खेळ कमालीचा खालावला होता. तो जागतिक क्रमवारीत १२५व्या स्थानी घसरला होता. टेबल टेनिस कारकिर्दीतीबाबतची संभ्रमावस्था त्यास कारणीभूत होती हे स्पष्टच आहे. प्रशिक्षक सुब्रम्हण्यम रमण यांनी साथियानच्या आत्मविश्‍वासाला मदतीची जोड दिली. रमण हे स्वतः भारताचे माजी यशस्वी टेबल टेनिसपटू व अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू. चेन्नईतील त्यांच्या अकादमीत साथियानला दिशा गवसली. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली साथियनने टेबल टेनिसमध्ये उंची गाठण्याचा निश्‍चय केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना त्याने पदकांची कमाई केली. ध्येय पक्के केल्यानंतर साथियानचा खेळ जास्तच धारदार झाला. टेबल टेनिस रॅकेट तो ‘शेकहॅंड’ प्रकारे पकडतो. ही पकड अधिकच भक्कम करत तो जिंकण्यासाठी सज्ज झाला, त्याचे जागतिक मानांकनही कमालीचे उंचावले आहे. या वर्षी जानेवारीत ४९व्या स्थानी होता. एप्रिलच्या जागतिक मानांकनात ४६व्या क्रमांकापर्यंत प्रगती साधत साथियान कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंड अनुभवत आहे. त्याची खेळण्याची शैली आक्रमक. त्या बळावर त्याने जिद्दीने आगेकूच राखली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत जाकार्ता येथे होणारी आशियायी क्रीडा स्पर्धा भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी खूपच खडतर असेल. त्या स्पर्धेत पुरुष टेबल टेनिसमध्ये शरथ कमालसह साथियानवर भारताची मदार राहील.\nसाथियानने २०१६ मध्ये बेल्जियम ओपन ‘प्रो-टूर’ टेबल टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्याचे हे पहिले प्रो-टूर विजेतेपद ठरले. गतवर्षी तो स्पॅनिश ओपन स्पर्धेत अजिंक्‍य ठरला होता. शिवाय ‘आयटीटीएफ चॅलेंज’ स्पर्धेतही त्याने पदके जिंकली, त्याला आता जर्मनीतील अव्वल साखळी टेबल टेनिस स्पर्धेत खेळणाऱ्या एएसव्ही ग्रुनवेटर्सबाक टिस्कटेनिस संघाने करारबद्ध केले आहे. सप्टेंबरपासून या साखळी स्पर्धेत खेळताना साथियानला युरोपातील आणि जगातीलही उत्कृष्ट टेबल टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी लाभेल. युरोपात खेळल्याने शरथ कमालची कामगिरी कमालीची उंचावली आहे, साथियानसमोरही असेच ध्येय असेल. गतवर्षी त्याने शरथच्या साथीत बेल्जियम व स्वीडन ओपन स्पर्धेत दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई केली होती. २०११ मध्ये जागतिक ज्युनिअर टेबल टेनिसमध्ये सांघिक ब्राँझपदक जिंकलेल्या चेन्नईच्या या प्रतिभासंपन्न टेबल टेनिसपटूने अपेक्षा उंचावल्या आहेत.\nराष्ट्रकुल स्पर्धेतील साथियानची पदके\nसुवर्ण ः पुरुष सांघिक\nरौप्य ः पुरुष दुहेरी शरथ कमालसमवेत\nब्राँझ ः मिश्र दुहेरी मणिका बत्रा हिच्यासमवेत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB", "date_download": "2020-09-30T10:35:05Z", "digest": "sha1:7OG4KEWT4UA7J37FENWYZKDND7F4INUM", "length": 6132, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १६० चे - १७० चे - १८० चे - १९० चे - २०० चे\nवर्षे: १८२ - १८३ - १८४ - १८५ - १८६ - १८७ - १८८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nभारतात वासुदेव हा कुषाण सम्राट सत्तेवर आला.\nइ.स.च्या १८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१८ रोजी ०७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T10:34:29Z", "digest": "sha1:T6T2DHTFMAJ5LHWAEA7OKSBWUNURFFZI", "length": 19882, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सूक्ष्मजीवशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र /मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात.सूक्ष्मजीवांमध्ये असे जीव असतात जे नग्न डोळ्यांनी\nपाहण्यास फारच लहान असतात आणि त्यात जिवाणू, बुरशी आणि व्हायरससारख्या गोष्टींचा समावेश होतो.सूक्ष्मजीवशास्त्रात सूक्ष्मदर्शक, जननशास्त्र\nआणि संवर्धन सारख्या साधनांचा वापर करून अभ्यासाचा अभ्यास करतात. [१] शास्त्रज्ञांनी सूक्ष्म पेशी\nवाढविण्यासाठी परवानगी दिली आहे जी अन्यथा खूप लहान आहेत.आनुवंशिकता आणि आण्विक जीवशास्त्र हे शास्त्रज्ञांना सूक्ष्म जीवाणूंच्या आणि\nत्यांच्या निवासस्थांमधील उत्क्रांती संबंधांबद्दल समजण्यास मदत करतात.\nफ्योजलॉजी / अल्गोलॉजी: एकपेशीय वनस्पतींचा अभ्यास\nइम्यूनोलॉजी: रोगप्रतिकारक यंत्रणेचा अभ्यास\nसूक्ष्मजीवांच्या सूक्ष्म आणि सूक्ष्म पेशींच्या तपशीलांचा अभ्यास\nसूक्ष्मजीव आणि त्यांच्या पर्यावरण यांच्यातील संबंध\n-सेल्युलर मायक्रोबायॉलॉजी: एक शिस्त ब्रीजींग मायक्रोबायोलॉजी आणि सेल बायोलॉजी\n-उत्क्रांतिसूर्य सूक्ष्मजीव: सूक्ष्मजीवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास.\n-सूक्ष्मजीव वर्गीकरण: सूक्ष्मजीव नामांकन आणि वर्गीकरण\n-सूक्ष्मजीव पद्धतशीर: सूक्ष्मजीव च्या विविधता आणि अनुवांशिक संबंधांचा अभ्यास.\n-जनरेशन सूक्ष्मजीवशास्त्र: त्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास ज्याचे त्यांच्या पालकांसारखे समान वर्ण आहेत\n-सिस्टम मायक्रोबायोलॉजी: एक शिस्त ब्रिजिंग सिस्टम बायोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी\n-आण्विक सूक्ष्मजीवशास्त्र: सूक्ष्मजीवांमध्ये शारीरिक प्रक्रियेच्या आण्विक तत्त्वांचा अभ्यास\n# एस्ट्रो मायक्रोबायोलॉजी: बाह्य जागेत सूक्ष्मजीव अभ्यास\n# जीवशास्त्रविषयक एजंट: शस्त्र उद्योगांमध्ये वापरल्या जाणा���्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास.\n# नॅनो मायनरोबायोलॉजी: नॅनो पातळीवर त्या जीवांचा अभ्यास.\n# सूचक मायक्रोबायोलॉजी: पथ्यजन्य पदार्थांचे नियंत्रणासाठी आणि गणिती मॉडेलिंग वापरून सूक्ष्मजीवांचा विकार नियंत्रित करण्यातील\nरोगकारक सूक्ष्मजनांचा अभ्यास आणि मानवी आजारांमधील सूक्ष्मजनांची भूमिका. सूक्ष्मजीव रोगकारक आणि रोगपरिस्थितिविज्ञान यांचा अभ्यास आणि\nत्यांचे रोगशास्त्र आणि इम्यूनॉलॉजीच्या अभ्यासाशी संबंधित आहे. मायक्रोबायोलॉजीचे हे क्षेत्र मानव मायक्रोबायोटा, कर्करोग आणि ट्यूमर\nमायक्रोएनेरमेंटचा अभ्यास देखील व्यापतो.\nसूक्ष्मजीव अभ्यासामध्ये जे प्रतिजैविक, एन्झाईम्स, जीवनसत्वं, लस आणि इतर फार्मास्युटिकल उत्पादनांच्या उत्पादनाशी संबंधित आहेत आणि\nत्यामुळे फार्मास्युटिकल दूषित आणि खराब होणे\nऔद्योगिक प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर यांचा अभ्यास . उदा;आंबवणे (विर्जन).\nजवळजवळ जैवतंत्रज्ञान उद्योगाशी निगडीत आहे. या क्षेत्रात सूक्ष्मजीवशास्त्राचा एक महत्त्वाचा उपयोग, शिजवणे देखील समाविष्ट आहे\nउपयुक्त उत्पादने निर्माण करण्यासाठी अनुवांशिक आणि आण्विक स्तरावर सूक्ष्मजीवांच्या हाताळणी.\nसूक्ष्मजीवांचा आहार आणि अन्नधान्याच्या आजारांमुळे होणारे दुष्परिणाम. अन्न निर्मितीसाठी सूक्ष्मजीव वापरणे, उदाहरणार्थ आंबायला ठेवणे.\nवनस्पती सूक्ष्मजीवशास्त्र आणि वनस्पती विकृति: सूक्ष्मजीव आणि वनस्पती रोगजनकांच्या दरम्यान परस्पर संबंधांचा अभ्यास.\nमातीमध्ये आढळणार्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास.\nपशुवैद्यकीय औषध किंवा पशु वर्गीकरणातील सूक्ष्म जीवाणूंच्या अभ्यासाचा अभ्यास.\nनैसर्गिक वातावरणात सूक्ष्मजीवांच्या कार्यशीलतेच्या आणि विविध रोगाणूंच्या अभ्यासाचा अभ्यास. यामध्ये मुख्यत्वे जीवाणु अधिवासांचा समावेश\n१०.वॉटर मायक्रोबायोलॉजी / जॅक्झिक मायक्रोबायोलॉजी:\nपाण्यात आढळणाऱ्या सुक्ष्म्जीवांचा अभ्यास .\n११.एरोमायक्रोबायोलॉजी / वायू मायक्रोबायोलॉजी:\nबायोरिडीएशन एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जल, माती आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील पदार्थांचा समावेश असलेल्या दूषित माध्यमांचा समावेश आहे,\nज्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीस उत्तेजन मिळण्यासाठी आणि लक्ष्य प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणीय स्थिती बदलता ये���ात.बायोएडायडीएशन कमी\nखर्चिक आणि इतर उपायांच्या तुलनेत अधिक शाश्वत आहे.जैविक उपचार हा एक प्रकारचा दृष्टिकोन आहे जो टाकाऊ पदार्थ, औद्योगिक कचरा आणि\nघनकचरा यासह टाकाऊ पदार्थांचे उपचार करण्यासाठी वापरले जाते.\nजैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्र आणि उत्पादने तयार करण्यासाठी किंवा उत्पादनांसाठी \"जीवशास्त्रीय यंत्रणा, जिवंत जीव, किंवा डेरिव्हेटिव्ह वापरणारे कोणतेही तांत्रिक उपयोग, विशिष्ट उत्पादनासाठी उत्पादने किंवा प्रक्रिया करणे किंवा त्यात फेरबदल करणे\" .(जैविक विविधता वरील अभिसरण, टूल्स आणि ॲप्लिकेशन्सवर अवलंबून आहे आणि यामध्ये बायोएन्जिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, बायोमेन्मेंटिंग, आण्विक अभियांत्रिकी इत्यादीच्या संबंधित ओव्हरलॅप होतात.)\n^ एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, ज्यात लँडस्केप किंवा लेंसचा एक घटक असतो ज्याची तपासणी करतांना ऑक्सिटेक्ट ऑब्जेक्ट्स खूप लहान दिसतात किंवा फारच थोडे दिसू शकत नाहीत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/category/rachana/2019/", "date_download": "2020-09-30T10:00:19Z", "digest": "sha1:ZSDXTC6VI6NDI2NL46GAYOJCGZG7N7KT", "length": 6750, "nlines": 76, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "2019 – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nआम्ही मित्रमंडळी एकदा असेच जमलो होतो आणि मेनू होता महाराष्ट्राचा नव्हे नव्हे …भारतातील सुप्रसिद्ध बर्गर … अर्थातच वडा-पाव आमचा दादरचा एक मित्र स्टेशन समोरच्या टपरीवरच्या…\n॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ – श्रीगणपति अथर्वशीर्ष श्रीगणपति अथर्वशीर्ष या सुप्रसिद्ध उपनिषदांत गणक ऋषींनी गणपतीची स्तुती करताना “त्वं चत्वारि वाक्पदानि” असे म्हटले आहे\nContinue Reading... यशस्वी संभाषणाचे रहस्य\n‘पु. ल. देशपांडे सर्वव्यापी आणि अमर आहेत’ असा माझा एक बालसुलभ समज होता अश्मयुगात. शनिवार संध्याकाळचे B&W पिच्चर, कॅसेटसवरची कथाकथने, दिवाळी अंकातले लेख, नवरात्रीतली व्याख्याने,…\nशतकोत्तरी कलावंत – गदिमा-बाबूजी\n“… कुमार दोघें एक वयाचे सजीव पुतळें रघुरायाचेंपुत्र सांगतीं चरित पित्याचे, ज्योतीनें तेजाचीं आरतीकुश-लव रामायण गातीं …” सजीव पुतळें रघुरायाचें … ज्योतीनें तेजाचीं आरती …..\nContinue Reading... शतकोत्तरी कलावंत – गदिमा-बाबूजी\nएक हरवलेल्या स्वाक्षरीची सत्यकथा\nरचनाच्या मागील एका अंकात सौ. अलकाच्या वडिलांचा म्हणजेच कै. डॉ. मो. ग. दीक्षित यांचा स्वाक्षरी संग्रह प्रकाशित झाला होता. त्या संग्रहात एक स्वाक्षरी प्रामुख्याने दिसत…\nContinue Reading... एक हरवलेल्या स्वाक्षरीची सत्यकथा\nगणेश अर्चना ते गणेशोत्सव\nअर्थात: गणपती पूजेचा प्राचीन इतिहास आणि गणेशोत्सव आजकाल आपण सर्वजण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहोत. गणेशोत्सव हा आपणां सर्वांचा एक प्रमुख…\nContinue Reading... गणेश अर्चना ते गणेशोत्सव\nश्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २\n(मागील भागात आपण इतिहास संशोधनातील घटक, आणि त्यासोबतच संभाजीराजांच्या युवराजपदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या पाहिल्या. या दुसऱ्या भागात संभाजीराजांचे राज्यारोहण,…\nContinue Reading... श्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २\nप्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प तिसरे\n(प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली या लेखमालिकेच्या पुष्प पहिले व पुष्प दुसरे या लेखांच्या करिता पहा – ‘रचना -२०१९-०१ मकर संक्रांति विशेषांक व २०१९-०२ गुढीपाडवा…\nContinue Reading... प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प तिसरे\nसांज सरता सरता … ती निघून गेली अन् जाताना वळली वा थांबली नाही आजची पावले तिची जराही अडखळली नाही तो सूर आगळा होता ती वेळंच…\nबाई घरी येते धावत पळत. पाठीवर वाहून आणलेले असते ओझे जिवलगांसाठी पाय तुटेपर्यंत हिंडून मिळवलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचे. दारात भेटतात जिवलग. ओळखीचं स्मितही करत नाहीत….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Rainy-session-of-Parliament-Election-of-Rajya-Sabha-Deputy-Speaker-on-the-first-day-Modi-says-Jawans-ready-at-border-entire-Parliament-and-country-is-with-him.html", "date_download": "2020-09-30T10:08:07Z", "digest": "sha1:AZJY7FHDI6WBLHXOS5ZQLRYAZVX2CQ3Y", "length": 7637, "nlines": 64, "source_domain": "www.sthairya.com", "title": "संसदेचे पावसाळी अधिवेशन:पहिल्याच दिवशी रा���्यसभेत उपसभापतीची निवडणूक, मोदी म्हणाले - सीमेवर जवान सज्ज, संपूर्ण संसद आणि देश त्यांच्यासोबत आहे", "raw_content": "\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन:पहिल्याच दिवशी राज्यसभेत उपसभापतीची निवडणूक, मोदी म्हणाले - सीमेवर जवान सज्ज, संपूर्ण संसद आणि देश त्यांच्यासोबत आहे\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: कोरोना महामारीच्या दरम्यान 17 व्या लोकसभेचे चौथे सत्र सुरू झाले आहे. लोकसभेची कारवाई सकाळी 9 वाजता सुरू झाली. सभागृहाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ही कार्यवाही एक तासासाठी तहकूब करण्यात आली.दुसरीकडे, राज्यसभेतील कामकाज दुपारी तीन वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी राज्यसभेत उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.\nयाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत खबरदारी महत्वाची आहे. आपले सैनिक सीमेवर सज्ज आहेत आणि संपूर्ण सभागृह त्यांच्यासोबत आहे.\nपुढे बोलतान ते म्हणाले की, कठीण काळात संसदेचे सत्र सुरू होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कर्तव्य आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला. मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सभागृहात जेवढी सखोल चर्चा होते, त्याचा फायदा देशाला, संसदेला होतो असा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपम सर्व ही परंपरा पुढे कायम ठेवू.\nमोदी म्हणाले की आज आपल्या सैन्यातील शूर सैनिक धैर्याने, उत्कटतेने, उच्च विचारांसह सीमेवर उभे आहेत. काही दिवसांनी हिमवृष्टी देखील सुरू होईल. अशा वेळी संसदेतून एक भाव आणि एका सुरात असा आवाज यावा की देश आणि संपूर्ण सभागृह त्यांच्या पाठीशी उभे आहे. कोरोनाच्या काळात जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत खबरदारी बाळगावी. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात व्हॅक्सीन तयार व्हावी आणि आपल्याला मिळावी अशी आमची इच्छा आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-3380", "date_download": "2020-09-30T09:16:17Z", "digest": "sha1:BUQBZFIEWXD6ZYCC7VNGP6CQAZ67V54X", "length": 12738, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nनिसर्गाच्या चक्रात आपले कार्य बिनबोभाट बजावणारा जीव म्हणजे साप. कोट्यवधी वर्षांपूर्वी त्यांची जडणघडण कशी झाली या कोड्याचे तुकडे जुळवताना शास्त्रज्ञांना अंदाज आला की उत्क्रांतीदरम्यान कदाचित काही घटना अशा घडल्या, की त्यामुळे पालीसारख्या दिसणाऱ्या डायनासॉर्सच्या काही जातींना बिळात राहणे भाग पडले. त्यांचे बरेचसे दैनंदिन व्यवहार त्या निमुळत्या घरात होऊ लागले आणि मोठ्या पायांची गरज नाहीशी होत हळूहळू त्यांचे पाय लुप्त होत गेले. पण सापांना एकेकाळी पाय होते याचा सज्जड पुरावा आजही आपल्याला अजगराच्या शरीरावर पाहायला मिळतो. अजगराच्या गुदद्वाराजवळ घोरपडीच्या बोटांना असतात तशा नख्या असतात. जे त्याच्या पूर्वजांच्या पायाचे अवशेष आहेत. अशा प्रकारे अधिवास बदलल्यानंतर सापांचे जसे पाय नामशेष झाले तसेच त्यांच्या शरीरातील अवयवही ''मॉडीफाय'' होत गेले. सर्वप्रथम त्यांचे शरीर त्या वेड्यावाकड्या जागेत किंवा अगदी कमी जागेत मावू शकेल अशा पद्धतीने नळीसारखे लांबुडके व लवचीक झाले. शरीर नळीसारखे झाल्यावर आतले अवयवही त्यानुसार बदलत गेले. उदा. सापांना पूर्वी दोन फुप्फुसे होती. पण जागेच्या तडजोडीमध्ये एक फुप्फुस अगदी छोटे व नाममात्र उरले व दुसरे मोठे व लांब झाले. इतर प्राण्यांच्या बरगड्या अचल असतात. परंतु, साप चालतोच मुळी त्याच्या हालणाऱ्या बरगड्यांच्या आधारे. त्यांना जोडलेले स्नायू बरगड्यांना पुढे मागे ओढून सापाला पुढे मागे जाण्यास ���थवा बाजूला वळण्यास मदत करतात. बहुतांशी सापांची दृष्टी अधू असते व त्यांना फार लांबच्या गोष्टी दिसत नाहीत. जमिनीखाली राहणारे आदिम साप, उदा. वाळा, यांना तर केवळ उजेड आणि अंधार एवढाच फरक कळतो.\nहरणटोळांसारख्या काही सापांना मात्र माणसासारखीच द्विनेत्री दृष्टी (बायफोकल व्हिजन) असते. सापांना कान नसतात, परंतु त्यांना जमिनीत होणारी कंपने पोटाच्या त्वचेच्या मार्फत जाणवतात. त्यांना नाकाने वास घेता येत नाही, मात्र ही कमी त्यांची जीभ भरून काढते. हवेत लवलवणारी सापाची जीभ हवेतील गंधकण टिपून, टाळूला असलेल्या ''जेकबसन्स ऑर्गन'' या ग्रंथीला चिकटवते. तिथल्या सेन्सर्सद्वारे हे गंधकण वाचले जातात व त्याद्वारे त्याला आजूबाजूला नक्की काय आहे याचे ज्ञान होते.\nथोडक्यात साप जिभेने वास घेतो आणि एका अर्थी पाहतोही. याच जोडीला काही अधिक प्रगत साप, उदा. सह्याद्रीतल्या जंगलांत सापडणारा चापडा नावाचा विषारी साप आणि अजगर यांना नाकाच्या शेजारी उष्णताग्राहक खळगे असतात. याच्या साहाय्याने त्यांना मिट्ट काळोखात भक्ष्याच्या अंगातून उत्सर्जित होणारी अत्यंत मंद उष्णताही टिपता येऊन शिकारीचा तसेच त्यांच्या दिशेने येणाऱ्या शिकाऱ्यांचा वेध घेण्यास मदत होते.\nशास्त्रज्ञांचा अंदाज आहे, की आपल्याला एक्स-रेमध्ये जशी आतल्या अवयवांची आकृती दिसते, त्याप्रमाणे त्यांना अंधारात त्यांच्या भक्ष्याची आकृती दिसत असावी.\nप्रत्येक साप विषारीच असतो, ही चुकीची समजूत आहे. मानवी वस्तीच्या आसपास आढळणारे नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस असे चार जातींचे मुख्य विषारी साप सोडले, तर बाकीचे साप बिनविषारी किंवा मानवासाठी धोकादायक नाहीत. सापाचे विष हे अनेक प्रकारच्या घातक प्रथिनांचे सूप आहे. या विषाचा वापर साप भक्ष्याला मारण्यासाठी आणि अपवादात्मक परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करतो.\nकेवळ काही सापच विषारी का या प्रश्नाचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना पूर्णपणे सापडलेले नाही. बहुधा पारिस्थितीक गरज म्हणून विषाची व ते सोडणाऱ्या दातांची जडणघडण झाली असावी. उंदीर हे सापाच्या मुख्य भक्ष्यांपैकी एक आहे. उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात सुमारे एक हजार उंदीर तयार होतात. शेतीतील सुमारे ३५ टक्के धान्य उंदीर संपवतात. मग आता सांगा, शेतातले उंदीर खाऊन आपल्या पानातले अन्न सुरक्षित ठेवणाऱ्य��� या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना पूर्णपणे सापडलेले नाही. बहुधा पारिस्थितीक गरज म्हणून विषाची व ते सोडणाऱ्या दातांची जडणघडण झाली असावी. उंदीर हे सापाच्या मुख्य भक्ष्यांपैकी एक आहे. उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात सुमारे एक हजार उंदीर तयार होतात. शेतीतील सुमारे ३५ टक्के धान्य उंदीर संपवतात. मग आता सांगा, शेतातले उंदीर खाऊन आपल्या पानातले अन्न सुरक्षित ठेवणाऱ्या या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे की नाही तेव्हा आपल्या परिसरातील सर्पमित्रांचे फोन नंबर्स सेव्ह करून ठेवा आणि आपल्या या मित्रालाही जगण्याची संधी द्या.\nनिसर्ग साप पाली सह्याद्री शेती फोन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/singing-star-sony-marathi-reality-show-ajay-atul-special/articleshow/78125634.cms", "date_download": "2020-09-30T10:09:01Z", "digest": "sha1:RZYNUV5UN6MXOIJWF66TXN6MG2QHMGRO", "length": 13382, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "सिंगिग स्टार: 'सिंगिंग स्टार'चे स्पर्धक थिरकणार अजय-अतुल यांच्या गाण्यावर - singing star sony marathi reality show ajay atul special | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'सिंगिंग स्टार'चे स्पर्धक थिरकणार अजय-अतुल यांच्या गाण्यावर\nअजय आणि अतुल या जोडीने फक्त मराठी सिनेसृष्टीचं नाही तर हिंदी सिनेसृष्टीलादेखील आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपरहिट आहेत.\nमुंबई- अजय आणि अतुल या जोडीने फक्त मराठी सिनेसृष्टीचं नाही तर हिंदी सिनेसृष्टीलादेखील आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपरहिट आहेत. अशी ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आता सोनी मराठी वाहिनीच्या 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर येणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास २० दिवस सिंगिंग स्टारचं चित्रीकरण बंद होतं आणि आता पुन्हा दणक्यात शोच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.अजय-अतुलच्या आगमनाने याचं चित्रीकरण सुरू होत आहे.\n'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून येत्या १८ तारखेला कार्यक्रमात अजय-अतुल विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक अजय-अतुल यांच्या गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर सादरीकरण करण्याबद्दल स्पर्धकांनामध्येही उत्साह आणि भीती असं मिश्रित वातावरण आहे.\n'सुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोलला असता का\nस्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी मिळून अजय-अतुलसाठी खास गाणी बसवली आहेत. खूप दिवसांनी अजय-अतुल ही जोडी कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विशेष भाग तीन तासांचा असणार असून यात अजय-अतुल सोनी मराठी वाहिनीचं अभिमान गीत देखील गाणार आहेत.\nगुरु ठाकूरने हे गाणं बसवलं असून अजय-अतुलने हे गाणं तालबद्ध केलं आहे. या शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अजय-अतुलच्या आवाजात लाईव्ह परफॉर्मन्स पाहणं ही सगळ्यांसाठीच पर्वणी असणार आहे. त्यामुळे येत्या १८ सप्टेंबरला रात्री ९ ते १२ वाजता 'सिंगिंग स्टार' हा शो पाहायला विसरू नका.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकारमुळं आयुष्य बदलत नसतं पण... विनीत बोंडेच्या घरी आली ...\nअक्षया आणि सुयश यांच्या नात्यात दुरावा\nलोकांनी मलाही श्रद्धांजली वाहिली; अलका कुबल यांनी शेअर ...\nकाय आहे अभिजीत खांडकेकरचं 'मंडे मोटीव्हेशन' \nएकांकिका करत टीव्ही इंडस्ट्रीत नव्या कलाकारांची एन्ट्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nआयपीएलDC vs SRH: हैदराबादची धमाकेदार फलंदाजी, दिल्लीपुढे १६३ धावांचे आव्हान\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेकेंद्र सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी, गणेश देवींचा नव्या कायद्यांना कडाडून विरोध\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकोल्हापूरआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, कोल्हापुरात घेणार गोलमेज परिषद\nमुंबईतीन दिवसांपासून 'ती' बेपत्ता होती; मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ\nमुंबईउत्तर प्रदेशातील 'ही' अमानुष घटना; अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संताप\nमुंबईगरबा, दांडियास यंदा मनाई; नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nदेशसर्व भारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nपुणेनवरात्रोत्सवात पुणेकरांवर येणार बंधने; प्रशासनाने दिले 'हे' मोठे संकेत\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका 'या' चूका\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T10:38:21Z", "digest": "sha1:K7ANZDVEOHUBJL6TYRJOMUQBDWQLAZU3", "length": 7544, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिगेरू योशिदा - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१९ रोजी १७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Deonar-abattoir-fees.html", "date_download": "2020-09-30T08:09:17Z", "digest": "sha1:3K3LRXN2FYFIGOFVTPKVULRMHQBY7MP7", "length": 6686, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क १० टक्क्यांनी वाढणार - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क १० टक्क्यांनी वाढणार\nदेवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क १० टक्क्यांनी वाढणार\nमुंबई | प्रतिनिधी - मुंबईतील देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानें घेतला आहे. तसेच बकरी ईदच्या दिवसात येथे आलेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हैस, रेडे व म्हशींचे पाड्यांवर प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क बकरी ईद दरम्यान १५ दिवस शुल् घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.\nदेवनार कत्तलखान्यात दरवर्षी सुमारे पावणे दोन ते दोन लाख शेळ्या, मेंढ्या बकरी ईद निमित्ताने आणल्या जातात. शेळ्यांना व बकऱ्यांना निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, साफसफाईची कामे, विद्यूत पुरवठा केला जातो. बकरी ईदपासून १५ दिवस व्यवस्था पार पाडली जाते. ही सुविधा पुरवताना महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडतो. ईद संणांपासून शेळ्��ा व मेंढ्यांच्या धार्मिक वधाकरता घरी घेऊन जाण्याकरता निशुल्क पास दिले जातात. त्यामुळे सन २०१४ पासून पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात एक ते दीड कोटींनी घट झाली आहे. २०१७ मध्ये बकरी ईदकरिता पालिकेने ६ कोटी ९० लाख ८४ हजार ३०३ इतका खर्च केला. मात्र, पालिकेला केवळ २ कोटी ३७ लाख ८४ हजार ६९६ महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी पालिकेने ईद पूर्वीचे १२ दिवस, बकरी ईदचा दिवस आणि त्यानंतरचे २ दिवस असे १५ दिवस पशुवधगृहात विक्रीकरता आणल्या जाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या तसेच म्हैस, रेडे, म्हशींचे पाडे याकरता प्रत्येकी १०० रुपये इतके प्रशासकीय तथा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. समितीच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू केली जाईल. मात्र, २०१९-२० पासून प्रतिवर्षी १० टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/10/Voting-2019.html", "date_download": "2020-09-30T09:39:41Z", "digest": "sha1:EMEEEMZZBSLRNINZUUHX2CVIRGXJVWSO", "length": 5768, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मतदानाचा टक्का घसरला - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MUMBAI मतदानाचा टक्का घसरला\nमुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. सरासरी 60.46 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सन 2014च्या तुलनेत यावेळी मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मतटक्का घसरला असून, मुंबई उपनगरांमध्ये मात्र मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.\nसन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 63.13 टक्के मतदान झाले होते, यावेळी त्यात घसरण झाली असून 60.46 टक्के मतदान झाले. राज्यात 8,97,22,019 मतदारांपैकी 5,42,43,974 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. 2014 मध्ये 63.08 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी 8,35,28,310 मतदारांपैकी 5,26,91,758 मतदारांनी मतदान केले होते.\nमुंबई शहरात देखील सन 2014 मध्ये 54 टक्के मतदान झाले होते, तर यावेळी मतटक्का 48.63 वर घसरला आहे. मुंबई उपनगरांमध्ये मात्र 2014च्या तुलनेत मतटक्का वाढल्याचे दिसत आहे. सन 2014 मध्ये उपनगरांमध्ये 50.16 टक्के मतदान झाले होते, यावेळी 51.17 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहर विभागातील 25,09,453 मतदारांपैकी 12,20,444 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. मुंबई उपनगर विभा��ात 51.17 टक्के मतदान झाले. 72,63,249 मतदारांपैकी 37,16,944 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nराज्यात करवीर ८३.२० टक्के, शाहूवाडी ८०.१९ टक्के, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ टक्के या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान झालेले पाच मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईतील कुलाबा ४०.२० टक्के, उल्हासनगर ४१.२१ टक्के, कल्याण ४१.९३ टक्के, अंबरनाथ ४२.४३ टक्के आणि मुंबईतील वर्सोवा ४२.६६ टक्के.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2013", "date_download": "2020-09-30T08:53:24Z", "digest": "sha1:BX6PDDE45VEQQQXP2SPX2ST6CNF3M4J3", "length": 25674, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nडोनेशियातील जाकार्ता व पलेमबंग शहरात रंगलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे जंबो पथक रवाना झाले होते. प्रारंभिक आकडेवारीनुसार, खेळाडू होते ५७२, त्यात पुरुष ३१२ आणि महिला २६०. याशिवाय अधिकारी, प्रशिक्षक व इतर मिळून आकडा होता ८०४. चाळीस खेळातील ३६ प्रकारामध्ये भारताचा सहभाग होता. या आकडेवारीत भारत ४५ देशांच्या या स्पर्धेत किती पदके जिंकणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. एशियाड ही ऑलिंपिकनंतरची जागतिक ‘मल्टिस्पोर्टस’मधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी स्पर्धा. भारतीयांचे लक्ष जाकार्ता व पलेमबंगमधील भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीकडे होते. भारतीयांनी पदके जिंकावीत ही सदिच्छा होती. मागील कामगिरीची तुलना करता, यंदा आश्‍वासक प्रगती दिसली. १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० ब्राँझची मोट बांधून एकूण ६९ पदके भारताच्या खात्यात जमा झाली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. सुवर्णपदकांच्या बाबतीत भारताने १९५१ मधील कामगिरीशी बरोबरी साधली. तेव्हा दिल्लीत यजमानांनी १५ सुवर्णपदकांची कमाई केली होती. प्रथमच जास्त प्रमाणात रौप्यपदके मिळाली. एकूण संख्येचा विचार करता यंदा आलेख उंचावलेला दिसला. १९९० मध्ये भारताला फक्त पुरुष कबड्डीतील सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर मात्र कामगिरी सुधारलेली दिसते. २०१० मध्ये ग्वांग्झू येथे भारताने १४ सुवर्णपदके जिंकली, २०१४ मध्ये ही संख्या ११ वर आली, तरीही क्रीडापटूंची मेहनत दिसत होती. भारतात खेळ म्हटले, की फक्त क्रिकेट ही स्थिती आता बदलत आहे. या ��िगरबाज क्रीडापटूंना लोकाश्रयाची अधिकाधिक गरज आहे. केंद्र सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मदत करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्था यांचे ऑलिंपिक खेळातील क्रीडापटूंना साह्य मिळते, ही सकारात्मक बाब आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता देणाऱ्या पुरस्कर्त्यांची रीघ या क्रीडापटूंच्या घरासमोर लागल्यास कदाचित आणखी आठ वर्षांनी भारत एशियाडमध्ये ३० सुवर्णपदके जिंकू शकेल.\nअठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मैदानी खेळात, म्हणजे ॲथलेटिक्‍समध्ये सर्वाधिक १९ पदके जिंकली. सात सुवर्ण, दहा रौप्य, दोन ब्राँझपदकांची कमाई भारतीयांनी केली. पश्‍चिम आशियातील बहारीनने आफ्रिकन वंशाच्या ॲथलिट्‌सना ट्रॅकवर उतरविले नसते, तर कामगिरी याहून उजवी ठरली असती. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांत भारताने आतापर्यंत २४० पदके जिंकली आहेत. चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे ॲथलेटिक्‍समधील सुवर्णपदकांची संख्या होती फक्त दोन. चार वर्षांनंतर सोनेरी पदकांची संख्या पाचने वाढली. हे चित्र खरोखरच आशादायी आहे. जागतिक पातळीवर नसले, तरी किमान आशियात आपले ॲथलिट्‌स अव्वल ठरताहेत ही अभिमानास्पद बाब आहे. चिनी, जपानी, कोरियन, तसेच पश्‍चिम आशियाई बहारीन, कतार या देशांतील क्रीडापटूंना कणखरपणे आव्हान देण्याचे धैर्य भारतीयांना प्राप्त झाले आहे. वीस वर्षांचा नीरज चोप्रा याच्या हातून सुटणारा भाला असाच सुसाट अंतर कापत आहे, कदाचित दोन वर्षांनंतर टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ॲथलेटिक्‍समधील पदक मिळू शकते. जाकार्ता येथे त्याने ८८.०६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला. अठरा वर्षांची आसामी मुलगी हिमा दास हिने वेगाने धावण्यास सुरवात केली आहे. ४०० मीटरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत तिने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. मानहानी, अपमान या साऱ्यांवर विजय मिळवून नव्या आत्मविश्‍वास ट्रॅकवर आलेल्या द्यूती चंद हिची दोन रौप्यपदकांची धावही कौतुकास्पद आहे. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे. त्या मापाचे ‘शूज’ मिळत नाही. नेहमीचे ‘शूज’ घालून खेळायचे झाल्यास असह्य वेदना पाचवीला पुजलेल्या. तरीही अत्यंत गरिबीतून आलेल्या बंगाली स्वप्ना बर्मन हिने हार मानली नाही. सात क्रीडाप्रकारांचा समूह असलेल्या हेप्टॅथलॉनमध्ये तिने भारताला पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. वडील कर्करोगाशी झुंज देत इस्पितळात झोपलेले, पण मुलगा डगमगला नाही. तजिंदरपालसिंग तूर याने जबरदस्त त्वेषाने २०.७५ मीटरवर गोळा फेकत स्पर्धा विक्रमासह अजिंक्‍यपद प्राप्त केले. मनजीत सिंग, अरपिंदर सिंग, जिन्सन जॉन्सन या हरहुन्नरी क्रीडापटूंनी एशियाडच्या ट्रॅक अँड फिल्डमध्ये दीर्घ कालावधीनंतर भारताला सुवर्णपदक मिळवून दिली. महिला रिले संघानेही प्रबळ धावपटूंना मागे टाकले. ॲथलेटिक्‍सकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता नक्कीच बदलू शकतो. भारतीय ॲथलिट्‌स कमजोर नाहीत. त्यांना फक्त प्रोत्साहन आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण आवश्‍यक आहे.\nरॅकेट खेळात खाते उघडले\nएशियाडमध्ये महिला बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी रॅकेट खेळांत यापूर्वी भारताला पदके मिळाली नव्हती. इंडोनेशियातील चित्र बदलले. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळाले. पी. व्ही. सिंधूने रौप्य जिंकले. सिंधूचे कौतुक व्हायलाच हवे. एशियाडमधील बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत खेळणारी ती पहिली भारतीय ठरली. वय वाढत आहे, परंतु साईना नेहवालची जिगर कमी झालेली नाही. हेच तिच्या ब्राँझपदकातून दिसून येते. पदकाचा रंग कोणताही असो, ते प्राप्त करण्यासाठी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरतात. टेबल टेनिसमध्ये भारतीयांनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केले, एशियाडमध्ये आव्हान प्रबळ होते, तरीही दोन ब्राँझपदके मिळाली. पुरुषांनी सांघिक गटात, तर मिश्र गटात अनुभवी अचंता शरथ कमल व मणिका बत्रा यांनी ब्राँझची कमाई केली. मणिका हिने खूपच अपेक्षा उंचावल्या आहेत. बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांत चीनसह पूर्व आशियाई, तसेच ‘आसियान’ देशांची मत्तेदारी पाहायला मिळतेल. या खेळांत भारतीय डोके वर काढत आहेत ही सुखावणारी बाब आहे.\nनेमबाजी खेळात भारताने एशियाडमध्ये यश प्राप्त केलेले आहे. यावेळेस सळसळत्या तरुण रक्ताचा जोश पाहायला मिळाला. सोळा वर्षीय मनू भाकर आणि अनीश भानवाला यांना अपेक्षांचा दबाव झेलता आला नाही, मात्र मेरठच्या शुभम चौधरी व शार्दूल विहान या शालेय मुलांनी पदकांना गवसणी घातली. दोघेही आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होते. सोळा वर्षीय सौरभ १० मीटर एअर पिस्तुलात विजेता ठरला, तर पंधरा वर्षीय शार्दुल नेमबाजीतील डबल ट्रॅप प्रकारात उपविजेता ठरला. या मुलांची क��मगिरी पाहता, देशातील नवी पिढी क्रीडा मैदानावर योग्य दिशेने चालल्याचे जाणवते. विनेश हिने महिला कुस्तीत इतिहास रचला. एशियाडमध्ये विजेती ठरणारी ती कुस्तीतीतल पहिली भारतीय महिला ठरली. कोल्हापूरच्या राही सरनोबत हिनेही नेमबाजीत असाच पराक्रम बजावला. एशियाडमधील विजेती बनलेली ती पहिली भारतीय महिला नेमबाज बनली.\nभारतात काही खेळ दुर्लक्षित आहेत, पण त्यात देशाला पदके मिळू शकतात हे अठराव्या एशियाडमध्ये पाहायला मिळाले. रोईंगमध्ये सेनादलाने ठसा उमटविलेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज खेळात भारताने सोनेरी पदक मिरविले. ब्रिज हा खेळ पत्त्यांचा, पण बुद्धिकौशल्याचे प्रदर्शन घडविणारा. बुद्धी चातुर्याची या खेळात कसोटी लागते. वयाचे अजिबात बंधन नसले. दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या जोडीतील प्रणब बर्धन साठ वर्षांचा खेळाडू. एशियाडमध्ये सोनेरी पदक मिळविणारा तो सर्वांत ‘ज्येष्ठ’ खेळाडू ठरला. व्हॉलिबॉलसारखा खेळ, पण पायाने खेळणाऱ्या सेपॅकटॅकरो हा भारतीयांसाठी एकदम नवखा खेळ, त्यात भारताला ब्राँझपदक मिळाले. मार्शल आर्टसमधील कुराश या कुस्तीसाधर्म्य खेळात, तसेच वुशूमध्येही भारताला पदके मिळाली. सर्वसामान्यांसाठी हे खेळ नावीन्यपूर्ण. अश्‍वारोहणात ही भारताचा झेंडा फडकला. नौकानयनात महिलांनी न्यायालयीन लढाईनंतर पदक जिंकून वाहव्वा मिळविली.\nहुकलेली संधी आणि निराशा\nसुखावणारी, समाधान देणारी कामगिरी भारतीयांनी एशियाडमध्ये करून दाखविली, त्याचवेळी काही खेळांत पदरी निराशाही आली. संधी हुकली. भारतीय मातीत मोठा झालेल्या कबड्डीतील अपयश दारुण ठरले. कदाचित कबड्डीपटूंचा अतिआत्मविश्‍वास पुरुष व महिला कबड्डीपटूंना भोवला असावा. या खेळात इराणी व कोरियन कबड्डीपटूंनी साधलेली प्रगती भारतीयांना झोपेतून जागे करणारी आहे. १९९० पासून नेहमी सोनेरी यश मिळविणारे भारतीय कबड्डीपटू प्रथमच हा मान मिळवू शकले नाहीत. हॉकीतही सुवर्णपदकाने दिलेली हुलकावणी सलणारी ठरली. महिलांनी अंतिम फेरी गाठली, तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून पुरुषांनी मिळविलेले ब्राँझपदक हे भळभळत्या जखमेवरील थोडीफार मलमपट्टी ठरले. बॉक्‍सिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले, तरीही पोकळी दिसली. कुस्तीत ऑलिंपिकमधील बहुपदक विजेता सुशील कुमार, रिओ ऑलिंपिकमधील पदक विजेती साक्षी मलिक यांना अपेक्षापूर्ती करता आली नाही. कुस्तीत फ्रीस्टाईल प्रकारात भारतीय यशस्वी ठरतात. ही परंपरा बजरंग पुनियाने पुरुषांत, तर विनेश फोगट हिने महिलांत राखली. कुस्तीत तुलनेत कमी सुवर्णपदके मिळाली, त्यामुळे कुस्तीगिरांनी आणखी मेहनत घेणे आवश्‍यक असल्याचे जाणवले. हे डोळ्यातील अंजन ठरावे. जेणेकरून ऑलिंपिकपर्यंत संबंधित सावध होतील. पुरुष बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत मानांकनास न्याय देऊ शकला नाही. टेनिसमधील पुरुष दुहेरीत दबदबा राहिला, परंतु एकेरीत अजून खूप मजल मारायची आहे. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्णांसह नऊ पदके मिळाली होती, मात्र एशियाडमध्ये या खेळात एकही पदक मिळू नये ही नामुष्कीच ठरली. तिरंदाजीत कमांऊंड प्रकारात पुरुष व महिलांना रौप्यपदक मिळाले. पुरुषांचे सुवर्णपदक शूटआऊटमध्ये अगदी थोडक्‍यात हुकले. ही कामगिरी सुखावणारी असली, तरी रिकर्व्ह प्रकारात पदक मिळू शकले नाही. रोईंग या खेळात भारतीयांनी अपेक्षा उंचावल्या आहेत. सिंगल स्कलमध्ये दत्तू भोकनाळ याला ऐनवेळी प्रकृतीने दगा दिला, पण त्याचा समावेश असलेल्या संघाने क्वाड्रपल स्कल्स प्रकारात विजयी झेंडा रोवला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/fizzle-out/", "date_download": "2020-09-30T09:05:34Z", "digest": "sha1:G6QUHXORDEHQYD7ENMNWHKC7TAHZSJZM", "length": 12143, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फाजील विश्‍वास नडला", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने हक्काचा मानला जातो. झोपडपट्टीतील मतदार नेहमीच राष्ट्रवादीला साथ देत आला आहे. आजही सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगररसेवक याच मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या पार्थ यांना साथ न दिल्यामुळे हा हक्काचा मतदारसंघही राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे महायुती आणि आघाडीच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. हा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्��ा चुकांमुळेच हातातून निसटला आहे. महापालिका निवडणुकीपासून कोणाच्याही ध्यानात नसलेल्या नेत्यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे दिल्यामुळे पार्थ यांना या मतदारसंघात 41 हजार 294 मतांची पिछाडी मिळाली.\nमाजी आमदार अण्णा बनसोडेही आपली जबाबदारी निभाविण्यात कमी पडल्याचेच निकालावरून पुढे आले आहे. ज्या चुका त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या चुकांची पुनरावृत्ती लोकसभेच्या निमित्ताने पहावयास मिळाली. झोपडपट्टीतील मतदारांना गृहित धरण्याची चूकही पवारांना महागात पडली. बारणे यांना या मतदारसंघात 1 लाख 3 हजार 232 मते पडली तर केवळ 61 हजार 941 मते पार्थ यांना पडली. पिंपरीतून राष्ट्रवादीने किमान 40 हजारांचे मताधिक्‍य घेणे अपेक्षित असताना तितक्‍याच मतांची पिछाडी धोक्‍याचे ठरणारे आहे. चुकांची पुनरावृत्ती टाळून विधानसभा निवडणुकीची तयारी न केल्यास हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या हातून जाणार हे निश्‍चित.\nचिंचवड विधानसभेचा विचार केल्यास या मतदारसंघात महायुतीची ताकद असल्याचे सर्वमान्य आहे. मात्र ज्या लोकांनी आणि नेत्यांनी पवारांना महापालिकेतून हद्दपार केले ते नेते आतून रसद पुरवतील आणि आपल्या पुत्राला विजयी करतील अशी आशा अजित पवारांना होती. परंतु अशी कोणतीच रसद न मिळाल्याने चिंचवड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 96 हजार 758 मतांचे मताधिक्‍य मिळाले. ज्या लोकांनी यापूर्वीच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि पर्यायाने अजित पवारांना नामोहरम केले होते त्यांच्यावर ठेवलेला फाजील विश्‍वास नडल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे.\nज्या चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला होता त्या मतदारसंघात पार्थ यांना केवळ 79 हजार 717 मते मिळाली. महायुतीच्या बारणेंना तब्बल 1 लाख 76 हजार 475 मते मिळाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारामधील मतांमधील अंतर पाहता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेसाठी डाळ शिजणे मुश्‍किल मानले जात आहे. त्यातच या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी निश्‍चित मानली जात आहे. भाजपाकडून आमदार लक्ष्मण जगताप यांनाच संधी मिळणार हे स्पष्ट असल्याने जगतापांना टक्कर देईल, असा उमेदवार राष्ट्रवादीला आतापासूनच शोधावा लागणार आहे. आयत्यावेळी केवळ निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणे आण��� विजयाची गणिते बांधणे यापुढे शक्‍य नाही हे पार्थ यांच्या पराभवामुळे समोर आले आहे. या मतदारसंघात वंचितच्या राजाराम पाटील यांनीही 17 हजार 209 इतकी मते घेतल्याने वंचितच्याही अपेक्षा उंचावणार आहेत. पराभवातून सावरून राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेत नियोजन करणार की पुढच्या पराभवाची बीजे पेरणार हे येणारा काळच ठरविणार आहे.\nमावळ – तगड्या लढतीची अपेक्षा\nमावळ विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे तेवढी राष्ट्रवादीमध्ये एकी निर्माण झाल्याने या मतदारसंघात बारणे यांना केवळ 21 हजार 827 मतांचे मताधिक्‍य मिळाले. पार्थ यांना 83 हजार 445 मते तर बारणे यांना 1 लाख 5 हजार 272 मते मिळाली. मावळ मतदारसंघ गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात बारणे यांना चांगली आघाडी मिळेल, असे अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यश आले. विधानसभेसाठी या पक्षाला या ठिकाणी काही प्रमाणात आशा असल्या तरी स्थानिक नेत्यांनी एकी राहणे शक्‍य नाही. त्यामुळे या ठिकाणीही विधानसभेला पुन्हा एकदा पराभवाचेच तोंड राष्ट्रवादीला पहावे लागणार की ही एकी कायम ठेवून भाजपाला या ठिकाणाहून पराभूत करण्यात यश मिळविणार हे येणाऱ्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.\nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nनामांकित कंपन्यांचे बनावट पेंट विकणाऱ्यांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1705793", "date_download": "2020-09-30T10:38:29Z", "digest": "sha1:AEPLFGWWXMAZ74FQIDBEBJ7AFRAODWNN", "length": 7135, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५७, १९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती\n४,३८५ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\nTejashri.jamdar (चर्चा)यांची आवृत्ती 1704424 परतवली.\n१३:५५, १४ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n२२:५७, १९ सप्टेंबर २०१९ ची नवीनतम आवृत्ती (संप���दन) (उलटवा)\n(Tejashri.jamdar (चर्चा)यांची आवृत्ती 1704424 परतवली.)\n'''कार्बन डायाक्साईड '''(CO2) हा एक [[वायू]] आहे. याला मराठीत कर्ब द्वी प्राणीद असे नाव आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीस]] जबाबदार वायूंपैकी एक समजला जातो.\n१)फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात.\n२)स्थायुरूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.\n३)अग्निरोधक यंत्रात(fire extinguisher)रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईडच असतो.\n४)कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात.\n५)प्रकाश संस्लेशन प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.\n६)कार्बन डायऑक्साईडचा उपयोग युरिया,मिथेनॉल,सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.\n७)कार्बन डायऑक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.\n८)विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरले जाते.\n९)तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनताकार्बन डायऑक्साईडचे उपयोग-\n१)फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात.\n२)स्थायुरूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.\n३)अग्निरोधक यंत्रात(fire extinguisher)रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईडच असतो.\n४)कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात.\n५)प्रकाश संस्लेशन प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.\n६)कार्बन डायऑक्साईडचा उपयोग युरिया,मिथेनॉल,सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.\n७)कार्बन डायऑक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.\n८)विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरले जाते.\n९)तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनता व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्��ा अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.blogspot.com/2011/04/", "date_download": "2020-09-30T08:05:15Z", "digest": "sha1:LD4RTNOYMOCCH4KXGYMIC6J3ZO32BN6D", "length": 16425, "nlines": 218, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: April 2011", "raw_content": "\nतुमचं आमचं अगदी सेम असतं...एक छान लेख ..नक्की वाचा \nतुमचं आमचं अगदी सेम असतं...एक छान लेख ..नक्की वाचा \n' हॅलो प्रेरणा, हॅप्पी मॅरेज अॅनिवरसरी. मग काय खास बेत राजाराणीचा\n'... 'अगं आमचा राजा\n बघू या किती वेळ देतो आपल्या राणीला', असं पुटपुटत आणि आठवणीने\nफोन केल्याबद्दल थँक्स देत प्रेरणाने फोन ठेवला. पण ती मनाशी विचार करू\nलागली, खरंच राजाराणीचा संसार राहिलाय का आपला लग्नाला तीन वर्षं झाली.\nप्रेमाच्या संसाराची नवी नवलाई संपून आता वास्तववादी नवरा बायकोचा संसार\nसुरू झाला आहे. राणीचं संबोधन आता 'बाईसाहेब' झालंय. परागचं म्हणजे\nतिच्या नवऱ्याचं हे नेहमीचंच झालं आहे. ऑफिसमधून आल्यावर टीव्ही ऑन करून\nन्यूज चॅनेल किंवा क्रिकेटमध्ये गुंग व्हायचं अन् काही बोलायला गेलं तर\nफक्त हुंकाराची भाषा. जेवतानाही तीच तऱ्हा. जेवणाचं कौतुक तर नाहीच पण\nबोलणं झालंच तर आई ही भाजी अशा पद्धतीने करते, आईच्या आवडी अशा अन् आई\n मला कळत का नाही हे तिरकस बोलणं\nमातृभक्त पुत्राची पत्नी, माझ्या लहानग्या पियुची मम्मी अन् माझे\nऑफिसातील जबाबदारीचे पद या तिहेरी भूमिका निभावायच्या आहेत ना, मग करूया\nपरागचंही मन अंतर्यामी असंच आक्रंदत होते. असेल हीची ऑफिसमध्ये सिनिअर\nपोस्ट म्हणून घरीसुद्धा तिनं मला डॉमिनेट करावं ही कुठली पद्धत\nगोष्टीत हिचीच आवड अन् जबरदस्ती. एखादी गोष्ट ठामपणे सांगण्यासाठी सारखी\nतोंडाची टळकी अन् त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर अळी-मिळी गूप चिळी.\nजेवताना सुद्धा तीच तऱ्हा आई ही भाजी चांगली करते असं म्हटलं तरी मी भाजी\nवाईटच करते असा अर्थाचा अनर्थ.\nवरील प्रसंग आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या अनुभवातून आपणास\nनेहमीच दिसून येतात. तरुण-तरुणी आपल्या जोडीदाराची तसंच संसाराची सुंदर\nस्वप्न घेऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. परस्परांविषयी त्यांच्या मनात\nखूप अपेक्षा असतात. त्यातल्या काही रास्त असतात तर काही गैर अन् आपल्या\nसर्वच अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत हा त्यांचा अट्टाहास असतो. परंतु\nमनामध्ये असलेल्या अपेक्षा एकमेकांकडे व्यक्त केल्या नाही तर दोघांमध्ये\nदुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.\nजेव्हा आपण एकमेकांशी सुसंवाध साधतो तेव्हा परस्परांच्या अधिक जवळ येतो.\nअर्थात एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे कुठलेही निर्णय निविर्वादपणे\nघेता येतात. पण त्यासाठी जोडीदाराला आपले विचार स्पष्टपणे सांगण्याचे\nस्वातंत्र्य हवं अन् दुसऱ्याने देखील आपल्या जोडीदाराच्या भावनेची कदर\nकरून त्याची दखल घेतली तर दोहोंच्या विचारांची देवाण-घेवाण होऊन\nपरस्परांमधील समजूतदारपण वृद्धींगत होतो.\nएकमेकांबरोबरचा संवाद हा मुख्यत: दोन स्तरांवर होत असतो. एक म्हणजे\nकण्टेण्ट अन् दुसरं इण्टेण्ट. कण्टेण्ट म्हणजे सांगण्यात आलेलं वाक्य अन्\nइण्टेण्ट म्हणजे त्या वाक्याच्या मागे असलेल्या भावना. पती जेव्हा\nपत्नीला तक्रारीच्या स्वरात विचारतो. तू कितीवेळ फोनवर मैत्रिणीशी गप्पा\n हे झालं कण्टेण्ट. त्याच्या मागील भाव म्हणजे इण्टेण्ट हे की\nथोडा वेळ आपणही गप्पा मारूया परंतु पत्नी त्यातून गैरसमज करून घेते की\nमला मैत्रिणीशी बोलण्याचेही स्वातंत्र नाही.\nम्हणून जोडीदार काय सांगतो\nयापेक्षा त्याची मागील भावना कोणती हे जाणणे जास्त गरजेच आहे.\nएखादी गोष्ट शब्दातून व्यक्त होते असे नाही तर ती कृतीतूनही प्रतीत होत\nअसते. उदा. ऑफिसच्या कामामुळे जर कधी पत्नी उशीरा घरी आली तर पती तिला\nचहा करून देतो किंवा पतीला आवडणारा गोड पदार्थ पत्नी किमान आठवड्यातून\nएकदा तरी घरात बनवते ही छोटीशी कृती शब्दविना खूप काही सांगून जाते कारण\nत्यामागे दिसून येतो जिव्हाळा, प्रेम व काळजी. अन् हे जाणण्याच कौशल्य\nप्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. मंगेश पाडगावकरांची कविता सांगते\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतुमचं आमचं अगदी सेम असतं... :-)\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुमचं आमचं अगदी सेम असतं...एक छान लेख ..नक्की वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/navi-mumbai/maharashtra-election-2019-police-prevent-kharghar-protest-ahead-pm-rally/", "date_download": "2020-09-30T09:44:58Z", "digest": "sha1:KLIXPT66TDLAAEK763WXNAWDFUGNZND5", "length": 30632, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "खारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद - Marathi News | Maharashtra Election 2019 Police prevent Kharghar protest ahead of PM rally | Latest navi-mumbai News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्याय���लयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nAll post in लाइव न्यूज़\nखारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद\nपनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे.\nखारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद\nठळक मुद्देपनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे.नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कोणतेही आंदोलन न करण्याची तंबी दिली आहे.बुधवारी (16 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार आहेत.\nपनवेल - पनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले असून काही नागरिकांनी यासंदर्भात आवाज उठविण्याचा देखील प्रयत्न केला आहे. खारघर, कामोठे, रोडपाली आदी ठिकाणचे रहिवासी या मोहिमेत रस्त्यावर उतरले आहेत. मात्र बुधवारी (16 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार असल्याने या नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कोणतेही आंदोलन न करण्याची तंबी दिली आहे.\nसोशल मीडियावर 'नो वर्क नो व्होट' ही मोहीम चालविणाऱ्या कळंबोली येथील दीपक सिंग यांना बुधवारी (16 ऑक्टोबर) कळंबोली पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे घर गाठत अटक केली. दीपक सिंग यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आम्हाला उद्भवणाऱ्या समस्या बद्दल आम्ही काहीच बोलायचे नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. दीपक सिंग यांच्यासह अनेक जणांना खारघर, कळंबोली पोलिसांनी भेटून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करण्याचा दम दिल्याची माहिती मिळत आहे.\nपनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 3.30 वाजता खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. खारघरमधील सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्क जवळील भव्य मैदानात पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्राथमि��� सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ताकीद दिली आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदींसह राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे उमेदवार रवी पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.\nMaharashtra Assembly Election 2019Narendra ModiBJPDevendra FadnavisPoliceमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीभाजपादेवेंद्र फडणवीसपोलिस\nआरोग्य सर्वेक्षण रोखल्यास तर कडक कारवाई, पोलीस अधीक्षकांचा इशारा\nCoronavirus : जेवायला नाही म्हणून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसामुळे वाचले प्राण\nनाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nपोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश\ncoronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला\nनवी मुंबई अधिक बातम्या\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nघरांचे हप्ते भरण्यासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nहोल्डिंग पाँडमधील अडथळ्यांमुळे नवी मुंबई शहराला पुराचा धोका\nकामगार संघटनांचे शरद पवारांना साकडे\nपालिका बनली अनाथांची माय, १२२ वृद्धांवर यशस्वी उपचार\nअपंगांच्या विशेष शाळा संहितेची अंमलबजावणी व्हावी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-1184", "date_download": "2020-09-30T08:51:01Z", "digest": "sha1:BDGG6OBUPAEA5STO6JCE5NA4MD6PQPMT", "length": 30495, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nलोकमान्य टिळक हे चौकस बुद्धी आणि चौफेर व्यासंग असणारे विद्वान होते, हे सर्वज्ञातच आहे. ब्रह्मदेशातील मंडाले येथे सहा वर्ष��ंचा तुरुंगवास भोगीत असताना टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला. गीतारहस्य हा तौलनिक तत्त्वज्ञानातील ग्रंथ आहे. गीता हे हिंदूंचे नीतिशास्त्र आहे, अशी भूमिका घेऊन टिळकांनी गीतेतील नीतिशास्त्राची तुलना पाश्‍चात्त्य नीतिशास्त्रीय सिद्धांतांशी या ग्रंथात केली व गीतोक्त नीतिशास्त्राचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.\nआता गीतेतील विचारांशी पाश्‍चात्त्य - युरोपियन विचारांची तुलना करायची झाल्यास पाश्‍चात्त्य ग्रंथांचे वाचन करायला हवे हे ओघाने आलेच. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्यामुळे टिळकांना इंग्रजी भाषा उत्तमरीत्या अवगत होतीच. पण तत्त्वज्ञानाचे ग्रंथ इंग्रजीप्रमाणे जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्येही लिहिले गेले होते आणि ते इंग्रजी ग्रंथकारांच्या ग्रंथांपेक्षा कमी दर्जाचे नव्हते. त्यांच्यापैकी काही ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादरुपाने असले तरी काही नव्हते. मुख्य म्हणजे मूळ ग्रंथ वाचणे हे त्यांची भाषांतरे वाचण्यापेक्षा केव्हाही अधिक फलदायी. त्यासाठी टिळकांनी तुरुंगात जर्मन आणि फ्रेंच भाषांचा अभ्यास केला व संबंधित ग्रंथ त्या-त्या भाषांमधून मुळात वाचून काढले.\nकार्लचे मार्क्‍सचे लिखाण मुख्यत्वे जर्मन भाषेत होते व जर्मनीत कम्युनिस्टांची, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समाजवाद्यांची चळवळही झाली होती. मार्क्‍सचे मूळ ग्रंथ टिळकांच्या वाचनात आले असल्याची शक्‍यता कमीच; परंतु एक पत्रकार आणि अभ्यासक या नात्याने त्यांना मार्क्‍सच्या विचारांची आणि त्याच्या युरोपातील प्रभावाची माहिती झाली होती.\nटिळकांनी केलेल्या वर्गवारीनुसार मार्क्‍सचे विचार ‘आधिभौतिक सुखवाद’ या वर्गातच मांडणार हे उघड आहे. मार्क्‍सचे नाव न घेता त्यांनी गीतारहस्यात ‘आधिभौतिक सुखवाद’ असा जर्मनीतील नवा पंथ म्हणून मार्क्‍सवादी विचारांचे सूचन केले आहे. मात्र महाराष्ट्रात आणि भारतातही आधुनिक सुखवादाचे प्रवक्ते म्हणून बेंथॅम आणि मिल यांना मान्यता मिळाली होती. टिळकांचे मुख्य प्रतिस्पर्धी गोपाळ गणेश आगरकर हे मिलच्या उपयुक्ततावादी विचारांचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे गीतारहस्यातील विचार विशेषतः मिलला पुढे ठेवूनच मांडण्यात आले आहेत. दुसरे असे की मार्क्‍स हा आधिभौतिक (materialist) ऊर्फ जडवादी विचारांचा असला तरी तो मिलच्या सुखव��दाच्याच विरोधात होता व दुसरे असे की त्याचे नीतिशास्त्र या विषयाला काही विशेष योगदान नव्हते. टिळक तुरुंगात असताना महाराष्ट्रातील एक अभ्यासक धर्मानंद कोसंबी अध्ययनासाठी पाश्‍चात्त्य राष्ट्रांची भटकंती करून आले. इंग्लंड व अमेरिकेत असताना त्यांना तेथील भांडवलशाही पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे भांडवलशाहीला विरोध करणारी मार्क्‍सच्या विचारांनी भारलेली कामगारांची चळवळही बघायला मिळाली. त्याचा परिणाम म्हणून स्वतः कोसंबी डाव्या मार्क्‍सवादी विचारांकडे झुकले. परंतु कोसंबींवर बौद्ध धर्माचाही प्रभाव होता. त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पाली बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांचा मराठीत अनुवादही केला. अर्थात हे भारतात परतल्यावर पश्‍चिमेत असताना ते ‘केसरी’साठी तिकडची वार्तापत्रे व लेख पाठवीत. त्यांच्याच माध्यमातून ‘केसरी’च्या वाचकांना मार्क्‍स आणि कामगार संघटना (युनियन) कामगार चळवळ यांचा परिचय झाला. अशा प्रकारे कोसंबी हे महाराष्ट्रातील पहिले मार्क्‍सवादी होत.\nमंडालेचा तुरुंगवास संपवून टिळक भारतात परतले आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. ‘टाइम्स’चा पत्रकार चिरोल याच्यावर त्यांनीच भरलेल्या बदनामीच्या खटल्याच्या निमित्ताने इंग्लंड गेले. तेथे त्यांनी अर्थातच होमरूलचा प्रचारही केला. इंग्लंडमधील वास्तव्यात टिळकांना इंग्लंडमधील कामगार संघटना व कामगार चळवळी जवळून पाहता आल्या. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव नसला तरी मार्क्‍सच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मजूर पक्षाशी (लेबर पार्टी) त्यांनी संधान बांधले. भारतीय स्वातंत्र्याच्या कामासाठी प्रस्थापित स्थितिवादी (कॉन्झर्व्हेटिव) हुजूर पक्षाचा काही उपयोग होणार नाही. मजूर पक्षाचा होईल हे त्यांच्याच लक्षात आले. त्यांनी मजूर पक्षाला देणगीदेखील दिली \nजगाच्या भावी राजकारणात कामगार वर्गाचे महत्त्व लक्षात येण्याइतके टिळक निश्‍चितच चाणाक्ष होते. दरम्यान, रशियात कम्युनिस्ट क्रांती होऊन लेनिन सत्तारूढ झाला. त्यामुळे मार्क्‍सवादी विचारांचा दबदबा सर्व जगभर पसरण्यास मदत झाली.\nइकडे भारतातील भांडवली जगात टाटांचे घराणे औद्योगिक घराणे म्हणून प्रस्थापित झाले होते. टाटांचे औद्योगिक व व्यापारी हितसंबंध इंग्लंडमध्येही होते. ते सांभाळण्यासाठी टाटांनी नात्याने भाचा लागणाऱ्या शापुरजी सकलातवाला या तरुणाला इंग्लंडमध्ये पाठवले. हे सकलातवाला एंगल्सेच नवे अवतार निघाले. एंगल्स हा धनाढ्य भांडवली उद्योजक असूनही तो मार्क्‍सच्यामुळे कम्युनिस्ट नेता बनला. त्याप्रमाणे सकलानवालांनी कम्युनिझमची दीक्षा घेतली. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या अखेरीस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एकच खासदार होता. तो म्हणजे सकलानवाला\nमजूर पक्ष कामगारांच्याच बाजूचा असला तरी तो कम्युनिस्टांइतका जहाल नव्हता. त्यामुळे ज्यांना कम्युनिस्टांइतकी टोकाची भूमिका घेत येत नव्हती त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरला. स्वतः सकलातवाला टिळकांनी भारतात मजूर पक्ष काढावा म्हणून त्यांच्या मागे लागले होते. त्यावर टिळकांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.‘I do not want to set up labour against capital in my country.’\nकारण उघड आहे. खुद्द मार्क्‍सच्याच अधिकृत मानल्या गेलेल्या मतानुसार कम्युनिझम प्रगत भांडवली देशातच येऊ शकतो, आणि तोही अर्थात क्रांतीच्याच माध्यमातून आता भारतासारख्या आशियायी खंडातील देशांचा विचार केला तर ते अद्याप मध्ययुगीन सरंजामशाही युगातच अडकून बसले होते. शेती हीच त्यांची उत्पादनव्यवस्था होती. तेथे भांडवलनिर्मितीच व्हायची होती. भारत तर ब्रिटिश सत्तेच्या जोखडात असल्यामुळे तेथे भांडवलनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा पडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारतातील अर्ध्या कच्च्या भांडवलदारांविरोधात कामगारांना कम्युनिझचा पर्याय देणे हे देशाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल असे टिळकांना वाटत असणे स्वाभाविक होते किंवा त्यांना कामगार चळवळ मान्य नव्हती असा मात्र नव्हे. त्यांना कामगारांचे हित साधायचे होते, त्यासाठी कामगार चळवळही वाढवायची होती. फक्त ती कम्युनिझमच्या वळणावर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती. भारतामध्ये पहिली ट्रेड युनियन काँग्रेस भरणार होती. तिचे अध्यक्षपद स्वीकारण्यास टिळकांनी नकार दिला हे खरे आहे. तथापि त्याचे कारण टिळकांचे कार्यबाहुल्य हे होते. त्यांनी उपाध्यक्ष व्हायचे मान्य केले यात सर्व काही आले. या काळात प्रसिद्ध कामगार नेते दिवाण चिमणलाल हे टिळकांच्याच निकट संपर्कात होते. दुर्दैवाने दरम्यान टिळकांचेच निधन झाल्यामुळे टिळकांचा हा कामगार नेत्याचा अवतार लोकांना पहायला मिळाला नाही. टिळकांना कामगार हिताच्या विरुद्ध न जाणारी नियंत्रित भांडवलशाही मान्य झाली असती असेच म्हणावे लागते. याचा अजून एक पुरावा म्हणजे त्यांनी श्रीपाद अमृत डांगे या तरुणाला कामगारांच्या क्षेत्रात राहून त्यांची सेवा करण्याचा दिलेला सल्ला आता भारतासारख्या आशियायी खंडातील देशांचा विचार केला तर ते अद्याप मध्ययुगीन सरंजामशाही युगातच अडकून बसले होते. शेती हीच त्यांची उत्पादनव्यवस्था होती. तेथे भांडवलनिर्मितीच व्हायची होती. भारत तर ब्रिटिश सत्तेच्या जोखडात असल्यामुळे तेथे भांडवलनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा पडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारतातील अर्ध्या कच्च्या भांडवलदारांविरोधात कामगारांना कम्युनिझचा पर्याय देणे हे देशाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल असे टिळकांना वाटत असणे स्वाभाविक होते किंवा त्यांना कामगार चळवळ मान्य नव्हती असा मात्र नव्हे. त्यांना कामगारांचे हित साधायचे होते, त्यासाठी कामगार चळवळही वाढवायची होती. फक्त ती कम्युनिझमच्या वळणावर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती. भारतामध्ये पहिली ट्रेड युनियन काँग्रेस भरणार होती. तिचे अध्यक्षपद स्वीकारण्यास टिळकांनी नकार दिला हे खरे आहे. तथापि त्याचे कारण टिळकांचे कार्यबाहुल्य हे होते. त्यांनी उपाध्यक्ष व्हायचे मान्य केले यात सर्व काही आले. या काळात प्रसिद्ध कामगार नेते दिवाण चिमणलाल हे टिळकांच्याच निकट संपर्कात होते. दुर्दैवाने दरम्यान टिळकांचेच निधन झाल्यामुळे टिळकांचा हा कामगार नेत्याचा अवतार लोकांना पहायला मिळाला नाही. टिळकांना कामगार हिताच्या विरुद्ध न जाणारी नियंत्रित भांडवलशाही मान्य झाली असती असेच म्हणावे लागते. याचा अजून एक पुरावा म्हणजे त्यांनी श्रीपाद अमृत डांगे या तरुणाला कामगारांच्या क्षेत्रात राहून त्यांची सेवा करण्याचा दिलेला सल्ला टिळक हे डांग्यांचे आराध्यदैवतच होते. टिळकांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण होता. त्यामुळे टिळकांचा सल्ला त्यांनी आज्ञा म्हणून मान्य केला ते कामगार चळवळीत उतरले. दरम्यान मुंबईमधील डाव्या विचारांचे एक धनिक गुजराती लोटवाला हे डांग्यांच्याच सहवासात आले. स्वतः लोटवाला मार्क्‍सच्याच विचारांनी भारावून गेले होते. त्यांनी मार्क्‍सवादावरील अनेक संदर्भग्रंथ मिळवले होते. ते डांग्यांना वाचायला मिळाले आणि डांगे टिळकांचा नियंत्रित भांडवलशाहीचा विचार सोडून पूर्णपणे कम्युनिस्ट बनले. टिळक आणखी काही काळ जगले तर कम्युनिस्ट झाले असते असे डांग्यांचे मत होते. त्याची पाश्‍वभूमी ही अशी आहे.\nलोटवालांच्या मदतीने डांग्यांनी ‘सोशॅलिस्ट’ नावाचे नियतकालिक सुरू केले. त्याची छपाई ते दामोदर सावळाराम यंदे या प्रख्यात प्रकाशक मुद्रकाच्या इंदू प्रेस छापखान्यात करीत. या जोडीने यंद्यांचा आत्मविश्‍वासही संपादन केला. प्रकृतीच्या कारणाने यंदेशेठ नाशिकला राहायला गेले असता अशा काही घडामोडी झाल्यात की इंदुप्रकाशची इतिश्री होऊन स्वतः यंद्यांनाच आपल व्यवसायाचा ‘पुनःश्‍च हरिॐ’ करावा लागला\nडांग्यांच्या प्रारंभिक म्हणजेच घडत्या काळातील हालचालींचे चित्रण तेव्हा त्यांच्या मित्रमंडळात समाविष्ट असलेल्या गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी लिहिलेल्या ‘मुक्तात्मा’ या कादंबरीत वाटायला मिळते. अर्थात माडखोलकरांना कम्युनिझमबद्दल आकर्षण होते व टिळक कम्युनिस्ट झाले असते, या डांग्यांच्या मताशी ते सहमत होते. विशेष म्हणजे या चर्चेत न. चिं. केळकरांनी मात्र टिळक फॅसिस्ट झाले असते असे मत व्यक्त करून एकच खळबळ माजवली होती. अर्थात हा एकोणीसशे तीस सालानंतरचा भाग आहे. केळकरांनी तरुण डांगे गायकवाडवाड्यात राहात असताना त्यांच्याकडून मार्क्‍सचे विचार अधिकृतपणे समजावून घेतले होते. मात्र या शिकवणीचा त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही\nइकडे धर्मानंद कोसंबी लेखन आणि वक्तृत्व यांचा उपयोग करून बौद्ध विचारांचा प्रसार करीत होते. तेव्हाही त्यांचा डावा कल लपून राहिला नव्हता. त्यांनी बडोदे येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी दिलेले व्याख्यान महाराष्ट्रात गाजले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हेही बुद्धविचारांचे चाहते होते. त्यांनी यंद्यांच्यामार्फत बौद्ध धर्मावरील अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित करवले. बुद्धजयंती सुरू करण्याची प्रेरणा महाराजांचीच होती.\nहा काळ ब्राह्मणेतर चळवळ जोमात असण्याचा काळ होता. महाराष्ट्रातल्याच मराठ्यांनी तेव्हा शाहू महाराजांच्या वेदोक्त चळवळीचा पुरस्कार करीत क्षत्रियत्वाचा दावा केला. साहजिकच धर्माच्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवणाऱ्या क्षत्रियांच्या प्रतिमा पुढे आणणे ही त्यांच्या ब्राह्मणेतर च��वळीची गरज बनली. त्यांच्या शोधमोहिमेत यश येणे अवघड नव्हतेच. जनक, कृष्ण आणि बुद्ध हे क्षत्रिय ब्राह्मणेतर होते. त्यातील जनक आणि कृष्ण यांच्या विचारांत कोठे ब्राह्मणांवर किंवा ब्राह्मण्यावर प्रत्यक्ष टीका केल्याचे आढळत नाही. बुद्धाने मात्र हा विषय हाताळला आहे. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला बुद्ध सोयीचा वाटला. अर्थात, त्यातून बौद्ध धर्म स्वीकारायचा विचार मात्र पुढे आलेला दिसत नाही हे पाऊल नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उचलले.\nबाबासाहेबांनी उभारलेल्या अस्पृश्‍य समाजाच्या चळवळीत कामगारांचे प्रश्‍न येणार हे उघड होते. इंग्रजी राज्यात अनेक खात्यांमध्ये अस्पृश्‍यांची भरती होऊ लागली. १९२५ नंतर डांगे, जोगळेकर, निमकर, रणदिवे अशा कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रयत्नांमुळे डाव्या साम्यवादी कामगार संघटनांचे बळ वाढले. ‘जगातील कामगारांनी एक व्हा’ असा जाहीरनामा प्रसृत करणाऱ्या कार्ल मार्क्‍सच्या विचारांनी चालणाऱ्या सवर्ण कामगार पुढाऱ्यांसाठी कनिष्ठ वर्णजातीच्या कामगारांना चळवळीत सामील करून घेण्यात तात्त्विक अडचण नव्हतीच, पण येथेही जातिव्यवस्था आड झाली. सवर्णांनी चालवलेल्या चळवळीत अस्पृश्‍य कामगारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत असे वाटल्यामुळे बाबासाहेबांनी अस्पृश्‍य कामगारांची स्वतंत्र संघटना व चळवळ उभारली. इतकेच नव्हे तर तिच्याशी अनुरूप अशी राजकीय ध्येयधोरणे असलेला स्वतंत्र मजूर पक्षही स्थापन केला. मात्र तरीही कम्युनिस्ट आणि बाबासाहेब यांचे जमलेले दिसत नाही ते एकमेकांना प्रतिस्पर्धीच मानत असावेत. ब्राह्मणेतरांनीही स्वतंत्र कामगार आघाडीचे प्रयत्न केले. खरे तर त्यांना लोखंडे, बाबासाहेब, नरे अशी परंपरा होती. पण त्यांना तिचा उपयोग करून घेता आला नाही. त्यांच्यात गांभीर्य व चिकाटी नव्हती. परिणामतः कामगार चळवळ उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय नेतृत्वाच्या ताब्यात गेली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-30T10:06:36Z", "digest": "sha1:WE7Q74KQTBKDHRHWXWVQBCD5PXCQPABE", "length": 5321, "nlines": 67, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "राजू परूळेकर – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nTag Archives: राजू परूळेकर\nअण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…\nअण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/o/oprah-winfrey/", "date_download": "2020-09-30T08:54:48Z", "digest": "sha1:NCSMV4XMYGDIZ4K2PYJZBILVJIBTHS4N", "length": 13407, "nlines": 72, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "10 साठी टॉप 2020 ओप्रा विन्फ्रे कोट्स - कोडिया पेडिया", "raw_content": "\n11 कोट्स आणि म्हणी\nजीवन ही एक भेट आहे आणि आपण नेहमीच त्यासारखे मौल्यवान असावे. Oprah Winfrey नेहमी एक आहे प्रेरक स्पीकर, जो जीवन आणि वास्तविकतेबद्दल बोलतो.\nती म्हणते की आयुष्य जशी येते तशी आलिंगन घेणे अत्यंत महत्वाचे आहे, परंतु त्याच वेळी आपण आपल्या जीवनाचा एक मोठा भाग निवडला पाहिजे याची खात्री करुन घ्यावी. आपण आनंदी होऊ इच्छिता की नाही हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून, आपण गोष्टी योग्य प्रकारे ठरविण्याची आवश्यकता आहे.\nआपल्याला हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे की जीवन ही आपल्यासाठी एक भेट आहे आणि ती पुन्हा आपल्याकडे येणार नाही. एकदा घालवलेला एक क्षण निघून जाईल आणि आपण पुन्हा पुन्हा याची अपेक्षा करू शकत नाही. म्हणूनच, आपल्यावर गोष्टी कशा दिसतात हे आपल्यावर अवलंबून आहे आणि अशा प्रकारे आपण गोष्टी चांगल्या प्रकारे वागता याची खात्री करा.\nतसेच, Oprah Winfrey आम्ही आमच्याभोवती असणार्या लोकांना ठरवतो असे म्हणतात आपण वस्तू कशा घेतो हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणूनच, आम्ही राहण्यासाठी निवडलेले पीअर सर्कल हे सर्व आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखाली आहे. परिणामस्वरूप, आपण नेहमीच आपल्याला उंच करणा .्या लोकांच्या आसपास रहायला हवे.\nआपण इतरांना कधीही निराश होऊ देऊ नये. जे लोक आपल्या दु: खाचे कारण बनतात अशा लोकांशी नव्हे तर लोकांच्या प्रेरणेने आणि प्रेरणा मिळवून देण्यास यशस्वी होतात.\nओपरा विनफ्रे कोट्स अनेकांसाठी नेहमीच प्रेरणादायक स्त्रोत राहिली आहे आणि लोकांना नेहमी आनंदी आणि शहाणे होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी नेहमीच पाहिले गेले आहे.\nती म्हणते की आपण कधीही केलेल्या चुका सर्वात मोठ्या चुकीच्या रुपात मोजू नयेत आणि आयुष्यभर त्याबद्दल पश्चात्ताप करा. त्याऐवजी आपण त्यांना नेहमीच आपले धडे म्हणून चिन्हांकित केले पाहिजे आणि हे माहित असले पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी हे आतापर्यंत आणले आहे. आपल्या चुका आपल्यास शहाणे बनवतात\nOprah Winfrey जगभरातील लोकांना नेहमीच प्रेरणा दिली जाते. परिणामी, ती म्हणते की आपण आयुष्य सकारात्मकतेने घ्यावे आणि त्यानंतरच आपण त्यातून अधिक मिळविण्यास सक्षम व्हाल.\nओपरा विनफ्रे कोट्स स्व-स्पष्टीकरणात्मक आहेत आणि बर्‍याच गोष्टींमध्ये, आपण तिला लोकांची लांबी न पाहता जीवनाच्या खोलीकडे पाहण्यास सांगत आहात.\nती सांगते की हे महत्वाचे आहे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा, त्याऐवजी आपण किती वर्ष जगता हे पाहण्याऐवजी\nआपण जितके अधिक आपल्या आयुष्याचे कौतुक आणि साजरे कराल तितकेच उत्सव साजरा करण्यासाठी आयुष्यात जास्त आहे. - ओप्राह विन्फ्रे\nआयुष्य आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास आहे ज्याचा स्वतःचा वाटा आहे…\nस्वत: ला सभोवतालच्या लोकांभोवती वेढ घ्या जे तुम्हाला उच्च स्थान देतात. - ओप्राह विन्फ्रे\nआपल्या जीवनात असे लोक असणे आवश्यक आहे जे आपल्या आत्म्यास उन्नत करील, प्रेरित करेल आणि तुम्हाला धक्का देतील…\nआपल्या जखमा शहाणपणात रुपांतरित करा. - ओप्राह विन्फ्रे\nजीवनात अपयश अपरिहार्य आहे. आमच्यात चढउतारांचा वाटा असेल. आपल्याला सामोरे जाणे आवश्यक आहे…\nआपण आयुष्यात काय आहे हे पाहिले तर आपल्याकडे नेहमीच अधिक असेल. - ओप्राह विन्फ्रे\nआयुष्य एक उत्कृष्ट शिक्षक आहे जे आपल्याला मिळेल. जीवनाखेरीज इतर काहीही आपल्याला सर्वात जास्त शिकवणार नाही ...\nआपण काय विश्वास ठेवता त्याप्रमाणे बनता, आपण ��ाय विचार करता किंवा आपण काय इच्छित आहात यावर नव्हे. - ओप्राह विन्फ्रे\nआपण सर्व जण तत्त्वांच्या संचाचे अनुसरण करतो जे आपल्याला आयुष्यात मार्गदर्शन करतात. त्याच वेळी, सर्व…\nआपल्याला जे करायचे आहे ते करेपर्यंत आपल्याला जे करायचे आहे ते करा. - ओप्राह विन्फ्रे\nआपल्याला जे करायचे आहे ते करेपर्यंत आपल्याला जे करायचे आहे ते करा. - ओप्राह विन्फ्रे\nआपण घेऊ शकता सर्वात मोठे साहस आपल्या स्वप्नांचे जीवन जगणे आहे. - ओप्राह विन्फ्रे\nआपण घेऊ शकता सर्वात मोठे साहस आपल्या स्वप्नांचे जीवन जगणे आहे. - ओप्राह विन्फ्रे\nया क्षणी सर्वोत्कृष्ट काम केल्याने पुढच्या क्षणासाठी आपल्याला उत्कृष्ट ठिकाणी आणले जाईल. - ओप्राह विन्फ्रे\nया क्षणी सर्वोत्कृष्ट काम केल्याने पुढच्या क्षणासाठी आपल्याला उत्कृष्ट ठिकाणी आणले जाईल. - ओप्राह…\nआपण आपल्या जीवनास जबाबदार आहात. आपण आपल्या बिघडल्याबद्दल दुसर्‍यावर दोषारोप ठेवू शकत नाही. आयुष्य खरोखर पुढे जाण्याविषयी आहे. - ओप्राह विन्फ्रे\nआपण स्वतःच्या जीवनास जबाबदार असलेली व्यक्ती आहात. गोष्टी त्यातून बाहेर आल्या आहेत की नाही…\nआपल्या शरीरात, मनावर आणि आत्म्यांवरील आत्मविश्वास हा आपल्याला नवीन रोमांच शोधत राहण्याची परवानगी देतो. - ओप्राह विन्फ्रे\nआपल्या शरीरात, मनावर आणि आत्म्यांवरील आत्मविश्वास हा आपल्याला नवीन रोमांच शोधत राहण्याची परवानगी देतो.…\nआपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा; आपण अधिक येत समाप्त होईल. जर आपल्याकडे आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले तर आपल्याकडे कधीही पुरेसे नसते. - ओप्राह विन्फ्रे\nजीवनात, आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा ओढा करणे काही अर्थ नाही हे काहीही करणार नाही आणि…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2020-09-30T10:13:05Z", "digest": "sha1:IWIWSLVMOBD5P7TWZBPZCW5GFNQO4VDM", "length": 47078, "nlines": 213, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "७९,००० कोटींचं जंगल असं ‘साफ’ करायचं", "raw_content": "\n७९,००० कोटींचं जंगल असं ‘साफ’ करायचं\nकेंउझारच्या सात गावांमध्ये जंगलांचं रुपांतर लोह खनिजाच्या खाणींमध्ये करण्यासाठी आदिवासींची संमती कशी ‘तयार’ केली जातीये त्याची गोष्ट\n- १९७० मध्ये गंधमर्दन ब्लॉक ब इथला खनिकर्म परवाना ओदिशा मायनिंग कॉर्पोरेशन – ओदिशा खनिकर्म महामंडळ (ओखम) ला देण्यात आला होता.\n- २०१३ मध्ये शाह आयोगाने या खाणीसंबंधी अनेक अनियमितता निदर्शनास आणून दिल्या. २००० ते २००६ या काळात वनखात्याची परवानगी नसतानाही १२ लाख टन लोहखनिज काढण्यात आलं याचाही यात समावेश होता. केंउझारच्या जिल्हा न्यायालयात वनांशी संबंधित दोन खटलेही चालू आहेत.\n- २०१५ च्या जानेवारीत ओखमच्या वतीने राज्य सरकारने १९५० हेक्टरवरचं खाणीचं वार्षिक उत्पादन प्रचंड म्हणजे ९२ लाख टनावर नेण्यासाठी वनखात्याच्या मंजुरीसाठी अर्ज केला. यामध्ये सात आदिवासी गावं व्यापून असलेलं १४०० हेक्टर वन समाविष्ट होतं.\n- ओखमच्या अंदाजांनुसार खनिजाच्या एका वर्षातल्या विक्रीचं मूल्य रु. २४१६ कोटी आहे. पुढच्या ३३ वर्षांमध्ये या प्रदेशातून एकूण ३० कोटी टन लोहखनिज काढण्याचा महामंडळाचा प्रस्ताव आहे.\n- वन व पर्यावरण मंत्रालय सध्या या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विचार करत आहे.\nस्रोतः द जस्टिस एम बी शाह कमिशन एन्क्वायरी इनटू इललीगल मायनिंग अहवाल; गंधमर्दन ब्लॉक ब साठी वनखात्याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव\n“मी अशी सही करतो, उडियामध्ये. माझ्या आयुष्यात मी कधी इंग्रजी शिकलेलो नाही. मी इंग्रजीत कशी सही करेन, सांगा,” चक्रावून गेलेले गोपीनाथ नायक उरुमुंडा गावी सायकलवरून उतरता उतरता आम्हाला सवाल करतात.\nनायक त्यांच्या गावाच्या वन हक्क समितीचे सदस्य आहेत. त्यांनी नुकतीच ‘त्यांची’ म्हणून केली गेलेली इंग्रजीतली सही पाहिली आहे. तीही त्यांच्या गावाच्या ग्रामसभेच्या एका ठरावावर केलेली.\nया ठरावामध्ये त्यांच्या गावाच्या अखत्यारीत येणारी ८५३ हेक्टर वनजमीन ओदिशा खनिकर्म महामंडळाला देण्यास उरुमुंडा ग्रामस्थांची परवानगी आहे असं नोंदवण्यात आलेलं आहे. ओदिशा सरकार आणि ओखमने वनखात्याच्या मंजुरीसाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला केलेल्या अर्जासोबत असेच सात हुबेहुब ठराव जोडण्यात आले आहेत.\nगोपीनाथ नायक, उरुमुंडाः “माझ्या आयुष्यात मी कधी इंग्रजी शिकलेलो नाही. मी इंग्रजीत कशी सही करेन\nओखम स्वतःला भारताची सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी खाण कंपनी म्हणवते. कंपनीला उरुमुंडासह अन्य सात गावांना व्यापणारं १४०९ हेक्टर वन (म्हणजे नवी दिल्लीच्या ४५ लोदी गार्डनएवढं क्षेत्रफळ) असणाऱ्या १५९० हेक्टर जमिनीवर ३० कोटी टन लोहखनिजाचं उत्पादन करणारी ‘गंधमर्दन ब लोहखनिज खाण’ सुरू करण्यासाठी वन खात्याची मंजुरी हवी आहे.\nपुढची ३३ वर्षं ही खाण चालवायचा ओखमचा मानस आहे. प्रकल्पाच्या कागदपत्रात म्हटलं आहे की ९२ लाख टन लोहखनिजाच्या एका वर्षातल्या विक्रीचं मूल्य रु. २,४१६ कोटी असेल. म्हणजेच वनातल्या खनिजाचं एकूण मूल्य काढलं तर ते सुमारे ७९,००० कोटी एवढं भरेल.\nगंधमर्दनमध्ये ओदिशा खनिकर्म महामंडळाला १५९० हेक्टर वनजमिनीतून ३० कोटी टन लोहखनिज काढायचं आहे\nआम्ही ओदिशाची राजधानी भुवनेश्वरपासून उत्तरेला २५० किमीवर आहोत, केंउझार जिल्ह्यातल्या गंधमर्दन पर्वतांमध्ये. मुंडा आणि भुइया गावांचं हे चित्र विलक्षण आहे. पानगळीची जंगलं, पर्वतांच्या उतारांवर मका, नाचणी आणि तिळाची नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्यावर पिकणारी शेतं. वन्यजीव, ज्यात हत्तींचे कळप आहेत, जंगलातल्या वाटांवरून फिरत असतात असं गावकरी सांगतात आणि फक्त तेच नाहीत, वनविभागाची अधिकृत कागदपत्रंही.\nभारतातल्या एकूण हेमटाइट लोहखनिजापैकी एक तृतीयांश इथेच या वनांखाली आहे.\n२००५ ते २०१२ या काळात वस्तू-उपकरणांच्या उत्पादनाला उधाण आलं आणि खासकरून चीनला होणारी फायदेशीर निर्यात यामुळे केंउझार आणि शेजारच्या सुंदरगढ जिल्ह्यामध्ये पर्वत आणि वनं खोदून खनिज उपसायची एक बेभान स्पर्धाच सुरू झाली. कायद्याचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन, आणि स्थानिक आदिवासी समूहांवरचे अनन्वित अत्याचार यामुळे आर्थिक आणि राजकीय अभिजनांच्या हाती “अवास्तव नफा” पडू लागला असं बेकायदेशीर खाणींबाबतच्या शहा चौकशी आयोगाने म्हटलं आहे. या आयोगाने २०११ ते २०१३ या काळात या भागात पाहणी केली (आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम बी शाह होते).\n२०१३ मध्ये जेव्हा यासंबंधी अनेक प्रश्न उठवले जाऊ लागले तेव्हा ओदिशाच्या नवीन पटनाईक सरकारने खाण कंपन्यांना रु. ५९,२०३ कोटी मूल्याच्या लोहखनिजाचं बेकायदेशीर उत्खनन केल्याबद्दल विलंबाने का होईना वसुलीच्या नोटिसा बजावल्या. या आकड्याचा आवाका किती तर राज्याच्या सकल वार्षिक उत्पन्नाच्या तब्बल एक चतुर्थांश. आजतागायत खाण कंपन्यांनी यातला रुपयाही भरलेला नाही.\nअनेक आदिवासी गावकऱ्यांच्या शेतांमध्ये ओदिशा खनिकर्म महामंडळाच्या प्रस्तावित गंधमर्दन खाणींसाठी जमीन लीजवर दिली आहे हे दर्शवणारे खांब उभे आहेत\nओदिशाच्या या सर्वात मोठ्या घोटाळ्यामधे इतक्या मोठ्या प्रमाणावर नियमांचं उल्लंघन झालं होतं की २०१३ च्या आपल्या अहवालात शाह आयोगाने खेदाने नमूद केलं आहे, “इथे कायद्याचं राज्य नाही, धनदांडगे खाण माफिया जे ठरवतील तो कायदा आहे आणि त्याला संबंधित खात्याची साथ मिळाली आहे.”\nपण आता २०१६ उजाडलंय. आदिवासींचा विचार केला तर याआधीही ते कोणाच्या फारसे गणतीत नव्हते आणि आताही नाहीत.\nउरुमुंडामध्ये जिथे नायकांचं नाव ठरावाखाली तीनदा आलेलं दिसतं, अनेक ग्रामस्थ खोट्या सह्या आणि तीच तीच नावं परत लिहिलेली आहेत याकडे लक्ष वेधतात. एक गावकरी बैद्यनाथ साहूंचं नाव तीनदा लिहिलंय. ते उपहासाने म्हणतात, “मला तर यांनी एकदा नाही, तीनदा विकून खाल्लंय.”\nबैद्यनाथ साहू, उरुमुंडाः “मला तर यांनी एकदा नाही तीनदा विकून खाल्लंय”\nखाणीसाठी वन खात्याची परवानगी असल्याची जी कागदपत्रं पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आली आहेत, त्यानुसार उरुमुंडा आणि गंधमर्दन जंगलातल्या इतर सहा गावांच्या – उपर जागारा, डोनला, अंबादहारा, नीतीगोठा, उपर कैनसरी आणि इचिंदा ग्रामसभा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०११ मध्ये भरवण्यात आल्या होत्या. एकामागून एक गावात जेव्हा मी त्यांना ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती दाखवत होते – ज्यावर २००० सह्या आणि अंगठे आहेत – गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, अशा कोणत्याच सभा झाल्या नाहीत आणि असा कुठला ठरावही पारित झालेला नाही.\nनीतीगोठामध्ये पंचायत समितीच्या सदस्य शकुंतला डेहुरींनी तर त्यांच्या गावाच्या तथाकथित ठरावाची प्रत वाचली आणि शिव्यांची लाखोलीच वहायला सुरुवात केली. या ठरावात असं म्हटलंय, जे इतर सहा ठरावाशी तंतोतंत जुळतं, की नीतीगोठाच्या ग्रामस्थांनी ही सभा बोलावली आहे आणि त्यात त्यांनी असं जाहीर केलंय की ते शेती, घर-बांधणी किंवा इतर कसल्याही उपजीविकेसाठी या वनांचा वापर करत नाहीत आणि त्यांचा या वनावर वैयक्तिक किंवा सामुदायिक कसलाही दावा नाही. हे म्हणून झाल्यावर प्रत्येक ठरावात असं नमूद करण्यात आलं आहे की गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या क्षेत्रात खाण सुरू झाल्यामुळे त्यांना उपजीविकेचं साधन मिळेल आणि म्हणून हे वन खाणकामासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा अशी त्यांची शासनाकडे मागणी आहे.\nलहानखुऱ्या दिसणाऱ्या शकुंतला हा ठराव वाचतात, सर्वप्रथम भोवती जमलेल्या गावकऱ्यांना त्यातला मजकूर अचंबित करतो, मात्र हळूहळू त्या अचंब्याचं रुपांतर संतापात होऊ लागतं. “ज्या कोणी हरामखोर अधिकाऱ्यानं हा धादांत खोटा ठराव लिहिलाय, त्याला आधी माझ्यासमोर उभा करा,” तरुण वयाच्या शकुंतलाच्या आवाजातला संताप लपत नाही.\nनीतीगोठा आणि अंबाडहाराप्रमाणेच या भागातल्या इतर गावांना आणि ओदिशातल्या सुमारे १५००० गावांना सामुदायिक वनसंवर्धनाचा मोठा इतिहास आहे. खरं तर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी स्वतः येऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे. उदा. इथे गावकऱ्यांनी एक वेळापत्रक तयार केलं आहे ज्यानुसार आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी पाच जणांना गावाच्या सीमेत येणाऱ्या वनामध्ये गस्त घालणं, कोणतंही झाड कापलं जात नाही आणि लाकडाची तस्करी होत नाही हे पाहण्याची जबाबदारी दिलेली आहे.\nपंचायत समिती सदस्य शकुंतला डेहुरी नीतीगोठाचं सामुदायिक वनसंरक्षण वेळापत्रक दाखवत आहेत\n“आम्ही आमच्या जंगलाचं संरक्षण करतो. ही वनंच आमचा प्राण आहेत,” मी गावी पोचले त्या दिवशी वन संरक्षणाची जबाबदारी असणारे एक गावकरी कविराज डेहुरी म्हणतात. “आम्ही आमच्याच गावात ग्रामसेभत बसून आमचा या वनांवर कसहाली दावा नाही, आणि हे वन ओखमला देऊन टाकावं अशी सरकारला विनंती करणं शक्य आहे का” ते विचारतात. गावकऱ्यांची संमती आहे असं दर्शवणाऱ्या ठरावातल्या अनेक चुकांकडेही ते आमचं लक्ष वेधतात.\nगावाच्या ठरावामध्ये सुजित डेहुरी आणि त्याची बहीण हेमलताचंही नाव आहे. ही तथाकथित ग्रामसभा घेण्यात आली तेव्हा हे दोघं अनुक्रमे चौथी आणि पाचवीत होते\nउपार जागारामध्ये त्यांच्या गावाच्या तथाकथित ठरावाची प्रत पाहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये ‘लबाडी-लबाडी’ अशी कुजबूज सुरू झाली. ठरावावर स्वतःचं नाव दोनदा आलेलं पाहून - आणि तेही वेगवेगळ्या खोट्या सह्यांसह – गोबिंद मुंडा थक्क झालेत. कागदावर सही करून दाखवत ते उद्वेगाने म्हणतात, “अहो, माझी खरी सही अशी आहे.”\nजसं जसं जमलेले लोक ठरावा��ोबत जोडलेली गावकऱ्यांची यादी वाचू लागतात, त्यांना कळून चुकतं की यादीतली निम्मी नावं त्यांच्या गावातल्यांची नाहीच आहेत. खगेश्वर पूर्ती पुस्ती जोडतात, “ओखमच्या खाणींनी आमच्या शेतीची वाट लावलीये, आमचे झरे आटलेत. आम्ही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना किती वेळा तक्रार केली, पण आमचं ऐकतंय कोण आम्ही त्यांच्या प्रस्तावासंबंधी ग्रामसभा घेतली तर हा असला विचित्र ठराव आम्ही कधी तरी पास करू काय आम्ही त्यांच्या प्रस्तावासंबंधी ग्रामसभा घेतली तर हा असला विचित्र ठराव आम्ही कधी तरी पास करू काय\nगोबिंद मुंडांचं नाव अनेकदा येतं आणि नावापुढे वेगवेगळ्या खोट्या सह्या आणि अंगठे\nअंबाडहाराचे माजी सरपंच गोपाल मुंडांचा तर विश्वासच बसत नाहीये. त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार गावांच्या ठरावांखाली त्यांचं नाव आहे. प्रत्येक ठरावात म्हटलंय की ही सभा त्यांच्या “अध्यक्षतेखाली” घेण्यात आली. “माझ्या नावाखाली हा असला खोटारडेपणा नक्की कोण करतंय मला भुवनेश्वर काय, दिल्लीच्या कोणत्याही कोर्टात न्या हो, मी ताठ मानेने सांगेन की आमच्या गावांमध्ये असल्या कुठल्याही सभा मी घेतलेल्या नाहीत,” हट्टेकट्टे असणारे मुंडा गरजतात. “ही वनं आणि हे पर्वत आहेत म्हणून आम्हाला पाणी मिळतंय आणि आमची शेती पिकतीये. आमची ही संपत्ती आमच्याकडून लुटून त्यांना मोठं व्हायचंय आणि आम्ही इथे असं हलाखीत जगतोय,” त्यांच्याभोवती गोळा झालेले लोक संतापून म्हणत होते.\nडोनलामध्ये मसुरी बेहरा वैतागून म्हणतात, “ते आमच्या पोटावर का पाय देतायत आधीच आमच्याकडे असं फार काय आहे आधीच आमच्याकडे असं फार काय आहे” गावकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, “इतक्या लोकांची उपस्थिती असणारी ही असली सभा नक्की कधी झाली” गावकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, “इतक्या लोकांची उपस्थिती असणारी ही असली सभा नक्की कधी झाली अशी काही सभा झाली तर आम्हाला समजणार नाही काय अशी काही सभा झाली तर आम्हाला समजणार नाही काय\nमसुरी बेहरा, डोनलाः “ते आमच्या पोटावर का पाय देतायत आधीच आमच्याकडे असं फार काय आहे आधीच आमच्याकडे असं फार काय आहे\nगावकरी जे सांगतायत ते तर आहेच पण सात वेगवेगळ्या सभांच्या ठरावातला शब्द न् शब्द सारखा आहे यातच काही तरी काळं बेरं आहे. या ओडिया ठरावांचं इंग्रजी भाषांतरही अगदी शेवटच्या शब्दापर्यंत तंतोतंत जुळतं – असं असूनही जेव्हा सप्टेंबर २०१५ मध्ये वन सल्लागार समितीच्या बैठकीत ओखमला वन खात्याकडून मिळायच्या मंजुरीबाबत चर्चा झाली तेव्हा कुणाच्याही मनात याबद्दल काडीचीही शंका निर्माण झालेली दिसत नाही.\nसात गाव ठरावांपैकी दोन ठरावः जर वन खात्याच्या मंजुरीसंबंधीची शासकीय कागदपत्रं विश्वासार्ह मानायची असतील तर सात वेगवेगळ्या गावातल्या सात सभांमध्ये अगदी शब्द न् शब्द सारखा असणारे सात संमती देणारे ठराव पारित केले गेले असं मानावं लागेल\nनाव उघड न करण्याच्या अटीवर वन सल्लागार समितीच्या एका सदस्याने सांगितलं, “या राजवटीत (खाणींना) मंजुरी देण्यासाठी प्रचंड दबाव आहे. आधी कागदपत्रं पहायला, शंका विचारायला काही तरी वाव होता. पण आता आमच्याकडे या सगळ्यासाठी वेळही नाहीये आणि आम्ही ते करावं अशी अपेक्षाही नाहीये.”\nइथे सर्वात मोठा प्रश्न काय आहेः गावकऱ्यांची अशी फसवणूक कशासाठी भारतातल्या वनांमध्ये राहणाऱ्या १५ कोटी नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा वन हक्क कायदा सांगतो की जर एखाद्या गावाचं वन वनेतर कामासाठी वर्ग करायचं असेल (म्हणजेच तोडायचं असेल) तर गावच्या सज्ञान नागरिकांपैकी ५०% लोकांची संमती बंधनकारक आहे. वनेतर म्हणजे जसं या संदर्भात ओखमला ३० कोटी टन लोहखनिजाचं उत्खनन करण्यासाठी १४०९ हेक्टर वनक्षेत्राचा ताबा हवा आहे तसं.\n२००६ मध्ये हा कायदा आला पण खरं तर त्याला उशीरच झाला असं म्हणावं लागेल. तरीही वर्षानुवर्षे वनांमध्ये, वनांच्या आसपास राहणाऱ्या पण स्वतःच्या घरांवर, जमिनींवर किंवा उपजीविकांवर कसलाही हक्क नसणाऱ्या कोट्यावधी भारतीयांची या कायद्याने दखल घेतली, त्यांच्या हक्कांना मान्यता दिली. ब्रिटिश कालीन कायद्यांनी या वनांमध्ये अधिवास करणाऱ्या नागरिकांकडे कायम त्यांच्या स्वतःच्याच जमिनीवर अतिक्रमण करणारे अशा भूमिकेतून पाहिलं. वन हक्क कायद्याने हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं.\nवन हक्क कायद्यानुसार कोणत्याही उद्योगाला वनक्षेत्र ताब्यात घेण्यासाठी आधी त्या क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांचा ते परंपरेने वापरत आलेल्या वनजमिनींवरचा हक्क मान्य करणं आवश्यक मानण्यात आलं आहे. गावातल्या कुटुंबांना वैयक्तिक पट्टे (स्त्री आणि पुरुषांच्या नावे) आणि गावाच्या नावाने सामुदायिक पट्टा देऊन हा हक्क ���धिकृत रित्या मान्य करण्यात येतो.\nवसुंधरा या ओदिशामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासावर आधारित या चित्रामध्ये केंउझार जिल्ह्यातल्या ३,३६,६१५ हेक्टर वनांमधली सामुदायिकरित्या जपलेली वनं दाखवलेली आहेत. गावांना सामुदायिक वन हक्क देण्यातल्या शक्यताही यात दाखवण्यात आल्या आहेत (स्रोतः वसुंधरा)\nहे फार मोलाचं आहे कारण वर्षानुवर्षं आपण जपलेल्या वनांसाठी विनाशकारी ठरणाऱ्या प्रस्तावांबाबत निर्णयप्रक्रियेमध्ये गावकऱ्यांना त्यांचं मत यामुळे मांडता येऊ शकतं. जर वनक्षेत्र उद्योगांना बहाल करण्यात आलं तर स्थानिक त्यासाठी काही मोबदला मिळण्यासाठीही पात्र ठरू शकतात.\nअसा सहभाग किंवा मान्यता नसली तर त्यांच्याच संसाधनातून निर्माण होणाऱ्या लाभापासूनही त्यांना वंचित ठेवलं जातं. उदा. ओखमने खाणीतून निघणाऱ्या लोहखनिजाचं विक्री मूल्य वर्षाला २,००० कोटीहून जास्त असल्याचं म्हटलं आहे म्हणजेच खाणीच्या एकूण कालावधीसाठी रु. ७९,००० कोटीहून जास्त. “पण या सगळ्यामध्ये स्थानिक आदिवासींच्या हाती काय लागलं” एक वरिष्ठ वन अधिकारी मला विचारतात.\n२०१६ च्या जानेवारीमध्ये अनुसूजित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीने वन हक्क कायद्याला बळकटी दिली आहे. वन हक्क नाकारणं हा आता शिक्षापात्र गुन्हा मानण्यात आला आहे.\nपण या सात गावांमध्ये अनेक जणांनी वन हक्क कायद्यानुसार पट्टे मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना अजूनही ते मिळालेले नाहीत. आणि ज्यांना असे अधिकार मिळाले त्यांना ते छोट्या तुकड्यांसाठी (२५ ते ८० आर) आणि त्यांनी मागितलेल्या जमिनीपेक्षा फार कमी क्षेत्रासाठी मिळाले आहेत. डोनला आणि उपर कैनासरीमध्ये एकही पट्टा देण्यात आलेला नाही. केंउझारमधले वन हक्क कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या पट्ट्यांसंबंधीच्या गावपातळीवरील सर्वेक्षणाचा भाग असणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मला सांगितलं, “माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलंय की डोनलाचं जंगल ओखमला खाणीसाठी देण्यात येणार आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या अर्जांची दखल घ्यायची गरज नाही.”\nयापुढची बेकायदेशीर बाब म्हणजे या सातपैकी एकाही गावाला सामुदायिक पट्टाही देण्यात आलेला नाही. परंपरेने ही वनं सामुदायिकरित्या जपलेली आहेत, इथले आदिवासी गौण वन उपज जसं जळणासाठी लाकूडफाटा वापरतात, सामुदायिकरित्या वनसंवर्धनाच्या त्यांच्या परंपरांमुळे कायद्याच्या कक्षेतही त्यांना वन संसाधनांवर अधिकार आहेत, असं सगळं असूनही त्यांना वन हक्क देण्यात आलेले नाहीत.\nवन हक्क कायद्यानुसार आवश्यक असतानाही या गावांचे सामुदायिक पट्टे का मंजूर करण्यात आले नाहीत याची कारणं केंउझारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बिष्णू साहू यांनी नोंदवलेली नाहीत. उलट, हे वन ओखमला खाणीसाठी देण्यात यावं याला पुष्टी देणाऱ्या १९ जानेवारी २०१३ तारखेच्या त्यांच्या प्रमाणपत्रात असं नमूद करण्यात आलं आहे की सातही गावांमध्ये वन हक्काचे दावे मंजूर करण्यात आले आहेत.\nजेव्हा मी ओदिशा राज्य सरकारचे वन आणि पर्यावरण सचिव, एस सी महापात्रा, ज्यांच्या खात्याने ओखमच्याच्या वतीने वनखात्याच्या मंजुरीसाठी पर्यावरण मंत्रालयाला अर्ज सादर केला यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, “मला याबाबत काहीही माहिती नाही,” आणि त्यांनी लगेच फोन ठेवून दिला. त्यानंतर मी सतत प्रयत्न करूनही त्यांनी माझ्या फोनला उत्तर दिलं नाही.\nओदिशातल्या इतर हजारो गावांप्रमाणे नीतीगोठामध्येही गावकरी सक्रियपणे वनांचं संवर्धन करतात\nनोव्हेंबर २०१५ च्या सुरुवातीला जेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या नावाने खोटे ठराव दाखल करण्यात आले आहेत, तेव्हा नीतीगोठा आणि अंबाडहारा या गावांनी पर्यावरण आणि आदिवासी मंत्रालयांना त्यातल्या बेकायदेशीर बाबी दाखवून देणारी पत्रं पाठवली. त्यांनी ओदिशाच्या राज्यपालांनाही पत्र पाठवलं. राज्यघटनेतील तरतुदींनुसार आदिवासी क्षेत्रातील समुदायांच्या हक्कांचं रक्षण करण्याची विशेष जबाबदारी राज्यपालांवर टाकण्यात आलेली आहे. तीन महिने होऊन गेले तरी यातल्या कोणीही त्यांच्या पत्रांना उत्तर दिलेलं नाही.\nहे एवढ्यावरच थांबत नाही. २८ ते ३० डिसेंबर २०१५ दरम्यान पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीचा त्रिसदस्यीय गट प्रस्तावित खाणीच्या जागेचं परीक्षण करण्यासाठी केंउझारला येऊन गेला. ओखमच्या प्रस्तावित खाणीच्या क्षेत्रामध्ये वन हक्क कायद्याची अंमलबजावणी कशा रितीने झाली आहे हे पाहणं त्यांच्या भेटीच्या उद्देशामध्ये सामील होतं.\n२९ डिसेंबरला मी या गटाचे प्रमुख आणि पर्यावरण, वन आणि हवामा�� बदल खात्याचे अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार यांना केंउझारमध्ये ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते तिथे जाऊन भेटले. त्यांचा असा आग्रह होता ते ज्या ओखमच्या अधिकाऱ्यांबरोबर नाश्ता करत होते, तिथे त्यांच्यासमक्ष मी त्यांची भेट घ्यावी. त्यांच्या भेटीबद्दलच्या किंवा वन हक्क कायद्यांची अंमलबजावणी होते आहे का हे त्यांचा गट कसं पाहणार आहे याविषयीच्या माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं कुमार यांनी “वन सल्लागार समितीचं काम गोपनीय असतं” असं म्हणत पूर्णपणे टाळलं.\nगावकऱ्यांच्या बनावट ठरावांबाबतच्या तक्रारींची हा गट कशी चौकशी करणार आहे आणि त्यांच्या गटाचे सदस्य या गावांना भेटी देणार आहेत का याबाबत त्यांचा पिच्छा पुरवल्यानंतर त्यांनी वर मलाच या कायद्याच्या उल्लंघनाची माहिती ईमेलवर पाठवण्यास सांगितलं.\nकाही दिवस आधी, अर्थमंत्री अरुण जेटलींनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीची एका वर्तमानपत्राला माहिती देताना सांगितलं होतं की “नियम म्हणून आम्ही पर्यावरणीय मंजुरी देत आहोत.”\n३० डिसेंबरला जिल्ह्यात तीन दिवस घालवल्यानंतर वन सल्लागार समितीचा गट केंउझारहून परतला, सातपैकी कोणत्याही गावाला भेट न देता किंवा कोणत्याही गावकऱ्यांशी न बोलता.\nखाणींचं ‘क्षेत्र परीक्षण’ पूर्ण करण्यात आलं आहे.\nसर्व फोटोः चित्रांगदा चौधरी\nयाच लेखाची संक्षिप्त आवृत्ती आउटलुक मासिकात प्रकाशित झाली आहे.\nचित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आहेत आणि पारीच्या गाभा गटाच्या सदस्य आहेत.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nचित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आणि पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाच्या मुख्य समूहाच्या सदस्य आहेत.\nनोटबंदीने काढून घेतला नाशिकच्या टोमॅटोंचा सॉस\n‘आतापर्यंत १५,००० झाडं तोडली पण असतील असं वाटतंय’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Immersion-of-idols-of-51-Ganesh-Mandals-in-Satara-today.html", "date_download": "2020-09-30T08:36:49Z", "digest": "sha1:FUSASLSPRTD4C5Z5D5GMVHT3CIEHDC2M", "length": 8057, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सातारा शहरातील 51 गणेश मंडळांच्या मूर्तींचे आज विसर्जन", "raw_content": "\nसातारा शहरातील 51 गणेश मंडळांच्या मूर्तींचे आज विसर्जन\nस्थैर्य, सातारा, दि. 31 : बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर दहा व अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविक तसेच गणेशोत्सव मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने सातारा पालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. बुधवार नाका येथील तळ्यावर पालिकेच्या बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज असून दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी तब्बल शंभर टनी हायड्रोलिक क्रेनचा उपयोग केला जाणार आहे.\nबुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेकडून 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 12 मीटर खोलीचे कृत्रिम तळे उभारण्यात आले आहे. या तळ्यात तब्बल 55 लाख लीटर पाणी मावते. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे या तळ्यात विसर्जन केले जाते. यंदा विसर्जनासाठी शहरातील जवळपास 90 मंडळांची पालिकेकडे नोंदणी केली आहे. मात्र, सोमवारी आयुर्वेदिक गार्डन येथे तीन व बुधवार नाका येयील तळ्यावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवघ्या तीन गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जित झाल्या.\nया तळ्यात पाणीसाठा करण्यात आला असून, सुरक्षेसाठी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. या शिवाय वीजेची व्यवस्था करून मचाणही उभारण्यात आले आहे. यंदाही विसर्जनासाठी शंभर टन वजनाची हायड्रोलिक क्रेन पुण्याहून मागवली जाणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनासह पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विसर्जनासाठी मंडळाच्या केवळ पाच सदस्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तळ्यावर गर्दी होऊ नये, यासाठी विसर्जनावेळी गणेशाची आरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांना विसर्जनाला घेऊन येण्यापूर्वीच पूजा-अर्चा करावी लागणार आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nकाळज येथून आठ महिन्यांचे बाळाचे अपहरण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nराजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://heteanisagale.blogspot.com/2011/11/", "date_download": "2020-09-30T08:36:18Z", "digest": "sha1:JG6EDK27FQO3QVKFODLMHGNUVQL2U5XC", "length": 21330, "nlines": 65, "source_domain": "heteanisagale.blogspot.com", "title": "हे ते आणि सगळे: नोव्हेंबर 2011", "raw_content": "हे ते आणि सगळे\nशुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११\nमुलाखत - उमेश कुलकर्णी\nवळू, विहीर सारखे चित्रपट निर्माण करून मराठी सिनेमाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे मराठीतले एक उभरते दिग्दर्शक, उमेश कुलकर्णी. त्यांची चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून घडणारे आत्मनिरीक्षण. या सगळ्याबद्दल, आमच्या मराठी मंडळाच्या हितगुज दिवाळी अंकासाठी, फोनवर त्यांच्याशी साधलेला संवाद.\nदिग्दर्शक होण्याचा विचार सर्वात प्रथम कधी मनात आला\nशाळा कॉलेज मध्ये मला अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. नाटक, कोरीयाग्राफी, आर्किटेक्चर, गणित यामध्ये काहीतरी करायचे होते. हे सगळे करत असताना, मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला त्यांच्या 'दोघी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बोलावले. त्या चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये मी शेवटपर्यंत इनव्हॉल्व होतो. त्यानंतर काही documentaries वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तो सगळा अनुभव खूप challenging वाटला. चित्रपट ही किती अवघड गोष्ट आहे आणि त्यात संगीत, कोरीयाग्राफी, भाषा या सगळ्यांच्या मिश्रणातून काहीतरी अद्भुत निर्माण होतंय असं वाटलं. त्यानंतर CA, LAW करायचे सोडून, सुखटणकरांनी सुचविल्याप्रमाणे मी FTII मध्ये अॅडमिशन घेतली. तिथे जगभरातले महत्वाचे दिग्दर्शक कळाले, त्यांच्या फिल्म्स पाहता आल्या, त्यांनी या माध्यमाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला या गोष्टी शिकता आल्या. काही स्वत:च्या गोष्टीही करता आल्या. त्यात असं लक्षात आलं की आपण जे करू पाहतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग त्यानंतर आमची स्वतःची निर्मिती असलेला 'वळू' चित्रपट आम्ही निर्माण केला.\nफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट मध्ये शिक्षण घेताना कोणत्या filmmakers चे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होते\nतशी खूप नावं घेता येतील. त्यातही सांगायचे झालेच तर आब्बास किरोस्तामी, फेडरिको फेलिनी, याशचीरो वोसी, भारतातले सत्यजित रे, रित्विक घटक, गुरुदत्त, केरळमधले अरविंदन यांच्या फिल्म्स पाहता आल्या आणि त्यांचा अभ्यास करता आला.\nवळू चित्रपट कसा मिळाला तो करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवताना कोणत्या अडचणी आल्या\nFTII मधून बाहेर आल्यानंतर काही documentaries वर काम करत होतो. ते करताना मी आणि माझा मित्र गिरीश कुलकर्णी यांनी ठरवले की आपली स्वत:ची फिल्म केली पाहिजे. FTII मध्ये 'गिरणी' नावाच्या माझ्या शोर्ट फिल्म ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा वाटले की वळूसाठी आम्हाला सहज प्रोड्यूसर मिळेल. मग आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आणि वेगवेगळ्या निर्मात्यांकडे जायला लागलो. तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना जे चित्रपट आधी गाजलेले आहेत, त्याच पद्धतीचे चित्रपट बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आमच्या चित्रपटाचा नायक एक बैल होता, त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नव्हते की ही कोणत्या प्रकारची फिल्म आहे. फिल्मचे बजेटही जास्त होते आणि आम्हाला कोणतीही compromise करायची नव्हती. तेव्हा दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर, आम्हाला हवी तशी फिल्म काढण्यासाठी आम्ही स्वत:च निर्माते व्हायचे ठरविले. मी, गिरीश, प्रशांत पेठे, गणपत कोठारी आणि नितीन वैद्य आम्ही सगळ्यांनी मिळून कर्ज काढून पैसे जमा केले आणि पहिली निर्मिती केली.\nवळू चित्रपट दिग्दर्शित करतानाच्या काही आठवणी\n३० दिवस वळूचे शुटींग चालू होते. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या अनुभवाचा होता. प्रत्येक दिवसाचं शुटींग म्हणजे एखादे लग्न manage करण्याएव्हढं काम होते. म्हणजे आम्ही ३० दिवसात, ३० लग्नं manage केली असे म्हटले तरी चालेल. सगळे कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, भारती आचरेकर, दिलीप प्रभावळकर, आमचा सिनेमॅटोग्राफर सुधीर पनसाळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यां���्या सहकार्यानेच आम्ही वळू पूर्ण करू शकलो.\nवळू चित्रपट एवढा यशस्वी झाल्यानंतर विहिरची निर्मिती करणे सोपे गेले का त्याला AB कॉर्प सारख्या कंपनीकडून साहाय्य कसे मिळवले\nत्याचा फायदा अर्थातच झाला. वळूनंतर खूप निर्मात्यांनी आम्हाला संपर्क केला. त्याचवेळी जया बच्चन यांचा पण एकदा फोन आला. त्यात वळूचे यश हा भाग होताच आणि त्याचबरोबर त्या माझ्या फिल्म इन्स्टीटयूट मधल्या सिनियर आहेत तिथली आमची ओळख होती. तिथे त्यांना माझी 'गिरणी' फिल्म आवडली होती, तेव्हा त्यांनी बरोबर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. विहिरची गोष्ट त्यांना आवडली आणि त्यांनी त्याची निर्मिती करण्यासाठी पैसे दिले.\nविहीरला व्यावसायिक यश कितपत मिळाले\nपुण्यात आणि काही शहरांत तो रिलीज झाला. पुण्यात तो ३ महिने चालला होता. एखादा चित्रपट किती लोकांपर्यंत पोहचतो आणि किती खोलपर्यंत पोहचतो या दोन्ही गोष्टी माझ्यामते चित्रपटाचे यश सांगतात. अनेक तरुण मंडळीनी विहीर पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, बर्लिन महोत्सवात ही तो दाखवला गेला. ३५ वर्षापूर्वी दाखविलेल्या 'सामना' या चित्रपटानंतर त्या महोत्सवात दाखविलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. त्याचबरोबर भारतातल्या आणि जगभरातल्या, अनेक मोठ्या चित्रपटमहोत्सवात देखील हा चित्रपट दाखविला गेला. कुठल्याही चित्रपटाचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग असतो तो विहिरला नक्कीच मिळाला.\nदेऊळ चित्रपटाबद्दल काही माहिती सांगाल का\nदेऊळ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. तो या month end पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यावर आम्ही ३ वर्षे काम करतो आहे. आत्ता भारतातल्या खेड्यांमध्ये जी तरुण मुले आहेत, त्यांना शहरामधला जो झगमगाट आहे, तो TV आणि mobile मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचतो आहे. पण त्यासारखे आयुष्य जगण्याचे त्यांच्याजवळ resources नाहीत. त्याबद्दल आकर्षण तर आहे, पण ते मिळवण्यासाठी काही मार्ग नाही. खेड्यातच नव्हे तर शहरातही तुम्ही जगता त्यापेक्षा काहीतरी वेगळे जगण्याची फूस लावली जाते. तर अशी ही आजच्या जगण्याची गोष्ट आहे आणि ती अतिशय हलक्याफुलक्या ढंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात बरेचसे ज्येष्ठ कलाकार आहेत जसे की नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम आणि तो ४ नोव्हेंबर ला रिलीज होतोय.\nफिचर फिल्म्स केल्य���नंतर 'थ्री ऑफ अस', गारुड सारखे लघुचित्रपट करण्यापाठीमागे काय हेतू होता\nलघुचित्रपट हा चित्रपट सिनेमाचा एक वेगळा 'form' आहे आणि तो तितकाच सशक्त आणि challenging आहे. कमी कालावधीत एखादी गोष्ट मांडणे ही जास्त अवघड गोष्ट असते. अनेक गोष्टी अशा असतात की त्या जर छोट्या वेळामध्ये सांगितल्या तर जास्त प्रभावीपणे सांगता येतात. चित्रपट निर्मितीसाठी लोक जेव्हा पैसे देतात, तेव्हा ते पैसे त्यांना परत मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्यावर येते. पण शोर्ट फिल्म्स मध्ये आर्थिक गणित नावाची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर जमलेली नसते म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे experiments करता येतात.\nतुम्ही वळू, विहीर सारख्या चित्रपटांना कलात्मक की व्यावसायिक चित्रपट म्हणाल\nअसे कुठल्याही पद्धतीचे tags आम्ही लावत नाही आणि दुसऱ्यांनीही ते लाऊ नयेत अशी आमची विनंती असते. कलात्मक किंवा व्यावसायिक असे काही नसते. आमच्या दृष्टीने फक्त एक चांगला चित्रपट बनविण्याचा आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.\nकोणता चित्रपट दिग्दर्शित करायचं हे कसे ठरवता कोणत्या प्रकारचे विषय आपणाला आकर्षित करतात\nकाही वेळा असं होतं की एखादी कल्पना मनात येते आणि काही वर्षानंतर ती मनामध्ये आकार घ्यायला लागते. हे होत असताना आम्ही डोळसपणे अनेक लोकांना भेटत असतो, अनेक situations मधून जात असतो. काही गोष्टी खोलवर मनात रुजतात, त्याचं हळूहळू एखादं रूप तयार होतं. माझे मित्र गिरीश कुलकर्णी हे पटकथा आणि संवाद लिहतात. आम्हाला एखादी फिल्म करावीशी वाटली की आम्ही त्याच्याबद्दल बोलत राहतो. मग २-३ वर्षांनी त्याचं एक स्क्रिप्ट तयार होतं. अशी ती प्रोसेस आहे. आम्ही जाणूनबुजून एखाद्या विषयावर चित्रपट करायचे असे ठरवत नाही.\nचित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी आणि आता यशस्वी झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काही फरक झाला आहे का\nमला स्वत:ला यश अपयश असे tags आवडत नाहीत. यश ही खूप फसवी गोष्ट आहे. आम्ही जे मांडू पाहतोय ते जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे मांडता येईल. चित्रपट माध्यम वेगवेगळ्या पद्धतीने कसे explore करता येईल. आणि हे करत असताना माणूस म्हणूस स्वत:चा शोध कसा घेता येईल. हा आमचा मूळ उद्देश आहे. हे काम एका चित्रपटाने संपणारे नाही. तो प्रवास हाच आमचा आनंदाचा भाग आहे. त्याच्या शोधासाठीच आम्ही हे सगळं करतोय. त्यात यशाने खूप फरक पडत नाही. झालाच तर वळूसारखा चित्रपट जेव्हा चालतो, तेव्हा पुढच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी मदत होते इतकाच.\nआपल्या भविष्यातील प्रोजेक्ट्स बद्दल काही माहिती सांगाल का\nआम्ही एका नवीन चित्रपटाची निर्मिती करतो आहोत, ज्याचं नाव 'मसाला' असं आहे. त्याचे आम्ही creative producer आहोत. गिरीश कुलकर्णीनी तो चित्रपट लिहिला आहे आणि संदेश कुलकर्णी तो दिग्दर्शित करणार आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले रुपाली जगदाळे येथे ३:१८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमुलाखत - उमेश कुलकर्णी\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/03/bhausaheb-kamble-12/", "date_download": "2020-09-30T09:53:02Z", "digest": "sha1:6TFZRVAUUJ4FHK6WR5H36P7VCTLKZUAA", "length": 12623, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nHome/Ahmednagar North/पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट \nपक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट \nश्रीरामपूर : आमदार कांबळे यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मातोश्रीवरून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.\nउमेदवारी लादल्यास पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत.\nशिवसेन��च्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. मात्र, त्यांच्या शिवसेनेत झालेल्या प्रवेशाला विरोध नसल्याचेही सांगण्यात आले.\nयावेळी अशोक थोरे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, सचिन कोते, नितीन पवार, अतुल शेटे, सुधीर वायखिंडे, संदीप दातीर, अमोल वमने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी देवकर म्हणाले, आमदार कांबळे यांनी माजी आमदार जयंतराव ससाणे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात या तिघांनाही फसविले आहे.\nत्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघात त्यांना कमी मते पडली. इतरही अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यांचा प्रवेश व त्यांच्या उमेदवारीबाबत स्थानिक कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेण्यात आलेले नाही.\nएवढेच नव्हे, तर खासदार सदाशिव लोखंडे यांनाही काही सांगण्यात आले नाही. त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी व सत्य परिस्थिती सांगण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत.\nत्यासाठी १० हजार सह्यांचे निवेदनही सादर करून विविध संघटनांचेही पत्र देणार आहोत आणि तरीही उमेदवारी लादण्यात आलीच, तर विरोधात काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमदार कांबळे यांच्याबरोबर काही पदाधिकारी मातोश्रीवर गेले होते.\nत्यांनी ठाकरे यांच्यापासून वस्तुस्थिती लपविली. त्यांची दिशाभूल केली, अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करणार आहोत. त्यांनी आमदार कांबळे यांच्याबरोबर एखादा मेळावा घेऊन दाखवावा, असे आव्हानही देवकर यांनी दिले.\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nजलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे\nपाऊस आला धावून रस्ते गेली वाहून\nरोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी\nरहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/happiest-minds-gets-bumper-listing-today/articleshow/78159214.cms", "date_download": "2020-09-30T10:20:33Z", "digest": "sha1:XQMXTT67Z3JNR2QUL6Z2FY33BPXN57U7", "length": 17364, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'हॅपिएस्ट माइंड्स'ची बंपर नोंदणी; गुंतवणूकदारांची क्षणात दुप्पट झाली गुंतवणूक\nमाहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रात असणाऱ्या हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेड (Happiest Minds Technologies) आयपीओची सध्या बाजारात जोरदार चर्चा आहे. मंगळवारी शेअर वाटप झाल्यानांतर आज गुरुवारी कंपनीच्या शेअरची भांडवली बाजारात नोंदणी (Listing) होणार आहे.\nमुंबई : हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजच्या आयपीओसाठी अर्ज केलेल्या हजारो किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदारांचे (HNI's) आता शेअरच्या नोंदणीकडे (Listing) लक्ष लागले आहे. आज सकाळी शेअर बाजारात घंटानाद करून शेअरची जोरदार लिस्टिंग झाली आहे. शेअर ३५१ रुपयाला सूचीबद्ध झाला आहे. इश्यू प्राईसच्या १११ टक्के अधिक किंमतीवर नोंद झाली आहे.\nमुंबई शेअर बाजारात (BSE) हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजचा शेअरची ३५१ रुपयाला नोंदणी झाली आहे. तो १११.४ टक्के जादा दराने सूचीबद्ध झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) ���ा शेअर ३५० रुपयांना सूचीबद्ध झाला आहे. तो ११०.८ टक्के प्रिमियमसह नोंदवला गेला. १०.०१ मिनिटांनी शेअरना ३८४.१५ रुपयांचा उच्चांक गाठला.\nशेअर वाटपात (Share Allotment) निराश झालेल्या गुंतवणूकदारांना आता बाजारात शेअर सूचिबद्ध झाल्यानंतर खरेदी करता येईल. आज गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी हा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे. आधीच ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर १४२ ते १४६ रुपये जादा दराने मिळत आहेत. त्यामुळे १०० टक्के प्रीमियमसह शेअरची नोंदणी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.\nकरोनामुळे जग २० वर्षे मागे गेले;'या' सामाजिक संस्थेला सतावतेय ही भीती\nकंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर १६५ ते १६६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. एकूण ७०२ कोटींच्या आयपीओसाठी ५८२९४ कोटींची बोली लागली होती. १५१ पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला. बऱ्याच कालावधीनंतर बाजारात चांगला आयपीओ आल्याने गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचे शेअर विश्लेषकांचे म्हणणे आहे.उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदारांसाठी (HNI's) शेअरची कमाल मर्यादा १६६ रुपये असून यात ३५१.४६ पट सबस्क्रिप्शन ७ दिवस फायदा, ७ दिवसांचे व्याज असे ७८.३२ रुपये प्रती शेअर वाढतात.ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा भाव २४४ रुपये चालला आहे. त्यामुळे त्यातही HNI's ६३.६८ रुपये ते ६७.६८ रुपये प्रती शेअर नफा कमवू शकतात.\nअर्थव्यवस्था गाळात ; तरीही गव्हर्नर म्हणतात सर्व आव्हानांसाठी RBI सज्ज\nअलीकडच्या काळात आलेल्या २० आयपीओ इश्यूना १०० पटींहून अधिक सब्स्क्रिप्शन मिळाले होते. या योजनेत गुंतवणूकदारांना नोंदणीच्या वेळी ७० टक्के नफा मिळाला होता. ग्रे मार्केटमध्ये हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजच्या शेअरची चलती पाहता नोंदणी जोरदार होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.\nतेजीची झळाळी कायम ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने\nयाआधी सालासार टेक्नो इंजिनिअरिंगच्या ३६ कोटीच्या आयपीओमध्ये २७३.१० पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. आयपीओत कंपनीने १०८ रुपयाने शेअर इश्यू केले. प्रत्यक्षात बाजारात २५९.१५ रुपयाला शेअरची लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअरची १३९.९५ टक्के अधिक दराने नोंदणी झाली. अशाच प्रकारे जानेवारी २०१८ मध्ये अपोलो मायक्रो सिस्टमचा आयपीओ गाजला होता. या इश्यूला २४८.५ पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. शेअरची ७३.८१ टक्क्यांच्या वाढीसह नोंदणी झाली होती.\nहॅपिएस्ट माइंड्स IPO शेअर वाटप; गुंतवणूकदारांची झुंबड, वेबसाईट क्रॅश\nहॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजच्या शेअरचे वाटप झाले आहे. ऍनालिस्ट झोनचे शेअर बाजार विश्लेषक दिनेश गुप्ता यांच्यानुसार सध्या ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर १४०-१४५ रुपये अधिक प्रीमियमवर मिळत आहे. आज हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजला ३०८ ते ३११ च्या भावावर नोंदणी होण्याची शक्यता आहे.ज्यात गुंतवणूकदारांना किमान ८८ टक्के जादा दर मिळेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nसराफा बाजार ; हा आहे आजचा सोने-चांदीचा भाव...\nतारीख पे तारिख; 'EMI Moratorium' वर आता 'या' दिवशी होणा...\nपेट्रोल-डिझेल स्वस्त ; पेट्रोलियम कंपन्यांनी केली दर कपात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज शेअर बाजारात नोंदणी ग्रे मार्केट आयपीओ ipo happiest minds listing today\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nदेशहाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईउत्तर प्रदेशातील 'ही' अमानुष घटना; अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संताप\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरसची निर्भया: भाऊ म्हणाला, 'दीदी बेशुद्ध होती तरी पोलिस सांगत होते बहाने करतेय'\nअर्थवृत्तइंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव\nमुंबईसेलिब्रिटीच चुकल्यास देशाचे भवितव्य काय\nपुणेनवरात्रोत्सवात पुणेकरांवर येणार बंधने; प्रशासनाने दिले 'हे' मोठे संकेत\nमुंबईलॉकडाऊन काळात ५३ हजार बेरोजगारांना रोजगार\nदेशहाथरस: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; राजकारण तापले\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थतास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी\nआजचं भविष्यमिथुन-सिंह राशींना फायदेशीर दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-season-saline-belt-also-trouble-24947", "date_download": "2020-09-30T08:47:14Z", "digest": "sha1:S7SRNBU6DNKLH4P7YWUFF4HEKQUAJB7O", "length": 15499, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Cotton season in saline belt is also in trouble | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीत\nखारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीत\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले असून खारपाण पट्ट्यातील गावांचे प्रमुख पीक असलेल्या कापसाचा हंगामही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पाऊस उघडताच शेतशिवारात उभ्या दिसत असलेल्या कपाशीची झाडे लाल पडत आहेत. शिवाय नवीन फूल, पात्या उगवण्याचे प्रमाणही थांबले आहे.\nअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले असून खारपाण पट्ट्यातील गावांचे प्रमुख पीक असलेल्या कापसाचा हंगामही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पाऊस उघडताच शेतशिवारात उभ्या दिसत असलेल्या कपाशीची झाडे लाल पडत आहेत. शिवाय नवीन फूल, पात्या उगवण्याचे प्रमाणही थांबले आहे.\nजिल्ह्यात या वर्षी १ लाख ५१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दर चांगले मिळत असल्याने खारपाण पट्ट्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी सोयाबीनला सोडचिठ्ठी देत कापसाला पसंती दिली. यामुळे सर्वत्र कापसाची लागवड दिसून येते. हंगामात लागवड झालेले पीक सुरुवातीला चांगले दिसत होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकाची वाढ होऊनही आता झाडांवर बोंडाची संख्या नगण्य आहे. शिवाय नवीन फुल, पात्या येणे थांबलेले आहे. झाडे दर दिवसाला लालसर होत आहेत. यामुळे पिकाचे उत्पादन फारसे येण्याची चिन्हे राहिलेली नाहीत. सध्या असलेले सर्व बोंड फुटत असून येत्या महिनाभरात हा हंगाम आटोपतो की, अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.\nदरवर्षी आत्तापर्यंत एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असतो. यंदा मात्र अनेकांचे मुहूर्त आता होऊ लागले. एक किंवा दोन वेचणीमध्ये संपूर्ण कापूस निघण्याची चिन्हे आहेत. यामुळे डिसेंबरमध्ये कापूस पट्ट्यात ‘उलंगवाडी’ होण्याची शक्यताही वाढलेली आहे. काही शेतांमध्ये कपाशीचे पीक हिरवेगार दिसत असतानाच झाडांवर मात्र बोंड, पाते, फुलांची अत्यंत तोकडी आहे. आता हे पीक सुधारण्याची शक्यतासुद्धा तितकीशी दिसत नसल्याने या पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे.\nऊस पाऊस वर्षा मात कापूस\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच\nनगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...\nनवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लाव\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचन���मे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/pimpri-chinchwad-bjp-ncp-submit-the-applications-for-mayor-and-deputy-mayor-post-msr-87-2017608/", "date_download": "2020-09-30T10:05:09Z", "digest": "sha1:WTGNYDMTZVNKURWNY7ZMCZ4CTCUVW23Z", "length": 10918, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pimpri-Chinchwad: BJP, NCP submit the applications for mayor and deputy mayor post msr 87|पिंपरी-चिंचवड : भाजपा, राष्ट्रवादीचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपिंपरी-चिंचवड : भाजपा, राष्ट्रवादीचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल\nपिंपरी-चिंचवड : भाजपा, राष्ट्रवादीचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल\nमहानगरपालिकेत भाजपाची आहे एक हाती सत्ता\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (सोमवार) अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने देखील उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आहे.\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे येत्या शुक्रवारी महापौरपदाबरोबच उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका माई ढोरे तर उपमहापौर पदासाठी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुला गट (महिला) यांना सुटले आहे. त्यामुळे भाजपाकडून महपौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना आतुरता होती. अखेर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या नगरसेविका माई ढोरे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, उपमहापौर पदी तुषार हिंगे यांचं नाव चर्चेत नसताना उपमहापौर पदी लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांव��� हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 पुणे : महापौरपदासाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, तर आघाडीकडून प्रकाश कदम रिंगणात\n2 …तरच महाशिवआघाडीबाबत आम्ही निर्णय घेणार : राजू शेट्टी\n3 तीन दिवसांनंतर राज्यात गारव्यात वाढ\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-thane/2019/ulhasnagar", "date_download": "2020-09-30T09:18:41Z", "digest": "sha1:QB422RS47VY4UDRUKXDQV7HJIE2WAWRU", "length": 4767, "nlines": 64, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Ulhasnagar 2019 - 20 | रेडि रेकनर ठाणे २०१९ - २०", "raw_content": "\nमूल्य दर २०१९ - २०\nउल्हासनगर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्य���करिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cognizance-story-irawati-barsode-marathi-article-3669", "date_download": "2020-09-30T09:44:28Z", "digest": "sha1:ECLDT4JBNN34LEPE7PATXENQSFXGHMCG", "length": 14234, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cognizance Story Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nयंगेस्ट ‘पर्सन ऑफ द इयर’\nयंगेस्ट ‘पर्सन ऑफ द इयर’\nसोमवार, 23 डिसेंबर 2019\n‘टाइम’ नियतकालिकाने ग्रेटा थनबर्गला ‘पर्सन ऑफ द इयर २०१९’ चा किताब दिला आहे आणि तिचे छायाचित्र टाइमच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. टाइमतर्फे ‘पर्सन ऑफ द इयर’ निवडण्याची प्रथा १९२७ पासून सुरू आहे आणि एवढ्या वर्षांमध्ये ग्रेटा हा मान मिळवणारी आत्तापर्यंतची वयाने सर्वांत लहान व्यक्ती आहे.\nग्रेटाची २०१९ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली होती. पण ही ग्रेटा आहे तरी कोण आणि अगदी लहान वयात ती टाइमसारख्या अग्रगण्य नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे कारण तरी काय आणि अगदी लहान वयात ती टाइमसारख्या अग्रगण्य नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे कारण तरी काय तर, ग्रेटा थनबर्ग ही फक्त १६ वर्षांची युवा पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. ती मूळची स्वीडनची आहे. अगदी लहान असताना तिला पर्यावरण, हवामान बदल, तापमान वाढ यांसारख्या प्रश्‍नांनी भंडावून सोडले. त्यातूनच ती कृती करण्यास उद्युक्त झाली.\nवयाच्या आठव्या वर्षी शाळेमधून तिला हवामान बदलाविषयी पहिल्यांदा माहिती मिळाली. तिने त्या विषयाच्या खोलात जायचे ठरवले आणि ती यासंबंधी जी माहिती मिळेल ती आत्मसात करू लागली. जसजशी तिच्या ज्ञानात भर पडत गेली, तसतशी ती दुःखी होऊ लागली. ती अबोल झाली. अकराव्या वर्षी ती कमी जेवायला लागली. यातून तिला ॲसपर्जर सिंड्रोम, ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर आणि सिलेक्टिव्ह म्युटिझम यांसारखे आजार जडले. मराठीत सांगायचे, तर विषण्णतेमुळे स्वमग्नता पण शांत बसून फायदा होणार नाही हे उमजून तिने बोलायला सुरुवात केली आणि कृती करायलाही. कार्बन फूटफ्रिंट वाढू नये म्हणून तिने शाकाहारी होण्याचे ठरवले. तिने विमानाने प्रवास करणे सोडून दिले. एवढ्यावरच ती थांबली नाही, तिने आपल्या आईवडिलांनाही हेच करण्यास भाग पाडले. तिचे वडील स्वांते थनबर्ग हे अभिनेते आहेत आणि आई मलेना ���र्नमन या ओपेरा गायिका आहेत. त्यांना आपल्या कामासाठी वारंवार विमान प्रवास करावा लागत होता, पण मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला.\nनुसते एवढे करून भागणार नाही. इतरांनाही सामील करून घ्यावे लागेल हे जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने शाळेला बुट्टी मारली आणि ‘हवामानासाठी शाळा बंद’ असा फलक घेऊन एकटीच संसदभवनासमोर जाऊन बसली. त्यावेळी स्वीडनचे संसदीय अधिवेशन सुरू होते. तिने आपल्या मित्रमंडळींनाही आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला होता. पण, कोणीच तयार होत नाही म्हटल्यावर ती एकटीच तिथे जाऊन बसली. अर्थातच घरच्यांनीही तिला यापासून परावृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केले, पण ग्रेटा आपल्या निर्णयावरून ढळली नाही. संसदसदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी ती सकाळी ८.३० ते दुपारी तीन तिथे बसून राहिली. तिची मागणी एवढीच होती, ‘नुसते बोलू नका, कृती करा’ पहिल्या दिवशी तिच्याकडे कोणी लक्षही दिले नाही, मात्र दुसऱ्या दिवसापासून लोक तिच्याभोवती जमा होऊ लागले, तिला प्रश्‍न विचारू लागले. नंतर तिने ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ ही मोहीम सुरू केली आणि दर शुक्रवारी शाळेला दांडी मारून स्वीडिश संसदभवनासमोर आंदोलन करू लागली. लवकरच ही एक जागतिक मोहीम झाली आणि #FridaysForFuture या हॅशटॅगसह लोकप्रिय झाली. तेव्हापासून ग्रेटा हवामान बदलाविरोधात बोलणारा एक खणखणीत आवाज ठरली आणि लोकही तिचे ऐकू लागले. लाखो लोक या मोहिमेत सहभागी झाले. जगातल्या अनेक देशांमध्ये हे आंदोलन पोचले. टाइम नियतकालिकानुसार, गेल्या १६ महिन्यांत ग्रेटा संयुक्त राष्ट्रसंघांच्या बैठकांना उपस्थित राहिली आहे, पोपला भेटली आहे, अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर भांडली आहे आणि २० सप्टेंबर रोजी झालेल्या जागतिक हवामान आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी ४० लाख लोकांना तिने प्रेरणा दिली आहे. कुठेही गेली, तरी जागतिक नेत्यांनी हवामान बदलाविरोधात आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘कृती’ करण्याची गरज आहे. आमच्या पिढीचे भविष्य धोक्यात आहे, हेच ती वारंवार ठासून सांगते.\nकाहीजणांचा तिला विरोधही आहे. ती करते आहे ते योग्य नाही, असे म्हणणाऱ्यांमध्ये ब्राझिलचे अध्यक्ष जेअर बोलसनॅरो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्हाल्दिमिर पुतिन यांसारख्यांचाही समावेश आहे.\nतिने दाव��स येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही भाषण केले. माद्रिदमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सीओपी२५ हवामान बदल शिखर परिषदेलाही ती उपस्थित होती. जागतिक नेते पळवाटा शोधण्यासाठी वाटाघाटी करीत असल्याचा आरोप तिने यावेळी केला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हवामान परिषदेमध्ये केलेले भाषणही गाजले. ती म्हणाली होती, ‘तुमच्या नुसत्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझी स्वप्ने आणि माझे बालपण हिरावून घेतले. आमचे तुमच्याकडे लक्ष आहे.’ विशेष म्हणजे या परिषदेला जाण्यासाठी तिने बोटीने प्रवास केला होता.\nपुरस्कार ग्रेटा थनबर्ग पर्यावरण हवामान जीवनशैली\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/injured-tiger-in-nagpur-doctor-operation-uk-doctors-tadoba-mhak-412872.html", "date_download": "2020-09-30T09:47:12Z", "digest": "sha1:QSQG5HSKDUCFZ4KEU4QBE3G7VMII5D2F", "length": 22175, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूरच्या जखमी 'वाघा'साठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर!, injured tiger in nagpur doctor operation uk doctors tadoba | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nनागपूरच्या जखमी 'वाघा'साठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nनागपूरच्या जखमी 'वाघा'साठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर\nशिकाऱ्यांनी फेकलेल्या जाळ्यात 'साहेबराव' अडकला पण जंगलाच्या या राजाने त्यांना चकवा दिला.\nनागपूर 11 ऑक्टोंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच्या पळसगाव येथे शिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकून पायाची तीन बोटे निकामी झालेल्या नऊ वर्षीय 'साहेबराव' या वाघावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आलीय. जखमी झाल्यानंतर त्याच्यावर याआधीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नंतर त्याची जखम चिघळली होती. त्याचा त्याला त्रासही होत होता. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. त्यासाठी खास ब्रिटनहून डॉक्टर आले होते. 'साहेबराव'ला आता आराम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 'साहेबराव'च्या वाघाच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधिवातातून त्याला आराम मिळण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय. त्याला कृत्रिम पायही लावण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वाघाच्या पायाचे मोजमापही घेण्यात आले आहे. पण जोपर्यंत त्याच्या पायाची जखम भरणार नाही तोपर्यंत ही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\n तर नवरदेवाला पाठवावा लागेल 'टॉयलेट'सोबत सेल्फी\nशिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात सापडलेल्या पायावर गँगरिनची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. मात्र, काही\nम���िन्यापासून वाघाच्या पायाचा त्रास वाढल्याने तो मोठ्याने ओरडत होता. लंगडतही होता. पाय पिंजऱ्यात अडकल्याने पायाच्या नसा फाटून त्याला वारंवार जखमा होण्याचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं.\nडॉ. सुश्रुत बाभूळकर यांच्या उपस्थितीत डॉ.शिरीष उपाध्ये, डॉ. विनोद धूत, इंग्लडचे डॉ. लिडस आणि डॉ. पीटर जियानौदीस यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया केली. यामुळे वेदनादायक न्यूरोमा आणि संधिवातून आराम मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तब्येतीचा आढावा घेऊन नजीकच्या काळात साहेबराव या वाघाला कृत्रिम अवयव लावण्याचा प्रयत्न आहे.\nअमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे\nत्यासाठी लागणारे पायाचे मोजमापही घेण्यात आले आहे. आजची शस्त्रक्रिया सुमारे २५ मिनिटे चालली. वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातली पहिली शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑथपिडिक सर्जन आणि माफसुचे तज्ज्ञ डॉक्टर एकत्र आले आहेत. साहेबरावसाठी डॉ. बाभूळकर यांनी जर्मनीहून एओ फाउंडेशनमार्फत कृत्रिम पाय मागविला आहे. हे फाउंडेशन मानव आणि प्राण्यांचे फ्रॅक्चर ठीक करण्यामध्ये तज्ज्ञ मानले जातात. काही वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर साहेबरावला सिलिकॉनपासून बनविलेला पाय बसवण्यात येणार आहे, जो अगदी खराखुरा वाटेल असंही डॉक्टरांनी सांगितलं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/pakistan-cricket-board-copy-of-ipl-made-them-lose-millions-due-to-irregularities-in-first-two-season-of-pakistan-league-mhpg-408186.html", "date_download": "2020-09-30T09:49:08Z", "digest": "sha1:2FNF4ZWHG2Z76UWXUYEGV4XXY5IGSTEW", "length": 23103, "nlines": 200, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कंगाल पाकिस्तान बोर्डाला आयपीएलची कॉपी पडली महागात, बसला 24 कोटींचा फटका! Pakistan cricket board copy of IPL made them lose millions due to irregularities in first two season of Pakistan league mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी म��लीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nकंगाल पाकिस्तान बोर्डाला आयपीएलची कॉपी पडली महागात, बसला 24 कोटींचा फटका\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मध्ये विचारला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\n'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nकंगाल पाकिस्तान बोर्डाला आयपीएलची कॉपी पडली महागात, बसला 24 कोटींचा फटका\nआर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना पाकिस्तान देशानं आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट लीगची सुरुवात केली.\nनवी दिल्ली, 18 सप्टेंबर : आयपीएल ही स्पर्धा भारतात एवढी लोकप्रिय आहे की, आधीचे हंगाम संपण्याआधीच पुढच्या हंगामाच्या तयारीला सुरुवात होते. बीसीसीआयच्या या स्पर्धेने भारतीय संघाला अनेक खेळाडू दिले, एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी आर्थिक उलाढालीमध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळं जागतिक स्थरातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते.\nइंडियन प्रीमिअर लीगला मिळालेले यश अर्थातच भारताच्या लाडक्या शेजाऱ्यांना पाहावे गेले नाही. म्हणून आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना पाकिस्तान देशानं आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट लीगची सुरुवात केली. पण प्रेक्षक सोडा, पण या स्पर्धेला साधा एक टक्क्याचा नफाही कमवता आला नाही. त्यामुळं सारा देश आर्थिक अडचणीत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.\nयातही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीसीएलचे दोन हंगाम आयोजित केले. नुकत्याच पीएसएलच्या पहिल्या दोन हंगामांचा लेखपरिक्षण अहवाला जारी करण्यात आला मात्र या दोन हंगामांमधील आर्थिक व्यवहारांमधली अनियमीतता, खेळाडूंना पैसे न देणे, संघमालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी झालेला उशीर, कोट्यवधी रुपयांची थकवलेली बिलं, पत्रकार-स्थानिक क्रिकेट बोर्डाचे सदस्य यांना देण्यात आलेले भत्ते या सगळ्याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसला आहे. हा तोटा थोडा थोडका नसून तो तबब्ल 24 कोटी 86 लाख रुपयांचा झाला आहे.\nवाचा-आज त��टणार सर्वात मोठा रेकॉर्ड, 4 वर्षांनंतर भारताला सूड घेण्याची संधी\nएवढेच नाही तर या अहवालानुसार या स्पर्धेसाठी देण्यात आलेले 14 कोटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अवैध रित्या पाकिस्तानबाहेर पाठवले. Auditor General of Pakistanने पाकिस्तानच्या संसदेत हा अहवाल सादर केला. त्यानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघमालक यांच्यांमध्ये समन्वय नसल्यामुळं तोट्याची आकडेवारी सादर केली आहे.\nकंगाल पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्यानं पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाईचे उच्चांक गाठले आहेत. वाढत्या महागाईचे चटके मात्र पाकिस्तानातील जनतेच्या खिशाला बसत आहेत.\nवाचा-युरोपचे भारताला समर्थन; पाकिस्तानला विचारले, 'दहशतवादी चंद्रावरून येतात का\nमार्च 2019 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 9.41 टक्के होता. वारंवार वाढणाऱ्या महागाईमुळे पाकिस्तानमधील बँकांनी व्याजदरही 10.75 टक्के केला आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट आलं आहे.पाकिस्तान दहशतवादाल थारा देत असल्यानं भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची निर्यात बंद केली होती.\nवाचा-पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO\nअपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोना���्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/stay-positive-and-keep-believing-better-things-are-ahead-anonymous/", "date_download": "2020-09-30T09:53:38Z", "digest": "sha1:K4OAIZLJ6WGT6ECHKGAV2KULCVTTREFF", "length": 10040, "nlines": 75, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "सकारात्मक रहा आणि विश्वास ठेवा. चांगल्या गोष्टी पुढे आहेत. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nसकारात्मक रहा आणि विश्वास ठेवा. चांगल्या गोष्टी पुढे आहेत. - अनामिक\nप्रतिकूल परिस्थितीत पुढे जाणे आव्हानात्मक असू शकते परंतु जे लोक त्यांच्या भीतीवर मात करू शकतात आणि यशस्वीरित्या उदयास येणारे पुढे आहेत. जेव्हा गोंधळ होतो तेव्हा आपले स्पष्ट मन असणे आवश्यक आहे.\nआपल्याला स्वत: साठी उभे रहाण्याची गरज आहे आणि इतरांनाही ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आयुष्य आपल्यासमोर आव्हाने उंचावेल. हे अपरिहार्य आहे परंतु जेव्हा जीवन आपल्याला लिंबू देते तेव्हा लिंबू पाण्यात सक्षम असणे आपणास प्रतिकूलतेतून बाहेर पडण्यास मदत करते. हे मुख्यतः सकारात्मक उर्जामुळे चालते आहे आणि आशा आहे की काहीतरी चांगले होईल.\nआपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि हे समजून घेणे आवश्यक आहे की पुढे काय सामोरे जाण्यासाठी आपल्याला सामर्थ्य मिळेल. तुम्ही सेनानी व्हाल आणि इतरांनाही प्रेरणा द्याल. एकत्रितपणे आशा आपल्याला समाज म्हणून पुढे जाण्यास मदत करेल.\nवैयक्तिक आयुष्यातही, वादळ आपल्या मार्गावर येईल, हे जाणून घ्या की 'हे देखील संपुष्टात येईल'. आपल्याला फक्त संकल्प आणि शांतता राखण्याची आणि पुढे पाहण्याची आवश्यकता आहे. नेहमीच काहीतरी चांगले आहे की विचार करा आणि त्याच विचारातून आशा मिळवा.\nस्वत: ला सकारात्मक लोकांसह आणि ज्यांना कठीण जात असताना आपल्या मागे असलेल्या लोकांभोवती वेढा घाला. व्यावहारिक आहेत अशा लेखकांची पुस्तके वाचा आणि आपल्या विचारांना सामोरे जाण्यास मदत करा. हे आपल्या सामर्थ्यास परिपूर्ण करेल आणि आयुष्यात पुढे पाहण्यास मदत करेल.\nसकारात्मक रहाणे आपल्याला आशा देते आणि आपल्या मर्यादा पूर्ववत करण्यासाठी सामर्थ्य देते. हे आपले भय कमी करते आणि आपल्याला परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शक्यतांचा प्रयत्न करू देते. यामुळेच शेवटी तोडगा निघतो आणि आपण विजय मिळवितो अडचणी मात, आयुष्यात पुढे जाणे.\nस्वत: च्या कोट्सवर विश्वास ठेवणे\nउद्धरण व म्हणींवर विश्वास ठेवणे\nपुढे कोट्स मिळवित आहे\nकर्म - चांगले विचार विचार करा, चांगल्या गोष्टी सांगा, इतरांचे भले करा. सर्व काही परत येते. - अनामिक\nकर्म - चांगले विचार विचार करा, चांगल्या गोष्टी सांगा, इतरांचे भले करा. सर्व काही परत येते. - अज्ञात संबंधित…\nकाहीही घाई करू नका. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा ते होईल. - अनामिक\nकशाचीही घाई करू नका. हे समजून घेणे महत्वाचे आहे की आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना…\nसंकटातच मित्रांची खरी ओळख होते. - अनामिक\nआपले वास्तविक मित्र कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी कठीण वेळा नेहमी मदत करतील आपल्याकडे बर्‍याच गोष्टी असू शकतात…\nकधीकधी एखाद्याला ज्याची आवश्यकता असते ते बोलणारे हुशार मनाचे नसते तर ऐकणारे धीर हृदय असते. - अनामिक\nमानव सामाजिक प्राणी आहेत. आम्हाला अशा एखाद्याची गरज आहे ज्याच्याबरोबर आपण आपल्या भावना सामायिक करू आणि आमच्या…\nकोणासाठी बदलू नका. आपण कोण आहात यावर लोक आपल्यावर प्रेम करतील किंवा आपल्याला आपल्या आयुष्यात त्यांची आवश्यकता नाही. - अनामिक\nजीवनातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे आपण नेहमीच स्वतःचे जीवन जगले पाहिजे. संस्थापक…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T08:16:36Z", "digest": "sha1:H4MUKZRMTWDU3E4DRD35U36XRFR6FE2P", "length": 12262, "nlines": 127, "source_domain": "www.irablogging.com", "title": "मासिक पाळी व इतरांच्या न��र", "raw_content": "\nमासिक पाळी व इतरांच्या नजरा\nमासिक पाळी या विषयावर खूप काही बोलण्यासारखं आहे.पण दैनंदिन आयुष्यात यामुळे लोक कसे वागतात हे समोर आणावसं वाटतयं....खरंच पाळी आली म्हटली की ,घरात सासूची आदळाआपट सुरू झालीच म्हणून समजा.....पाळी म्हणजे विटाळ आणि पुरूषांनी पाळी आलेल्या बाईने बनवलेलं खाऊ नये असं अजूनही खेड्यापाड्यातील किंवा शहरातीलही काही लोक म्हणतात.....मी याचं उत्तर शोधतेय पण आजतागायत ते मला सापडलं नाही.म्हणजे काय विचार असतात एकेकाचे,खरंच हॅटस ऑफ....\nपाळी हा जर विटाळ असेल तर मुलं कशाला हवीत...कारण त्यामुळेच तर जीव तयार होतोय,सृष्टी तयार होतेय तो विटाळ कसा काय..आणि त्या बाईच्या हातचं का खाऊ नये...आणि त्या बाईच्या हातचं का खाऊ नये...ठीक आहे,या पाच दिवसांत शरीरातून शक्ती गेलेली असते,कामापासून आराम मिळावा म्हणून पाळी आलेल्या बाईला बाजूला बसवायचे.पण जर पाळी आलेल्या बाईने अंगात येणारया बाईला शिवले तर तिचं अंगदुखी किंवा उलट्या सुरू होतात;हे कितपत योग्य आहे.मुळात अंगात येणं हेच मला पटत नाही.अर्थातच तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे;पण अंधश्रद्धेला बळी पडू नका...एवढच सांगेन.....आपला देहच एक देव आहे असं म्हणतात मग त्या देहातच दुसरा देव कसा काय येऊ शकतो.काही ठिकाणी मी स्वत: पाहिलंय,की अगं तुला पाळी आलीये ना..मग शिवता शिवत करू नकोस.चांगल नसतं या सगळ्या उठाठेवी का..आणि कशासाठी..ठीक आहे,या पाच दिवसांत शरीरातून शक्ती गेलेली असते,कामापासून आराम मिळावा म्हणून पाळी आलेल्या बाईला बाजूला बसवायचे.पण जर पाळी आलेल्या बाईने अंगात येणारया बाईला शिवले तर तिचं अंगदुखी किंवा उलट्या सुरू होतात;हे कितपत योग्य आहे.मुळात अंगात येणं हेच मला पटत नाही.अर्थातच तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे;पण अंधश्रद्धेला बळी पडू नका...एवढच सांगेन.....आपला देहच एक देव आहे असं म्हणतात मग त्या देहातच दुसरा देव कसा काय येऊ शकतो.काही ठिकाणी मी स्वत: पाहिलंय,की अगं तुला पाळी आलीये ना..मग शिवता शिवत करू नकोस.चांगल नसतं या सगळ्या उठाठेवी का..आणि कशासाठी.. सुनेला पाळी आली तर तिने बाकीची कामे धुणी,भांडी,झाडलोट ही सगळी कामे केलेली चालतात पण जेवण बनवलं तर काय होतं काय माहित.. सुनेला पाळी आली तर तिने बाकीची कामे धुणी,भांडी,झाडलोट ही सगळी कामे केलेली चालतात पण जेवण बनवलं तर काय होतं काय माहित..आणि समजा सासू रानात जात असेल;सून घरी असेल आणि तिला भूक किंवा तहान लागली;घरात दुसरं कोणीच नसेल तर अशावेळी तिने काय करायचे...आणि समजा सासू रानात जात असेल;सून घरी असेल आणि तिला भूक किंवा तहान लागली;घरात दुसरं कोणीच नसेल तर अशावेळी तिने काय करायचे...एकच दिसतंय तिने उपाशी मरायचं....आज २१व्या शतकातही लोकांचे विचार बदलले नाहीत खरंच खूप वाईट वाटतं हे पाहून.\nपाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.स्वत: देवांनाही याला सामोरं जावंच लागलं असेल ना....मग आपला समाज अजूनही काही गोष्टी स्वीकारायला तयार नाही.पाळी आली की देवांकडे जायचं नाही देवाचा कोप होतो वगैरे वगैरे.......या समजुती काढून टाकल्या पाहिजेत.उलट त्या पाच दिवसांत मुलीची खूप काळजी घेतली पाहिजे.तिलाही कार्यक्रमांत सहभागी करून घेतलं पाहिजे.असं वाळीत टाकणं योग्य नाही कारण आजकाल खूप कमी वयातच मुलींना पाळी येते अगदी चौथी पाचवीत असतानाच....मग त्या मुलीला आपलंस करून नीट समजावलं पाहिजे की, घरात कोणाच्या तरी अंगात येतंय म्हणून बाजूला बसवलं पाहिजे....हे सगळ्यांना समजतच.....यांतच हार्मोनल चेंजेस होत असतात आणि पाळीसारखा विषय पालकांनीच नीट मुलींना समजावून सांगून योग्य ती काळजी घ्यायला हवी.पटतयं ना...... एक उदाहरण देते,वारकरी संप्रदायाला आपल्या महाराष्ट्रात किती महत्व आहे.वारी कितीतरी महिने चालू असते.त्या वारीत मुली,महिला व पुरूषही असतात मग यावेळी वारीतच जर एखाद्या महिलेला पाळी आली तर तिला तिथे बाजूला बसवत असतील का... तर नाही...तिथे देवाला सगळंच चालतं किंवा लग्नात नवरीला पाळी आली असेल म्हणून काय लग्न पुढे ढकलतात का...तर नाही....कारण तिथेही हे चालतं.या चालीरीती माणसानेच निर्माण केल्यात....सोयीस्कररीत्या सगळीकडे सगळंच चालत.मग उगाच घरातच याचा बाऊ का करावा....\nमाझ्या लेखातून मला माझ्या वाचकांपर्यंत एवढंच पोहोचवायचंय की,जर एखादी मुलगी किंवा सून या परिस्थितीतून जात असेल तर उगीचच तिला वाळीत टाकण्यापेक्षा याविषयी सतर्क राहा आणि योग्य ती काळजी घ्या.अंधश्रद्धांना बळी पडून उगाचच ते पाच दिवस त्यांना वाळीत टाकू नका.कारण जग असंही बोलत आणि तसंही बोलतंच.....कारण आजही विज्ञानाच्या युगात काही मुलींना पाळी येतचं नाही;मग त्याची कारणं काहीही असो.........जग त्याही मुलींना वाळीत टाकतंच.....लग्नासाठीदेखील कोणाही समोर येत नाही कारण ��ेच की पाळी येत नाही.....म्हणूनच जगाचा विचार करून वागू नका.आपल्या मनाला काय वाटतं हेच ऐका आणि पुढे चाला.....\nप्रिय वाचकहो माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.प्रत्येकाचे याबाबतीतील मत वेगळे असू शकते पण मला जे वाटलं ते मी या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.काही चूक झाली असेल तर माफी असावी.लेख आवडल्यास लाईक करून मला फॉलो करा आणि तुमचेही मत कमेंन्ट करून कळवा.\nमी एक इंजिनियर....मनातले शब्द कागदावर उतरवण्याचा हा छोटा प्रयत्न.....\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nतिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)\nमेघ दाटले - भाग 8\nचाफा बोलेना भाग ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thisisblythe.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2020-09-30T10:13:18Z", "digest": "sha1:5CSVSWNS4IBBVEKC3S3EHQKVA73TSUWO", "length": 46709, "nlines": 400, "source_domain": "www.thisisblythe.com", "title": "लोई सह निओ ब्लीथ डॉल व्हाइट सॉक्स", "raw_content": "\nब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग (£)\nकॅनेडियन डॉलर (CA $)\nचीनी युआन (CN ¥)\nहाँगकाँग डॉलर (एचके $)\nनेदरलँड अँटिलियन गिल्डर (एएनजी)\nन्यूझीलंड डॉलर (न्यूझीलंड $)\nदक्षिण कोरियन वोन (₩)\nसंयुक्त अरब अमिराती दिरहम (AED)\nसानुकूल ब्लीथे डॉल (ओओएके)\nनिओ ब्लिथे बाहुले (पूर्ण सेट)\nब्लॅक हेअर कस्टम डॉल\nब्लोंड केस कस्टम डॉल\nब्लू हेअर कस्टम डॉल\nतपकिरी केसांची कस्टम डॉल\nरंगीबेरंगी केसांची कस्टम डॉल\nआले केसांची कस्टम डॉल\nहिरव्या केसांची कस्टम डॉल\nराखाडी केसांची कस्टम डॉल\nपुदीना केसांची कस्टम डॉल\nनिऑन हेअर कस्टम डॉल\nऑरेंज हेअर कस्टम डॉल\nगुलाबी केसांची कस्टम डॉल\nमनुका हेअर कस्टम डॉल\nजांभळा केसांची कस्टम डॉल\nलाल केसांची कस्टम डॉल\nनीलमणी केसांची सानुकूल बाहुली\nपांढरा केस कस्टम डॉल\nपिवळ्या केसांची कस्टम डॉल\nनिओ ब्लिथे बाहुल्या (न्यूड)\nशरीर भाग आणि हात\nनिओ ब्लिथे डॉल डॉल\nघर/ब्लीथ डॉल/नियो ब्लीथ डॉल/निओ ब्लिथे उत्पादने/ब्लाइथ डॉल डॉलर्स\nलोई सह निओ ब्लीथ डॉल व्हाइट सॉक्स\nआपण जतन करा ()\nयूएस $ 0.00 विनामूल्य शिपिंग (आरईजी १-̶̶.̶ ̶-̶̶)यूएस $ 80.00 वाढवले\n7256 लोकांनी हा आयटम पाहिला आहे\n275 लोकांनी हा आयटम कार्टमध्ये जोडला आहे\nसर्व पहा कमी पहा\n फ्लॅश विक्री येथे समाप्त होते:\n54 / 100 विक्री केली\nकृपया प्रतीक्षा करा, आम्ही शक्य तितक्या लवकर व्यवहाराची पुष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो.\nअंदाजे वितरण तारीख: शुक्रवार, 16 ऑक्टोबर\nजबरदस्त मागणीमुळे, कृपया वितरणासाठी किमान 2-4 आठवडे परवानगी द्या.\nविमा उतरवलेले व ट्रॅक करण्यायोग्य जगभरातील शिपिंग\nट्रॅकिंग क्रमांक आपल्याला 2-5 व्यवसाय दिवसात पाठविला जाईल.\nहे प्रेम करा किंवा एक्सएनयूएमएक्स% परतावा मिळवा\nआम्हाला खात्री आहे की आपल्याला हे ब्लिथे उत्पादन आवडेल. आपण नाही तर काय फक्त ते परत करा आणि संपूर्ण परतावा मिळवा फक्त ते परत करा आणि संपूर्ण परतावा मिळवा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकिंमत कोणत्याही बाहुली समाविष्ट नाही.\nयूएस कडून खरेदी करण्यासाठी एक्सएनएम्एक्सची मोठी कारणे:\n15,000 पेक्षा अधिक आनंदी ग्राहक\nवास्तविक लोक आमच्या समर्थन कार्यसंघावर\nआम्ही अभिमानाने परिपूर्ण समाधानाची हमी ऑफर करतो. आमची सर्वोच्च प्राथमिकता आपल्याला आनंदी करणे आहे, म्हणून प्रत्येक ऑर्डर एक एक्सएनयूएमएक्स-डे मनी बॅक गॅरंटीसह येते\nएक्सएनयूएमएक्स% सुरक्षा आणि सुरक्षेची हमी. Www.thisisblythe.com वर आम्ही आपली सुरक्षा आणि गोपनीयता अत्यंत गंभीरपणे घेत आहोत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह भरणा पद्धती वापरुन सुरक्षितपणे खरेदी करा\nआम्ही उत्कृष्ट ग्राहक समर्थनावर खरोखर विश्वास ठेवतो, म्हणूनच आपल्याकडे खरेदीचा सकारात्मक अनुभव असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जे काही करतो ते आम्ही करू. आम्ही एक्सएनयूएमएक्स तासात ईमेलला प्रतिसाद देतो आणि आम्ही खात्री करतो की आपल्या सर्व समस्यांचे उत्तर शक्य तितक्या लवकर दिले जाईल.\nसुलभ परतावा. आमच्या सर्व उत्पादनांना एक्सएनयूएमएक्स-डे मनी बॅक गॅरंटीसह समर्थित आहे. फक्त आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही खरेदी किंमत परत करू.\nजोखीम मुक्त खरेदी: आमचे खरेदीदार संरक्षण आपल्या खरेदीवर क्लिकपासून वितरणपर्यंत कव्हर करते जेणेकरून आपण सर्वोत्तम शॉपिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकता.\nएक्सएनयूएमएक्स% समाधानाची हमीः कोणत्याही कारणास्तव आपण आमच्या सेवेवर पूर्णपणे समाधानी नसल्यास, सोपे उत्पादन परतावा आणि संपूर्ण परतावा प्रदान केला जाईल. आम्ही आपल्याला उत्कृष्ट निराकरणे देण्यासाठी नेहमीच तयार असतो\nसध्या आंतरराष्ट्रीय शिपिंग सेवांसाठी गर्व आहे जे सध्या 200 देशांमध्ये आणि जगभरातील बेटांवर कार्यर�� आहेत. आमच्या ग्राहकांना उत्तम मूल्य आणि सेवा आणण्यापेक्षा आम्हाला काहीच अर्थ नाही. आमच्या सर्व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही जगात सतत कुठेही सर्व अपेक्षांच्या पलीकडे सेवा प्रदान करणे वाढवू.\nकसे आपण संकुल जहाज का\nकॅनडा, युनायटेड स्टेट्स, सिंगापूर, जपान किंवा चीनमध्ये आमच्या वेअरहाऊसमधील पॅकेजेस उत्पादनाच्या वजन आणि आकारानुसार ईपॅकेट किंवा ईएमएसद्वारे पाठविली जातील. आमच्या यूएस वेअरहाऊसवरून पाठविलेले पॅकेज यूएसपीएसद्वारे पाठवले जातात.\nहो. आम्ही जगभरातील 200 देशांमध्ये विनामूल्य शिपिंग प्रदान करतो. तथापि, येथे काही स्थान आहेत ज्यात आम्ही जाण्यास अक्षम आहोत. आपण त्यापैकी एका देशात आढळल्यास आम्ही आपल्याशी संपर्क साधू.\nआम्ही आयटम शिप एकदा कोणत्याही सानुकूल शुल्क जबाबदार नाहीत. आमची उत्पादने खरेदी करून, आपण एक किंवा अधिक पॅकेजेसच्या आपण पाठवलेले जाऊ शकते की संमती दिली आहे आणि ते आपल्या देशात आल्यावर सानुकूल शुल्क मिळवू शकतो.\nअधिक शिपिंग तपशीलांसाठी येथे क्लिक करा\nशिपिंग किती वेळ लागतो\nशिपिंग वेळ स्थान असते. हे आमच्या अंदाज आहेत:\nस्थान * अंदाजे शिपिंग वेळ\nसंयुक्त राष्ट्र 10-30 व्यवसाय दिवस\nकॅनडा, युरोप 10-30 व्यवसाय दिवस\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड 10-30 व्यवसाय दिवस\nमध्य आणि दक्षिण अमेरिका 15-30 व्यवसाय दिवस\nआशिया 10-20 व्यवसाय दिवस\nआफ्रिका 15-45 व्यवसाय दिवस\n* हे आमच्या 2-5 दिवस प्रक्रिया वेळ समावेश नाही.\nआपण ट्रॅक माहिती प्रदान का\nहोय, आपण आपल्या ट्रॅकिंग माहिती समाविष्टीत आहे आपली ऑर्डर जहाजे एकदा एक ईमेल प्राप्त होईल. आपण 5 दिवसांच्या आत ट्रॅक माहिती प्राप्त झाले नाही तर, कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nमाझा ट्रॅकिंग \"नाही माहिती या क्षणी उपलब्ध\" म्हणतात.\nकाही शिपिंग कंपन्यांसाठी, ट्रॅकिंग माहिती सिस्टमवर अद्यतनित होण्यासाठी 2-5 व्यवसाय दिवस लागतात. जर आपला ऑर्डर दिवसांपूर्वी एक्सएनयूएमएक्सपेक्षा जास्त ठेवला गेला असेल आणि आपल्या ट्रॅकिंग नंबरवर अद्याप कोणतीही माहिती नसेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nमाझे आयटम एक पॅकेज मध्ये पाठविला जाईल\nतार्किक कारणास्तव, आपण एकत्रित शिपिंग निर्दिष्ट केली असली तरीही समान खरेदीमधील आयटम कधीकधी स्वतंत्र पॅकेजमध्ये पाठविली जातील. तथापि, बहुतेक ऑर्डर एका पॅकेजमध्ये पाठविल्या जाता��. आत्मविश्वासाने ऑर्डर द्या.\nआपण कोणत्याही इतर प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला मदत आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.\nपरतावा आणि परतावा धोरण\nप्रेषित केल्याशिवाय सर्व ऑर्डर रद्द केली जाऊ शकतात. जर आपल्या ऑर्डरची भरपाई केली गेली असेल आणि आपल्याला बदल करणे किंवा ऑर्डर रद्द करणे आवश्यक असेल तर आपण आमच्या 12 तासांच्या आत संपर्क साधावा. एकदा पॅकेजिंग आणि शिपिंग प्रक्रिया सुरू झाली की ते रद्द केले जाऊ शकत नाही.\nआपली समाधान आमचे # एक्सटीएनएक्स प्राधान्य आहे. म्हणून, आपण मागणी केलेल्या उत्पादनांसाठी परतावा किंवा रीलिपमेंटची विनंती करू शकता जर:\nजर तुम्ही नाही गॅरंटीड वेळेत उत्पादन प्राप्त करा (45 दिवसाच्या प्रक्रियेसह 2 दिवसांचा समावेश नाही) आपण परतावा किंवा पुनर्वसनासाठी विनंती करू शकता.\nजर तुम्ही काही चूक आयटम प्राप्त झाला असल्यास, आपण एक परतावा किंवा reshipment विनंती करू शकता.\nआपण प्राप्त केलेला उत्पादन इच्छित नसल्यास आपण परताव्याची विनंती करू शकता परंतु आपण आपल्या खर्चावर आयटम परत करणे आवश्यक आहे आणि आयटम न वापरली जाणे आवश्यक आहे.\nआम्ही करू नाही परतावा जारी करा:\nआपली ऑर्डर योग्य नियंत्रण घटक (म्हणजे चुकीचे शिपिंग पत्ता प्रदान) पर्यंत आगमन नाही\nआपल्या ऑर्डर योग्य नियंत्रण बाहेर अपवादात्मक परिस्थितीत आगमन नाही ब्लिथ (म्हणजे सीमाशुल्क करून साफ ​​केला जात नाही, एक नैसर्गिक आपत्ती उशीरा).\nनियंत्रण बाहेर इतर अपवादात्मक परिस्थितीत https:\n* वितरणासाठी गॅरंटीड कालावधी (15 दिवस) कालबाह्य झाल्यानंतर आपण 45 दिवसांच्या आत परताव्याची विनंती सादर करू शकता. आपण संदेश पाठवून हे करू शकता आमच्याशी संपर्क साधा पृष्ठ\nपरतावा मंजूर असाल तर आपल्या परतावा प्रक्रिया केली जाईल, आणि क्रेडिट आपोआप 14 दिवसांच्या आत, आपल्या क्रेडिट कार्ड किंवा देयक मूळ पद्धत लागू केले जाईल.\nआपण कदाचित कपडे विविध आकार, आपल्या उत्पादन आदानप्रदान करू इच्छिता कोणत्याही कारणास्तव तर. आपण आधी आम्हाला संपर्क साधणे आवश्यक आहे आणि आम्ही पावले तुम्हाला मार्गदर्शन करेल.\nआम्ही आपण असे करण्यास अधिकृत नाही तोपर्यंत आपली खरेदी आम्हाला परत पाठवू नका कृपया.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nही बाहुली उत्पादने मूळ आहेत का\nहोय, आमच्या बाहुल्या आमच्या पेटंट सानुकूल फांद्यांसह मूळ टकारा भागांसह बनविल्या जातात.\n- बाहुलीच्या डोक्याच्या मागील बाजूस ब्लिथे टीएम, एक्सएनयूएमएक्स हॅसब्रो, इंक. सीडब्ल्यूसी टॉमी चीन वाचते.\n- बाहुलीच्या शरीराच्या मागील बाजूस ब्लिथे टीएम, एक्सएनयूएमएक्स हॅसब्रो, इंक. सीडब्ल्यूसी टकारा चीन वाचते.\nआपण शिपिंगसाठी किती शुल्क आकारता\nआम्ही जगभरातील एक्सएनयूएमएक्स देशांना विनामूल्य शिपिंग प्रदान करतो\nनिओ ब्लिथे डॉलसाठी मोजमाप काय आहे\nकृपया आमच्या पहा निओ ब्लिथे बाहुलीचे शरीर मोजमाप अधिक शोधण्यासाठी.\nमाझ्याकडून कोणतीही शिपिंग, सीमाशुल्क किंवा शुल्क शुल्क आकारले जाईल\nनाही, आपण जी किंमत पाहता ती आपण दिलेली किंमत आहे - आपल्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.\nआपण माझ्या ऑर्डर तेव्हा जहाज होईल\nआपण स्टॉकमधील वस्तूची मागणी केल्यास आम्ही ते एक्सएनयूएमएक्स कार्य दिवसात पाठवू.\nमाझ्या ऑर्डर किती वेळ पोहोचेल\nईएमएस किंवा यूएसपीएसद्वारे ऑर्डर पाठवल्या जातात. सामान्यत: प्रसूतीनंतर delivery-२० कार्य दिवस लागतात, परंतु आमच्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे त्यास जास्त वेळ लागू शकतो. आमच्या कंपनीच्या आकारामुळे आम्ही जलद पाठवतो आणि प्रक्रिया सेवा प्रदान करतो जेणेकरून आपल्याला आपला पॅकेज जलद प्राप्त होईल. आम्ही आपल्या ब्लाइथ कंपन्यांना वितरित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक कंपन्यांसह कार्य करीत आहोत.\nआपण ट्रॅक माहिती प्रदान का\nआपल्याला आपली ट्रॅकिंग माहिती 3-5 कार्य दिवसात प्राप्त होईल. परंतु कधीकधी विनामूल्य शिपिंग लागू केल्यास ट्रॅकिंग उपलब्ध नसते. या प्रकरणात, कृपया आम्हाला आमच्याशी संपर्क साधा info@thisisblythe.com वर\nमी माझी मागणी रद्द करू शकतो\nआपण एका तासाच्या आत आपली ऑर्डर बदलू किंवा रद्द करू शकता. कृपया आमच्याशी संपर्क साधा info@thisisblythe.com वर आणि आमच्या रद्दबातल आणि परतावा धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या.\nआम्ही सर्वात मोठी ग्राहक-वेड संस्कृती असलेली सर्वात मोठी ब्लीथ कंपनी आहोत आणि प्रत्येक वेळी आपण आमच्या स्टोअरची खरेदी करता तेव्हा आपल्या अपेक्षांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आपले मत सुधारण्याचे आमचे सर्वात मोठे अभियान आहे. आमच्या विशेष ऑफर आणि बंद जाहिरातींसह खर्‍या आतील व्यक्तीसारखे वाटते.\nआम्ही ब्लिथेचे खरोखर चाहते आहोत आमचे स्टोअर आश्चर्यकारक क��ळजीपूर्वक हातांनी निवडलेल्या उत्पादनांनी परिपूर्ण आहे जे आपल्याला कोठेही सापडणार नाहीत, ते निश्चितच आहे. आमचा विश्वास आहे की मोठ्या कर्मचार्‍यांना दैव खर्च करावा लागणार नाही म्हणूनच आपण प्रत्येक बजेटसाठी वस्तू देण्यास आमच्यावर विश्वास ठेवू शकता.\nआपल्यास पात्र असलेली ट्रीट मिळवा आणि आपल्या आवडत्या ब्लाइथ उत्पादनांमध्ये स्वत: ला गुंतवून घ्या - आम्ही सर्व अभिरुची पूर्ण करतो खरेदी यापेक्षा अधिक आनंददायक कधीच नव्हते\nआमची पुनरावलोकने सत्यतेसाठी सत्यापित केली जातात\n* देश अॅलँड बेटेअल्बेनियाAlderneyअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाअसेन्शन द्वीपऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकांगो, लोकशाही प्रजासत्ताककांगो, काँगोचे प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: Hrvatska)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकपूर्व तिमोरइक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागर्न्ज़ीगिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड बेट आणि मॅकडोनाल्ड आयलॅंन्डहोंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लीक)इराकआयर्लंडआईल ऑफ मॅनइस्राएलइटलीजमैकाजपानजर्सीजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोसोव्होकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसिडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीम���ल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेशियामोल्दोव्हामोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर कोरियाउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपॅलेस्टाईनपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सपिटकेर्न द्वीपसमूहपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट बार्थलेमीसेंट हेलेनासेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियासेंट मार्टिनसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससामोआसॅन मरिनोसाओ टोमे व प्रिन्सिपसौदी अरेबियास्कॉटलंडसेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सँडविच बेटेदक्षिण कोरियादक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट पियेर व मिकेलोसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जैन मायेनस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानियाथायलंडपूर्व तिमोरजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानटर्क्स आणि कैकोस बेटेटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हॅटिकन सिटी स्टेट (होली)व्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारा\nएक पुनरावलोकन सबमिट करा\nछान पांढरा लेस मोजे आणि आश्चर्यकारक जलद शिपिंग आपले खूप आभारी आहे\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nब्लेथ बाहुल्यांसाठी गोंडस मोजे, खूप चांगले शिपिंग कार्यक्षम बिरेनोडो धन्यवाद\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nब्लेथ बाहुल्यांसाठी गोंडस मोजे, खूप चांगले शिपिंग कार्यक्षम बिरेनोडो धन्यवाद\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nमाझ्या एक्सएनयूएमएक्स / एक्सएनयूएमएक्स निओ ब्लाइथे बीजडीसाठी योग्य. सुपर द्रुत वितरण. स्कॉटलंडसाठी एक्सएनयूएमएक्स दिवस.\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\n सर्व चांगले उत्तर जलद शिपिंग\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nवर्णन केल्याप्रमाणे नेमके खूप गोंडस :) मी आनंदी आहे\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nवर्णन केल्याप्रमाणे नेमके खूप गोंडस :) मी आनंदी आहे\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nवर्णन केल्याप्रमाणे नेमके खूप गोंडस :) मी आनंदी आहे\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nजाहिरात फोटोमध्ये ते कशासारखे दिसतात.\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nखूप महाग, पण गोंडस.\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nऑर्डर मिळाली, परंतु अद्याप उघडली नाही. 8 मुलगी उघडा मुलगी, नंतर लिहा.\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nनेहमी धन्यवाद म्हणून सुंदर\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nसुपर गोंडस आणि गुर्ली मोजे.\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\n त्वरेने आगमन केले खूप धन्यवाद\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nमला सापडलेल्या सुंदर सॉक्समुळे हे पुलिप आणि ब्लीथ पाय वर बसते जलद शिपिंग आणि छान दुकान / दुकान जलद शिपिंग आणि छान दुकान / दुकान आपल्याकडून पुन्हा खरेदी करा आपल्याकडून पुन्हा खरेदी करा\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nहोय, मी या उत्पादनाची शिफारस करतो\nनिओ ब्लिथे डॉल झोपलेली डोळा यंत्रणा\nनियो ब्लीथ डॉल मेटल हुक शेल्फ हँगर्स वुडन वॉर्डरोब\nनिओ ब्लीथ डॉलर्स कान\nनिओ ब्लीथे डॉल एनिमल हेअरपिन ससा खर्या अअर हेड्रेस\nनिओ ब्लिथे डॉल जांभळा स्लीप बॅग\nनिओ ब्लिथे डॉल डॉल ग्रीन स्लीप बॅग\nनिओ ब्लिथे डॉल डॉल स्लीप आई डोळा यंत्रणा गुलाबी रंग\nनिओ ब्लीथ डॉल सनग्लासेस\nरिटर्न पॉलिसीवर कोणतेही प्रश्न विचारले नाहीत\n + एक्सएनयूएमएक्स (एक्सएनयूएमएक्स) एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स\nआमच्या युनायटेड स्टेट्सच्या फोन नंबरवर कॉल करा\nहे ब्लीथ आहे जगातील सर्वात मोठे ब्लिथे बाहुली प्रदाता आहे. आमची कंपनी, ज्याने 2000 मध्ये प्रथम ब्लीथ फोटोग्राफी पुस्तकाच्या रूपात सुरुवात केली होती, आता ग्राहकांना 6,000 हून अधिक ब्लाथी बाहुली उत्पादने आणि उपकरणे मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. आमच्या ब्लीथे बाहुल्या आणि वेबसाइट जगातील काही आघाडीच्या प्रकाशनांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत, यासह 'फोर्ब्स' मासिकाने, बीबीसी & पालक\nसतत विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट 2020. सर्व हक्क राखीव\nब्लिथ. 1 पासून जगातील #1996 ब्लीथ निर्माता आणि विक्रेता. आमच्या ब्राउझ करा उत्पादने आता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/06/heartbreaking-5-killed-in-same-family/", "date_download": "2020-09-30T08:50:19Z", "digest": "sha1:FN2WWQAGMBWLN2FQ2Y3BJINK5D6XQPKJ", "length": 12147, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nरस्त्याची झालीय ‘अशी’ दुरवस्था ; मग तरुणांनी केलंय ‘असे’ काही\nस्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती \n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या \n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रयागराज येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.\nएकाच कुटुंबातील पाचजणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुले कान्हा (6) आणि कुंज (3) हे होते. शनिवारी रिक्षाचालक असलेला सोनू घरी आला.\nसोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची खळगी भरतो. नेहमी सकाळी लवकर उठ���न कामाला जात असे. मात्र, रविवारी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी मुन्नी देवी या तिवारी यांच्या घरी गेल्या. त्या महिलेने दरवाजा उघडताच तिच्यासमोर पाच मृतदेह पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक दृश्य पाहताच तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले.\nविजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. तर पत्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुलं कान्हा (6) और कुंज (3) हे होते. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे तो सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र त्या दिवशी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी विजयशंकर तिवारी यांची वहिनी तिवारी यांच्या घरी गेली.\nमात्र त्या महिलेला समोर थेट 5 मृतदेहच पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक घटना बघून ती महिला जोरात ओरडली.पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले मात्र मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; ‘हे’ आहेत नवे दर\nएसबीआय: लॉग इन न करताच ‘असे’ तपासा ट्रांजेक्शन आणि शिल्लक\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/09/shocking-something-that-the-corporator-did-in-important-documents/", "date_download": "2020-09-30T09:13:01Z", "digest": "sha1:EGBGWNF3445IFRRIHFYMVFPYM72FUWPM", "length": 11349, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक! महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\nड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार\n चुकीच्या औषधाने सव्वा एकर शेतातील कपाशी भुईसपाट\nबिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष\n महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही…\n महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही…\nअहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- जनसामान्यांना त्यांचे अधिकार आणि अनेक सुविधा मिळण्याचे महत्वपूर्ण दस्ताऐवज म्हणजे रेशनकार्ड. परंतु संगमनेरमधील एका नगरसेवकाने याच दस्ताऐवजमध्ये अकायदेशीर असे काम केले आहे.\nतहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांच्या सहीने दिलेले दिले जाणारे रेशनकार्ड या नगरसेवकाने स्वत:च सही शिक्के मारून वितरीत करण्याचा प्रताप केला आहे.\nकाँग्रेसचे नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकरी यांनी असे कृत्य केले आहे. याविषयी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली असून तालुका दंडाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.\nरेशनकार्डच्या बाबतीत अनेकदा गैरप्रकार होत असतात. पुरवठा अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के वापरून बोगस रेशनकार्ड केले जाण्याचे प्रकारही अनेकदा उघड होत असतात.\nप्रकार उघडकीस आल्यावर अशी कार्ड रद्द केली जातात. तरीही हे प्रकार थांबत नाहीत. संगमनेरमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आणि नगरसेवक असे दोन्ही शिक्के यावर मारल्याचे दिसून येत आहे.\nनगरसेवकाला अशी रेशनकार्ड वितरित करण्याचा आधिकार नाही तसाच तो विशेष कार्यकारी अधिकाऱ्यालाही नाही. वाकचौरे यांनी सांगितले की,\nआमच्याकडे आलेल्या काही प्रकरणात या नगरसेवकाने रेशनकार्डवर स्वत:चे सही शिक्के मारल्याचे आढळून आले. असे किती कार्डचे वितरण झाले आहे,\nत्यांनी काय काय फायदे घेतले. ते खरे आहेत का, याची माहिती सांगणे अवघड आहे. त्यामुळे कारवाईची मागणी केली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण...\nभाजप नगरसेवकांची आ.रोहीत पवार यांना सरप्राईज भेट\n३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष\nशहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे\nप्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे\nमनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nकोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा\nदलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/live-on-facebook/", "date_download": "2020-09-30T09:07:43Z", "digest": "sha1:OMLKKMXP2BVPQBUK3LUXCKQ4HRA27QGS", "length": 3129, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "live on Facebook Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon: गुरुपौर्णिमेनिमित्त फेसबुक लाइव्ह करत ‘कलापिनी’ने केली गुरुवंदना\nएमपीसी न्यूज- गुरुपौर्णिमेनिमित्त कलापिनी संस्थेच्या वतीने गुरुवंदन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा संस्थेच्या वतीने श्रीमती पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प गुरुवंदनेचा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह करत पार पडला. सामाजित अंतर…\nPimpri news: पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द करा\nPimpri Crime : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले\nAlandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1478240", "date_download": "2020-09-30T10:34:25Z", "digest": "sha1:QV3EAP2KTYGBMF6YDORHSEQ4BXHRHNWO", "length": 2213, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५६६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:२४, १८ मे २०१७ ची आवृत्ती\n१२२ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n०८:४९, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०७:२४, १८ मे २०१७ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n* [[सप्टेंबर ६]] - [[पहिला सुलेमान, ओस्मानी सम्राट]].\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/474810", "date_download": "2020-09-30T10:38:41Z", "digest": "sha1:HMIV5D5UHT5DAQPS4GMRO63BA34AMZQZ", "length": 2569, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:विकिभेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:विकिभेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५३, २१ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n४७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१२:०८, १३ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nAlmabot (चर्चा | योगदान)\n०९:५३, २१ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlmabot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/mhamunkarsheetal/", "date_download": "2020-09-30T08:11:59Z", "digest": "sha1:2WRBWHCO6ASLKD7WZIMKZDMYG64ZJ5C5", "length": 15746, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डॉ. शीतल म्हामुणकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2020 ] ओळख नर्मदेची – भाग तीन\tअध्यात्मिक / धार्मिक\nArticles by डॉ. शीतल म्हामुणकर\nAbout डॉ. शीतल म्हामुणकर\nडॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.\nदिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ \nह्या दोन्ही पद्धतीवरून असच नमूद करावं लागतंय कि वजन घटवण्यासाठी कोणत्याही आहार पद्धतीचा वापर करा, पण तो तुम्हाला कायम करता येईल असाच निवडा. कारण घटलेले वजन कायम घटलेले राहण्यासाठी तो उपयोगी ठरावा. […]\nपीसिओज स्त्रीला अपत्य प्राप्तीसाठी वजन घटवणे व्यायाम फलदायी\nआई न होणे हा स्त्रीच्या आयुष्यात किती दु:खद असते हे फक्त ती स्त्रीच जाणू शकते. स्त्रीला मुल नको होण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यातील एक म्हणजे पीसीओज् (poly cystic ovary syndrome) ज्यात मासिकपाळी रेग्युलर येत नाही. September हा महिना पीसिओज अवेअरनेस म्हणून साजरा केला गेला. त्याचे ऒचित्य साधून हा लेख लिहित आहे. पीसीओज् स्त्रीला गर्भ निरोधक गोळ्या […]\nकॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्सचे दुष्परिणाम\nप्रथम आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. एनर्जी ड्रिंकची व्याख्या करता येत नाही पण कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्या मधे कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात, शारीरिक व मानसिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही ड्रिंक्स मदत करतात अशा प्रकारे ह्यांचे मार्केटिंग केले जाते. उत्तेजनवर्धक म्हणून […]\nचला करू स्वातंत्र दिन Meaningful\n���ुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन साजरा केला. स्वातंत्र मग ते कशाचेही मिळो आपण ते नेहमीच एनजाॅय करतो. मी आहारतज्ञ असल्याने मला असे वाटते की ह्या स्वातंत्र दिन पासून आपण रोगांपासून फ्रीडम (Freedom from Illness – Lifestyle Diseases) एनजाॅय करू या. आजार दोन प्रकारचे असतात – कम्यूनिकेबल आणि नाॅन कम्यूनिकेबल. सध्या प्रौढांमध्ये […]\nसाखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का\nआपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी “Substantial Impact of Skipping Breakfast on […]\nन्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का \nस्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान आणि त्यांचा खेळातील परफॉर्मन्स ह्याचा काही संबंध आहे का ह्या विषयी मात्र खेळाडूंमधे स्पष्टता नव्हती असे निदर्शनास आले. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान जितके चांगले तितका त्यांचा न्यूट्रीशन चॉईस चांगला असू शकतो असे ही आढळले आहे. चांगल्या न्यूट्रीशन चॉईस चा फायदा त्यांना त्यांचा फिजीकल फिटनेस मधील […]\nस्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का\nट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर मात्र शरीरात ती सॅच्युरेटेङ फॅट सारखी वागते, आणि म्हणूनच ह्याचा सेवनाने LDL म्हणजे वाईट कोलेस्टरॉल वाढते. ट्रान्स फॅट ही ट्रान्स फॅटी अॅसिड म्हणून ही ओळखली जाते. ही दोन स्वरूपात आढळते. प्राणीजन्य पदार्थातून जसे की जास्त चरबी असलेले मटण, बीफ, कोकराचे मटण, तसेच पूर्ण फॅट असलेले दूध […]\nह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही\nतुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आश�� व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते. विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके […]\nकिडनी स्टोन्स (Kidney stones) आपण टाळू शकतो का\nकिडनी स्टोन्स म्हणजे काय लघवी मधील काही घटकांपासून कठीण कण जमा व्हायला लागतात. त्यांचे एकावर एक थर जमा होऊन मूतखडा तयार होऊ लागतात. ते विविध आकारात आढळतात, धान्या एवढा बारिक तर कधी मोत्या एवढा मोठ्ठा सुद्धा असू शकतो. बर्याच जणांत जास्त त्रास न होता हे स्टोन्स शरिराच्या बाहेर टाकले जातात पण काही वेळेस असे होताना दिसत […]\nसुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार\nसध्या बातम्यात काही अन्नपदार्थ सुरक्षित आहेत कि नाहीत ह्यावर बरीच चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते. जणु काही वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनला (WHO) स्वप्न पडले म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी आपण “Food Safety: Food from farm to plate make it safe” अशा स्लोगनेच आपण 7 एप्रिल 2015 रोजी जागतिक आरोग्य दिन […]\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nद अदर साईड ऑफ सोल \nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/yeoor/", "date_download": "2020-09-30T10:13:48Z", "digest": "sha1:KLQBGC377YEUTWPKBDCNQXRRBKUQMUMH", "length": 9131, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "येऊर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवा��ी खेडे आहे. याच परिसरात हवाई दलाचे केंद्र या आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवीट, मोर, ससे राम कोल्हे सर बळीराम रानडुक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 किलोमीटर जंगलांपैकी 40 किलोमीटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्र आहे.\nठाणे रेल्वे स्थानकालगत कडे जाणारी बस ठराविक अंतराने सुट्टे. पाटण पाड्यापर्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nशाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का\nद अदर साईड ऑफ सोल – २\nत्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nभगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि ...\nओळख नर्मदेची – भाग तीन\nनर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले ...\nद अदर साईड ऑफ सोल – १\nत्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/25spots-4r-farmers.html", "date_download": "2020-09-30T09:40:22Z", "digest": "sha1:UYYCEKJKUPVT26U7MJ7DBY3OERYQUSDL", "length": 7506, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईत शेतमाल विकण्यासाठी २५ ठिकाणे निश्चित - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome FEATURED MAHARASHTRA MUMBAI मुंबईत शेतमाल विकण्यासाठी २५ ठिकाणे निश्चित\nमुंबईत शेतमाल विकण्यासाठी २५ ठिकाणे निश्चित\nमुंबई - मुंबईत शेतमाल विकण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्या��ी प्रकारची कारवाई करू नये तसेच त्यांना शेतमाल विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने तातडीने एक बैठक घेतली असून या बैठकीत शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा म्हणून २५ ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.\nमुंबईत शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या अधिकाऱयांनी कारवाई केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या भाज्या मंत्रालया समोर फेकल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन देतानाच शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारावर तातडीने निर्णय घ्या अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना केल्या. त्यानंतर महापौरांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बाजार व उद्यान समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी हालीम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याबैठकीत माल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करू नये असे निर्देश महापौरांनी दिले. आयुक्तांनीही पालिकेने ठरवून दिलेल्या जागांवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री केली तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. शेतकऱ्यांना कांदिवली या ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री केली, परंतु ही जागा महापालिकेने शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मुंबईत विकण्यासाठी २५ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येईल, परंतु त्यांनी जर मुंबईत कुठेही आपला शेतमाल विकला तर त्यांची गणना अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/happy-birthday-gautam-gambhirs-love-story/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-30T08:56:04Z", "digest": "sha1:GDII7UC534XIY2SE3W7D2RCHK3ZM4D4Z", "length": 22411, "nlines": 323, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Happy Birthday : गौतम गंभीरची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'! - Marathi News | Happy Birthday: Gautam Gambhir's Love Story | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nमराठा समाजासाठीचा ‘तो’ निर्णय सरकार मागे घेणार \nलोक उपाशी आहेत, ‘लोकल’ सुरू करण्याचा विचार करा \nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जि���कला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nबाबरी मशीद निकाल : 2000 पानांचे निकालपत्र. अद्याप न्यायालयाचे कामकाज सुरु नाही.\nबाबरी मशीद निकाल : अडवानी, जोशींसह 6 आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत.\nपायल घोष प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपला उद्या वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले.\nAll post in लाइव न्यूज़\nHappy Birthday : गौतम गंभीरची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा जन्म 14 ऑक्टोबर 1981ला दिल्लीत झाला.\n2019मध्ये गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणुकही लढवली. लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून गंभीर निवडून आला.\nगौतम गंभीरनं 28 ऑक्टोबर 2011मध्ये दिल्लीत राहणाऱ्या नताशा जैनशी विवाह केला.\nनताशा जैनच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.\nगौतम आणि नताशा यांचा लव्ह मॅरेज आहे, परंतु ते सर्वांना अरेंज मॅरेज असल्याचे सांगतात.\nगौतमचे वडिल दीपक गंभीर टेक्सटाईल उद्योगपती आहेत आणि नताशाचे वडीलही उद्योगपती आहेत आणि ते दोघेही चांगले मित्र आहेत.\nनताशानं लंडन बिजनेस स्कूलमधून बीबीए केले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nखासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी\nआता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; ��ेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\nगणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/oppo-a52-8gb-ram-variant-launched-in-india-check-price-specifications-sas-89-2239651/", "date_download": "2020-09-30T10:12:25Z", "digest": "sha1:KY4XJOUO3OAB6CP4NPHP2XUEBDJ7QYUB", "length": 11558, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "8GB रॅमसह आला Oppo चा शानदार स्मार्टफोन, ‘पंच-होल डिस्प्ले’सह एकूण पाच कॅमेरे | Oppo A52 8GB RAM Variant Launched in India check price, specifications sas 89 | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\n8GB रॅमसह आला Oppo चा शानदार स्मार्टफोन, ‘पंच-होल डिस्प्ले’सह एकूण पाच कॅमेरे\n8GB रॅमसह आला Oppo चा शानदार स्मार्टफोन, ‘पंच-होल डिस्प्ले’सह एकूण पाच कॅमेरे\nअ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये झाला लाँच\nOppo कंपनीने अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये आपला Oppo A52 हा स्मार्टफोन भारतात 8 जीबी रॅम या नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन कंपनीने जून महिन्यात 6 जीबी रॅम ऑप्शनसह आणला होता. जुन्या व्हेरिअंटप्रमाणेच यामध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिस्प्ले, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 18w फास्ट चार्जिंग सपोर्ट असे दमदार फीचर्स आहेत.\nओप्पो ए52 Android 10 वर आधारित ColourOS 7.1 व��� कार्यरत आहे. यामध्ये 6.5 इंच (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर दिलं आहे. या फोनमध्ये मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात प्राइमरी कॅमेऱ्यात 12-मेगापिक्सल सेंसर आणि सेकंडरीमध्ये 8-मेगापिक्सल सेन्सरचा समावेश आहे. फ्लॅशसह हे चार कॅमेरे आयताकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेट करण्यात आले आहेत. अन्य दोन कॅमेरे 2-मेगापिक्सलचे सेन्सर आहेत. तर फ्रंटमध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, एलटीई, ब्लूटूथ, एक 3.5 मिलिमीटर हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. याशिवाय, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे. 192 ग्रॅम वजन असलेला या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. याशिवाय Dirac 2.0 ऑडिओ टेक्नॉलॉजीसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.\n6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 990 रुपये आहे. तर नुकतेच लाँच केलेल्या 8 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 18 हजार 990 रुपये आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 इंडियन ब्रँड Shinco ने लाँच केले तीन शानदार TV, जाणून घ्या किंमत\n2 अजून स्वस्त झाला जगातला ‘मोस्ट पॉप्युलर’ स्मार्टफोन, 15 ऑगस्टपर्यंत ऑफर\n3 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh ची बॅटरी, सॅमसंगच्या शानदार स्मार्टफोनचा ‘सेल’\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T09:37:30Z", "digest": "sha1:M3FRTLAYSLXQZRY6PL2NS6R5FB2VCMCQ", "length": 5800, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमुन रा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nप्राचीन इजिप्तमधील एक प्रबळ देव.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१९ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/balasaheb-shivvarkar/", "date_download": "2020-09-30T10:18:36Z", "digest": "sha1:DRPWY7V2E2BN55PVXZPRSAQGIZYQTLR6", "length": 2630, "nlines": 75, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Balasaheb Shivvarkar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहडपसर विधानसभेची जागा कॉंग्रेसकडेच ठेवा\n‘उर्वरित 38 जागा तरी कशाला सोडता’\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टा��ा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/latest-news", "date_download": "2020-09-30T08:09:49Z", "digest": "sha1:RTBRUNB2OPQPTNXFYORW6OXMSC2IUASJ", "length": 5845, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Latest News", "raw_content": "\nनंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२७ सप्टेंबर २०२०)\nजळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२७ सप्टेंबर २०२०)\nधुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२७ सप्टेंबर २०२०)\nजळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२० सप्टेंबर २०२०)\nनंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२० सप्टेंबर २०२०)\nधुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२० सप्टेंबर २०२०)\nनाशकात कोविड रुग्ण दाखल करायचाय\n५ वीचा वर्ग प्राथमिकला जोडणार\nधुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ सप्टेंबर २०२०)\nनंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ सप्टेंबर २०२०)\nजळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ सप्टेंबर २०२०)\nशैक्षणिक नूकसान टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये त्वरीत सुरु करा\nनाशिक शहरासाठी तब्बल इतक्या 'अँटीजेन किट'ची मागणी\nदेवळालीत डॉक्टर व स्टाफ अभावी 50 बेड पडून\nनिफाडसाठी गोड बातमी; दोन्ही साखर कारखान्यांची चाके फिरणार\nस्टॉक मार्केट समजून घेण्यासाठी नाशकात आले आणि झाला विश्वासघात...वाचा सविस्तर\nचणकापूर उजव्या कालव्याला गळती\nसिन्नर शहरातील दोघा करोनाबाधितांचा मृत्यू\nदेशदूत 'आम्ही' : ‘मानव उत्थान मंच’च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaper.blogspot.com/2010/07/", "date_download": "2020-09-30T09:14:32Z", "digest": "sha1:BA3BKKWNGOM2FKZPPD73CKDUEMJ6ZGGF", "length": 66592, "nlines": 94, "source_domain": "marathipaper.blogspot.com", "title": "मराठी पेपर - आय ओपनर: July 2010", "raw_content": "मराठी पेपर - आय ओपनर\nमराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक समस्या - EYE (EAR) ओपनर Song from अवधूत गुप्ते \n\"मुंबई विमानतळ हे याबाबतचे आणखी एक उदाहरण. विमान अपघात हे बहुदा विमान उतरताना वा उड्डाणाच्यावेळी होतात. उंचावर विमान असताना क्वचितच अपघात होतो. मुंबई विमानतळावर उतरण्याचा विमानाचा मार्ग हा अत्यंत दाट लोकवस्तीवरून जातो. मंगलोर येथे घडली तशी दुर्घटना मुंबई विमानतळावर झाली असती तर मृतांचा आकडा कित्येक हजारांत गेला असता. वस्तीवर विमाने पडण्याचे काही अपघात अमेरिकेत झाले आहेत, पण तेथील वस्ती ���िरळ असल्यामुळे जमीनीवरील मृतांची संख्या कमी होती. मुंबईत तसे होणार नाही. विमानातील प्रवाशांपेक्षा कित्येक पट जास्त माणसे जमीनीवर मृत्युमुखी पडतील. असे कधीही घडू नये. पण घडल्यास त्याचा दोष विमान कंपनीवर टाकणार की बेसुमार वस्ती उभारण्यास देणाऱ्या प्रशासनावर\nभोपाळमध्ये कंपनीला दिलेल्या जागेच्या भोवती अजिबात वस्ती नव्हती हे सिद्ध करणारे १९७३ सालातील छायाचित्र मुद्दाम येथे प्रसिद्ध केले आहे. याच्याच वर सध्याचे भोपाळ दाखविले आहे. मृतांची संख्या का वाढली हे नव्या छायाचित्रावरून लगेच लक्षात येईल. कंपनी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी भोवती वस्ती वाढू लागली. कंपनीच्या परिसरात राहणे धोकादायक आहे हे कंपनीने राज्य सरकारच्या अनेकवेळा लक्षात आणून दिले. कंपनीचे त्यावेळचे मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात ही बाब ठळकपणे निदर्शनास आणून दिलेली आहे. सरकारने या तक्रारींकडे डोळेझाक केली. वस्ती वाढत गेली व १९८४ सालापर्यंत वस्तीने कंपनीला चारी बाजूने वेढले.\nभोपाळ दुर्घटनेपेक्षाही त्या घटनेला दिले गेलेले व आता दिले जाणारे प्रतिसाद चिंता वाढविणारे आहेत. माध्यमांमार्फत राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांतून भोपाळबाबत सुरू झालेले वाचिक रणकंदन पाहिले की आौद्योगिक, आधुनिक आणि प्रगल्भ समाजनीती येथे रुजण्यास अद्याप बराच अवकाश असल्याचे दिसून येते.\nकाही हजार लोकांचे बळी घेणारी व हजारो लोकांच्या मागे आयुष्यभराचे दुखणे लावणारी दुर्घटना घडते, तेव्हा संपूर्ण समाज शोकसंतप्त होतो. तसा शोक आणि संताप १९८४ साली प्रकट झाला. या घटनेला जबाबदार कोण याचा तपास करून त्याला न्याययंत्रणेमार्फत योग्य शिक्षा ठोठावणे व पिडीतांना भरपूर मदत करून त्यांचे जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यास हातभार लावणे, या प्राथमिक बाबी होत्या. परंतु, ही जबाबदारी पार पाडल्यानंतर ही दुर्घटना का व कशी घडली याची शास्त्रशुद्ध कारणे शोधून काढून पुन्हा अशी दुर्घटना घडणार नाही वा अपघाताने घडल्यास त्यावर योग्य उपाययोजना त्वरित करता येईल, अशी धोरणे सर्व स्तरांवर आखणे हे पिडीतांचे पुनर्वसन व दोषींना दंड करण्याहून अधिक महत्वाचे असते. दुर्दैवाने या दुसऱ्या टप्प्याकडे सरकारचे आणि पिडीतांच्या नावे गळा काढणाऱ्या माध्यमांचे पूर्णत: दुर्लक्��� झाले आहे.\nभोपाळमधील दुर्घटना १९८४ साली झाली. युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ही कंपनी त्याला जबाबदार होती. या घटनेबद्दल त्या काळात बरेच लिखाण झाले असले तरी ते लिखाण वायूपीडितांना भोगावे लागणारे दुख आणि त्यांची झालेली वाताहात यापुरतेच मर्यादित होते. भोपाळ दुर्घटनेवरील खटल्याचा निकाल गेल्या महिन्यांत लागला. त्यानंतर पुन्हा या विषयावर लिहिले जात आहे व वृत्तवाहिन्यांवर भरपूर चर्चा होत आहे. यात बरेच मान्यवर भाग घेताना दिसतात. मात्र पंचवीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीची चर्चा झाली त्याच पद्धतीची चर्चा आजही होताना पाहून आश्चर्य वाटते. नवीन माहिती मिळवून या घटनेवर गांभीर्याने, शास्त्रशुद्ध आणि जबाबदारीने केलेली चर्चा क्वचितच कोठे दिसली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना किंवा त्यावेळच्या सरकारला दोषी ठरविणारे स्टुडिओतील न्यायदान झटपट रीतीने उरकले गेले. भारतात अमेरिकाविरोधी गट कायम सक्रीय असतो. भोपाळ खटल्याची संधी साधून या गटाने मुक्त अर्थनीती, भारत-अमेरिका संबंध, अणुकरार अशा अनेक धोरणांबाबत जनतेमध्ये संशय निर्माण करण्याचे काम सुरू केले. अमेरिका वा तेथील बहुराष्ट्रीय कंपन्या हे अतिशय मतलबी आहेत यात शंकाच नाही. त्यांच्याबद्दल सदोदित सावध राहणे अतिशय आवश्यक असते. परंतु, हे करीत असताना आधी देशातील व्यवस्था मजबूत करावी लागते. जबाबदार सामाजिक व राजकीय व्यवहार पाळावा लागतो आणि भावनेला व्यावसायिक आचरणाची जोड द्यावी लागते. भोपाळ दुर्घटनेचे खलपुरूष कोण, हे ठरविण्याची घाई सर्वाना लागल्यामुळे लोकशिक्षणाच्या महत्वाच्या कामाकडे पूर्णत दुर्लक्ष झालेले आढळून येते.\nभोपाळ दुर्घटनेचा जगातील विविध देशांनी तपशीलात जाऊन अभ्यास केला. ‘उद्योग सुरक्षा’ हे शास्त्रच आता विकसित झाले आहे. या शास्त्राच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या अंगानी या घटनेचा पंचनामा केला. यातील बराच अभ्यास इंटरनेटवर उपलब्धही आहे. तो फारसा कोणी पाहिलेला नाही. हा अभ्यास पाहिला तर भोपाळ दुर्घटनेला युनियन कार्बाईडचे चेअरमन वॉरेन अ‍ॅन्डरसन किंवा मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले एवढेच जबाबदार नसून केंद्र व राज्य सरकारसह एकूण व्यवस्था दोषी होती हे लक्षात येईल. व्यवस्था दोषी होती म्हणजे ती उलथून टाकावी असे नव्हे. या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता व सुधारणेचे मार्ग भोपाळ दुर्घटनेने दाखवून दिले. या मार्गांबाबत चर्चा झाली तर भविष्यात अशी दुर्घटना झाल्यास त्याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकेल.\nभोपाळसारखी दुर्घटना होऊ नये म्हणून नवे कायदे वा नियम करण्याची काहीही गरज नाही. अस्तित्वात असलेले नियम कार्यक्षमतेने राबविणाऱ््या सरकारी नोकरांची मुख्यत गरज आहे. मात्र हे नियम बनविताना व्यावहारिक विचारही झाला पाहिजे. हे नियम मुख्यत नगररचनेशी संबंधीत आहेत. भोपाळमध्ये अपघात घडल्यानंतर उद्योगक्षेत्र त्याच्या मार्गाने काही बाबी शिकले. उद्योगक्षेत्राने नवे तंत्रज्ञान विकसीत करून मिथाईल आयसोसायनेटचा वापरच बंद करून टाकला. परंतु, अन्य अनेक विषारी रसायने वापरात आहेत. त्यांचा वापर टाळताही येत नाही. कारण आपण आपली जीवनशैलीच पूर्णत: रासायनिक केली आहे. महात्मा गांधींप्रमाणे ती बदलली तर भोपाळसारख्या घटना घडणारच नाहीत. कारण त्या जीवनशैलीत रासायनिक उद्योगांची गरजच आपल्याला लागणार नाही. पण आश्रमव्यवस्था स्वीकारायची नसेल आणि मॅकडोनल्ड संस्कृती हवीहवीशी वाटत असेल तर रासायनिक उद्योगांशिवाय गत्यंतर नाही. रासायनिक उद्योग हे धोकादायक आहेत. हा धोका पूर्णपणे कधीही टाळता येत नाही. मानवी वा यांत्रिक चूक ही गृहित धरावीच लागते. म्हणून अशा चुकांची शक्यता लक्षात घेऊन धोरणांची अंमलबजावणी करावी लागते. अशी अंमलबजावणी करताना भावनेच्या लाटेवर स्वार होऊन चालत नाही. तेथे शास्त्रीय विचार करावा लागतो.\nपर्यावरणविषयक कडक नियम टाळण्यासाठी युनियन कार्बाईडने भारतात उद्योग सुरू केला असे समजले जाते. वस्तुस्थिती तशी नाही. ६० च्या दशकात ही कंपनी भारतात आली. पंजाबमधील हरितक्रांती त्यावेळी चर्चेचा विषय होती. शेतकरी आपले उत्पादन वाढविण्यास उत्सुक होते. त्यासाठी खते व किटकनाशके वापरण्यात येत होती. कंपनीला हे मार्केट दिसले. ही किटकनाशके बनविताना मिथाईल आयसोसायनेटसारखी घातक द्रव्ये वापरण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना केंद्र व राज्य सरकारला देण्यात आली होती. भोपाळमध्ये कंपनीला दिलेल्या जागेच्या भोवती अजिबात मानवी वस्ती नव्हती हे सिद्ध करणारे १९७३ सालातील छायाचित्र मुद्दाम येथे प्रसिद्ध केले आहे. याच्याच वरील बाजूला सध्याचे भोपाळ दाखविले आहे. मृतांची संख्या का वाढली हे नव्या छाया���ित्रावरून लगेच लक्षात येईल. कंपनी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी भोवती वस्ती वाढू लागली. कंपनीच्या परिसरात राहणे धोकादायक आहे हे कंपनीने राज्य सरकारच्या अनेकवेळा लक्षात आणून दिले. कंपनीचे त्यावेळचे मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात ही बाब ठळकपणे निदर्शनास आणून दिलेली आहे. सरकारने या तक्रारींकडे डोळेझाक केली. वस्ती वाढत गेली व १९८४ सालापर्यंत वस्तीने कंपनीला चारीबाजूने वेढले.\nकंपनीभोवती राहण्यातून उद्भविणाऱ््या धोक्याची कल्पना कंपनीने लोकांना द्यायला हवी होती असे म्हटले जाते. नैतिकदृष्टय़ा हे योग्य आहे. परंतु, कंपनीपेक्षा नागरी व्यवस्थापनावर ही जबाबदारी अधिक पडते. कारवाई करून नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्याची जबाबदारी पालिका व राज्य प्रशासनावर अधिक पडते. चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीचे अनेक अधिकारी कंपनीला वारंवार भेट देत होते. त्यांना धोक्याची कल्पना होती. पण नागरी वस्ती हलविण्याबद्दल कुणीही आग्रह धरला नाही.\nदुसरा भाग अंतर्गत सुरक्षेचा आहे. कंपनीला तोटा येत असल्यामुळे यंत्रणा अद्यावत वा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत होते असे म्हटले जाते. कारण ८४ सालापर्यंत किटकनाशकांचा खप कमी होत गेला तसेच भारतात दुष्काळही पडत होता. मंदीच्या काळात कंपन्या दुरुस्तीच्या कामाला फाटा देतात असे सर्वत्र आढळून येते. कार्बाईड कंपनीनेही असे केले असेल. पण ते सिद्ध करणे कठीण आहे. कारण नोव्हेंबर १९८२ ते ऑगस्ट १९८४ याकाळात ६२४ दिवस व ३४,३०,००० मनुष्यतास सुरक्षित व विनाअपघात काम केल्याबद्दल मुख्यमंत्री अर्जुनसिंह, कामगार मंत्री श्याम सुंदर पाटीदार व नॅशनल सेफ्टी कौन्सिलने कंपनीचे लेखी अभिनंदन केले होते. कंपनीत सुरक्षित काम केले जाते याला अशी सरकारी मान्यता मिळाली असल्यावर कंपनीवर दोषारोप कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतो.\nधोकादायक रसायने वापरणाऱ्या कंपन्या कोठे व कशा उभारायच्या याबाबतची धोरणे सरकारने कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आहे. शहरे वाढत जातात आणि शेवटी गावाबाहेर दूरवर बांधलेल्या रासायनिक उद्योगांपर्यंत पोहोचतात. यातून उद्भविणाऱ््या धोक्यांबाबत रासायनिक उद्योगांपेक्षा स्थानिक प्रशासन व सरकारला जबाबदार धरले पाहिजे. मुंबई व मुंबईलगतच्या ठाणे शहरात असे सतत घडत आहे. मुं���ईत शिवडी, वडाळ्यापासून चेंबूपर्यंत रसायनांच्या असंख्य टाक्या आहेत. त्याच्याभोवताली पूर्वी म्हणजे १५ वर्षांपूर्वीपर्यंत विरळ वस्ती होती. आता त्या भागात दाटीवाटी झाली आहे. ठाणे शहरातील अनेक रासायनिक कारखाने गावाबाहेर होते. त्यातील बरेच बंद पडले असले तरी काही कारखान्यांना लागून टॉवर उभे राहिले आहेत. घोडबंदर भागातील रहिवासी आता प्रदुषणाबाबत तक्रार करीत आहेत. तेथे प्रदुषण करणाऱ्या कंपन्या या कित्येक वर्षांपासून तेथे आहेत व मनुष्यवस्ती अलिकडील आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित कारखान्यांच्या परिसरात वस्ती होऊ द्यायची नाही या धोरणाची अंमलबजावणी कठोरपणे केली गेली आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ््या सरकारी नोकरांवर त्वरीत कारवाई केली गेली तरी मनुष्यहानीचे प्रमाण खूप कमी होईल.\nमुंबई विमानतळ हे याबाबतचे आणखी एक उदाहरण. विमान अपघात हे बहुदा विमान उतरताना वा उड्डाणाच्यावेळी होतात. उंचावर विमान असताना क्वचितच अपघात होतो. मुंबई विमानतळावर उतरण्याचा विमानाचा मार्ग हा अत्यंत दाट लोकवस्तीवरून जातो. मंगलोर येथे घडली तशी दुर्घटना मुंबई विमानतळावर झाली असती तर मृतांचा आकडा कित्येक हजारांत गेला असता. वस्तीवर विमाने पडण्याचे काही अपघात अमेरिकेत झाले आहेत, पण तेथील वस्ती विरळ असल्यामुळे जमीनीवरील मृतांची संख्या कमी होती. मुंबईत तसे होणार नाही. विमानातील प्रवाशांपेक्षा कित्येक पट जास्त माणसे जमीनीवर मृत्युमुखी पडतील. असे कधीही घडू नये. पण घडल्यास त्याचा दोष विमान कंपनीवर टाकणार की बेसुमार वस्ती उभारण्यास देणाऱ्या प्रशासनावर रासायनिक उद्योग कोठे असावा याबरोबरच दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात आणणारी आणि पिडीतांना त्वरीत योग्य मदत करणारी यंत्रणा कायम उभी असणे हेही महत्वाचे असते. अद्यावत उपकरणानी युक्त असे अग्नीशमन दल असावे लागते. या दलाच्या कर्मचाऱ््यांना अनेक रसायनांची व्यवस्थित माहिती द्यावी लागते. याबाबतचा तज्ज्ञ दलाकडे असावा लागतो. त्याला सतत प्रशिक्षित ठेवावे लागते. याचबरोबर उत्तम इस्पितळे परिसरात असावी लागतात. तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे लागते. भोपाळमधील आरोग्य सेवा पुरेशी नव्हती. तेथे फक्त चार इस्पितळे होती. आणीबाणीच्या परिस्थितीत कसे काम करायचे हे डॉक्टरांना माहित नव्हते. पिडीतांवर त्वरीत उपचार केले गेले नाहीत अशी तक्रार केली जाते. पण मिथाईल आयसोसायनेटची बाधा झाल्यास त्यावर तेव्हा उपाय नव्हते व आताही नाहीत. केवळ पूरक उपचार करता येतात. मुंबई व ठाणे परिसरात अजूनही पुरेशी इस्पितळे नाहीत. तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण मिळालेले नाही. नागरिकांना याबाबत अद्यापही प्रशासनाने जागरूक केलेले नाही. भोपाळमधील दुर्घटनेनंतर हे सर्व घडून येणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही व कोण दोषी याचा शब्दच्छल करण्यात आपण वेळ दवडीत आहोत.\nअपघात घडला तर त्याबाबत विश्वासार्ह माहिती जमा करणे आपल्याला जमत नाही. विश्वासार्ह ठोस पुरावा आपण सादर करू शकत नाही. हे वेळोवेळी घडलेले आहे. भोपाळबाबत आपण विश्वासार्ह आकडेवारी पुरविली नाही. वायूपीडितांच्या निश्चित आकडय़ाबाबत मतभेद असल्याचे तेथे काम करणारे डॉक्टर्स सांगतात. विषारी वायू पाच किलोमीटर परिसरात पसरला. साधारणपणे तीन हजार माणसे मृत झाली व वायूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २० ते ८० हजार असावी. यामध्ये तीव्र संसर्गापासून मामुली संसर्गापर्यंत सर्वाचा समावेश आहे. मात्र आपण पीडितांची संख्या काही लाखांवर नेऊन ठेवली. जगाच्या कोणत्याही न्यायालयात या संख्येवर विश्वास ठेवला गेला नसता. ठोस पुराव्यानिशी निश्चित आकडेवारी अमेरिकेतील न्यायालयात सादर केली गेली असती तर एक अब्ज डॉलर्सइतकी नुकसानभरपाई मिळणे कठीण नव्हते. कदाचित अधिकही मिळाली असती. लोकप्रिय होण्याच्या नादात पीडितांची संख्या नेत्यांनी वाढवित नेली व सरकारी अनुदान लाटले. याचा परिणाम खटल्यावर झाला. आजही कोणत्याही दुर्घटनेनंतर परस्परविरोधी वैद्यकीय अहवाल आपल्याकडे सादर होतात. मृत्यूचे निश्चित कारण काय हे समजू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी संदिग्धता चालू शकत नाही. दुर्घटनेबाबतचे अहवाल विश्वासार्ह कसे बनतील याकडे सरकारने अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्याचबरोबर प्रत्येक बाबतीत, अभ्यास न करता, संशय निर्माण करून माध्यमेही विश्वासार्हता कमी करीत असतात.रतन टाटा यांच्याबाबतचे उदाहरण याबाबत पाहता येईल. कार्बाईड कंपनीतील धोकादायक कचरा व अन्य अवशेष नष्ट करण्यासाठी भारत सरकार व खासगी उद्योगांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावे असे रतन टाटा यांनी सुचविले होते. या पत्रात त्यांनी डाऊ केमिकलसाठी सरकारने घातलेल्या शंभर कोटी रुपयांच्या अटीचाही उ��्लेख केला होता. या उल्लेखामुळे टाटांच्या या प्रयत्नांबद्दल विनाकारण संशयाचे धुके पसरविण्यात आले आणि एक व्यावहारिक उपाय बासनात बांधला गेला. असे आपल्याकडे अनेकदा होते. प्रत्येक बाबतीत संशय निर्माण करून कामात खोडा घालण्याची सवय आपल्या अंगात मुरली आहे.\nभोपाळ दुर्घटनेपासून आणखी काही मूलभूत धोरणात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते मुक्त अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगाशी जोडली जात आहे. अनेक कंपन्या येथे येऊ लागल्या आहेत. त्या अनेक प्रकारच्या सवलती मागत असतात. गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना मोकळे रान दिले जाते. या कंपन्यांवर कडक र्निबध घातले तर गुंतवणूक होणार नाही अशी भीती घातली जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून असा दबाव येतो हे खरे आहे. त्यांना बेसुमार फायदा हवा असतो व अन्य देशातील सोडा, स्वदेशातील नागरिकांच्या जीवाचीही त्यांना पर्वा नसते. एरीन ब्रोकोवीच किंवा रोश कंपनीविरुद्ध अ‍ॅडम्सने पुकारलेला लढा यातून हे दिसून आले आहे. अमेरिकेतील औषध कंपन्या कशी लूट करतात यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. आताही न्यूक्लिअर लायबिलीटी बीलामुळे हा प्रश्न पुढे आला आहे. अणुभट्टीत अपघात झाल्यास त्याबद्दल किती भरपाई द्यावी व ती कुणी द्यावी याबद्दलचे हे विधेयक आहे व त्याचा सध्याचा मसुदा हा आपल्यावर अन्याय करणारा आहे.\nमात्र नुकसान होऊ न देता यातून मार्ग काढण्यात राजकीय नेत्यांची कसोटी आहे. भारताला गुंतवणूक हवी आहे कारण बेकारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत जात आहे. तथापि, गुंतवणूक ही जशी भारताची गरज आहे तशीच ती प्रगत राष्ट्रांचीही आहे. कारण त्यांना बाजारपेठ हवी आहे. किंबहुना भारतातील श्रीमंतांची संख्या वाढण्यात अमेरिकेचे हित आहे. म्हणजे बाजारपेठेचे गाजर दाखवून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. मात्र एवढय़ावर भागणार नाही. प्रगत राष्ट्रांबरोबर बरोबरीच्या नात्याने व्यवहार करायचा असेल तर तंत्रज्ञानाची समृद्धी कमवावी लागेल. इथे आपण फारच कमी पडतो. नवे तंत्रज्ञान शोधून नवी बाजारपेठ आपण तयार करू शकलेलो नाही. भारत श्रीमंत होत आहे, पण हा पैसा नवे तंत्रज्ञान शोधण्याकडे लागत नाही. भारतातील श्रीमंती ही नोकरदारांची श्रीमंती आहे आणि नोकरदारांच्या बडबडीला जगात कधीच फारशी किंमत नसते. केवळ रासायनिकच नव्हे तर सर्वच महत्वाच्या क��षेत्रातील नवे तंत्रज्ञान शोधण्याकडे भारताने लक्ष दिले पाहिजे. जी पाश्चात्य जीवनशैली आपण स्वीकारत आहोत त्या शैलीला पूरक असे तंत्रज्ञान जोपर्यंत इथे निर्माण होत नाही तोपर्यंत आपण प्रगत राष्ट्रांकडून होणाऱ््या गुंतवणुकीवरच अवलंबून राहू. पंडित नेहरूंना याची जाण असल्यामुळेच त्यांनी प्रगत राष्ट्रांच्या मदतीने आयआयटी सुरू केली. टाटांनी टीआयएफआरसाठी पैसा दिला. मूलभूत व उपयुक्त संशोधन व्हावे हा दृष्टीकोन त्यामागे होता. दुर्दैवाने तसे न होता आयआयटीने फक्त परदेशात नोकरी मिळवणाऱ्या भारतीय अभियंत्यांची संख्या वाढविली. अर्थात तसे होण्यास येथील राजकीय व सामाजिक वातावरण कारणीभूत होते. देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण याबद्दल सरकारमध्ये एकवाक्यता असावी अशी सर्वत्र अपेक्षा असते. सध्याच्या युपीए सरकारमध्ये तसे घडताना दिसत नाही. मनमोहनसिंग, प्रणब मुखर्जी, चिदम्बरम व त्यांचे सहकारी यांचा आधुनिक आणि व्यवहारिक दृष्टीकोन आहे, तर भांडवलदारांबद्दल सर्वत्र व सर्वकाळ संशय घेणाऱ्यांचा गट कॉंग्रेसमध्ये अद्यापही सक्रीय आहे, म्हणून एखाद्या बडय़ा कंपनीबाबत प्रत्येक मंत्रालयाचा निर्णय वेगवेगळा, म्हणजे आपल्या दृष्टीकोनानुसार दिला गेलेला दिसेल. परदेशात भारताचे वजन पडत नाही, याला दहा तोंडानी बोलणारे सरकार हे एक महत्वाचे कारण आहे. चीनबाबत असे होत नाही. चीनमध्ये एकच तोंड बोलते. साहजिक गुंतवणूकदार भारतापेक्षा चीनला प्राधान्य देतात व भारतातील भ्रष्टाचाराचा वारंवार उल्लेख करतात. भोपाळबाबत नव्याने नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या सर्व समस्यांची व मुख्यत: वर्क कल्चरमध्ये बदल करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार व्हायला हवा होता. पण भारतीय मानसिकतेला शोभणारा व्यवहार तेथे झाला. भोपाळमध्ये स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी मंजूर झाले, पीडितांची भरपाई वाढविण्यात आली . यातील पीडितांची भरपाई वाढविणे इतकाच भाग व्यवहाराला धरून आहे. ही भरपाई पूर्वीही वाढविता आली असती. त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची काहीही गरज नव्हती. मुळात अशा दुर्घटना घडल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी व त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी काय करता येईल यावर निर्णय झाला असता तर देशाचा फायदा झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण परदेशातील नुकसानभरपाईच�� दाखले देतो. ओबामा यांनी ब्रिटीश पेट्रोलियमला २० अब्ज डॉलर्स देण्यास कसे भाग पाडले हे सांगतो व मनमोहनसिंग यांच्याकडून तशा कणखर धोरणाची अपेक्षा करतो. पण वैज्ञानिक व उद्योगांनी उभे केलेले तांत्रिक बळ तसेच बऱ्यापैकी सचोटीने चालणारा सामाजिक व राजकीय व्यवहार यामुळे ओबामा यांना हे बळ मिळते हे आपल्या लक्षात येत नाही. त्याचबरोबर कोणती जीवनशैली, किती प्रमाणात आपण स्वीकारायची याचाही विवेक आपण बाळगत नाही. याचा एकत्रित दुष्परिणाम कसा होतो हे आपण भोपाळमध्ये अनुभविले. पण त्यापासून आपण काहीच शिकलो नाही. औद्योगिक, आधुनिक व प्रगल्भ समाजनीती रुजवणे हा भोपाळसारख्या दुर्घटनेवर खरा तोडगा आहे.\nगुरुवार, ८ जुलै 1910\nफ्रान्समध्ये मार्सेलिस बंदराजवळ ‘मोरिया’ बोटीवरून विनायक दामोदर सावरकर या तरुणाने समुद्रात मारलेल्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीची आज शताब्दी होत आहे. अर्थातच त्यानिमित्ताने अनेक ऐतिहासिक गोष्टींची उजळणी केली जाणे स्वाभाविक आहे. ज्या काळात सावरकर पुण्यात शिकत होते, त्या काळावर एका तीनअक्षरी महामंत्राचा ठसा होता. तो मंत्र अर्थातच ‘टिळक’ या नावाने सर्वतोमुखी होता. वातावरण स्वातंत्र्याच्या आशाआकांक्षांनी आणि अत्युच्च अशा प्रेरणेने भारावलेले होते. पुणे शहरात फग्र्युसन महाविद्यालयात शिकणारे सावरकर हेही तरुणांमध्ये वक्तृत्वाचे अचाट आकर्षण ठरू लागले होते. बंगालच्या फाळणीने सर्व समाजात संतापाची लाट उसळली होती. त्यातच टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकायची हाक दिली. १ ऑक्टोबर १९०५ रोजी भरलेल्या सभेत सावरकरांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवायची भाषा उच्चारली. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी न. चिं. केळकर हे होते. त्यांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवण्यापेक्षा त्या कपडय़ांना गोरगरिबांमध्ये वाटून टाकायची मागणी केली. हा त्या तरुणांना एका अर्थाने टाकण्यात आलेला पेच होता. त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. तरुणांनी टिळकांना आपले साकडे घातले. टिळकांनी त्यांना सांगितले, की मी विलायती कपडे जाळायला परवानगी देईन, पण तुम्हाला ढिगावारी कपडे जाळता आले पाहिजेत. सावरकरांना हे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारले आणि अतिप्रचंड ढीग करून कपडे जाळायची घोषणा केली. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी पुण्यात विलायती कपडय़ांनी भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. तेव��हाच्या रे मार्केटवरून (आताची महात्मा फुले मंडई) ती तेव्हाच्या लकडी पुलाच्या (आताचा संभाजी पूल) पलीकडे मोकळय़ा मैदानात पोहोचली. या मिरवणुकीत स्वत: टिळकांनी भाग घेतला होता. होळी एकीकडे, तर सभा दुसरीकडे व्हावी अशी सूचना टिळकांनी केली. टिळकांच्या नावाचा दबदबाच एवढा होता, की त्यांना तोंडावर विरोध करायला कुणी धजावत नसे. सावरकरांनी म्हटले, की मग इथपर्यंत तरी आम्ही कशासाठी आलो, त्यापेक्षा मार्केटातच कपडे नसते का जाळता आले टिळक हे स्वभावत:च लोकशाही मार्गाने जाऊ इच्छिणारे आणि तरुणांच्या विचारांची कदर करणारे टिळक हे स्वभावत:च लोकशाही मार्गाने जाऊ इच्छिणारे आणि तरुणांच्या विचारांची कदर करणारे त्यांनी त्या ठिकाणी एवढे प्रखर भाषण केले, की त्या तरुणांमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यावर कडी केली ती शिवरामपंत परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण भाषणाने त्यांनी त्या ठिकाणी एवढे प्रखर भाषण केले, की त्या तरुणांमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यावर कडी केली ती शिवरामपंत परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण भाषणाने परदेशी कपडय़ांच्या होळीने हा इतिहास घडवला. ती परदेशी कपडय़ांची देशातली पहिली होळी ठरली. रँग्लर र. पु. परांजपे हे तेव्हा फग्र्युसनचे प्राचार्य होते. त्यांनी सावरकरांची फग्र्युसनच्या वसतिगृहातून हकालपट्टी केली आणि त्यांना दहा रुपये दंड केला. टिळकांना ती ठिणगी पुरेशी होती. त्यांनी तिचे आणखी एका आगीत रूपांतर कसे होईल ते पाहिले. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाने त्यांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून परांजपे यांच्यावर कडाडून टीका केली. (१७ ऑक्टोबर १९०५) त्यानंतरचे दोन आठवडे टीकेचा हा क्रम त्यांनी चढाच ठेवला होता. सावरकरांचा जन्म १८८३चा आणि टिळकांचा १८५६चा परदेशी कपडय़ांच्या होळीने हा इतिहास घडवला. ती परदेशी कपडय़ांची देशातली पहिली होळी ठरली. रँग्लर र. पु. परांजपे हे तेव्हा फग्र्युसनचे प्राचार्य होते. त्यांनी सावरकरांची फग्र्युसनच्या वसतिगृहातून हकालपट्टी केली आणि त्यांना दहा रुपये दंड केला. टिळकांना ती ठिणगी पुरेशी होती. त्यांनी तिचे आणखी एका आगीत रूपांतर कसे होईल ते पाहिले. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाने त्यांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून परांजपे यांच्यावर कडाडून टीका केली. (१७ ऑक्टोबर १९०५) त्यानंतरचे दोन आठवडे टीकेचा हा क्रम त्यांनी चढाच ठेवला होता. सावरकरांचा जन्म १८८३चा आणि टिळकांचा १८५६चा म्हणजे टिळक त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे होते. युरोपात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे शिष्यवृत्ती देतात, हे टिळकांनी सावरकरांच्या कानावर घातले आणि सावरकर त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तिकडे रवाना झाले, इथपर्यंत टिळक आणि सावरकर यांचे गुरू-शिष्याचे नाते जोडले गेले होते. सावरकरांनी श्यामजी वर्माची मर्जी एवढी संपादन केली होती, की त्यांनी इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकरांवर सोपवून १९०७ मध्ये पॅरिसकडे प्रयाण केले होते. याच काळात टिळकांचे आणखी एक शिष्य सेनापती बापट यांनी लंडनमध्ये बॉम्ब बनवायचे शिक्षण तर घेतलेच, पण त्याच्या कृतीच्या पुस्तिका भारतात पाठवून दिल्या. याच काळात महमद अली जीना यांनी टिळकांचे शिष्यत्व स्वीकारले होते. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्या जामीनकीच्या अर्जावर जीनांनी केलेला युक्तिवाद इतिहासात अजरामर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले महात्मा गांधीजी हेही टिळकांना गुरू मानत. प्रत्यक्षात जरी त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी टिळकांना तेही आपले गुरु मानत. गांधीवादी असणारे आचार्य विनोबा भावे हेही टिळकांचे शिष्य होते. पुढे मीरत खटल्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर टिळकांचे शिष्यत्व हे आपले भूषण मानत. थोडक्यात त्या काळच्या सर्व लहानथोर नेत्यांवर टिळक या नावाची मोहिनी होती. सावरकर यांची ती इतिहासप्रसिद्ध उडी ठरली तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहीत होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नेहमीच केली जाते, अंदमानात सावरकरांना फिरवाव्या लागलेल्या कोलूचे कष्ट अपरंपार होते. ‘हातीचा घास कधी हटुनि रहावा’, अशी ती अवस्था होती. टिळकांना सोसाव्या लागलेल्या कडक शिक्षेची चर्चा त्या मानाने कमी होते. टिळकांना त्या काळात जडलेल्या व्याधींचे मूळ तिथल्या त्यांच्या शिक्षेत आहे. कल्पना करा, की पाण्यात कडक अशी जाडजूड भाकरी बुडवून खायचा आपल्यापैकी कुणावर प्रसंग आला आहे. टिळकांची त्याबद्दल तक्रार मुळीच नव्हती. हे आत्मिक बळ त्यांच्या अंगी आले ते त्यांनी आपले मन त्या लेखनात गुंतवले होते त्या���ुळे म्हणजे टिळक त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे होते. युरोपात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे शिष्यवृत्ती देतात, हे टिळकांनी सावरकरांच्या कानावर घातले आणि सावरकर त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तिकडे रवाना झाले, इथपर्यंत टिळक आणि सावरकर यांचे गुरू-शिष्याचे नाते जोडले गेले होते. सावरकरांनी श्यामजी वर्माची मर्जी एवढी संपादन केली होती, की त्यांनी इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकरांवर सोपवून १९०७ मध्ये पॅरिसकडे प्रयाण केले होते. याच काळात टिळकांचे आणखी एक शिष्य सेनापती बापट यांनी लंडनमध्ये बॉम्ब बनवायचे शिक्षण तर घेतलेच, पण त्याच्या कृतीच्या पुस्तिका भारतात पाठवून दिल्या. याच काळात महमद अली जीना यांनी टिळकांचे शिष्यत्व स्वीकारले होते. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्या जामीनकीच्या अर्जावर जीनांनी केलेला युक्तिवाद इतिहासात अजरामर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले महात्मा गांधीजी हेही टिळकांना गुरू मानत. प्रत्यक्षात जरी त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी टिळकांना तेही आपले गुरु मानत. गांधीवादी असणारे आचार्य विनोबा भावे हेही टिळकांचे शिष्य होते. पुढे मीरत खटल्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर टिळकांचे शिष्यत्व हे आपले भूषण मानत. थोडक्यात त्या काळच्या सर्व लहानथोर नेत्यांवर टिळक या नावाची मोहिनी होती. सावरकर यांची ती इतिहासप्रसिद्ध उडी ठरली तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहीत होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नेहमीच केली जाते, अंदमानात सावरकरांना फिरवाव्या लागलेल्या कोलूचे कष्ट अपरंपार होते. ‘हातीचा घास कधी हटुनि रहावा’, अशी ती अवस्था होती. टिळकांना सोसाव्या लागलेल्या कडक शिक्षेची चर्चा त्या मानाने कमी होते. टिळकांना त्या काळात जडलेल्या व्याधींचे मूळ तिथल्या त्यांच्या शिक्षेत आहे. कल्पना करा, की पाण्यात कडक अशी जाडजूड भाकरी बुडवून खायचा आपल्यापैकी कुणावर प्रसंग आला आहे. टिळकांची त्याबद्दल तक्रार मुळीच नव्हती. हे आत्मिक बळ त्यांच्या अंगी आले ते त्यांनी आपले मन त्या लेखनात गुंतवले होते त्यामुळे पंडित नेहरूंनी टिळकांविषयी म्हटले आहे, की त्या काळात फारच थोडय़ा व्यक्तींना अविवाद्य असे समाजमनात स्थान लाभले होते, त्यात टिळकांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. ज्या लढय़ाशी गांधीजींचे नाव जोडले गेले आणि ते अजरामर झाले, त्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाला सावरकरांनी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमधल्या सभेत पाठिंबा देऊन तिथल्या हिंदी जनतेच्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सावरकरांना फेरअटक करून भारतात आणण्यात आले आणि पुढे अंदमानात त्यांची रवानगी करण्यात आली तेव्हा ती खबर टिळकांना तातडीने कळवायची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस त्यांना पत्राद्वारे ही माहिती द्यायचे आणि वर्षांतून एकदा काही मिनिटे होणाऱ्या भेटीत इतिवृत्त कथन करायचे, तेव्हाच त्यांना या घडामोडी कळून येत असत. १९१८ मध्ये सावरकर अंदमानात आजारी पडले, पण त्यांच्या सुटकेविषयी कोणतीही हालचाल झाली नव्हती. टिळकांचे ३१ जुलै १९२०च्या मध्यरात्रीनंतर निधन झाले, तेव्हाही सावरकरांना त्याची गंधवार्ता तात्काळ कळणेही अशक्य होते. मे १९२१ मध्ये सावरकरांना महाराजा बोटीने स्वदेशी आणण्यात आले तरी त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये किमान पाच वर्षे राजकारणात भाग न घ्यायच्या अटीवर त्यांची सुटका झाली. ‘माफी मागून तुम्ही सुटका करवून घ्यावी’, असे टिळकांना सुचवण्यात आले असता त्यांनी त्यास स्वच्छ शब्दांत नकार तर दिलाच होता, पण त्यापेक्षा आपण मरण पत्करू असे ते म्हणाले होते. त्यांनी आपल्या प्रतिनिधींना तसे सुचवू देण्यासही मज्जाव केला होता. परिस्थिती भिन्न होती, मनोनिग्रह त्याहून भिन्न होता. टिळकांना सर्वव्यापी शिष्यवर्ग का लाभला, याचे मूळ त्यांच्या या ठाम विचारांमध्ये सापडते. सावरकरांचा तुरुंगवास चालू होता, तेव्हाच म्हणजे १९१५मध्ये हिंदूमहासभेची स्थापना झाली होती. पुढे दहा वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदूमहासभेचा उदय झाला तेव्हा मंडालेहून सुटका होऊन आलेले टिळक काँग्रेसमध्ये परतले होते, इतकेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या कामात स्वत:चे सर्वस्व अर्पण केले होते. हिंदूमहासभेची स्थापना मुस्लिमांच्या विरोधात होती, पण त्या स्थापनेनंतर एकाच वर्षांने टिळकांनी मुस्लिमांना मतदारसंघप्रधान योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी लखनौ करार घडवून आणला (१९१६). टि���क आणि जीना हे त्या कराराचे खंदे समर्थक होते. मुस्लिम लीगला काँग्रेसने दिलेले ते उत्तर होते. हसरत मोहानी यांच्यासारखा शायर तर टिळकांच्या प्रेमातच पडला होता. हा इतिहास सावरकरांच्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीच्या निमित्ताने चितारताना त्या काळाचे स्मरण करणे हा तर उद्देश आहेच, पण याच पानावर त्यांच्या अफाट अशा कर्तृत्वाचे शिल्प चितारले गेले आहे त्याचे बलस्थान टिळकांच्या या वारशामध्ये होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीकारक होते, पण त्यांचे क्रांतीवीरत्व टिळकांकडे होते.\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक समस्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nana-patekar/", "date_download": "2020-09-30T09:28:35Z", "digest": "sha1:HGZNJVIXP4AULJNRYB3GEINDLC3MURYK", "length": 17330, "nlines": 216, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nana Patekar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल ��रणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nनाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट, दिली ही भावुक प्रतिक्रिया\nभ���टीच्या वेळी नाना पाटेकर भावुक झाले होते. हा धीर आणि संयमाचा काळ असल्याचंही त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं.\nरात्री 8 वाजता जाहीर करायला 'लॉकडाऊन' म्हणजे काय 'नोटबंदी' नव्हे, NCP ची टीका\nमुंबईला हादरवणारा डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ, नाना पाटेकरांचा मोठा खुलासा\nVIDEO: नाना पाटेकर यांनी या कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक\nMeTooप्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या 'नाम'वर तिने उठवले प्रश्न\nVIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी\nMeToo : तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना पोलिसांकडून क्लिनचीट\n#MeToo - नाना पाटेकर यांना क्लीनचीट मिळालीच नाही, तनुश्री दत्ताचा दावा\n#MeToo - तनुश्री दत्ता प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांना क्लिनचीट\n#MeToo प्रकरणानंतर या सिनेमातून होणार नानाचं ‘कमबॅक’\nनाना पाटेकरांना मातृशोक, एकही बॉलिवूड स्टार आला नाही अंत्यदर्शनाला\n'माझ्यासोबत जे घडलं त्याला फक्त नाना पाटेकरच जबाबदार नाहीत तर...'\nराम मंदिराआधी गरिबांना घास द्या - नाना पाटेकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हा��रस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/662319", "date_download": "2020-09-30T10:26:01Z", "digest": "sha1:2TZ3XI774J55TX74HFD5W3GI5KGUZZLD", "length": 2277, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२८, १८ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sco:Saunt Lucia\n१९:२४, १६ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: de:St. Lucia)\n१३:२८, १८ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sco:Saunt Lucia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/authors/a/anonymous/a-positive-attitude-helps-bridge-a-gap-between-ability-and-aspiration-anonymous/", "date_download": "2020-09-30T08:48:49Z", "digest": "sha1:V327HR5YSJS2XJ7422ABMJXEJWZLBOBL", "length": 10685, "nlines": 75, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "एक सकारात्मक दृष्टीकोन क्षमता आणि आकांक्षा दरम्यानचे अंतर कमी करण्यास मदत करते. - अनामित - कोट्स पेडिया", "raw_content": "\nएक सकारात्मक दृष्टीकोन क्षमता आणि आकांक्षा दरम्यानचे अंतर कमी करण्यास मदत करते. - अनामिक\nआपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे विविध क्षमता आणि कौशल्ये. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या जीवनास आकार देताना आपण निवडत असलेल्या विविध पर्यायांबद्दल आपल्याला माहिती होते आणि आपण हळू हळू आपली स्वप्ने विणण्यास सुरवात करतो.\nजेव्हा आपण ती समजून घेण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तेव्हा ही स्वप्ने आमची आवड बनतात. ती आपली आकांक्षा आणि आवड बनते. आपण ज्याचा पाठलाग करीत आहोत ते निवडण्याआधी आपण ज्याचा पाठपुरावा करीत आहोत त्याचे नीट मूल्यांकन केले पाहिजे. एकदा, आम्ही आमच्या स्वप्नांकडे डोळे ठेवले तर आपण दृढ आणि लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nआपल्याला दिसेल की भिन्न आव्हाने आपल्या मार्गावर येतील परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन राखणे. आपणास हे समजेल की जेव्हा आपण वाढता तेव्हा केवळ आपली वृत्तीच आपल्याद्वारे प्रवास करते. आपण घाबरत होते त्या सर्व गोष्टींसाठी हे आपल्याला मदत करते.\nसकारात्मक मनाने आपण तयार केलेल्या सकारात्मक उर्जासह आपण स्वत: ला मागे टावाल. अपयशास आपल्या दिशेने जा आणि आपल्या अपयशावर मात करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या. अशाप्रकारे, आपण स्वप्नांच्या जवळ असल्याचे आपल्याला आढळेल.\nजेव्हा आपण अडचणींवर मात करता आणि पुढे जाताना आपण पाहता की आपण इतरांनाही प्रेरित करण्यास सक्षम असाल. आपण हळूहळू आपली क्षमता आणि आकांक्षा मधील अंतर कमी करण्यास सक्षम व्हाल. याचा अर्थ असा आहे की आपल्या मर्यादा पूर्ववत करण्याचा आणि आपल्या सर्वोत्तम देण्याचा संकल्प व सामर्थ्य शोधणे.\nहे सकारात्मक दृष्टीकोन वाढवण्यापासून उद्भवते. आपण नकारात्मक असल्यास आणि परिणामांबद्दल विचार न केल्यास, आपण आपले लक्ष विचलित करू आणि अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रित कराल ज्यामुळे आपल्याला फक्त अडथळा येईल. म्हणून, स्वतःला सकारात्मकतेने वेढून घ्या, आशावाद आणि आपली आकांक्षा साध्य करण्याच्या प्रयत्नात पुढे जा.\nसर्वोत्कृष्ट सकारात्मक दृष्टीकोन उद्धरण\nसाधेपणा आणि दृष्टीकोन यावर उद्धरण\nआपला आनंद दुसर्‍याच्या हातात कधीही घालू नका. - अनामिक\nआपला आनंद दुसर्‍याच्या हातात कधीही घालू नका. - अनामित संबंधित कोट्स:\nफक्त कारण की एखादी व्यक्ती नेहमीच हसत असते याचा अर्थ असा नाही की त्यांचे जीवन परिपूर्ण आहे. हास्य आशा आणि सामर्थ्याचे चिन्ह आहे. - अनामिक\nआपण कदाचित एखादी व्यक्ती सर्व वेळ हसताना पाहता असाल परंतु आपण स्वत: चे गृहितक तयार करु नये…\nप्रत्येकजण आयुष्यात चुका करतो, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आयुष्यभर त्यांच्यासाठी पैसे द्यावे लागतील. कधीकधी चांगले लोक वाईट निवडी करतात. याचा अर्थ असा नाही की ते वाईट आहेत. याचा अर्थ ते मानव आहेत. - अनामिक\nपरीक्षेत जसे आपण काही प्रश्नांची चुकीची उत्तरे दिलीत तर आपणही…\nप्रत्यक्षात “काहीही नाही” करणे ठीक आहे. 100% वेळ उत्पादक होणे शक्य नाही, म्हणून केवळ आराम करण्यासाठी दोषी वाटत नाही. - अनामिक\nप्रत्यक्षात “काहीही नाही” करणे ठीक आहे. 100% उत्पादनक्षम असणे शक्य नाही, म्हणून दोषी वाटू नका…\nआपल्यासाठी काय चांगले आहे याबद्दल दोषी वाटू नका. - अनामिक\nआपल्यासाठी काय चांगले आहे याबद्दल दोषी वाटू नका. - अनामित संबंध���त कोट्स:\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-09-30T09:32:47Z", "digest": "sha1:KKFG2DYQHILFMPHCIKXDLB3VUEPMEOV2", "length": 4983, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटालियन भौतिकशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इटालियन भौतिकशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T10:42:15Z", "digest": "sha1:I4UQUCQJMCWWAZTQ27PJPPRO73PIR7YM", "length": 5782, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १७५० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १७५० च्या दशकातील जन्म\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७२० चे १७३० चे १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे १७८० चे\nवर्षे: १७५० १७५१ १७५२ १७५३ १७५४\n१७५५ १७५६ १७५७ १७५८ १७५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या १७५० च्या दशकातील जन्म\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७५० मधील जन्म‎ (३ प)\n► इ.स. १७५१ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १७५२ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १७५४ मधील जन्म‎ (३ प)\n► इ.स. १७५६ मधील जन्म‎ (३ प)\n\"इ.स.च्या १७५० च्या दशकातील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७५० चे दशक\nइ.स.च्या १८ व्या शतकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/apyashala-bhidtana-chaturang-yogesh-shejwalkar-abn-97-2051760/", "date_download": "2020-09-30T09:42:02Z", "digest": "sha1:JGSEYNKQZ2EVD5DC2GHN7UTGB3CSM3GA", "length": 26190, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "apyashala bhidtana chaturang yogesh shejwalkar abn 97 | अपयशाला भिडताना : अपयशाची‘वाइल्ड कार्ड’एन्ट्री | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nअपयशाला भिडताना : अपयशाची‘वाइल्ड कार्ड’एन्ट्री\nअपयशाला भिडताना : अपयशाची‘वाइल्ड कार्ड’एन्ट्री\nनर्मविनोदाचा शिडकावा करत गंभीर विषयाला तोंड फोडणारं गोष्टीरूपातलं हे सदर दर पंधरवडय़ाने..\nआज अवतीभोवती अपयशाने खचून जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण वाढते आहे, नैराश्य सर्व वयोगटांत पोचलेलं आहे, ताटात अन्नापेक्षा जास्त औषधाच्या गोळ्या दिसत आहेत. सामाजिक स्वास्थ्य वेगानं कुरतडलं जात आहे. हे टाळायचं असेल तर येणाऱ्या अपयशाला पूर्ण ताकदीनं भिडावं लागेल.. शांतचित्ताने आणि काहीशा त्रयस्थपणे अपयशाचा मागोवा घेऊन.. कसं ते सांगणारं, नर्मविनोदाचा शिडकावा करत गंभीर विषयाला तोंड फोडणारं गोष्टीरूपातलं हे सदर दर पंधरवडय़ाने..\n या प्रश्नाच्या उत्तराची व्याख्या जशी व्यक्तीनुरूप बदलते, तसंच यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरांचं असायला हवं. कारण यशापयशाचे संदर्भ, त्यासाठी केलेली धडपड, ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. ‘केलेल्या प्रयत्नाचं उत्तर मनासारखं मिळालं की नाही या प्रश्नांच्या उत्तरांचं असायला हवं. कारण यशापयशाचे संदर्भ, त्यासाठी केलेली धडपड, ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. ‘केलेल्या प्रयत्नाचं उत्तर मनासारखं मिळालं की नाही’ एवढय़ा एकाच निकषावर त्या संपूर्ण प्रयत्नाचं, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं यश किंवा अपयश ठरत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा प्रयत्नांचा, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार केला तर ‘ऑल वेल इफ एंड इज वेल’ हे एकमेव सत्य नाही. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जो काही प्रवास केला जातो, त्या संपूर्ण प्रवासाचा ताळेबंद हा अंतिम निर्णयाइतकाच महत्त्वाचा असतो.\nमुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते, की हा संपूर्ण प्रवास आपल्या स्वत:चा असतो. त्याचे बारकावे आणि आपण खरोखर किती मेहनत घेतली आहे, हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. तेव्हा अनेकदा अंतिम निर्णय मनासारखा झाला नाही तरीही तो प्रवास कमालीचं समाधान देऊन जातो. बरेचदा नवं काही तरी शिकवून जातो किंवा झणझणीत अंजन तरी डोळ्यात घालतो. यातलं जे काही होतं ते पूर्णपणे आपल्यासाठी असतं. इतर कोणाच्याही मताची किंवा प्रमाणपत्राची त्याला गरज नसते. तेव्हा एखादं अपयश इतरांना ज्या तीव्रतेनं जाणवतं.. तितक्या तीव्रतेनं आपल्याला ते जाणवेलच असं नसतं किंवा याच्या बरोबर उलटही होतं. कदाचित अशा अनेक दडलेल्या पलूंमुळे ‘अपयश’ हा माझा स्वत:चा अत्यंत आवडता विषय आहे.\nमुळात अपयशाचा मला दांडगा अनुभव आहे आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या वळणांवर अपयश अनपेक्षितपणे प्रकट होऊन कधीही ‘धप्पा’ देऊ शकतं, हे मी मोकळ्या मनाने मान्यही केलेलं आहे. अर्थात, असं असलं तरी अपयशाशी गळाभेट झाल्यावर होणारी मानसिक आंदोलनं मीसुद्धा अनुभवतो. भावनांचा बांध कधी-कधी अनावरही होतो; पण तरीही थोडय़ाच कालावधीत शांतचित्ताने आणि काहीशा त्रयस्थपणे त्या अपयशाचा मागोवा घेऊन, बरंच काही शिकता येतं. अर्थात, त्यासाठी त्या अपयशाला पूर्ण ताकदीने भिडावं लागतं, हे मात्र नक्की; पण आज अवतीभोवती पाहताना अपयशाने खचून जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे, नैराश्य सर्व वयोगटांत पोचलेलं आहे, ऐन तिशीत हृदयरोगानं तरुणांना खिंडीत गाठलं आहे, ताटात अन्नापेक्षा जास्त औषधाच्या गोळ्या दिसत आहेत. यांसारख्या अनेक गोष्टी सामाजिक स्वास्थ्य वेगानं कुरतडत आहेत.\nआपण कितीही सरळ मार्गाने वागलो, गोष्टींचं नियोजन केलं, ‘रिस्क आयडेंटिफिकेशन’ केलं, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्य���चा आटापिटा केला, तरी बरेचदा अपयशाला हमखास ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री मिळते आणि नको त्या क्षणी पायात पाय घालून ते आपल्याला तोंडावर पाडतं. हे आपल्या सर्वानाच चांगलं माहिती आहे. ‘यशाचे अनेक बाप असतात.’ तर ‘अपयश हे नेहमी पोरकं असतं.’ याचीही आपल्याला कल्पना असते. मात्र तरीही आपण आपल्याच अपयशाला आपलं का म्हणत नाही हा खरा प्रश्न आहे. ‘कळतं पण वळत नाही.’ या म्हणीचं या इतकं दुसरं उत्तम उदाहरण नाही.\nअपयशाचं पालकत्व घेणं तर सोडाच; पण त्याला झिडकारण्यासाठी.. त्याच्यापासून दूर पळण्यासाठी आटापिटा केला जातो. तसं करण्यामागे ‘लोक काय म्हणतील’ हा ‘क्लासिक मेंटल ब्लॉक’ही असतोच. असं पळाल्यानेच सगळा घोळ सुरू होतो. अनेकदा परिस्थिती गंभीर होण्यामागे बरीच कारणं असली, तरी त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘अपयश सहन करण्याची, त्यात दडलेले अर्थ समजून घेण्याची, मिळणारा धडा शिकण्याची तयारी नसणं’ हेच असतं.\nदर वेळी अपयशासाठी पूर्णपणे आपणच जबाबदार असतो किंवा फक्त इतर गोष्टीच जबाबदार असतात, असं नसतं. बऱ्याच गोष्टींच्या गुंतागुंतीचा तो एकत्र परिणाम असतो. एकदा ते जर उमगलं, की मग आलेल्या अपयशामुळे खचून न जाता दुप्पट मेहनत घेऊन हातून काही तरी असामान्य आणि दीर्घकाळ टिकणारी गोष्ट घडू शकते. अनेक यशस्वी आणि प्रस्थापित लोकांचा जीवनप्रवास हीच गोष्ट अधोरिखित करतो. कित्येकदा पहिल्याच फटक्यात देदीप्यमान यश मिळालं तर ते यश गृहीत धरलं जातं आणि मग पुढचं यश मिळवताना नाकी नऊ येतात, अशीही अनेक उदाहरणं आहेत. अर्थात, म्हणून पहिल्या फटक्यात यश मिळवूच नये, असं नाही; पण अपयश आलं, तरी काही बिघडत नाही, हे निश्चित.\nआय.टी. अर्थात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना किंवा लिखाणाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतल्या लोकांशी भेटीगाठी होत असतात. तेव्हा ‘फक्त आणि फक्त सक्सेस’ मिळवण्याची अनेकांची तीव्र इच्छा अस्वस्थ करते. सर्व बाजूंनी असलेल्या ‘परफॉर्मन्स प्रेशर’मुळेही अनेक जण आपल्या मूळ स्वभावाविरुद्ध वागतात, हेसुद्धा आहेच; पण ‘जे जे चांगलं.. ते माझं’ आणि ‘जे जे फसलेलं.. ते इतरांचं’ या वृत्तीने काम करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. अनेक टॅलेंटेड वा गुणवान लोक अपयश सहन करू न शकल्याने किंवा त्याच्या भीतीने भरकटलेले मी जवळून पाहिलेले आहेत. प्रामाणिकपणे मान्य करायचं, त��� मी स्वत:ही अनेकदा भरकटलेलो आहे आणि नंतर विचार केल्यावर पश्चात्तापाची वेळ माझ्यावरही अनेकदा आलेली आहे.\nतेव्हा अपयशाशी निगडित असलेले अनेक दुर्लक्षित पलू आपल्या सगळ्यांबरोबर ‘शेअर’ करावेत यासाठीचा हा लेखनप्रपंच आहे. अर्थात, यात कोणाचंही ‘बौद्धिक’ घेण्याचा किंवा शाळा घेण्याचा हेतू नाही किंवा कोणता डोसही मला द्यायचा नाही. शिवाय ‘सायकॉलॉजी’ हा माझ्या अभ्यासाचा विषय नसल्याने त्या अनुषंगाने कोणतीही शास्त्रीय गोष्टही मला सांगता येणार नाही; पण असं असलं तरी मला काही तरी मांडायचं आहे, प्रामाणिकपणे काही तरी सांगायचं आहे. आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. हे सगळं मांडताना माझा असा अजिबात दावा नाही की, मला जे काही म्हणायचं आहे, ते एखाद्या हमखास उत्तरासारखं किंवा गाइडसारखं असेल; पण मला जे काही अवतीभवती दिसलं, मी स्वत: ज्याचा अनुभव घेतला, अनेक अपयशांतून माझं जे शिक्षण झालं, ते कुठे तरी सगळ्यांबरोबर शेअर करावं, यासाठीचा हा लेखनप्रपंच आहे.\nतेव्हा लेखाची मांडणी ही बहुतेक वेळा गोष्ट स्वरूपात असेल. काही ठिकाणी प्रसंगानुरूप, परिस्थितीचे भान राखून, कल्पनाविस्ताराचीही जोड दिलेली असेल. अवतीभवती घडणारे किंवा आपल्याच घरात अनुभवलेले काही प्रसंग कदाचित या गोष्टीतून आपल्यासमोर येतील. त्या प्रसंगात एक प्रश्न असेल. अपयशाची भीती त्यातून जाणवत राहील, मात्र उत्तर शोधण्याची गरजही त्यातून लक्षात येईल. सरतेशेवटी उत्तराबरोबरच अपयशाशी निगडित असलेला एखादा सकारात्मक पलूही समोर येईल आणि त्यातूनच कदाचित अपयशाला भिडण्याची गरजही वाटून जाईल..\nयोगेश शेजवलकर यांना आय.टी. अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशा-परदेशात काम करण्याचा जवळजवळ पंधरा वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ‘सॉफ्टवेअर टेस्टिंग’च्या विषयांसाठी आणि सर्टिफिकेशनसाठी ट्रेनर म्हणून काम करत आहेत. सवाई करंडक स्पर्धा, तसेच राज्यस्तरीय दीर्घाक व एकांकिका स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाची बक्षिसे त्यांना मिळाली आहेत. त्याचबरोबर त्यांची नाटय़संहितांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी विविध ‘अ‍ॅड एजन्सीज’बरोबर ‘फ्रीलान्स रायटर’ म्हणूनही काम केले आहे. त्या माध्यमातून लिहिलेल्या सुमारे दोनशेपेक्षा जास्त जाहिराती वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यात. तसेच अनेक कॉर्पोरेट फिल्म्सचे लिखाण त��यांनी केले आहे. यासह अ‍ॅनिमेशन सीरिज आणि डिजिटल मार्केटिंगसाठीही लिखाण केले आहे. त्यांनी ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटासाठी ‘लँग्वेज कन्सल्टंट’ म्हणून काम केले असून ‘स्टोरीटेल’ या ऑडिओबुक्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी काही ‘ओरिजिनल सीरिज’चे लिखाण सुरू आहे. सोबतच त्यांनी लिहिलेल्या पहिल्या कादंबरीची निर्मिती प्रक्रियासुद्धा प्रगतिपथावर आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 निरामय घरटं : सामाजिक पालकत्वाच्या दिशेने\n2 व्वाऽऽ हेल्पलाइन : स्पेस म्हणजे काय रे भाऊ\n3 यत्र तत्र सर्वत्र : माणूस कधी होणार माणूस\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/theatre/himalayachi-savli-play-will-be-on-the-marathi-theater-47-years-later-35577", "date_download": "2020-09-30T09:05:32Z", "digest": "sha1:KW22WKBIULZCGRR5NSIVTYU7KCI2OYYQ", "length": 16730, "nlines": 140, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "EXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’ | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nEXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’\nEXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’\n१९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्ये नवीन संचात रसिकांसमोर येणार आहे. कानेटकरांचं लेखन असलेलं हे अभिजात नाटक आहे. त्यावेळी डाॅ. श्रीराम लागूंनी हे नाटक बसवलं होतं आणि त्यात कामही केलं होतं.\nBy संजय घावरे नाटक\n‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकामागोमाग प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे आणखी एक गाजलेलं नाटक मराठी रंगभूमीवर अवतरणार आहे. डाॅ. श्रीराम लागूंच्या अदाकारीनं रसिकांना भुरळ पाडणारं हे नाटक तब्बल ४७ वर्षांनी रंगभूमीवर येणार आहे. विनोदी लेखन-दिग्दर्शनात हातखंडा असलेले दिग्दर्शक राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करणार असून, गोविंद चव्हाण निर्माते आहेत. ‘ती फुलराणी’ आणि ‘श्री बाई समर्थ’ या नाटकांनंतर ‘हिमालयाची सावली’ रंगभूमीवर आणताना कशा प्रकारे तयारी सुरू आहे याची एक्सक्लुझीव्ह माहिती देशपांडे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बातचित करताना दिली.\n१९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्ये नवीन संचात रसिकांसमोर येणार आहे. कानेटकरांचं लेखन असलेलं हे अभिजात नाटक आहे. त्यावेळी डाॅ. श्रीराम लागूंनी हे नाटक बसवलं होतं आणि त्यात कामही केलं होतं. हे टिपीकल ऐतिहासिक नाटक नाही, तर सामाजिक आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीच्या कौटुंबिक आयुष्यावर प्रकाश टाकणारं आहे. त्याच्या कुटुंबियांना काय भोगावं लागतं यावर आधारित आहे.\n‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुनरुज्जीवीत करावं ही मूळ संकल्पना गोविंद सावंत यांची. चव्हाण यांच्याकडे या नाटकाचे राईट्स होते, पण त्यांनी मध्यंतरी ते परत केले होते. एक दिवस बोलता बोलता त्यांनी मला या नाटकाबाबत सांगितलं, तेव्हा मी देखील त्यांना उर्जा दिली. मग त्यांनी पुन्हा हे राईट्स घेतले आणि आता ते रंगभूमीवर येणार आहे. सध्या बाकीच्या गोष्टींची जुळवाजुळव सुरू आहे.\nसध्या तांत्रिक गोष्टींवर काम सुरू आहे. तालीम जून अखेरपासून सुरू होईल. आॅगस्टमध्ये हे नाटक रसिकांसमोर आणण्याचा विचार आहे. आज जरी जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग करण्याचा ट्रेंड असला तरी आमचा मात्र तसा काहीच विचार नाही. ४७ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येणारं हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचावं यासाठी आमचा प्रयत्न असेल.\nबदल काहीच करणार नाही. खरं तर त्या वेळचं हे नाटक आम्ही कोणीच पाहिलेलं नाही. त्यामुळं हे पूर्वीच्या नाटकापेक्षा वेगळंच होईल. याचा सेट त्या काळानुसारच बनवला जाईल. त्या काळात कशी घरं होती याचं वर्णन कानेटकरांनी लिहिलेलं आहे. त्याप्रकारे सेट उभा केला जाईल. कानेटकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन करणार आहोत. त्यांचं एक वाक्यही आम्ही बदलू शकत नाही.\nकलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही आॅप्शन्स डोक्यात आहेत. त्यांना वाचनासाठी दिलं आहे. कास्टिंग अर्थातच मोठं असणार. डाॅ. श्रीराम लागू, शांता जोग आणि अशोक सराफ या मराठी रंगभूमीवरील तीन हुकूमी एक्क्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर १९७२ मध्ये रसिकांवर मोहिनी घातली होती. त्यामुळं त्याच ताकदीचे आजच्या पिढीतील कलाकार घेऊन कानेटकरांच्या लेखनाला उचित न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी याबाबत काहीच निश्चित सांगता येणार नाही.\nतात्यासाहेब हे या नाटकातील मेन कॅरेक्टर असलं तरी हे नाटक खरं तर त्यांच्या पत्नीवर आधारित आहे. पुरुषाच्या मागे ठामपणं उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं हे नाटक आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पत्नीला काय भोगावं लागतं ते इतरांना ठाऊक नसतं. हे नाटक त्यावरच आधारित आहे. हे नाटक त्या पतीच्या मागं असणाऱ्या ‘सावली’चं असल्यानं त्याचं शीर्षक ‘हिमालयाची सावली’ आहे.\nहे नाटक पूर्वीही तीन अंकी होतं. नव्या संचात सादर करतानाही तीन अंकीच असेल. यात दोन मध्यंतरं होतील. नाटकाचा कालावधी फार मोठा नसेल. तो दोन अंकांच्या नाटकांइतकाच असेल, पण तीन अंकात सादर करणं ही मूळ नाटकाची गरज आहे. त्यामुळं प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा अनुभव ठरेल. हे लेखकानं घट्ट बांधलेलं नाटक आहे. ते विस्कटण्याची आमची हिंमत नाही आणि आम्हाला तो अधिकारही नाही. तशी गरजही नाही.\nहे नाटक विनोदी नसलं तरी पाहताना लोकांना हसू येईल. जुन्या नाटकात तात्यासाहेबांचं कॅरेक्टर लागूंनी केलं होतं आणि त्यांच्या पत्नीची भूमिका शांता जोग यांनी वठवली होती. तातोबाची व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी रंगवली होती. नव्या संचातील नाटक प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्राॅडक्शन्स निर्मित सुप्रिया प्राॅडक्शन्स प्रकाशित आहे. गोविंद चव्हाण आणि प्रकाश देसाई हे नाटक प्रस्तुत करीत आहेत. या नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत असून, अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.\nEXCLUSIVE : अंशुमन बनला 'एकच प्य���ला'मधील तळीराम\nअश्रूंची झाली फुलेनाटकप्रा. वसंत कानेटकरहिमालयाची सावलीमराठी रंगभूमीडाॅ. श्रीराम लागूदिग्दर्शक राजेश देशपांडे\nकोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड\nमहाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला, शिवसेनेचा भाजपला टोला\nकोरोना संकटकाळात ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार\nसॅमसंगच्या स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीत ऑगस्‍टमध्‍ये मोठी वाढ\nसायन-पनवेल हायवेवरील विचित्र अपघातात ३० वाहने एकमेकांना आदळली\nरिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक\nमुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा\nदिपिकासह श्रद्धा, सारा, रकुल प्रितला कोरोना चाचणी करण्याचे आदेश\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित\nसुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा\n...म्हणून दीपिका, श्रद्धा आणि साराच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/maval-lok-sabha-constituency-election-result-ncp-workers-sharad-pawar-nephew-parth-pawar-1899245/", "date_download": "2020-09-30T09:44:55Z", "digest": "sha1:GRO7HZO3VNQ7ASPSVXW7PRTLER6PHLUA", "length": 17394, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maval Lok Sabha constituency election result Ncp workers sharad pawar nephew parth pawar | | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपनवेलमध्ये आघाडी दुपारपासूनच सामसूम\nपनवेलमध्ये आघाडी दुपारपासूनच सामसूम\nपहिल्या फेरीपासून सुमारे ५० हजारांची आघाडी बारणे यांना मिळत असल्याने त्या मताधिक्यात वाढ होत गेली\nपनवेल : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा नातू मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत असल्याने सर्वाचे लक्ष वेधले होते. माध्यमांचा कल खोटा ठरेल व आपला पार्थ निवडून येईल, अशी अपेक्षा आघाडीच्या प्रतिनिधींना गुरुवारी दुपारीपर्यंत हाती. मात्र सायंकाळी दुपापर्यंत दोन लाख मतांची आघाडी श्रीरंग अप्पा बारणे यांनी घेतल्याने आघाडीच्या अनेक पुढाऱ्यांचे मोबाइल फोन स्विच ऑफ (बंद) झाले. भाजप शिवसेना युतीच्या पारडय़ात या उलट जल्लोषाचे वातावरण होते. सायंकाळी साडेसातपर्यंत बरणे यांना ७ लाख १८ हजार ९५० तर पार्थ यांना ५ लाख ३३ हजार ३५ मते पडली होती. बरणे यांना २ लाख १५ हजार ६३५ मतांची आघाडी होती.\nगुरुवारी सकाळपासूनच मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल परिसराचे वातावरण निकालाकडे लागले होते. अनेकांनी स्वत:च्या घरात व कार्यालयातील टीव्हीसमोर मित्रांसोबत बसून निकालाचा तपशील घेतला. मतमोजणीपूर्वी विविध माध्यमांनी जाहीर केलेल्या मतांच्या कलामुळे आघाडी सामसूम होती. तर भाजप व शिवसेनेनी बुधवारी सायंकाळपासून प्रत्येक वसाहतीमध्ये विजयोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचे आदेश दिले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावे एक लघुसंदेश विविध नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर अगोदरच खणाणला होता. यामुळे विजयाचा जल्लोष गुरुवारी भाजपच्या कार्यालयात होणार याची बाजेवाल्यांनाही सुपारी बुधवारीच मिळाली होती.\nमावळ मतदारसंघाचा निकाल पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात जाहीर होणार असल्याने अनेक समाज माध्यमांचे निकालाच्या प्रत्येक फेऱ्यांचे लघुसंदेश पनवेलपर्यंत पोहचत होते. सकाळी अकरा वाजल्यापासून या लघुसंदेशांना सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून सुमारे ५० हजारांची आघाडी बारणे यांना मिळत असल्याने त्या मताधिक्यात वाढ होत गेली. सायंकाळी साडेसातपर्यंत १२ लाख ५७ हजार मतांपैकी बारणे यांच्या वाटय़ाला ७ लाख १८ हजार ९५० मते मिळाली होती.\nअखेर मावळ मतदारसंघातील मतदारांनी पार्थ पवारांना घराचा रस्ता दाखवत खासदारकीची माळ बारणे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा घालणे पसंद केली.\nठाकुरांचे निष्ठेने पनवेलमधून बारणेंना आघाडी\nपनवेल शहर, खारघर, कामोठे, कळंबोली शहरी मतदारांनी देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देण्याचे पक्के ठरविल्याने यावेळी मोठय़ा प्रमाणात मोदींच्या नावाखाली बारणेंना भरघोस मते मिळाली. बारणे हे पहिल्या दिवसापासून कोण पार्थ पवार, त्यांचे या मतदारसंघात काय योगदान त्यामुळे आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी पनवेलमधील कार्यालयात मी स्वत: नागरिकांना उपलब्ध होतो, संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारा मी सामान्य कार्यकर्ता अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्यात बारणे यशस्वी झाले.\nशरद पवार यांच्यापासून अजित पवार यांनी पनवेलच्या अनेक गल्ल्या फिरून प्रचार केला. तरीही त्याचा लाभ पार्थला होऊ शकला नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिवावर पनवेल, कर्जत व उरणमध्ये ही निवडणूक राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाने लढविली होती. त्याचा काही लाभ झाला नाही. उलट पनवेलमधून सुमारे ५५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य बारणे यांच्या वाटय़ाला आले.\nया निवडणुकीत भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर ऐनवेळी विश्वासघात करतील असेही चित्र रंगविण्यात आले. मात्र ठाकूर पितापुत्रांनी मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. ठाकूर कुटुंबीयांच्या प्रामाणिकपणांमुळे हे ५५ हजारांचे मताधिक्य बारणे यांच्या वाटय़ाला पनवेलमधून आले.\nगुरुवारच्या पनवेलमधील ५५ हजार मताधिक्याच्या निकालामुळे शिवसेनेला लोकसभा निवडणुकी वेळी केलेल्या मदतीची परतफेढ पनवेल विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकूरांसाठी विनाशर्त करेल, याच अपेक्षेने हा सर्व मतांचा खेळ रचला गेल्याचे समजते.\nदुपारी तीन वाजेपर्यंत खांदेश्वर येथे पनवेल पालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला तर कळंबोली येथे रवींद्र पाटील व भाजप कार्यालय प्रमुख खंडेलवाल यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n2 पावसाळ्यापूर्वी रस्ते सज्ज ठेवा\n3 देवगडच्या हापूसचा मोसम संपुष्टात\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ips-officer-named-house-arrested-in-the-name-of-quarantine-bihar-dgp/", "date_download": "2020-09-30T09:11:16Z", "digest": "sha1:6Q34KJFK7Z3R4XRCZ47N4NGEOSX26MIP", "length": 21275, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "सुशांतच्या अकाऊंटमधून काढलेल्या 50 कोटी अन् इतर तपासासाठी गेलेल्या IPS ला 'क्वारंटाईन'च्या नावावर 'हाऊस अरेस्ट' केलं गेलं : बिहार DGP | ips officer named house arrested in the name of quarantine bihar dgp | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nसुशांतच्या अकाऊंटमधून काढलेल्या 50 कोटी अन् इतर तपासासाठी गेलेल्या IPS ला ‘क्वारंटाईन’च्या नावावर ‘हाऊस अरेस्ट’ केलं गेलं : बिहार DGP\nसुशांतच्या अकाऊंटमधून काढलेल्या 50 कोटी अन् इतर तपासासाठी गेलेल्या IPS ला ‘क्वारंटाईन’च्या नावावर ‘हाऊस अरेस्ट’ केलं गेलं : बिहार DGP\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईला गेलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहारचे पोलिस प्रमुख गुप्तेश्वर पांडे संतापले आहेत. मुंबई पोलिसांनी एका आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन ठेवण्याच्या नावाखाली ‘अटक’ केली असल्याचा आरोपही बिहारच्या डीजीपींनी केला. पांडे म्हणाले की, मुंबई पोलिस आरोपी रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. ते या प्रकरणात अजिबात सहकार्य करत नसून त्यांचे हे कृत्य आज संपूर्ण देश पहात आहे.\nडीजीपींनी माध्यमांना सांगितले की, “गेल्या चार वर्षात सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यात सुमारे 50 कोटी रुपये जमा झाले होते, परंतु आश्चर्य म्हणजे ते सर्व पैसे क���ढून घेण्यात आले. एका वर्षात त्यांच्या खात्यात 17 कोटी रुपये जमा केले गेले. ज्यातील 15 कोटी रुपये काढले गेले होते. हा तपास करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही का आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना (मुंबई पोलिसांना) प्रश्न विचारू कि, अशा प्रकारच्या घटना का रोखल्या जातात आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना (मुंबई पोलिसांना) प्रश्न विचारू कि, अशा प्रकारच्या घटना का रोखल्या जातात\nबिहारचे डीजीपी म्हणाले, “आयपीएस अधिकाऱ्याचा एक मान असतो. मुंबई पोलिस आपल्या ज्युनियर अधिकाऱ्यांना काय संदेश पाठवू इच्छित आहेत. चोरांसारखे जाऊन एका आयपीएस अधिकाऱ्याला हाउस अरेस्ट केले जाते. काही दिवसांपूर्वी आमच्या पोलिस अधिकाऱ्याला धक्का देत कैदी व्हॅनमध्ये बसविण्यात आले. मी मुंबई पोलिसांची इज्जत वाचवण्यासाठी माध्यमांना सांगितले की, असे काही घडलेले नाही. पण असे झाले होते, कारण प्रत्येकाने हे दृश्य पाहिले होते. ”\nपांडे म्हणाले की, आज मुंबईची परिस्थिती बिकट झाली आहे. जर मी या प्रकरणात आपली भूमिका निभावण्यासाठी मुंबईला गेलो तर मलाही अटक होण्याची भीती आहे. ते म्हणाले की, सुशांतच्या आत्महत्येच्या आरोपानंतर त्यांनी मुंबई पोलिस प्रमुखांशी बर्‍याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या खोलीतून सापडला त्याच दिवशी मी मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही किंवा परत कॉल केला नाही. एवढेच नाही तर, मी व्हॉट्सअ‍ॅपला त्याविषयी जाणून घेण्यासाठी मेसेज केले, तरीही उत्तर देण्यात आले नाही. असं कुठे होत का आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. मुंबई पोलिसांच्या सहकार्याशिवाय बिहार पोलिस तिथे चौकशी करु शकत नाहीत.”\nपांडे पुढे म्हणाले, “आम्हाला सुशांत प्रकरणात सत्य समोर आणायचे आहे परंतु आम्हाला पाठिंबा मिळत नाही. मात्र , आमचासुद्धा आग्रह आहे की आम्ही हे प्रकरण सोडणार नाही.” मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना काहीही दिले नाही, असा आरोप डीजीपीने केला. एफएसएल अहवाल, पोस्टमार्टम रिपोर्ट, पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ फुटेज, सुशांतच्या घरातून सापडलेल्या वस्तू काहीच नाही. एवढेच काय ते काही दाखवायलाही तयार नाहीत तर ते देणं फार लांबच राहील.\nपांडे म्हणाले, “मुं���ई पोलिस सुशांतच्या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. मुंबई पोलिसांची संपूर्ण कारवाई रिया चक्रवर्ती बोलत असल्याप्रमाणेच आहे. रिया म्हणत आहे की बिहार पोलिस सुशांत प्रकरणाची चौकशी करू शकत नाहीत. महाराष्ट्र पोलिसही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करीत आहेत. “\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nरशियानं अमेरिका अन् ब्रिटनला टाकलं मागे भारताला देखील देणार स्वतःची ‘कोरोना’ वॅक्सीन\nमुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेनं ‘झापलं’ \nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nभारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ\nपीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर,…\nबारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nDrugs Case : ‘या’ प्रश्नांमुळं चौकशीदरम्यान…\nमराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत ‘हे’ 15 ठराव, आता…\nलक्ष्मीविलास पॅलेस प्रकरण : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी…\nUGC Guidelines : ‘यूजीसी’नं शैक्षणिक दिनदर्शिका…\nदीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह \nभावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याशी बोला……\n मग ‘फॅट फ्लश डाएट प्लॅन’ ट्राय…\nघशातील ‘खवखव’ काही मिनीटांमध्ये दूर करेल…\nऔषधाचा दुरुपयोग म्हणजे नेमकं काय जाणून घ्या सविस्तर माहिती\nअकोला : आरोग्य विभागाकडून आजारांविषयी जनजागृती\nलठ्ठपणामुळे होऊ शकतात हे १० गंभीर आजार\nअर्धवट माहितीने बाळाच्या तोंडातून फिरवला जिवंत मासा…\n‘कोरोना’ संक्रमणामुळे वाढतेय ‘डोकेदुखी’ \n ‘या’ 8 पदार्थांचं सेवन किडनीसाठी अत्यंत…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nअभ���नेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\n‘मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून…\nUnlock 5.0 मध्ये उघडले जाऊ शकतात मॉल, शाळा आणि सिनेमागृह\n मुंबईतही लवकरच Send Off \nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला ‘हा’…\nड्रग्ज प्रकरण : NCB ने सर्व्हिलन्सवर ठेवले 3 कलाकारांचे फोन, लवकरच…\nरामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’, शिवसेनेला…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट…\nPune : जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला LCB कडून अटक\n‘हे’ 5 गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी करा योगासनं, रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढेल\nCoronavirus : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ‘कोरोना’ पॉझिटिव्ह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/top15-rbi-warns-customers-about-fraud-dont-make-these-mistakes-or-you-can-lose-money/", "date_download": "2020-09-30T09:09:31Z", "digest": "sha1:X6W6JX57QU3KHZPKBGJ3LHCXOPEFJ3TM", "length": 17865, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "Video : RBI नं फसवणूकीबाबत ग्राहकांना केलं सावध, सांगितली 'ही' महत्वाची माहिती, जाणून घ्या | top15 rbi warns customers about fraud dont make these mistakes or you can lose money | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nVideo : RBI नं फसवणूकीबाबत ग्राहकांना केलं सावध, सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या\nVideo : RBI नं फसवणूकीबाबत ग्राहकांना केलं सावध, सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांमधील आपले पैसे किती सुरक्षित आहेत याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, २०१९-२० मध्ये तत्कालीन १८ सरकारी बॅंकांमध्ये एकूण १,४,४२७.६५ कोटी रुपयांच्या फसवणूकीची १२,४६१ प्रकरणे समोर आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढती फसवणूकीची प्रकरणे लक्षात घेता ग्राहकांना इशारा दिला आहे. इंटरनेट बँकिंग वापरताना ग्राहकांनी त्यांचे फोन कॉल, ईमेल, एसएमएस आणि वेबलिंक्सची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, असे ट्विट बँकेने केले आहे.\n@RBI कहता है ..\nकिसी को भी फोन कॉल / ईमेल / एसएमएस / वेब-लिंक पर व्यक्तिगत विवरण न दें \nसंदेह हो तो अपने बैंक की आधिकारिक वेबसाइट पर ग्राहक सहायता नंबर जांच लें \nआरबीआयने म्हटले आहे की, शंका असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहक मदत नंबर तपासून घ्या. आरबीआयने ट्विट केले आहे की, सायबर फसवणूक चुटकीसरशी होते, म्हणून सावध रहा. त्यांनी म्हटले आहे की, आपली वैयक्तिक माहिती, कार्डसंबंधी माहिती, बँक खाते, आधार, पॅन कोणालाही सांगू नका. ट्वीटच्या माध्यमातून आरबीआयने म्हटले आहे की, जर तुम्हाला एखाद्या अज्ञात क्रमांकावरून कॉल आला किंवा जर तुम्हाला कोणी बँक खाते क्रमांक विचारला किंवा तुम्हाला केवायसी माहिती विचारली तर तुम्ही ताबडतोब फोन डिस्कनेक्ट करा.\nहे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०१९-२०२० मध्ये तत्कालीन १८ सरकारी बँकांमध्ये एकूण १,४८,४२७.६५ कोटी रुपयांच्या फसवणूकीच्या १२,४६१ प्रकरणांपैकी सर्वात जास्त फसवणूक एसबीआयमध्ये झाली. नुकतेच एका आरटीआय कार्यकर्त्याने आरबीआयकडून ही माहिती मिळवली होती. एसबीआयनंतर पंजाब नॅशनल बँकेत ३९५ प्रकरणे समोर आली आणि १५,३५४ कोटी रुपयांची फसवणूक झाली. एकूण फसवणूकीपैकी ३० टक्के भाग एकट्या एसबीआयचा आहे. बँक ऑफ बडोदा तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेनं ‘झापलं’ \nठाकरे सरकारचा मोठा निर्णय गणपतीसाठी कोकणात एसटी जाणार, E-Pass ची ही गरज नाही मात्र…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य,…\n प्रश��सनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nगुजरातमध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\n अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nकेसाच्या समस्यांनी त्रस्त आहात \n‘लॉकेट’ सारखं परिधान केलं जायचं सोन्याचं नाणं,…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या अँटीबॉडीची…\nICMR COVID Vaccine Portal : देशात वॅक्सीनच्या माहितीसाठी…\nCoronavirus : हिवाळ्यात वायु प्रदुषणामुळं वाढणार…\nलॉकडाऊनमध्ये ‘या’ प्रकारच्या अन्नाचे सेवन…\nदही खात असाल ‘हे’ नक्की वाचा\n अति मोबाइल वापरणं असं पडलं महागात, तिला स्वप्नातही…\nपुणे : जागतिक मधुमेह दिन साजरा\nसॅनिटायजरमधील ‘हा’ पदार्थ ठरू शकतो…\nफक्त २ रुपयांत कॅन्सरवर बरा करा, एका डॉक्टरचा दावा\nभाजलेला लसूण – पुरूषांसाठी एक ‘वरदान’,…\nDiet Tips : ‘दूध’ पिण्यापूर्वी किंवा नंतर…\nपरिचारिका, गर्भवती माता प्रशिक्षण शिबीर\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर,…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद…\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांनी दिली…\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nभारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरका��� घेणार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nशिवसेनेत जातीचं राजकारण, शिवसैनिकाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र \nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \nहँड सॅनिटायझरच्या अति वापराचे आहेत ‘गंभीर’ धोके,…\nCoronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’ चूका,…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य, आयपीएलमध्ये एवढया धावा काढणार असल्याचा…\nWorld Heart Day : हृदयविकाराचा झटका आणि कार्डीयक अरेस्ट मधील फरक माहित आहे का \nआणखी एक संकट : ‘कोरोना’तून जग अजूनही सावरलं नाही की चीनचा आणखी एक ‘कॅट क्यू’ व्हायरस हल्ला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/ipl-2018-dwayne-bravo-tie-his-caribbean-teammate-chris-gayles-shoe-laces-1663992/", "date_download": "2020-09-30T10:43:07Z", "digest": "sha1:OEKRQF7RDUNOV2MF5IRHTN26RHETLAEZ", "length": 11398, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Dwayne Bravo tie his Caribbean teammate Chris Gayles shoe laces | Viral : संघ वेगळा पण मैत्री कायम! ब्रावोनं सर्वांसमोर बांधल्या क्रिसच्या शू लेस | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nViral : संघ वेगळा पण मैत्री कायम ब्रावोनं सर्वांसमोर बांधल्या क्रिसच्या शू लेस\nViral : संघ वेगळा पण मैत्री कायम ब्रावोनं सर्वांसमोर बांधल्या क्रिसच्या शू लेस\n'भावा, माझ्या शू लेस बांधतोस का' असं क्रिसनं विचारल्याबरोबर प्रतिस्पर्धी संघातून खेळणारा ब्रावो पुढे आला. त्यानं मैदानात क्रिसच्या शू लेस बांधून दिल्या.\n'भावा, माझ्या शू लेस बांधतोस का\nक्रिस आणि डेवन ब्रावो हे दोघंही आलयपीएलमधून भिन्न संघातून खेळत आहेत. हे संघ जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी क्रिस आणि ब्रावो यांच्या मैत्रीत त्याचा फारसा फरक पडला नाही. वेगवेगळ्या संघातून खेळणाऱ्या या दोघांनी काल झालेल्या मॅचमध्ये आपल्या मैत्रीचं उदाहरण जगाला दाखवून दिलं.\nचैन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये काल झालेल्या सामन्यात मैत्रीचा एक अनोखा क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा क्रिस मैदानावर खेळण्यासाठी आला. पण त्याआधीच क्रिसच्या शूजचे लेस सुटले, अर्थात त्यानं प्रश्नार्थक नजरेनं डेवन ब्रावोकडे पाहिलं. ‘भावा, माझ्या शू लेस बांधतोस का’ असं क्रिसनं विचारल्याबरोबर प्रतिस्पर्धी संघातून खेळणारा ब्रावो पुढे आला आणि त्यांनं क्रिसच्या शूजची लेस बांधून दिली. दोन वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या ब्रावो आणि क्रिसनं यावेळी आपल्या मैत्रीचं वेगळं उदाहरण जगाला दाखवून दिलं.\nआयपीएलच्या अकराव्या हंगामात रंगलेल्या या समन्यात चेन्नई सुपरकिंग्जला किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईला केवळ चार धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात गेलने ३३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 सोन्याचे बूट, सोन्याची टाय नवरदेवाचा लग्नात राजेशाही थाट\n2 व्हॉट्सअॅपला फेसबुकसोबत डेटा शेअर करण्यापासून कसं थांबवायचं \n3 BHIM अॅप ऑफर : १ रुपया ट्रान्सफर करा आणि ५१ रुपये परत मिळवा \nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2015/01/blog-post.html", "date_download": "2020-09-30T10:29:13Z", "digest": "sha1:5F5C6I2VT7UFGQW6W7AC4F3E6YM3HTMA", "length": 17434, "nlines": 119, "source_domain": "blog.khapre.org", "title": "अवतार | मी मराठी माणूस", "raw_content": "\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व थरांतील प्राणिसृष्टीचा आधार घेतो आणि धर्मतत्त्वाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून पाहातो, परंतु तो अयशस्वी होतो. म्हणून शेवटी तोच भगवंत चौथ्या अवतारात पूर्ण माणूस नाही आणि पूर्ण पशू नाही असा नृसिंहाचे रुद्रभीषण रूप घेतो. एवढे जगावेगळे भयानक रूप घेऊन त्याने केले काय तर हिरण्यकश्यपूला त्याचे पोट फाडून ठार केले झाले, लागलीच धर्माचे रक्षण झाले, धर्मोत्सव, विजयोत्सव सुरू झाले, नृसिहाचे देव्हारे सजू लागले झाले, लागलीच धर्माचे रक्षण झाले, धर्मोत्सव, विजयोत्सव सुरू झाले, नृसिहाचे देव्हारे सजू लागले कर्तुमकर्तुम्‍ सामर्थ्य असलेल्या नृसिंहाला त्याच्या दृष्टीने य: कश्चित असलेल्या एका राक्षसाला आमनेसामने आव्हान देऊन ठार करता येऊ नये कर्तुमकर्तुम्‍ सामर्थ्य असलेल्या नृसिंहाला त्याच्या दृष्टीने य: कश्चित असलेल्या एका राक्षसाला आमनेसामने आव्हान देऊन ठार करता येऊ नये आणि त्याऐवजी तो नृसिंह त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार करून त्यात स्वत:चे कर्तव्य केल्याचे समाधान मानतो आणि त्याऐवजी तो नृसिंह त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार करून त्यात स्वत:चे कर्तव्य केल्याचे समाधान मानतो हा कोणी एक राक्षस मनात आणताच उघड उघड धर्माला पायदळी तुडवतो ह्याचा अर्थ काय हा कोणी एक राक्षस मनात आणताच उघड उघड धर्माला पायदळी तुडवतो ह्याचा अर्थ काय ईशनिर्मित धर्मतत्त्व कोणाही बलबंताने पायदळी तुडवण्याच्या योग्यतेचेच होते की काय ईशनिर्मित धर्मतत्त्व कोणाही बलबंताने पायदळी तुडवण्याच्या योग्यतेचेच होते की काय पुराणे तर असे सांगतात. मग ईशप्रणित धर्मतत्त्वाचा उदोउदो कशासाठी \nयापुढील पाचव्या अवतारात भगवंताने माध्यम म्हणून मनुष्यरूप घेण्याचा प्रथमच प्रयत्न केला हा प्रयत्न एका नराधम राक्षसासाठी, त्याच्या संहारासाठी नव्हता तर एका पुण्यवंत, धर्मशील, आचारनिष्ठ अशा बळीराजासाठी होता हा प्रयत्न एका नराधम राक्षसासाठी, त्याच्या संहारासाठी नव्हता तर एका पुण्यवंत, धर्मशील, आचारनिष्ठ अशा बळीराजासाठी होता अहर्निश चाललेल्या दानधर्माने म्हणे बळीराजाची पुण्यसंपदा इतकी वाढली की, तो कोणत्याही क्षणी देवांचा राज होण्याची शक्यता निर्माण झाली. आता सन्मार्गाने जाऊन जर एखादा भूलोकीचा राजा स्वपराक्रमाने स्वर्गलोकी गेला तर त्याचा आवर्जून सत्कार करावयाचा की त्याला फसवून, शब्दात बांधून घेऊन पाताळात गाडून टाकावयाचा अहर्निश चाललेल्या दानधर्माने म्हणे बळीराजाची पुण्यसंपदा इतकी वाढली की, तो कोणत्याही क्षणी देवांचा राज होण्याची शक्यता निर्माण झाली. आता सन्मार्गाने जाऊन जर एखादा भूलोकीचा राजा स्वपराक्रमाने स्वर्गलोकी गेला तर त्याचा आवर्जून सत्कार करावयाचा की त्याला फसवून, शब्दात बांधून घेऊन पाताळात गाडून टाकावयाचा भगवंताच्या पाचव्या अवताराचे नाव आहे वामन. वामन म्हणजे लहान रूप. वामन हे नाव ठेवण्यात पुराणांना जरी कौतुक वाटत असले किंवा भगवंत रवरोरवरीच बटुरूपाने अवतीर्ण झाले म्हणून त्यांना वामन म्हणत असले तरी, बळीराजाची महात्मता एवढी विशाल होती की, त्याच्या तोडीस तोड रूप घेण्याचे भगवंताला धैर्य झाले नाही, आणि म्हणूनच त्याने बळीराजाच्या धर्मतेजाने दिपून जाऊन स्वत: वामन रूप घेतले असावे भगवंताच्या पाचव्या अवताराचे नाव आहे वामन. वामन म्हणजे लहान रूप. वामन हे नाव ठेवण्यात पुराणांना जरी कौतुक वाटत असले किंवा भगवंत रवरोरवरीच बटुरूपाने अवतीर्ण झाले म्हणून त्यांना वामन म्हणत असले तरी, बळीराजाची महात्मता एवढी विशाल होती की, त्याच्या तोडीस तोड रूप घेण्याचे भगवंताला धैर्य झाले नाही, आणि म्हणूनच त्याने बळीराजाच्या धर्मतेजाने दिपून जाऊन स्वत: वामन रूप घेतले असावे ह्या पाचव्या अवताराचे कार्य काय तर बळीराजाला नामशेष करणे ह्या पाचव्या अवताराचे कार्य काय तर बळीराजाला नामशेष करणे तीन पावले भूमी मागण्याचे निमित्त करून वामनाने शेवटी बळीला फसवून पाताळात लोटले असले तरी त्या प्रकारणी दिलेला शब्द पाळण्यात विजय झाला तो बळीराजाचाच. वामनाचा नव्हे तीन पावले भूमी मागण्याचे निमित्त करून वामनाने शेवटी बळीला फसवून पाताळात लोटले असले तरी त्या प्रकारणी दिलेला शब्द पाळण्यात विजय झाला तो बळीराजाचाच. वामनाचा नव्हे वामनाने याचना केली आहे ती तीन पावले भूमीची वामनाने याचन��� केली आहे ती तीन पावले भूमीची बळी आपली भूमी देण्यासाठी वामनाला शोधत त्रैलोक्यात हिंडत नव्हता. जो याचना करतो तो भगवंत कसला आणि जो याचक आहे तो अवतार घेऊन साधणार काय बळी आपली भूमी देण्यासाठी वामनाला शोधत त्रैलोक्यात हिंडत नव्हता. जो याचना करतो तो भगवंत कसला आणि जो याचक आहे तो अवतार घेऊन साधणार काय ज्याच्याजवळ तीन पावले भूमीही नाही, असली तरी मागितल्याशिवाय ज्याला ती मिळत नाही तो धर्मसंस्थापन ते काय करणार ज्याच्याजवळ तीन पावले भूमीही नाही, असली तरी मागितल्याशिवाय ज्याला ती मिळत नाही तो धर्मसंस्थापन ते काय करणार बरे तीन पावले म्हणून ज्याने बळीराजाजवळ भूमी मागितली ती तरी खर्‍या अर्थाने त्याने घेतली का बरे तीन पावले म्हणून ज्याने बळीराजाजवळ भूमी मागितली ती तरी खर्‍या अर्थाने त्याने घेतली का तर तसे पुराण सांगत नाही. वामन आकाराने जरी लहान असला तरी त्याचे एक पाऊल म्हणे एका लोकाला व्यापून उरले तर तसे पुराण सांगत नाही. वामन आकाराने जरी लहान असला तरी त्याचे एक पाऊल म्हणे एका लोकाला व्यापून उरले ज्याला एका पावलात सर्व भूमी पादाक्रांत करणे सहज शक्य होते त्याने मग बळीराजाकडे याचना करावीच का ज्याला एका पावलात सर्व भूमी पादाक्रांत करणे सहज शक्य होते त्याने मग बळीराजाकडे याचना करावीच का आणि केलीच तर मग मनुष्य रूपला शोभेल अशीच पावले का टाकू नयेत आणि केलीच तर मग मनुष्य रूपला शोभेल अशीच पावले का टाकू नयेत ती वामनाची पावले इतकी विस्तीर्ण का ती वामनाची पावले इतकी विस्तीर्ण का तर तो म्हणे भगवंताचा अवतार तर तो म्हणे भगवंताचा अवतार असे हे अचाट सामर्थ्य फक्त भगवंताचेच असावयाचे असे हे अचाट सामर्थ्य फक्त भगवंताचेच असावयाचे आणि इतके करूनही ह्या वामनाने बळीला पाताळात लोटून धर्मस्थापना केली का आणि इतके करूनही ह्या वामनाने बळीला पाताळात लोटून धर्मस्थापना केली का तर त्याचे नाव नको तर त्याचे नाव नको आजही वामनाची मुद्रा समाजमनावर मुद्रांकित होण्याऐवजी बलीराजाचीच मुद्रांकित होऊन राहिली आहे. आम्हाला तर असे वाटते की, युगानयुगे माणूस क्वचितच उदात्त भूमिकेवरून वागतो, पण फार करून क्षुद्रपणानेच वागतो, त्याचे कारण भगवंताने मनुष्यरूपाने घेतलेल्या वामनावतारात त्याच्या हातून झालेली ही महत्त्वाची पहिली चूक तर नसावी आजही वामनाची मुद्रा स��ाजमनावर मुद्रांकित होण्याऐवजी बलीराजाचीच मुद्रांकित होऊन राहिली आहे. आम्हाला तर असे वाटते की, युगानयुगे माणूस क्वचितच उदात्त भूमिकेवरून वागतो, पण फार करून क्षुद्रपणानेच वागतो, त्याचे कारण भगवंताने मनुष्यरूपाने घेतलेल्या वामनावतारात त्याच्या हातून झालेली ही महत्त्वाची पहिली चूक तर नसावी बळीसारखा पुण्यश्लोक सम्राटाच्या बलवत्तर अस्तित्वाला खो देण्यासाठी भगवंताने वाममार्गाचा आश्रय घेण्याचा निर्णय वामन अवतार घेण्यापूर्वीच घेतला, आणि ही क्रिया करण्यासाठी माध्यम म्हणून वापर केला मात्र माणसाचा बळीसारखा पुण्यश्लोक सम्राटाच्या बलवत्तर अस्तित्वाला खो देण्यासाठी भगवंताने वाममार्गाचा आश्रय घेण्याचा निर्णय वामन अवतार घेण्यापूर्वीच घेतला, आणि ही क्रिया करण्यासाठी माध्यम म्हणून वापर केला मात्र माणसाचा का आपण मनुष्यरूपात अवतीर्ण झालो तर बळीचा तर काटा काढता येईलच, शिवाय आपल्या सदभुत लीलांमुळे आपण मानवातही पूजनीय होऊ असा मोह तर भगवंताला झाला नाही साक्षात भगवंत मनुष्यरूपात अवतीर्ण झाल्याबरोबर ईश्वराच्या अपेक्षेप्रमाणे निष्क्रिय माणूस त्याच्या नादी लागला, बळीराजासारखा सक्रिय माणूस फसवला गेला आणि उघड पडला तो भगवंत \nमहाभारत-एक सूडाचा प्रवास मधून,\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन���न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2020-09-30T10:20:44Z", "digest": "sha1:SKEFN2X56RQYBOLEOQDML4WWFBTQVDWH", "length": 6035, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रियास इव्हांशित्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा एक प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहे.\n१५ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-15) (वय: ३६)\n(एफ.सी. रेड बुल साल्झबर्गकडून उधारीवर)\n→ पॅनाथिनैकोस एफ.सी. (उधारीवर) १४७ (२५)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: एप्रिल २००७.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: एप्रिल २००७\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब���युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/adhyatmik/overcoming-disorder-will-bring-peace-through-self-knowledge/", "date_download": "2020-09-30T09:53:19Z", "digest": "sha1:SU5HMRTPKB4KPHKWHNLGXXS33SBWQ7NF", "length": 28539, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "विकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती - Marathi News | Overcoming the disorder will bring peace through self-knowledge | Latest adhyatmik News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nनाल्याचा नैसर्गिक जलप्रवाह वळविल्याने घरांत पाणी शिरले\n“पंतप्रधानांना हाथरस प्रकरणी दुःख झालं असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं”\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्ह��ाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारो���; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nAll post in लाइव न्यूज़\nविकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती\nआत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..\nविकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती\n- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)\nआजच्या युगात आपण क्रांतीची भाषा सतत बोलत असतो पण शांतीतून देखील क्रांती निर्माण होते. संतांनी शांतीतून क्रांती केली. खलाची दुष्ट प्रवृत्ती बदलण्यासाठी कुठल्याही संतांनी हातात शस्त्र घेतले नाही. शांती याच जीवन मूल्याचा विचार त्यांनी आचारसिद्ध केला. आज सुधारलेल्या जगात बिघडलेला माणूस बघतांना या दैवी संपत्तीचा गुण आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. आपल्याला सुख हवे ना.. तर मग चित्ताची शांती ढळता कामा नये. कारण\nअशांत माणसाला सुख लाभत नाही. आपल्या मनांत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, हिंसा, भीती इ. विकार निर्माण झाले की माणूस अशांत होतो. या सर्व विकारांचा त्याग करता आला की शांती आपोआप प्राप्त होते.\nभोगात मिळणारा आनंद क्षणिक असतो. त्यागातून मिळणारा आनंद शाश्वत असतो म्हणून संयमाने आणि विवेकाने आपल्या मनाला हळूहळू शांतीच्या मार्गावर आणता येते. संत विनोबा भावे म्हणाले -\nराग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये\nस्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता\nप्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे\nचित्ताची शांती ढळू न देता परमेश्वर चरणी अखंड प्रेम ठेवल्याने हे विकार बाधत नाहीत. नसत्या विकारांच्या आहारी गेल्यावर जीवाची केवढी दुर्दशा होते याचे वर्णन माऊली करतात -\nतरी हे कामु क्रोधु पाही\nजया कृपेची साठवण नाही\nमानिजे ती साध्वी शांती नागविली\nमग माया मांगिन श्रृंगारली,\nतिये करवी विटाळविली साधु वृंदे\nइही संतोष वन खांडीले\nआनंद रोप सांडिले उघडोनिया\nमनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या दैवी संपत्तीवरच त्याची उंची ठरत असते. आपण समाजात कसे वागतो त्यावरच समाजात आपले स्थान ठरत असते. म्हण��न जीवनात शांती तत्वांचा अंगिकार करावा. तथागत गौतम बुद्धांनी आयुष्यभर शांतीचा संदेश दिला. अशी शांती येण्याकरता आत्मज्ञान प्राप्त करावे लागेल. गीता माऊली म्हणते -\nज्ञानं लब्ध्वा परां शांती..\nआत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..\n(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )\nआजचे राशिभविष्य 04 एप्रिल 2020\nइंदोरीकर महाराज धावले मदतीला..गरीब कुटुंबांना केले धान्यवाटप\nप्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही....\nझेन कथा - आरशात ‘काय’ दिसते\nझेन कथा - आत्ताचा ‘हा’ क्षण\nझेन कथा - तुम्हाला काय ‘हवे’ आहे\nहा ‘एक’ कुठून आला\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nनाद करा, पण अमेरिकेचा कुठं अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nबळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग��णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर\nनिष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/aamche-bapu-marathi/", "date_download": "2020-09-30T09:34:55Z", "digest": "sha1:3AXC4AA73RR7GHH7SE5P2DNISUKBKZVG", "length": 11400, "nlines": 109, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आमचे बापू", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n१ जानेवारी २०१२ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला लेख\n‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख.\nसुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम.डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होत चालले. ह्यानंतर हळूहळू दोन घरे कशी एकत्र आली व एकरूप झाली हे कोणालाच कळले नाही.\nलहानपणापासून दादाच्या शब्दाबाहेर जायचे नाही, हा आई-काकांनी मला घालून दिलेला नियम माझ्याकडून सदैव पाळला गेला, ही बापूंचीच कृपा. त्याचबरोबर बापूंच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही हा माझ्या दादाचा दृढनिश्चय, म्हणून मग माझ्याकडूनही आपोआपच बापूंच्या शब्दांचे पालन होऊ लागले, ही माझ्या दादाची कृपा.\n​बापूंच्या ​बरोबर काम करण्यास सुरुवात करून आतापावेतो अठरा वर्षे झाली आहेत. ह्या अवधीत व त्याच्या आधीही बापू व दादांनी मला भरपूर शिकवले व ह्यांनी मला भरपूर काही दिले. हे सर्व घेत असताना व इतर सर्व पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या व त्यांच्याशी बोलण्यातूनच आजच्या विशेषांकाचा जन्म झाला.\nसुचितदादांची संमती मिळताच बापूंशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क केला असता व गुरुवारी सूचना केली असता २००५ सालीच अक्षरशः छोट्यामोठ्या लेखांचा पाऊस पडला आणि नंतरही अनेकजण लेख देतच राहिले. ह्यांतील काही मोजके अपवाद वगळता सर्वच लेख खूप सुंदर आहेत. फक्त मोजक्या काही लेखांमधून बापूंचे नाव फक्त घेऊन लेखकांना स्वतःचेच डांगोरे पिटायचे होते. हे लक्षात येताच सर्व लेख सुचितदादांकडे दिले. त्यांनीही शब्द न शब्द वाचून काढला व असे दांभिक लेख बाजूला केले. (जास्तीत जास्त चार किंवा पाच).\nह्या विशेषांकामध्ये ह्या शेकडो चांगल्या लेखांमधून काही मोजकेच लेख व थोड्याशाच मुलाखती घेऊ शकलो. ह्या व इतर सर्व लेखांचे मिळून ‘आठवणींची पाने चाळताना’ हे पुस्तक काढायची सर्वांचीच इच्छा आहे. मात्र दादा त्यासाठी परवानगी देतील तेव्हाच.\nबापूंच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची व सत्यम् शिवम् सुंदरम् असणार्‍या जीवनशैलीची आणि कार्यप्रणालीची साधी नोंद करणेसुद्धा खूप कठीण आहे. त्यामुळे हा विशेषांक किंवा पुढे येणारे पुस्तक बापूंच्या सर्व पैलूंना स्पर्श करू शकेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.\nमला हे लेख वाचताना जाणवलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या विविध क्षेत्रातील लोकांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षांचे प्रेम.\nपण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वतः बापूसुद्धा आपल्या जुन्या मित्र-आप्तांविषयी अत्यंत जिव्हाळ्याने बोलत असतात. ह्या विशेषांकातील जवळपास प्रत्येक लेखकाचे नाव मी बापूंच्या तोंडून ऐकलेले आहे. बापू अत्यंत आत्मीयतेने ह्या सर्वांविषयी बोलत असताना अत्यंत सुखावलेले असतात. बापूंना मी कधीच कटू आठवणींना उच्चारतानासुद्धा ऐकलेले नाही. त्यांच्याकडे असतात, त्या कुणाच्याही फक्त चांगल्याच आठवणी, स्मृती. खरं तर काका (आद्यपिपा) म्हणायचे त्याप्रमाणे ‘ह्याला कुणाचेही दोष कधी बोचतच नाहीत व ह्याच्या मेमरी बँकेमध्ये प्रत्येकाचे जेवढे चांगले तेवढेच साठवलेले असते.’\nह्या विशेषांकाचा कार्यकारी संपादक बनण्याचे भाग्य मला लाभले, हीदेखील बापूंच्या आईचीच कृपा.\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nश्रध्दावानांनी सावध राहणे आवश्यक\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-father-burned-his-daughter/articleshow/67339718.cms", "date_download": "2020-09-30T10:48:23Z", "digest": "sha1:SVTMRB22JDYZKKMLLR2M75LCO2DXDREI", "length": 13313, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रेमप्रकरणाच्या संशयावरून वडिलांनी मुलीला जाळले\nसतत मोबाइलवर बोलत राहणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे या संशयावरून वडिलांनी तिला जाळल्याची घटना सोमवारी विरार पूर्वेला घडली. याप्रकरणी आरोपी मुर्तीजा मंसुरी याला पोलिसांनी अटक केली असून, ७५ टक्के भाजलेल्या १६ वर्षीय मुलीवर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nम. टा. वृत्तसेवा, वसई\nसतत मोबाइलवर बोलत राहणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे या संशयावरून वडिलांनी तिला जाळल्याची घटना सोमवारी विरार पूर्वेला घडली. याप्रकरणी आरोपी मुर्तीजा मंसुरी याला पोलिसांनी अटक केली असून, ७५ टक्के भाजलेल्या १६ वर्षीय मुलीवर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nगोपचरपाडा, नूर मंजील, विरार पूर्व येथे मंसुरी कुटुंब राहते. सोमवारी, ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शाहिस्ता मुर्तीजा मंसुरी मोबाइल फोनवर बोलत होती. तेव्हा तिच्याकडील मोबाइल मागून, कोणाबरोबर बोलत राहतेस, असा प्रश्न मुर्तीजा याने तिला विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुर्तीजाने तिचा मोबाइल जमिनीवर आपटून फोडून टाकला आणि तिला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने शाहिस्ताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी त्यांच्या घरी धावले आणि त्यांनी शाहिस्ताला विरार येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची अवस्था पाहून तिला तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. शाहिस्ता ७५ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले. दरम्यान, मुलीने स्वत:हून रॉकेल ओतून पेटवून घेतले असे मुलीची आई सांगत आहे. मात्र भाजलेल्या मुलीने स्वत: मुर्तीजाविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घरकाम करणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे असा संशय मुर्तीजाला होता, असे पोलिसांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपव...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nमाध्यान्ह भोजन योजनेला सुरुंग, सरकारी तांदुळाची अवैध विक्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारी२ मैत्रिणी प्रेमात पडल्या, विरोध झुगारून केलं लग्न; कुटुंबीय पोलीस ठाण्यात भिडले\nविदेश वृत्तकंडोमशिवाय सेक्स केला; राजदूताविरोधात तक्रार दाखल\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nदेशहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमुंबईबाबरी खटला; न्यायालयाच्य��� निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2020-09-30T10:27:14Z", "digest": "sha1:XHVIY2YIHYCP5BZS6R4EH4KKSBZ7PYQ2", "length": 2894, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७५० चे - ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे\nवर्षे: ७७३ - ७७४ - ७७५ - ७७६ - ७७७ - ७७८ - ७७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसैंधव आरमाराने पश्चिमेकडून चालून आलेल्या अरब आरमाराचा पराभव केला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1016104", "date_download": "2020-09-30T10:41:34Z", "digest": "sha1:P3VMYBLUVVW7VX6GDW4WT6URJWAQD2VT", "length": 2186, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४६, ४ जुलै २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्��ी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ku:Unix\n१९:३१, १५ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: be-x-old:UNIX)\n००:४६, ४ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlirezabot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ku:Unix)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1666699", "date_download": "2020-09-30T10:16:36Z", "digest": "sha1:VT4AT6LBGMAQGZNI6MS5NWLDLP3M2VOP", "length": 2469, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अनिल अवचट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अनिल अवचट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:४८, २० फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती\n४२ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\nकृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.\n१५:४७, ११ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nदत्ता घोलप (चर्चा | योगदान)\n२०:४८, २० फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/quotes/authors/h/harley-davidson/", "date_download": "2020-09-30T08:22:00Z", "digest": "sha1:XHK3EONV4IAH5AN5NN5NZI4VILD6KU2U", "length": 2358, "nlines": 22, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "बेस्ट हार्ले डेव्हिडसन कोट्स - कोडेस पीडिया", "raw_content": "\n1 कोट आणि म्हणणे\nआपल्या जीवनाची कथा लिहिताना, दुसर्‍या कोणालाही पेन घेऊ देऊ नका. - हार्ले डेव्हिडसन\nजीवन अनमोल आहे. हे महत्त्वाचे आहे की आपण त्यातील प्रत्येक गोष्टीचा उपयोग करू. चढ-उतारांपैकी आम्ही…\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%88", "date_download": "2020-09-30T09:50:39Z", "digest": "sha1:4TNCBTVFT7FQAP7RVMXNEANLNSSAZCRY", "length": 7380, "nlines": 96, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"वर्ग:साहित्यिक-ई\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"वर्ग:साहित्यिक-ई\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:साहित्यिक-ई या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:साहित्यिक-अ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-आ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-इ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-उ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऊ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ए ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऐ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ओ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-औ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-अं ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-क ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ख ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ग ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-घ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-च ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-छ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ज ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-झ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ट ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ठ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ड ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ढ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-त ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-थ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-द ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ध ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-न ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-प ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-फ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ब ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-भ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-य ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-र ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ल ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-व ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-श ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ष ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-स ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ह ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-क्ष ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित���यिक-ज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ऋ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-श्र ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-ॐ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहित्यिक-अः ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-ई ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-%C2%A0british-nandi-marathi-article-4513", "date_download": "2020-09-30T08:19:38Z", "digest": "sha1:AWLWFHJVE7VGOEIRAJAPWYO223JVEMBP", "length": 27779, "nlines": 151, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story British Nandi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nकबिरा छींके बार बार,\nदुर्धर ब्याधी भई राक्षसी,\nमन मां पड्यो धाक\nसा मां पातु सरस्वती वरील दोहा संत कबिराचा नसून आमचाच आहे. पण आमच्या नावाला हल्ली कोणी (नाक) पुसत नसल्याने कबीराच्या नावाखाली आम्ही दोहा ठोकून दिला आहे. चालायचेच. जे नाव चालते, तेच माणसाने चालवावे. ब्रांडनेमवाल्याचे मीठ शंभर रुपये किलोने विकले जाते आणि नाममहात्म्य नसलेल्याचे विमानदेखील उडत नाही, हे आपण नुकतेच पाहिले. परवाच आम्ही कोरोना नावाचा पान मसाला पाहिला. - पाहिला म्हंजे टेस्ट करून पाहिला वरील दोहा संत कबिराचा नसून आमचाच आहे. पण आमच्या नावाला हल्ली कोणी (नाक) पुसत नसल्याने कबीराच्या नावाखाली आम्ही दोहा ठोकून दिला आहे. चालायचेच. जे नाव चालते, तेच माणसाने चालवावे. ब्रांडनेमवाल्याचे मीठ शंभर रुपये किलोने विकले जाते आणि नाममहात्म्य नसलेल्याचे विमानदेखील उडत नाही, हे आपण नुकतेच पाहिले. परवाच आम्ही कोरोना नावाचा पान मसाला पाहिला. - पाहिला म्हंजे टेस्ट करून पाहिला (वाईट नव्हता. लॉकडाऊनच्या काळात पान टपऱ्या बंद असताना माणसाला काय काय खावे लागेल, नेम उरला नाही (वाईट नव्हता. लॉकडाऊनच्या काळात पान टपऱ्या बंद असताना माणसाला काय काय खावे लागेल, नेम उरला नाही जाऊ द्या) सारांश इतकाच, की हल्ली कोरोना म्हटले की सारे काही चालते. तदनुसार आमचे हे ईषत विवेचन वाचकांनी चालवून घ्यावे, ही विज्ञापना.\nसांप्रत आम्ही येथे सर्दी या दुर्धर व्याधीसंबंधी काही शास्त्रीय, उपशास्त्रीय, निमशास्त्रीय, छद्मशास्त्रीय एवं अशास्त्रीय विवेचन करणार आहो. कां की आम्ही या विषयी काहीएक संशोधन केले असून प्रत्यक्ष अनुभवाचीदेखील त्यास जोड दिली आहे. सर्दी या विकाराचे मूळ फार प्राचीन काळापासून आढळते, असे म्हणणे चूक ठरेल. वैदिक काळात सर्दी-पडसे नसावे, असे मानण्यास जागा आहे. कारण कुठल्याही उपनिषदात आणि पुराण्या ग्रंथात आम्हाला सर्दीचा उल्लेख आढळला नाही. नाही म्हणायला नाक मुठीत धरून शरण आलेल्या असुरांचे उल्लेख आढळतात. परंतु, ते सर्दीमुळे नसावेत महाभारत काळात पर्जन्यास्त्र नावाचे एक जालीम अस्त्र होते. हवेत मंत्रशक्तीने भारीत असा बाण मारल्यावर पाऊस पडत असे. पाऊस पडल्यावर दोन दिवसांनी शत्रू सैन्य पडशाने हैराण होऊन शरण येत असणार, असा आमचा एक अंदाज आहे. पण याबद्दल आणखी थोडे संशोधन होणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. पावसाळ्यात पडसे येतेच, असा आमचा जो एक पूर्वापार अनुभव आहे, त्याआधारे आम्ही हा निष्कर्ष काढिला आहे.\nमाणसाने जसजशी प्रगती केली, तस तसा सर्दी-पडशाचा प्रादुर्भाव वाढला, असे आकडेवारी सांगते. किंबहुना (या शब्दाचा प्रादुर्भावदेखील हल्ली सर्दीसारखाच वाढला आहे.) सर्दी-पडसे वाढत गेले, तसतशी माणसाने प्रगती केली, असेही म्हणता येईल. सर्दी ही माणसाची खरीखुरी सखी आहे, हेच खरे.\nगृहिणी हो, सचिव हो, सर्दी प्रिय सखी\nबिनाबुलायी आवत है, या जावत देखादेखी\n...असे कुणीतरी (म्हंजे आम्हीच) म्हणून ठेवलेच आहे. उपरोक्त दोह्यातील वर्णन पत्नीचे आहे, हे सुज्ञांना कळल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा त्याबद्दल कमीतकमी विवेचन करणे इष्ट ठरेल. सदरील मजकूरदेखील आम्ही खोलीचे दार बंद करून लिहीत आहो\nआयुर्वेदाच्या परिभाषेत बोलावयाचे झाल्यास पडसे हा एक कफदोष आहे. क्लेदक, अवलंबक, बोधक, तर्पक आणि श्लेषक असे कफाचे पांच प्रकार सांगितले आहेत. यापैकी सर्दी नावाची बाधा कुठल्या प्रकारात मोडते, हे आम्ही आयुर्वेदात नाक खुपसून पाहिले. पण कळले नाही तथापि, ते काही तितकेसे महत्त्वाचेदेखील नाही. (उगीच काय, काहीतरी तथापि, ते काही तितकेसे महत्त्वाचेदेखील नाही. (उगीच काय, काहीतरी) सर्दी अचानक उपटते, आणि जाते. त्यासाठी औषधोपचारांची विशेष गरज नसते, म्हणजे आजवर नव्हती. परंतु, आता जमाना बदलला आहे. माणसाने जसजसा विकास केला, तसतशी सर्दी दुर्धर होत गेल्याचा अनुभव आपण सारे घेत आहोत.\nसांप्रतकाळी विश्वात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे मूळ हे सर्दी असल्याचाच साक्षात्कार आम्हाला झाला आहे. कोरोना हे सर्दीचेच दुर्��र असे रूप आहे यात शंका नाही. म्हणूनच आम्हाला हा विद्वत्तापूर्ण आणि सखोल संशोधनाने युक्त असा निबंध लिहावा लागत आहे.\nवाचकहो, जगात असा मनुष्य नसेल, ज्याला कधी सर्दी झाली नाही. एखाद्याच्या प्रकृतीचे वर्णन ‘नखात रोग नाही’ असे केले जाते. नखात रोग नसेल, पण नाकात असतोच असतो आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सर्दी होतेच. माणसाचे सोडा, मुंबईतील भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात एका वाघालादेखील आम्ही शिंकताना पाहिला आहे. इतकेच नव्हे तर पेंग्विनलादेखील सर्दी होते, असे (अलीकडेच) आमच्या निदर्शनास आले आहे. सतत पाण्यात राहिल्यावर काय होणार आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सर्दी होतेच. माणसाचे सोडा, मुंबईतील भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात एका वाघालादेखील आम्ही शिंकताना पाहिला आहे. इतकेच नव्हे तर पेंग्विनलादेखील सर्दी होते, असे (अलीकडेच) आमच्या निदर्शनास आले आहे. सतत पाण्यात राहिल्यावर काय होणार तेव्हा प्राणीमात्रांना सर्दी होते हे सत्य आहे.\nसर्दीमुळे माणूस प्राण्यात नेमके काय बदल होतात, हे आपण आता थोडक्यात पाहू.\nएरवी पडसे झाले तर आपण फारसे मनावर घेत नाही. चार दिवस नाक गळते. शिंकांचा सपाटा सुरू होतो. चेहऱ्यावर अजागळ भाव येतात. सर्दी झालेला माणूस कितीही बुद्धिमान असला तरी काही दिवस का होईना, ‘लई खुळा’ वाटायला लागतो. त्याला स्वतःलाच आपण शंभर नंबरी येडचाप आहोत, असे वाटू लागते. सकाळच्या वेळी आपण आमलेट खात आहोत की तांदळाची उकड हेच कळेनासे होते. समोर कांदेपोह्याचा ढीग दिसत असतो, परंतु, मुखात जाता जाता त्याची चव साधारणतः देवदार लाकडाच्या भुशासारखी होत जाते. आम्ही बुटाची जीभ कधी खाऊन बघितली नाही. परंतु, सर्दी झालेल्या अवस्थेत ज्वारीची भाकरी तशीच लागत असणार, असा आम्हाला विश्वास आहे.\nसर्दी आली की आधी शिंकेने तिची वर्दी मिळते. घशात खवखवते. अचानक आवाज घोगरा होतो, मुखातील ताळूस खाज येते. डोळे लाल होतात, आणि अचादक दाक बद्द होते...बद्द भडजे एकदबच बद्द एकदा दाक बद्द झाले की बाडूस काबातदं गेला, असे सबजावे एकदा दाक बद्द झाले की बाडूस काबातदं गेला, असे सबजावे दाक बद्द झालेल्या बाडसाला आता काय करायचे, हे कळेदासे होते. डॉक़्टरकडे जावे की काढा प्यावा, हा दिर्डय घेडे कठीड होते. सबोरच्या बाडसाशी साधे सभ्भाषड अवघड होते.\n’ या भप्पक सवालाचे उत्तर दुसती बाद डोलावूद द्या���े लागते. जिज्ञासूंनी सर्दी झालेल्या अवस्थेत ‘सांग तू, माझा होशील का’ हे जुने गीत उदाहरणादाखल गुडगुडून बघावे’ हे जुने गीत उदाहरणादाखल गुडगुडून बघावे एके हंगल हे नावसुद्धा आम्ही सर्दीच्या काळात उच्चारत नाही, यात सारे काही आले एके हंगल हे नावसुद्धा आम्ही सर्दीच्या काळात उच्चारत नाही, यात सारे काही आले\nडागतरांचे औषध घेतल्यास सात दिवसात, आणि न घेतल्यास आठवडाभरात सर्दी-पडसे आपोआप बरे होते, असे म्हणतात. अतिशय दुर्धर व्याधींवर लीलया उपचार करून रुग्णास मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारे मी मी म्हणणारे धन्वंतरी सर्दीपुढे मात्र सपशेल नाक घासतात, हे खरे आहे. सर्दीवर त्यांची काही मात्रा चालत नाही.\nविविध उपचार पद्धती सर्दीसाठी विविध औषधे सुचवतात. त्यातले एकही लागू पडत नाही, हा भाग अलाहिदा सर्दी ही आपोआपच बरी होते.\nअलोपाथीत तर सर्दीवर औषधच नसल्याने आधुनिक वैद्यकाने ‘कॉमन कोल्ड’ असे दुर्लक्ष करण्याजोगे नाव देऊन स्वतःची सुटका करून घेतली आहे. याला उपचार नव्हे, मखलाशी म्हणतात. हल्ली तर काढा प्या, आणि वाफारा घ्या, हे उपाय अलोपाथीचे डॉक़्टर सुचवू लागले आहेत. जमाना किती बदलला आहे पाहा\nहोमेपाथीवाले सर्दीवर काही साबुदाण्याच्या गोळ्या देतात. हे औषध खाऊन बाहेर पब्लिकमध्ये जाणे जोखमीचे होते, हा वैधानिक इशारा आम्ही येथे देऊन ठेवतो. त्याचे असे आहे...\nहोमेपाथीच्या गोळ्या खाल्ल्यास सकाळीच ‘घेतल्या’चा वास दर्वळतो. त्यातील अल्कोहोलमुळे भलताच परिणाम होतो. आधीच पडशामुळे डोळे तांबारलेले. चेहरा सुजरट त्यात ‘दाक बद्द’ अवस्थेमुळे उच्चार सदोष... या परिस्थितीत येणारा अल्कोहोलचा गंध त्यात ‘दाक बद्द’ अवस्थेमुळे उच्चार सदोष... या परिस्थितीत येणारा अल्कोहोलचा गंध पब्लिकचा गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. आमच्यावर एकदा असाच अनवस्था प्रसंग ओढवला होता. पण...जाऊ दे.\nआयुर्वेदात चिकित्सा अधिक, औषध कमी सर्दीने हैराण झाल्यामुळे आम्ही एकदा वैद्यचुडामणि नाना अळुवडीकर (कडेठाण) यांच्याकडे उपचारासाठी गेलो होतो. वैद्य नानांचा हातगुण चांगला आहे, असे आम्हाला शेजारच्या फफ्या रेवदंडकराने सांगितले होते. हे सांगताना फफ्या तबल्याच्या कापडी रिंगांवर बसला होता. मागे एकदा त्याला असाच मूळव्याधीचा त्रास झाला होता. (खुलासा ः ‘मागे एकदा’ याचा अर्थ ‘कोणे एके काळी’ असा घ्यावा सर्दीने हैराण झाल्यामुळे आम्ही एकदा वैद्यचुडामणि नाना अळुवडीकर (कडेठाण) यांच्याकडे उपचारासाठी गेलो होतो. वैद्य नानांचा हातगुण चांगला आहे, असे आम्हाला शेजारच्या फफ्या रेवदंडकराने सांगितले होते. हे सांगताना फफ्या तबल्याच्या कापडी रिंगांवर बसला होता. मागे एकदा त्याला असाच मूळव्याधीचा त्रास झाला होता. (खुलासा ः ‘मागे एकदा’ याचा अर्थ ‘कोणे एके काळी’ असा घ्यावा) वैद्यनानांच्या पुड्यांनी त्याला बरे वाटले म्हणे. असो. वैद्यनानांनी आमची नाडी बघितली. चेहरा गंभीर केला. म्हणाले ः ‘पित्त बळावले आहे) वैद्यनानांच्या पुड्यांनी त्याला बरे वाटले म्हणे. असो. वैद्यनानांनी आमची नाडी बघितली. चेहरा गंभीर केला. म्हणाले ः ‘पित्त बळावले आहे\n’ आम्ही बंद नाकानिशी ओरडलो.\n वात प्रकृती असली की असं होतं,’ त्यांनी उलगडून सांगितले. च्यायभले आधीच वात असलेल्याचे पित्त उसळले की त्याला कफ होतो, हे ऐकून आम्हाला अक्षरशः वात आला, मग खरोखर पित्त उसळले. सर्वांत शेवटी कफ आला...\n‘औषध द्या हो काहीतरी शिं...शिं...शिं...’ आम्ही कसेबसे वाक्य शिंकलो.\n‘उपाय आहे, पण वेळ लागेल’ ते म्हणाले. पुड्या बांधण्यात पुढला दीड तास गेला. सकाळी अनेशापोटी एक, मग न्याहारीनंतर एक, जेवणापूर्वी एक, जेवताना एक, जेवल्यानंतर एक, दुपारच्या चहापूर्वी एक, चहानंतर एक, रात्री जेवण्यापूर्वी एक, जेवल्यानंतर एक आणि रात्री झोपण्यापूर्वी एक...अशा पुड्या त्यांनी हातात ठेवल्या.\n‘झोपेत घ्यायची पुडी आहे का’ असे आम्ही चिडून म्हणालो. त्यावर त्यांनी शांतपणे ‘देतो’ असे सांगत आणखी तीन पुड्या हातात ठेवल्या. वर प्रकृतीस उतार पडायला सहाएक महिने लागतील, पण उतार पडला तरी औषध चालू ठेवावे लागेल, असेही बजावले.\nहे घडले त्याला काही महिने झाले. त्यानंतर एक दिवस कोरोना आला आला तो सारे काही बंद पाडून मुक्कामाला राहिला. वाहतूक, कचेऱ्या, दुकाने सारे काही ठप्प झाले. आमच्या फ्यामिली डॉक्टरांनी त्यांचा दवाखाना बंद केला. एरवी आमचे फ्यामिली डॉक्टर मुळे हे अतिशय सज्जन गृहस्थ. इंजेक्शन देतानाही दबकत दबकत विचारतात ः ‘कमरेवर घेताय की दंडावर आला तो सारे काही बंद पाडून मुक्कामाला राहिला. वाहतूक, कचेऱ्या, दुकाने सारे काही ठप्प झाले. आमच्या फ्यामिली डॉक्टरांनी त्यांचा दवाखाना बंद केला. एरवी आमचे फ्यामिली डॉक्टर मुळे हे अतिशय सज्जन गृहस्थ. इंजेक्शन देतानाही दबकत दबकत विचारतात ः ‘कमरेवर घेताय की दंडावर कमरेवरच घ्या\nकळवळत आलेला पेशंट बघून ते आधी उठून उभे राहतात. इमर्जन्सी नेमकी कुणाला आहे पेशंटला की डॉक्टर मुळे यांना, हेच काहीकाळ कुणाला कळत नाही. पेशंटलाच समजावणीच्या सुरात सांगावे लागते, ‘डॉक़्टर, घाबरू नका, पोट बिघडलंय इतकंच. होईल कमी थोड्या वेळात. तुम्ही औषध द्या पेशंटला की डॉक्टर मुळे यांना, हेच काहीकाळ कुणाला कळत नाही. पेशंटलाच समजावणीच्या सुरात सांगावे लागते, ‘डॉक़्टर, घाबरू नका, पोट बिघडलंय इतकंच. होईल कमी थोड्या वेळात. तुम्ही औषध द्या\nअशा या डॉ. मुळे यांनी अचानक ऑनलाइन दवाखाना सुरू केला. ऑनलाईन दवाखान्याचे एक असते - सगळे सुरक्षित अंतरावर असतात\nआम्ही डॉ. मुळे यांना व्हिडिओ कॉल लावला.\n‘नमस्कार डॉक़्टर...तुमचा दवाखाना बंद आहे, म्हणून फोन केला’ आम्ही खुलासा केला.\n’ व्हिडिओ कॉलमध्ये डिस्टर्बन्स असतो कधीकधी.\n‘काही विशेष नाही...पडसं झालंय’ आम्ही नाक पुसत म्हणालो.\n’ ते किंचाळलेच. जणू काही पडसं म्हंजे काही भयंकर व्याधी असून आमचे दिवस भरले आहेत.\n‘अहो, पडसं म्हंजे भयंकरच ताबडतोब आयसोलेट व्हा’ त्यांनी फर्मान सोडले. आता पडशाला कोणी आयसोलेट होतं का पण डॉ. मुळे हे मुळात घाबरट.\n‘एवढ्याशासाठी कशाला आयसोलेट होताय औषध द्या\n’ ते पुन्हा ओरडले. आम्ही चक्रावलो. मोठे डोळे करत म्हणाले, ‘सर्दी हे कोरोनाचं लक्षण आहे बरं झालं, माझा दवाखाना बंद आहे बरं झालं, माझा दवाखाना बंद आहे\n..एवढं पुटपुटून डॉ. मुळे यांनी व्हिडिओ कॉल बंद केला. डॉक़्टर तुम्हीसुद्धा असे विषादाने उच्चारायची संधीही त्यांनी आम्हाला दिली नाही. आठवडाभरात आमची सर्दी आपोआप बरी झाली.\nसर्दी हो या जुकाम हो,\nक्यों मिलना बैद हकीम\nचार दिन का सखी आराधन,\nप्रीत ये पाओ असीम\n(टिप ः कोरोनाच्या निमित्ताने नियतीने माणसाच्या आयुष्यात जो मृत्यूचा भयंकर चेहरा दाखवला आहे, त्याला तोड नाही. सर्वत्र अनिश्चितता, भय आणि रोगाचे वातावरण दिसते. अति झाले आणि हसू आले, अशीच स्थिती. अशावेळी हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. असा प्रश्न पडला की थोडेसे हसावे, हेच उत्तम.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/navjyot-singh-ssiddhu-daughter-rabina-sidhu-hot-photos-mhmn-411229.html", "date_download": "2020-09-30T09:05:19Z", "digest": "sha1:TWW4XRK5273DCUT4VGUKD4A6KPE6ZZSV", "length": 16274, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS– News18 Lokmat", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\n2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nहाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्ह��� घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nस्टार किड्सप्रमाणे तिचंही सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग आहे.\nनवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. स्टार किड्सप्रमाणे तिचंही सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग आहे.\nती सतत तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतंच तिने स्वतःचं एक हॉट फोटोशूट केलं.\nराबियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगम��्ये मास्टरची डिग्री घेत आहे.\nयाआधी तिने सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला होता.\nराबियाने दिल्ली, पटियालामध्येही काही वर्ष शिक्षण घेतलं.\nकाही वर्षांपूर्वी राबिया वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.\nराबिया आईला सर्वात जवळची मैत्रीण मानते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसंशोधकांसाठी आनंदाची बातमी, UGC ने जाहीर केली मार्गदर्शिका\nआता 'त्या' घटनेला विसरायला हवं, बाबरी प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/industry-in-pimpri-chinchwad-midc-will-continue-allow-it-companies-with-15-percent-workers-msr-87-kjp-91-2214265/", "date_download": "2020-09-30T10:49:27Z", "digest": "sha1:JS3S7MU6PE3SA5BZIWODSHFLI5EOJLPU", "length": 14519, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Industry in Pimpri-Chinchwad, MIDC will continue; Allow IT companies with 15 percent workers msr 87 kjp 91|पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार; आयटी कंपन्यांना 15 टक्के कामगारासह मुभा | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत ���ुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार; आयटी कंपन्यांना 15 टक्के कामगारासह मुभा\nपिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार; आयटी कंपन्यांना 15 टक्के कामगारासह मुभा\nसोमवार मध्यरात्रीपासून 23 जुलै पर्यंत असणार लॉकडाउन\nपिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने, सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. करोना विषाणूची साखळी तोडण्याच्या हेतूने हे लॉकडाउन जाहीर करण्यात येत आहे, हे अगोदरच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 13 जुलै (मध्यरात्री) ते 23 जुलै दरम्यान हे लॉकडाउन लागू होणार आहे. यामधून दूध विक्री, औषधांची दुकाने, रुग्णालये आदींना वगळण्यात आले आहे. यादरम्यानची नियमावली आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहिर केली आहे.\nयात आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे, मंगल कार्यालये, किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहेत. तर आयटी क्षेत्रातील कंपन्यांना 15 टक्के कामगार ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, बांधकाम साईट्स येथील कामगारांची तिथेच राहण्याची सोय केल्यास बांधकाम सुरू राहणार असल्याच नियमावलीत म्हटलं आहे. शहरातील खासगी जागेतील उद्योग आणि एमआयडिसी सशर्त सुरू ठेवण्याची परवानगी आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातील नियमावली खालील प्रमाणे –\nसर्व किराणा दुकान, किरकोळ व ठोक विक्रेते, व्यापारी दुकाने हे दिनांक 14 जुलै ते 18 जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजे पर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व अस्थापन बंद राहतील.\nफळ विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे 14 ते 18 जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या दरम्यान सकाळी अधिकृत फळ, भाजी, फेरीवाले, आठवडी बाजार हे सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत सुरू राहतील.\nमटण, चिकन, अंडी, मासे इत्यादी ची विक्री कणारे दुकाने 14 ते 18 जुलै बंद त्यानंतर 19 ते 23 जुलै ला सकाळी 8 ते दुपारी 12 सुरू राहतील.\nशाळा, महाविद्यालय, शौक्षणिक संस्था, प्रशिक��षण संस्था, सर्व प्रकार ची शिकवणीचे वर्ग बंद राहणार\nसार्वजनिक आणि खासगी वाहने बंद, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळण्यात आली आहे.\nबांधकाम साईट्स बंद राहतील पण कामगारांची राहण्याची सोय केल्यास काम सुरू ठेवता येणार आहे.\nलग्न समारंभ करण्यास अगोदरच परवानगी घेतली असेल तर 20 जनांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करता येईल.\nपेट्रोल पंप हे केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.\nपिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडिसी किंवा खासगी जागेतील उद्योग सुरू राहणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus : नालासोपाऱ्यात सर्वाधिक मृत्यू\nकरोनातून बरे झालेल्यांचे समुपदेशन करण्याची योजना\nराज्यात आणखी ३२७ पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू\nकरोनाचा फटका : ‘या’ दिग्गज कंपनीनं घेतला २८ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय\nमहाराष्ट्र : मद्यविक्रीद्वारे मिळणाऱ्या महसूलात २ हजार ५०० कोटींची घट\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 पुण्यात दिवसभरात ६२१ नवे करोना पॉझिटिव्ह, २४ रुग्णांचा मृत्यू\n2 मुंबईहून लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आलेल्या ४० पर्यटकांवर गुन्हे दाखल\n3 पुण्यात ८ दिवसाच्या चिमुकलीचा करोनामुळे मृत्यू\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/17/those-who-claim-to-be-the-leaders-of-the-farmers-have-remained-silent-as-soon-as-they-understand-that-they-will-get-the-mla-post-today/", "date_download": "2020-09-30T08:54:50Z", "digest": "sha1:LSPO5J6HJMKFINEKCERX6CTVL2CCRLI5", "length": 6673, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत - Majha Paper", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष, राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना / July 17, 2020 July 17, 2020\nमुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत तोफ डागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्यांच्याकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन तोफ डागली.\nराज्यात सध्या दुधाला २२ रुपये इतका दर मिळत आहे. पण, मूलभूत खर्चाची जुळवाजुळव या रकमेतून करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नसल्याचे म्हणत पाटील यांनी शेट्टींवर तोफ डागली.\nशेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत. pic.twitter.com/oj8Rv436AG\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम ही स्वीकारार्ह नसून शेट्टी यांची त्यासाठी भूमिका महत्त्वाची असतानाही त्यात होणारी दिरंगाई पाटील यांना खटकली. त्याचबरोबर राज्यात असणारा युरियाचा तुटवडाही शेतकऱ्यांपुढची मोठी समस्या असल्याची बाब त्यांनी शेट्टींना बोचऱ्या स्वरात लक्षात आणून दिली. शेट्टी यांना मिळणाऱ्या आमदारकीचा उल्लेख करत त्या धर्तीवर आता थेट आमदार झाल्यानंरच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल आणि तोपर्यंत गप्प रहाल, असे वाटत असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना सणसणीत टोला लगावला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उप��ुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-marathi-article-1418", "date_download": "2020-09-30T09:03:28Z", "digest": "sha1:7VCSAPLPXPRTVREAXRRDEHVFLXLNG6P2", "length": 18139, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nपर्यटन हा प्रकार हळूहळू हौस न राहता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत आहे. रोजच्या धावपळीतून चार दिवस रजा घेऊन कुठेतरी निवांत वेळ घालवणे हे सगळ्यानांच आवडते. पर्यटनाच्या कक्षाही आता रुंदावत आहेत. पूर्वी देशांतर्गत मर्यादित असलेले पर्यटन आता जगभर पसरले आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोचलेले हे पर्यटन आता लवकरच पृथ्वीच्या बाहेरील अंतराळात पोचणार आहे. ’स्पेस टुरिझम’ म्हणजेच ‘अंतराळातील पर्यटन’ हा एकेकाळी अशक्‍यप्राय वाटणारा प्रकार आता प्रत्यक्षात येत आहे.\nअमेरिकेतील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी कंपनी ‘ओरियान स्पॅन’ या कंपनीने यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून २०२२ या वर्षी अंतराळ पर्यटकांची पहिली तुकडी अंतराळात पर्यटक म्हणून जाणार आहे. या पर्यटकांची मुक्कामाची सोय अंतराळात करण्यासाठी ‘ओरियान स्पॅन’ कंपनीने ‘ऑरोरा स्टेशन’ नावाचे आलिशान हॉटेलही अंतराळात उभारले आहे.\nअमेरिकेतील कॅलिफ्रोर्नियातील सॅन जोसे या शहरात ‘स्पेस २.०’ नावाची अंतराळ परिषद झाली यामध्ये यासंबंधीची घोषणा ‘ओरियान स्पॅन’ कंपनीमार्फत करण्यात आली. या मोहिमेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुरवात करण्यात आली आहे. यासाठी पर्यटकांना पन्नास लाख रुपये आगाऊ जमा करावे लागणार आहेत. काही कारणास्तव जर ही मोहीम रद्द झाली तर ही सर्व रक्कम संबंधितांना परत मिळणार आहे.\nया हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च ५ कोटी १४ लाख इतका असणार आहे. बारा दिवसाच्या या मोहिमेसाठी एकूण ६१ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. थोडक्‍यात जगभरातील केवळ अतिश्रीमंत व्यक्तींना याचा लाभ घेता येणे शक्‍य आहे.\nया हॉटेलमध्ये एका वेळी सहा व्यक्तींच्या मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. या मुक्कामादरम्यान एक प्रक्षिशित अंतराळवीर या पर्यटकांसोबत असणार आहे. या प्रवासात पर्यटकांना ‘झिरो ग्रॅव्हिटी’ या अवस्थेचा अनुभव घेता येणार आहे. तसेच जे पर्यटक यात सहभागी होतील त्यांना त्यांच्या गावाचा, शहराचा फोटो अंतराळातून काढण्याची संधी मिळणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या या हॉटेलमधून पर्यटकांना दर दिवशी सोळा सूर्योदय आणि सुर्यास्तांचे नयनरम्य क्षण अनुभवता येणार आहेत.\nही सफर ज्यांना अनुभवायची आहे त्यांना यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी सुमारे तीन महिन्यांचा असणार आहे.\nगरम पाण्याचा ’स्पा बाथ’ घेतल्यामुळे आयुष्यातल्या ताणतणावांचा विसर पडतो आणि काही काळापुरते का होईना आपण ‘रिलॅक्‍स’ होतो. ‘स्पा बाथ’चे महत्त्व आता वैद्यकीयदृष्ट्‌या सिद्ध झाले आहे. निसर्गातली प्राण्यांना जेव्हा अशा ताणतणावांचा सामना करावा लागतो तेव्हा ते काय बरे करत असतील \nजपानमध्ये सापडणारी ’स्नो मंकी’ प्रजातीची माकडं त्याच्या विलक्षण वर्तनामुळे सध्या चर्चेत आहेत. इथल्या ‘जिगोकुडानी अभयारण्यात’ गरम पाण्याचे झरे आढळतात. माकडांसाठी राखीव असणाऱ्या या अभयारण्यातील अनेक माकडे या झऱ्यावर दरवर्षी येतात आणि तासन्‌तास गरम पाण्यात बसून राहतात. माकडांच्या ‘स्पा बाथ’ चा उद्देश केवळ थंडीपासून बचाव हा नसून, त्याचा उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. या माकडांच्या शरीरात ‘ग्युक्‍लोकॉर्टिकॉईड’ नावाचे हार्मोन सापडते. जेव्हा मानसिक ताण वाढतो तेव्हा या संप्रेरकाची पातळी वाढते. गरम पाण्यात स्पा बाथ घेणाऱ्या बारा मादी माकडांच्या शरीरातील या संप्रेरकाची पातळी ही इतर माकडांपेक्षा वीस टक्‍क्‍याने कमी आढळून आली. गरोदरपणाच्या काळात या माद्या गरम पाण्यात जास्तीत जास्त वेळ घालवतात असाही निष्कर्ष या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या माकडांच्या फोटोमुळे या अभयारण्यात सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे.\nनेपाळ सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका ऐतिहासिक निकालाद्वारे अपंग आणि अंध व्यक्तींना एव्हरेस्ट शिखर मोहिमेत सहभागी होता येणार असे जाहीर केल��. याआधी नेपाळ सरकारने काही महिन्यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारच्या कुठल्याच मोहिमेत सहभागी होता येणार नाही असा स्वरूपाचा कायदा केला होता. दरवर्षी जगातील सर्व श्रीमंत देशातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष या निकालाने वेधून घेतले. आंतररराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमधून या निकालावर टीकेची झोड उठवण्यात आली. परिणामी नेपाळमधील दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.\nया निकालामुळे चीनमधील शिया बोयु या जिद्दी गिर्यारोहकाला सर्वांत जास्त दिलासा मिळाला आहे. ६९ वर्षीय शिया बोयुची कहाणी अत्यंत प्रेरणादायी अशी आहे. वर्ष १९७५ मध्ये चीनने एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जी राष्ट्रीय मोहीम आखली होती त्या चमूचा शिया बोयु हे सदस्य होते. या मोहिमेदरम्यान हिमालयातील लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली व एव्हरेस्ट सर करण्याचा बेत रद्द करावा लागला. मात्र या मोहिमेदरम्यान अतिथंड हवामान आणि ऑक्‍सिजनची कमतरता यामुळे हिमदंशाचा फटका शिया बोयु यांना बसला. परिणामी काही काळानंतर त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून त्यांना गमवावे लागले. एखादा लेचापेचा माणूस असता तर आयुष्याची उमेद हरवून बसला असता. पण शिया बोयु त्यातले नव्हते. ते या संकटातूनही उभे राहिले आणि एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न उरी बाळगले. तेव्हापासून हार न मानता गेली चाळीस वर्षे त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासाठी ते सतत कार्यशील आहेत.\nशिया बोयु २०१४ पासून सतत एव्हरेस्ट मोहिमेवर जात आहेत. मात्र दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणामुळे ही मोहीम अर्धवटच राहिली आहे. २०१४ मध्ये झालेल्या हिमवादळात १६ शेर्पांचा मृत्यू झाल्याने ही मोहीम रद्द करावी लागली. तर २०१५ मध्ये नेपाळमध्ये जो भूकंप झाला त्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली. २०१६ मध्ये तर शिखरापासून केवळ २०० मीटर लांब असताना खराब हवामानामुळे मोहीम आवरती घ्यावी लागली होती. अडथळ्यांची ही शर्यत जिंकत आता २०१८ मध्ये आता पुन्हा शिया बोयु एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर जात आहेत. त्यांनी उराशी बाळगलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जगातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळेस पर्वतराज हिमालय त्यांच्या जिद्दीवर प्रसन्न होत त्यांना यश देवो हीच सदिच्छा \nपर्यटन जीवनशैली सूर्य निसर्ग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/priyanka-chopra-and-nick-jonas-wedding-rituals-started-with-ganesh-worship-ganpati-pooja/articleshow/66851492.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-30T10:44:34Z", "digest": "sha1:G5WX4UD2CX435KEJJ5VB25MF34KHC2GQ", "length": 12292, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेश पूजेनं निक-प्रियांकाच्या लग्न विधींना शुभारंभ\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या विवाहाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रियांका-निक यांच्या विवाहाला अवघे तीन-चार दिवस उरले असून आज मुंबईमध्ये प्रियांकाच्या जुन्या घरी लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे.\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या विवाहाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रियांका-निक यांच्या विवाहाला अवघे तीन-चार दिवस उरले असून आज मुंबईमध्ये प्रियांकाच्या जुन्या घरी लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. विघ्नहर्त्या गणेश पूजनाने या विधींचा शुभारंभ झाला आहे.\nगणेश पूजनासाठी प्रियांकाच्या घरातील आणि निकच्या घरातील खास मंडळी उपस्थित होती. प्रियांकानं लग्नाच्या शुभ कामासाठी तिच्या जुन्या घराची 'राज क्लासिक'ची निवड केलीय. प्रियांका या घराला फार लकी मानतेय. म्हणून तिनं या घराची निवड केली आहे. या घरामध्ये ती आई, वडील आणि भाऊ यांच्या सोबत राहत होती. या घरासोबत प्रियांकाचं वेगळंच नातं जोडलेलं आहे, असं प्रियांकानं म्हटलं.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पूजा झाल्यानंतर संध्याकाळी प्रियांका आणि निकचा पूर्ण परिवार चार्टर्ड विमानाने जोधपूरला रवाना होणार आहे. जोधपूरमध्ये प्रियांका-निक यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nलता दीदींनी रानू मंडलद्दल केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं...\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका पादुकोण, अधिकाऱ्यांना प...\n...म्हणून हेमा मंगेशकर लता मंगेशकर झाल्या\nम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं ...\nतनुश्री-नाना प्रकरणात डेजी शाहला समन्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nविदेश वृत्तकंडोमशिवाय सेक्स केला; राजदूताविरोधात तक्रार दाखल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\n पोलीस अधिकाऱ्याने केले तरुणीवर लैंगिक अत्याचार\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nगुन्हेगारीनर्सरीच्या २५ मुलांना नाश्त्यातून दिले विष; शिक्षिकेला फाशी\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नज��� बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.com/home/news_details/MTk0MjM=/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-30T08:55:48Z", "digest": "sha1:ZIBYFEOYH2BUKBUCDUUWAB2KFGXBWKZR", "length": 10908, "nlines": 169, "source_domain": "www.wegwannews.com", "title": "Toggle navigation", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nआमच्या बातम्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी क्लिक करा\nयेवला तालुक्यात वीज पडून महिला ठार\nयेवला तालुक्यात वीज पडून महिला ठार\nयेवला तालुक्यात वीज पडून महिला ठार\nताज्या बातम्या इतर बातम्या\nनाशिक - 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात...\nरेल्वे इंजिनची धडक बसल्याने माय लेकाचा जागीच मृत्य...\nपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवळा तालुक्यात १ आठवड्याचा जनता कर्फ्यू\nनाशिक:आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची नाशकात शनिवारी...\nयेवला तालुक्यातील बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास पाण्यात\nनिफाड - ३० दिवसांपासून वाकी खुर्द शिवारात अंधार\nरायगड - विद्युत वाहिनीच्या तार पडून 4 जनावराचा मृत्यू l\nकांदा निर्यातबंदीच्या विरोधात आता होणार जगातील सर्वात मोठे सोशल मिडीया...\nमहत्वाच्या बातम्या इतर बातम्या\nराज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 29 सप्टेंबर 2020\nनाशिक जिल्ह्यात खळबळ, महिला एस टी वाहकाची मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 28 सप्टेंबर 2020\nनाशिक: लोककलावंत मागत आहे इच्छामरण…\nनाशिक जिल्ह्यात अतिरिक्त रुग्ण खाटा, ऑक्सिजन प्रश्नी खा.डॉ.भारती पवार...\nसंजय राऊत पुन्हा अडचणींत ; कंगनाला उच्च न्यायालयाची प्रतिवादी करण्याची...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 22 सप्टेंबर 2020\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर 22 सप्टेंबरला निघाले 1154 कोरोना पॉझिटिव्ह\nवृत्तपत्र वाचल्याने कोरोना होत नाही; माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत l...\nयेवला तालुक्यात वीज पडून महिला ठार झाली आहे. येवला तालुक्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.\nयेवला तालुक्यातील पारेगाव येथील शोभा अनिल काळे {28}\nया महिलेच्या अंगवार वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nताज्या बातम्या इतर बातम्या\nनाशिक - 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात...\nरेल्वे इंजिनची धडक बसल्याने माय लेकाचा जागीच मृत्य...\nपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवळा तालुक्यात १ आठवड्याचा जनता कर्फ्यू\nनाशिक:आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची नाशकात शनिवारी...\nयेवला तालुक्यातील बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास पाण्यात\nनिफाड - ३० दिवसांपासून वाकी खुर्द शिवारात अंधार\nरायगड - विद्युत वाहिनीच्या तार पडून 4 जनावराचा मृत्यू l\nकांदा निर्यातबंदीच्या विरोधात आता होणार जगातील सर्वात मोठे सोशल मिडीया...\nमहत्वाच्या बातम्या इतर बातम्या\nराज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 29 सप्टेंबर 2020\nनाशिक जिल्ह्यात खळबळ, महिला एस टी वाहकाची मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 28 सप्टेंबर 2020\nनाशिक: लोककलावंत मागत आहे इच्छामरण…\nनाशिक जिल्ह्यात अतिरिक्त रुग्ण खाटा, ऑक्सिजन प्रश्नी खा.डॉ.भारती पवार...\nसंजय राऊत पुन्हा अडचणींत ; कंगनाला उच्च न्यायालयाची प्रतिवादी करण्याची...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 22 सप्टेंबर 2020\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर 22 सप्टेंबरला निघाले 1154 कोरोना पॉझिटिव्ह\nवृत्तपत्र वाचल्याने कोरोना होत नाही; माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत l...\nकेंद्र, राज्य सरकार शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचा...\nमहापालिका सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश...\nघरफोडी करणारा सराईत चोराटा लासलगाव पोलीसांनी केला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-70865.html", "date_download": "2020-09-30T09:54:33Z", "digest": "sha1:DYK7HYXR3RIT5D7CQSUIGGCNAUHXMZ5C", "length": 28425, "nlines": 239, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nशरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण\nशरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण\n06 जुलैगेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समर्थनासाठी अखेर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तटकरेंची पाठराखण करत तटकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय. काही नेत्यांना मीडिया समोर जास्त बोलण्याची सवय असते पण आरोप करताना त्या नेत्याची काय भूमिका आहे हे पाहणंही गरजंच असते असा टोला पवारांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेता लगावला. तसेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकांनी खरं काय दे दाखवून दिलंय असंही पवार म्हणाले. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवारांनीही सुनील तटकरेंना क्लिन चीट दिली आहे.तटकरेंवरील आरोप खोटे आणि धांदड आहे असं अजितदादा म्हणाले.जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा मुलगा, मुलगी, सून आणि अन्य सहकार्‍यांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे शेकडो एकर जमीन रायगड जिल्ह्यात खरेदी ���रण्यात आली आहे. यासोबतच या कंपन्यांच्या बॅलन्सशिट तपासल्यावर मनीलाँड्रींगचा आरोपही करण्यात आलाय. सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी हे सर्व आरोप फेटाळले पण विरोधकांनी मात्र त्यांना चौकशीच्या फेर्‍यात अडकवलंय. सुनील तटकरेंनी केलेल्या गैरव्यवहारावर आता सरकार चांगलंच अडचणीत आलंय. शिवाय रायगड जिल्ह्यात आपल्या मुलाच्या नावावर असलेल्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैशाची अफरातफर केली, असा आरोप त्यांच्यावर लावला गेला. पण येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक अडचणीत येईल, हे लक्षात आल्यानंतर आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरलेतदरम्यान, सुनील तटकरेंनी पदाचा गैरवापर करुन अवैध संपत्ती जमवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन केली.तटकरेंवर झालेल्या या गैरव्यवहाराच्या आरोपांना पावसाळी अधिवेशनात त्यांना तर उत्तरं द्यावी लागतीलच, पण तटकरेंवर पांघरुन घालताना सरकारच्या मात्र नाकीनऊ येणार असंच आता दिसतंय.दरम्यान, शेकापचे आमदार जयंत पाटील, सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था, भाजपचे नेते किरीट सोमय्या या सर्वांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या नातलगांच्या कंपन्यांविरोधात, त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. इथे होणार चौकशी* एनफोर्समेंट डिरेक्टोरेट* सीबीआय* इनकमटॅक्स, मुंबई* कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री* डीआयजी, मुंबई* मुख्यमंत्री, राज्यपाल, रेव्ह्येन्यू सेक्रेटरीतर तटकरेंच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राजेंद्र फणसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था यांनी त्यामध्ये इंटरव्हीन याचिकाही दाखल केली होती. दोन जुलै रोजी यासंदर्भातला महत्वाचा निर्णय कोर्टाने दिलाय. याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली असली तरी भविष्यात कधीही यासंदर्भातली याचिका पुन्हा दाखल करण्याचे त्यांचे अधिकार अबाधित आहेत. शिवाय, यापुढे ज्या ज्या यंत्रणांकडे तटकरेंविरोधातली याचिका दाखल झालेय, त्या यंत्रणांकडून त्यांची चौकशी लवकरच सुरु होणार आहे.\nVIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभाग���ने घेतलं ताब्यात\nEXCLUSIVE VIDEO : रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात, हे सगळं राजकीय हेतूने\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेले होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई\nVIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं\nExclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nअंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही\n'अपुन ताई है, सब पता है' रिया चक्रवर्तीचा हा VIDEO होतोय व्हायरल\nVIDEO : इटलीमध्ये सप्टेंबरमध्ये शाळा होणार सुरू, पाहा जगभरातल्या 50 बातम्या\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nपुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nVIDEO : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून महाराष्ट्र- बंगाल खडाजंगी\nEXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एक��� क्लिकवर\nबातम्या, विदेश, फोटो गॅलरी\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणार प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1259009", "date_download": "2020-09-30T10:34:14Z", "digest": "sha1:S2CKZDV5VCQSBYUMPHHDUWJBM3HG2FPF", "length": 5348, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एफ.से. बायर्न म्युन्शन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एफ.से. बायर्न म्युन्शन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nएफ.से. बायर्न म्युन्शन (संपादन)\n०३:२२, १६ जुलै २०१४ ची आवृत्ती\n२,८१६ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n१२:५३, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०३:२२, १६ जुलै २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[फिलिप लाह्म]] हा बायर्न म्यु��िकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.\n== बाह्य दुवे ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509361", "date_download": "2020-09-30T10:11:23Z", "digest": "sha1:QYOUUWI7K7TGQYFBAF2CC4NTRXFOT5TZ", "length": 2124, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सुरत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सुरत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५१, २२ मार्च २०१० ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१४:४९, १२ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nAmirobot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:سورات)\n१६:५१, २२ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pnb:سورت)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-crime-news-today-4-august/", "date_download": "2020-09-30T09:30:44Z", "digest": "sha1:N3SYWJQ52VXBEK3K4V3D4HOHIYIECOJ5", "length": 18292, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्याच्या मध्यवस्तीत लुटमारीच्या 3 वेगवेगळया घटना | pune crime news today 4 august | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\nपुण्याच्या मध्यवस्तीत लुटमारीच्या 3 वेगवेगळया घटना\nपुण्याच्या मध्यवस्तीत लुटमारीच्या 3 वेगवेगळया घटना\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लूटमार करणाऱ्या गुन्हेगारानी चांगलीच दहशत निर्माण केली असून, काही तासांत मध्यवस्तीत वेगवेगळ्या तीन घटनांत गुन्हेगारांनी जबरदस्तीने लुटले आहे. भरदिवसा या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. लष्कर आणि फरासखाना परिसरात या घटना घडल्या आहेत.\nयाप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात 31 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी औन्ध भागात राहण्यास आहे. दरम्यान त्या सोमवारी कामानिमित्त एम.जे. रोडवर आल्या होत्या. त्यावेळी त्या पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. त्यांनी आरडा ओरडा केला. परंतु चोर��े पसार होण्यात यशस्वी झाले.\nत्यानंतर दुसरी घटना भरवर्दळीच्या वेळीच सुनील कांबळे यांच्या ऑफिस समोरील सार्वजनिक रोडवर घडली आहे. चारचाकीमधून दाम्पत्य जात होते. त्यावेळी एक रिक्षा त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने मॅडम तुमचा पदर दरवाज्यात अडकला असल्याचे सांगितले. त्यामुळे पतीने गाडी हळू घेतली. तर महिलेने दरवाजा उघडून पदर आत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी रिक्षा चालक व त्याच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली. कार थांबवत रिक्षा चालकाचा पाठलाग केला. तसेच आरडाओरडा केला. मात्र तो रिक्षा चालक पसार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतसेच तिसरी घटना शिवाजी रोडवर दुपारी घडली आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादी तरुण हा पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी रोडवरील रॉयल डिजिटल या दुकानासमोर गाडी पार्क करून थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने त्यांना लाथ मारली. तर खाली पडून हात घट्ट धरले. तर दुसऱ्या चोरट्याने खिशातील 25 हजार रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n… तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावं लागेल, शिवसेनेनं काढला चिमटा\n111.98 लाख शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये पोहचले 89910 कोटी रूपये, तुम्ही देखील घेवु शकता ‘या’ स्कीमचा फायदा, जाणून घ्या\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nPune : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लॉजमध्ये अवैध धंदा, 2 मुलींची सुटका\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार,…\nशिरुर शहरातील रस्त्यावर वृक्षारोपण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे…\nPune : पद्मावती परिसरात 4.5 लाखाची घरफोडी\nमुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nबँक मॅनेजरचं नशीबचं फळफळलं, काचेचा तुकडा म्हणून ज्याला उचललं…\nUnlock 5.0 मध्ये उघडले जाऊ शकतात मॉल, शाळा आणि सिनेमागृह\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nमुंबईतील समुद्रात उसळणार उंच लाटा, आगामी 3 दिवसांमध्ये या…\nVideo : ‘एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालंय…\nPune : वडिल आजारी पडल्यानंतर त्यानं घेतले पैसे उसणे,…\nवारंवार लघवीला येण्याची ‘लक्षणं’,…\nक्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांचे योगदान आवश्यक\nरिकाम्यापोटी लसूण खा आणि ‘या’ 8 गंभीर…\nपचनसंस्था सुधारण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय\nउन्हाळ्यात अशी बनवा थंडगार मलाई कुल्फी\nआईमुळेही मूल होऊ शकते लठ्ठ \nससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांची पदावरुन हकालपट्टी करा,…\nजीवघेणा ‘कोरोना’ व्हायरस भारतात धडकला, मुंबईत…\nटीबीमुक्त भारतासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक : डॉ. वारके\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबडा’ बाजारावर धाड, 13…\n पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील…\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो \nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nPune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो जाणून घ्या लक्षणं आणि उपाय\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी \nIPL 2020 मध्ये झाले 10 सामने, जाणून घ्या आतापर्यंतच्या 10 दमदार फॅक्ट\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला…\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला\n‘कोरोना’च्या संकटादरम्यान ‘या’ कर्मचार्‍यांसाठी खुशखबर \nGold Silver Rate Today 29 Sep 2020 : सोनं-चांदीमध्ये मजबूतीची शक्यता, जाणून घ्या आजच्या खास ट्रेडिंग टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mediashilp.com/blog/mediashilp-our-success-story/", "date_download": "2020-09-30T09:00:37Z", "digest": "sha1:U2IYPGLHG6GNOV5EGY3QSMSELF2HDFB2", "length": 10539, "nlines": 36, "source_domain": "www.mediashilp.com", "title": "mediashilp media solutions | book writing, publication in Marathi | nashik media firm", "raw_content": "\nकमी वेळात तयार झाली ‘गोदाटाईम्स’\nएरवी आपण एखादा उपक्रम, संस्था सुरू करतो आणि त्यामाध्यमातून पुढची वाटचाल करतो. व्यावसायिक पातळीवरचा विचार करायचा झाला तर अशी संस्था व्यावसायिक दृष्टीने आधी स्वत:ची वेबसाईट सुरू करेल आणि आपल्याकडे येणार्‍यांसाठी वेबनिर्मिती करेल. पण आमच्या बाबतीत वेगळेच घडले.\n‘वेब माध्यम’ची निर्मिती प्रक्रिया सुरू असतानाच नाशिकचे आमचे मित्र आणि वरिष्ठ पत्रकार श्री मनोज कापडे यांचा फोन आला. नाशिकच्या संदर्भात एक चांगली, दर्जेदार वेबसाईट सुरू करण्याचा त्यांचा विचार होता.\nस्वत: पत्रकारितेच्या क्षेत्रात 20 पेक्षा जास्त वर्ष प्रामाणिकपणे कार्यरत असणार्‍या श्री कापडे यांना पत्रकारिता आणि सामाजिकेच्या दृष्टीकोनातून एक वेगळे व्यासपीठ उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी इंटरनेट जगतातील माध्यमाचा अर्थातच वेबसाईटचा पर्याय निवडला.\n वेबमाध्यमचे काम प्राथमिक अवस्थेत ठेवून सर्वप्रथम श्री कापडे यांना प्राधान्य द्यायचे ठरविले (ग्राहक देवो भव: या नात्याने.) कारण काही झालं तरी हे आमचं पहिलंवहिलं काम होतं. यासंदर्भात प्राथमिक बोलणं झालं आणि पहिल्याच दिवशी डोमेन नेम (वेबसाईटचे नाव) ठरवून ते टेक्नोक्राफ्टच्या माध्यमातून रजिस्टरही करवून घेतलं. पुढे वेबहोस्टींग वगैरेबाबत आणि त्यासाठी येणार्‍या खर्चाबाबत श्री कापडेे यांना कल्पना दिली.\nखर्चाच्या बाबतीत विचार कर���यचा झाला, तर सर्वांना परवडेल अशा किंमतीत काम करणे हा आमचा व्यवसायाचा उद्देश आम्ही सुरुवातीपासूनच ठरविलेला होताच. त्यामुळे अतिशय माफक दरात बहुसुविधा (डायनॅमिक) असणार्‍या वेबसाईटची निर्मिती होऊ शकते, याबाबत श्री कापडे यांना आश्वासित केले. तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला.\nकारण अनेकांनी त्यांना वेबसाईटबाबत मेन्टेनन्स खर्चासह काही हजारांपासून ते लाखांपर्यंतची रक्कम सांगितली होती. शिवाय यापैकी बर्‍याच जणांना मराठी आशय, साहित्य याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे आपल्या भावना त्यांना कळतील का असाही एक प्रश्न श्री कापडे यांच्यासमोर होता.\nत्यामुळेच आम्ही जेव्हा त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी, दर्जदार स्वरूपात, आकर्षक रूपात आणि वाजवी खर्चात देऊ केल्यावर मनोज कापडे यांनी मोठ्या विश्वासाने आणि निर्धास्तपणे ‘वेब माध्यम’वर जबाबदारी सोपविली.\nत्यानंतरच्या घडामोडी फारच वेगवान झाल्या. आम्हाला तांत्रिक सहकार्य करणार्‍या टेक्नोक्राफ्ट लॅबचे श्री अमित काजळे यांनी तातडीने पावले उचलली आणि पुढील दोन दिवसात श्री कापडे यांच्या स्वप्नातील ‘गोदाटाईम्स’चा प्राथमिक आराखडा प्रत्यक्ष ऑनलाईन झाला. आता आवश्यकता होती. त्या वेबसाईटवर काय लेख, बातम्या टाकाव्या याची.\nत्यासाठी श्री कापडे हे अक्षरश: युद्ध पातळीवर कामाला लागले आणि त्यांनी पुढच्या दोन दिवसांतच जवळपास 20 लेखांची निर्मिती केली. त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणजे सहाव्या दिवशी परिपूर्ण पद्धतीने तयार झालेली गोदा टाइम्स ही दर्र्जेदार, आकर्षक वेबसाइट. एवढं सुंदर काम बघून मनोज कापडे फारच भावुक झाले. वारंवार आम्हाला ते धन्यवाद देत होते. अर्थात हा सर्व काही त्यांच्या इच्छाशक्तीचाच भाग होता हे काही काही वेगळं सांगायला नको.\nथोडक्यात काय, तर मनात आल्यापासून अवघ्या आठवडाभराच्या आत आमची पहिली वेबनिर्मिती ऑनलाईन होती. त्यातून मिळणारा आनंद हा कुठल्याही पैशांत न मोजता येणारा असाच आम्हाला वाटला. विशेष म्हणजे आपण आपल्या कामातून समोरच्यांना समाधान देऊ शकतो. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवू शकतो याचाही एक आत्मविश्वास आम्हाला या निमित्ताने प्राप्त झाला.\nविशेष म्हणजे केवळ वेबसाईट बनवून आमचे काम थांबले नाही. वेबसाईट तयार होत असताना, ती अपलोड कशी करायची इथपासून ते तिच्या रचनेत आपल्याला हव��� ते बदल कसे करायचे इथपर्यंत सर्वंकश मार्गदर्शन आम्ही श्री मनोज कापडे यांना न थकता करत होतो.\nप्रत्येकाने आपली वेबसाईट स्वत;च चालविली पाहिजे, त्यासाठी त्यांना ‘ बॅकएन्डला कंटेन्ट मॅनेजमेंट टूल’ अर्थातच ‘आशय व्यवस्थापन साधन’ तयार करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे आम्हाला वाटते. त्याच अनुषंगाने श्री कापडे यांनाही कंटेन्ट मॅनेजमेंट टूल देण्यात आले आणि वेबसाईटची संपूर्ण जबाबदारी कुठलीही गोष्ट हातची राखून न ठेवता आम्ही त्यांच्याकडे सोपविली.\nत्यांनीही वेबसाईट अपडेट करणे, व्यवस्थापन करणे या गोष्टी अवघ्या दोन दिवसातच आत्मसात केल्या आणि आता ते स्वत:ची वेबसाईट स्वत;च मेंटेन करत आहेत आणि निर्मितीचा आनंद घेत आहे. शिवाय त्यातून त्यांचा मोठा खर्चही वाचला आहे. हेही नसे थोडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/4362", "date_download": "2020-09-30T08:31:59Z", "digest": "sha1:VVTUFJIZSGTTOOETHCQBVTNRT2OH7J67", "length": 19178, "nlines": 304, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nगुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम\nऐसी अक्षरेच्या कोणत्याही पानावर गेल्यास गुलाबी पार्श्वभूमीवर, मोठा त्रुटींचा संदेश दिसत आहे त्याबद्दल क्षमस्व. त्यावर काम करण्यासाठी संस्थळ भावेप्र गुरू, ३ सप्टेंबर रोजी पहाटे २:३० ते ३:३०, (बुधवार २ सप्टेंबर १६:०० ते १७:०० सेंट्रल समर टाईम) बंद असेल. तसदीबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.\nक्षमस्व कशाला. लवकर सगळं\nक्षमस्व कशाला. लवकर सगळं सुरळीत होवो.\nअवांतर : गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. ह्या गाण्यात गुलाबी आणि शराबी ह्या शब्दांच्या जागांची अदलाबदल झाली आहे असे मला नेहमी वाटते. गुलाबी डोळे म्हणजे काय\nदारु प्याल्यावर डोळ्याच्या सफेद भागामधले रक्ताभिसरण वाढते. आवडत्या व्यक्तीचे डोळे गुलाबी होतात, नावडत्या व्यक्तीचे लाल होतात.\nया गुलाबी प्रतिसादामुळे मला\nया गुलाबी प्रतिसादामुळे मला अंमळ धीर आलाय.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n अगदी पटकन सॉल्व केलास\n अगदी पटकन सॉल्व केलास प्रॉब्लेम. कौतुक आहे. ऑलमोस्ट सॉल्व झालाय.\n अन मी इतकी वर्षे समजत होतो की गुलाबी हीसुद्धा मोसंबी व नारिंगीप्रमाणे देशी \"अपेय\" प्रकार आहे\nअवांतरः आधी प्रियेस दारू पाजायची, तिचे डोळे गुलाबी होण्या���ी वाट पाहायची, मग त्या गुलाबी डोळ्यांना जाम वगैरे संबोधून त्यांतून मद्यप्राशन करायचे असे सगळे सव्यापसव्य करण्याऐवजी ती उपलब्ध दारू सरळ स्वतः पिऊन कार्यभाग साधावा ना पुढील ग्गोड कार्यक्रमास तेव्हढाच जास्त वेळ उरेल.\nदगड तो, नका त्यास शेंदूर फासू\nअशानेच नाच्यास नटरंग केले\n'मटरू की बिजली का मंडोला'मधल्या गुलाबोचा नवाच अर्थ लागला.\nअसो. सध्यापुरतं काम संपलेलं आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nउदय. यांचा विजय असो.\nउदय. यांचा विजय असो.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nगुल भी था, गुलजार भी थे, ऐसी यहाँ गुलाबी थी.\nहर शख्स यहाँ मजबूर रहा, हर आह यहाँ शराबी थी.\n(पण मला खरोखर वाटलं होतं की 'औरंगज़ेब'ने हल्लाबोल केला म्हणून\nगुलाबी संदेश वगैरे वाचून मला\nगुलाबी संदेश वगैरे वाचून मला शुचिताईंचा धागा असेल असं वाटलं होतं. उघडल्यावर निराशा झाली.\nहाहाहा काय राघा लेबलिंग करता\nहाहाहा काय राघा लेबलिंग करता हो\nआता मी एखादा पॉलिटिक्स किंवा इकॉनॉमिक्स अथवा इतिहासावरच काढते धागा.\nलेबलिंगविषयी मला सांगू नका.\nलेबलिंगविषयी मला सांगू नका. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं तरी लोकं मला विदासम्राट वगैरे म्हणतात. कविता लिहून टाकली तरी 'अरेच्च्या, यात एकही ग्राफ कसा नाही\nइतक्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं तरी लोकं मला विदासम्राट वगैरे म्हणतात. कविता लिहून टाकली तरी 'अरेच्च्या, यात एकही ग्राफ कसा नाही\nकिती लोक असं म्हणतात त्यात गेल्या वर्ष दोन वर्षांत किती बदल पडलाय वगैरे बद्दल विदा कुठाय\nबरं झालं, माझ्या नावावर धागा\nबरं झालं, माझ्या नावावर धागा काढला नाही.\nअसो. काय करायचा तो दंगा पुढच्या दोन तासांत करून घ्या. पुढे तासभर मी संस्थळ वेठीला धरणारे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखरय गुलाबी वगैरे धागे हा\nखरय गुलाबी वगैरे धागे हा बट्टा आहे नावावर\nऐसी ने मराठी संस्थळांच्या वतीने पुढाकार घेऊन गुलाबी संदेशसेवा वगैरे सुरू करून एक नवा आणि महान पायंडा वगैरे पाडला असेल अशा आशेनं हा धागा उघडला अन सपशेल निराशाच पदरी आली\nजो ऐसीवरी विसंबला ...\nजो ऐसीवरी विसंबला ...\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : सूफी कवी ���ूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)\nमृत्यूदिवस : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)\nस्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)\n१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.\n१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.\n१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.\n१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.\n१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.\n१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.\n१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.\n२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-1081", "date_download": "2020-09-30T08:58:04Z", "digest": "sha1:RQ6KEXGTMWRFULWQJT4YQB5S5BRHF4UR", "length": 16661, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nमुलगी जन्माला येते, त्याला मुख्य पुरुष जबाबदार असतो हे सगळे जाणत असतात. पण तरीही त्याचे खापर स्त्रीवरच फोडले जाते कारण ते सोपे असते आणि आपल्या संस्कृतीत पुरुषाचे स्थान नेहमीच वरचे मानले गेले आहे.\nआपला अधिकार नेमका कशावर असतो आपल्या नावावरचे घर यापासून ही यादी सुरू होते, ती जमीन, दागिने, नवरा, बायको, मुले, आई वडील... अशी कितीही लांबवता येऊ शकते. मात्र या यादीत स्वतःचे शरीर हा उल्लेख कधीच नसतो. तो अनवधानाने येत नाही असे नाही, तर आपल्या शरीरावर आपलाच अधिकार असे गृहीत तरी धरले जाते किंवा त्यात काय वेगळा उल्लेख करायचा असा तरी भाव असतो. मात्र आपल्या देहावर स्त्रीचा पूर्ण अधिकार असतो, असा महत्त्वपूर्ण निकाल देऊन न्यायालयाने हा मुद्दा अधोरेखित केला आहे.\nया प्रकरणातील नऊ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर बाजारात गेली होती. तेथे छबीराम या व्यक्तीने तिला अयोग्यरीतीने स्पर्श केला. तिने हा प्रकार लगेच आईला सांगितला. आईच्या तक्रारीवरून छबीरामला पकडण्यात आले. ‘स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. स्त्रीचे वय कितीही असले, तरी तिच्या परवानगीशिवाय कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही. तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करणे हा देखील लैंगिक अत्याचार आहे,’ असा निर्णय दिल्लीच्या न्यायालयाने या प्रकरणात दिला आहे. छबीरामला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या दहा हजारातील पाच हजार रुपये त्या मुलीला द्यावेत असा आदेशही देण्यात आला आहे. तसेच राज्य सेवा विधी प्राधिकरणाने भरपाई म्हणून मुलीला पन्नास हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.\nहल्ली बलात्काराच्या घटना वाढलेल्या दिसतात. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. कारण काही अत्याचार झाला, प्रकरण गाजू लागले की मुली-महिलांचे पोशाख, त्यांचे वागणे, त्यांचे संस्कार अशी चोफेर टीका त्या महिलांवरच होऊ लागते.. आणि झाल्या प्रकाराला त्याच कशा जबाबदार आहेत हे सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू होतात. त्यामुळे स्त्री-देहावर केवळ तिचाच अधिकार होतो हे न्यायालयानेच स्पष्ट केले ते बरे झाले. खरे तर असे स्पष्ट करण्याची वेळ यावी हे दुर्दैव म्हणायला हवे. एकविसाव्या शतकात, आपल्या देहावर स्त्रीचा स्वतःचा अधिकार आहे, असे सांगण्याची वेळ यावी ही नामुष्कीची गोष्ट आहे. पण असे म्हणून हा मुद्दा टाळण्यापेक्षा न्यायालयाने ते स्पष्ट केले तेही बरेच केले.\nआपल्याकडे मुळातच या गोष्टींची समज किंवा जाणीव खूप कम�� आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. मुलीवर नेहमीच आईवडील, भाऊ, कुटुंबीय यांचा अधिकार असतो. लग्नानंतर त्यात नवरा, सासरची मंडळी यांची भर पडते. म्हातारपणी मुले येतात. एकूण स्त्री तिची स्वतःची कधीच नसते. गंमत म्हणजे याची जाणीव खूप कमी मुलींना-महिलांना असते. एरवी तिच्याबरोबर सगळेच तिला गृहीत धरत असतात. त्यामुळे मनाविरुद्ध काही घडले (जे बरेच वेळा नेहमीच घडत असते), तरी ती बाईही त्याकडे ‘काय करायचे’ असे म्हणून दुर्लक्ष तरी करते किंवा झुरत राहते. स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत. केवळ कुटुंबातच नाही, स्त्री ‘बाहेर’ पडली तरी तिला असे अनुभव येतात. ती रात्री फिरताना दिसली, तोकडे कपडे घातलेली दिसली, मोकळेपणाने हसता-बोलताना दिसली; तरी अनेक जण तिला ‘गृहीत’ धरून त्रास द्यायला लागतात. आपली लायकी काय, याचा जराही विचार ते करत नाहीत. त्यामुळे न्यायालयाने सुनावले ते बरेच झाले.\nपण केवळ स्त्रीच का ही गोष्ट पुरुषांनाही काही प्रमाणात लागू आहे. त्यांनाही अनेकवेळा या अनुभवातून जावे लागते. अलीकडे पुरुषांवरील अत्याचारांच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. त्यातही लहान मुलगे या वासनेला अधिक बळी पडत असल्याचे दिसते आहे.\nमात्र अत्याचार, विटंबना फक्त देहाचीच होत नाही. मनाचीही होत असते, किंबहुना मनाची अधिक होत असते. अनेक घरांत - मुलगी झाली म्हणून तिच्या जन्माचा उद्धार होत असतो, घालून पाडून बोलले जाते, प्रसंगी मारझोडही होते. दुर्दैवाने यात महिला सदस्यांचाही सहभाग असतो. अनेकदा तो उद्विग्नतेतून असतो, पण असतो. त्याचे काय करायचे एखाद्या मुलीवर अत्याचार झालाच तर घरच्यांबरोबरच समाजाच्याही विखारी नजरांचा सामना तिला करावा लागतो. त्यावेळी तिला काय वाटत असेल हे तीच जाणे. तिचा काहीही दोष नसताना सगळे तिलाच बोल लावत असतात. त्यातूनच अत्याचार झालेल्या एका मुलीने आत्महत्या करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. काही मुली तोंड लपवून घरात बसतात. काही जीवन संपवतात. ज्या धाडस दाखवतात, त्यांचे खच्चीकरण करण्याचा एकही प्रयत्न समाज सोडत नाही.\nवास्तविक, जे काही चालले आहे त्याची कल्पना सगळ्यांनाच असते. मुलगी जन्माला येते, त्याला मुख्य पुरुष जबाबदार असतो हे सगळे जाणत असतात. पण तरीही त्याचे खापर स्त्रीवरच फोडले जाते कारण ते सोपे असते आणि आपल्या संस्कृतीत पुरुषाचे स्थान नेहमीच वरचे मानले गेले आहे. त्याला जबाबदार धरले तर या स्थानाला तडा जाईल, ते पाप कोण घेणार तसेच अत्याचार होतात त्यात मुलींचा काही दोष नाही, हे सगळेजण जाणत असतात. अत्याचार करणारे लेक, त्यांची ‘कीर्ती’ सगळे जाणून असतात. पण त्यांना दोष द्यायला कोणी धजावत नाही. पण दोष तर कोणाला तरी द्यायलाच हवा, मुलगी - स्त्री हे ‘सॉफ्ट टार्गेट’ बरे असते. ती उलटून बोलत नाही, जाब विचारत नाही. कारण समाज म्हणून आपण तशी सोयच ठेवलेली नाही.\nत्यामुळेच न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य वाटतो. फक्त त्याचा चुकीचा उपयोग होता कामा नये. कारण समाजातील प्रत्येक पुरुष वाईट असतो असे मानणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे स्त्रीवर आपला अधिकार आहे, तो आपण कसाही वापरू शकतो हे मानणेही चूक आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवे. समाजाने आपला दबाव त्यासाठी वाढवायला हवा.\nअत्याचार बलात्कार महिला लग्न बळी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/palghar-two-youths-escaped-from-a-rural-hospital-msr-87-2145536/", "date_download": "2020-09-30T09:34:52Z", "digest": "sha1:UFZ7KAA5TWBS33E3EPPKNEEVUD6J2OYL", "length": 11200, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Palghar: Two youths escaped from a rural hospital msr 87|पालघर : ग्रामीण रुग्णालयातून दोन तरुणांनी काढला पळ | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nपालघर : ग्रामीण रुग्णालयातून दोन तरुणांनी काढला पळ\nपालघर : ग्रामीण रुग्णालयातून दोन तरुणांनी काढला पळ\nलॉकडाउनचा नियम मोडीत काढत खंडाळा येथून 175 किलोमीटरचा प्रवास करून गाठले घर\nएकीकडे राज्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेश असताना पालघर तालुक्यातील केळवा रोड येथील दोन तरूणांनी खंडाळा येथून 175 किलोमीटरचा प्रवास करून आपले घर गाठले आहे. पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणा गुंगारा देऊन पळ काढला.\nकेळवे रोड येथील धोंधल पाडा येथील दोन तरुण कामानिमित्त ख���डाळा पारगाव येथे एका कंपनीत कार्यरत होते. संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांना घरी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. अनेक प्रयत्न करून त्यांना पालघर येथे येण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांनी 27 एप्रिल च्या रात्री मोटर सायकलवरून प्रवास करून माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथून त्यांना तपासणीसाठी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची चाचणी करून त्यांचे अलगिकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर आपले कपडे घेऊन येतो असे सांगून आरोग्य कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून ते पसार झाले.\nएकीकडे 16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची हत्या झाली होती. तसेच धरावी येथील एक व्यक्ती मोटरसायकलवरून बोईसर येथे अशाच पद्धतीने आला होता. तिकडे जिल्हा बंदी आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न असताना नाकाबंदी व तपास यंत्रणेतील त्रुटी अशा घटनांमूळे पुढे येत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 Coronavirus : सोलापुरात दिवसभरात १३ रूग्ण वाढले\n2 Coronavirus : महाड तालुक्यातील महिलेचा करोनामुळे मुंबईत मृत्यू\n3 “हे योग्य नाही, आपण मध्यस्थ�� करा”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/lok-jagran-biodiversity-hill-builders-mukund-sangoram-1129698/", "date_download": "2020-09-30T10:28:11Z", "digest": "sha1:YDAJN5FZESXX2R4SPFUVQBC3HJ6BWOBF", "length": 16814, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हिरवाईचे रक्षण | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nदिसेल त्या जमिनीवर इमारती बांधण्याचा सपाटाच पुण्यातील बिल्डरांनी लावला होता. त्यामुळे उद्याने, क्रीडांगणे, करमणूक केंद्रे यांची दिवसेंदिवस वानवा होऊ लागली.\nगेल्या काही वर्षांत बकाल होण्यात सर्वात पुढे असणारे शहर म्हणून पुण्याची ख्याती सर्वदूर पसरत होती. शहरातील त्रासदायक दुर्गंधी आणि परिसरातील टेकडय़ांवरील अतिक्रमणे यामुळे हे शहर किळसवाण्या पद्धतीने वाढत होते. त्यात नियोजनापेक्षा भ्रष्टाचारच अधिक होता. दिसेल त्या जमिनीवर इमारती बांधण्याचा सपाटाच पुण्यातील बिल्डरांनी लावला होता. त्यामुळे उद्याने, क्रीडांगणे, करमणूक केंद्रे यांची दिवसेंदिवस वानवा होऊ लागली. एके काळी पेन्शनरांचे शहर म्हणून असलेली ओळख पुसली जाऊन औद्योगिक पुणे अशी नवी ओळख या शहराला मिळाली खरी, पण त्याचा परिणाम बिल्डरांनी पालिकेचे सन्माननीय सदस्य आणि अधिकारी यांना हाताशी धरून या शहराला अक्षरश: ओरबाडायला सुरुवात केली होती. आता शहराच्या चहूबाजूंना असलेल्या टेकडय़ांवर जैवविविधता उद्यान निर्माण करण्यासाठी त्या आरक्षित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यांचे त्याबद्दल अभिनंदन करायला हवे.\nत्यांना धन्यवाद देत असतानाच जागरूक पुणेकरांनाही दुवा देणे हे कर्तव्य ठरते. गेली काही वर्षे सत्ताधाऱ्यांनी या टेकडय़ा बांधकामाला मुक्त करण्यासाठी जिवाचा आटापिटा केला होता. अजित पवार यांचा त्यामध्ये सर्वात मोठा वाटा. त्यांना या टेकडय़ा खुपत होत्या आणि तेथे झाडे लावण्याऐवजी मस्तपैकी घरे बांधावीत आणि ती अतिरेकी किमतीला विकावीत, असे वाटत होते. हे मत त्यांनी जाहीरपणेही व्यक्त केले. त्याला विरोध करण्यासाठी त्या वेळचे म��ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा विषय बासनात बांधून ठेवणे इष्ट मानले. २०१२ मध्ये शहराचा विकास आराखडा मंजूर करताना या टेकडय़ांच्या आरक्षणाच्या विषयाला स्पर्श न करण्याचे राजकीय कसब त्यांनी दाखवले होते. कधीतरी हा विषय मिटवणे आवश्यकच होते. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची एवढाच काय तो प्रश्न होता. मुख्यमंत्र्यांनी तो सोडवला.\nपुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी टेकडय़ा आरक्षित करण्यास पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे, तर त्यासाठी प्रचंड मोठी सही मोहीमही राबवली होती. त्याला अभूतपूर्व यशही आले होते. जनहिताची ही बाजू विचारात न घेता, त्याला केवळ हितसंबंधांपोटी विरोध करणाऱ्यांनी त्याही वेळी त्याची खिल्ली उडवली होती. परंतु पुणेकरांनी आपली भूमिका कधीच सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचा यामध्ये मोठा पुढाकार होता. त्यांच्या पक्षात त्यामुळे दोन तट पडले. तरीही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. शेवटपर्यंत त्या हे आरक्षण राहावे, यासाठी प्रयत्न करीत राहिल्या. चांगल्या कामासाठी एखादा लोकप्रतिनिधी एवढय़ा तळमळीने काम करतो, हे आजकाल दुर्मिळ असलेले चित्र त्यामुळे पाहावयास मिळाले.\nहे आरक्षण झाल्यामुळे आता अनेकांची पोटे दुखू लागतील. बिल्डरांचे पित्त खवळेल. ज्यांच्या जमिनी त्या टेकडय़ांवरच आहेत, ते बोटे मोडू लागतील. पण हे झाले, तरीही शहराच्या भविष्यासाठी हे सहन करणे आवश्यक आहे. देशातील महानगरांशी स्पर्धा करताना, येथे राहणाऱ्या आणि राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना किमान स्वच्छ हवा मिळणे आवश्यक होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या पर्वतीच्या टेकडीची दशा आज पाहवत नाही. पण ती दुरुस्त करणेही शक्य नाही. कारण राजकारण्यांना तसे घडायला नको आहे. पर्वतीवरील जनता वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला नवे घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुणे शहरात राबवण्यात आली, तेव्हा त्याचे देशभर अनुकरण होईल, असे भाकीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात नवी घरे मिळाल्यानंतरही पर्वतीवरील अतिक्रमण हटले नाही. आता ते पुण्यातील भ्रष्ट राजकारण्यांचे स्मारक झाले आहे.\nमहापालिकेच्या हद्दीत नव्याने आलेल्या २३ गावांमधील टेकडय़ा वाचवण्याचा हा प्रयत्न आता कायदेशीर मार्गाने सुटला असला, तरीही यापुढील काळात तेथे अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करणे हे सुज्ञ पुणेकरांचेच काम आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोकळ्या जागा बिल्डरांनी गिळल्यामुळे होळी रस्त्यावर\nबांधकाम उद्योग घटकांचा महामोर्चा\nडोंबिवली स्फोटामुळे बिल्डरांना धक्का\nबांधकाम व्यावसायिकांना न्यायालयीन कोठडी\n‘कपाट’प्रश्नी पालिका आयुक्तांचे बांधकाम व्यावसायिकांवर शरसंधान\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 शिक्षण विभागाकडून प्रतिष्ठित महाविद्यालयांना झुकते माप\n2 खडकवासला धरणाच्या क्षेत्रावर ‘फार्म हाउसेस’ आणि बंगल्यांचे अतिक्रमण\n3 पॅरामेडिकल क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/43-killed-in-terrorist-attacks-in-afghanistan/", "date_download": "2020-09-30T08:37:18Z", "digest": "sha1:TN3OZG24EEQNTPWWGF7LY2FA43RTEWAY", "length": 14618, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अफगाणिस्तानमधे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४३ ठार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला वकीलांची परिषद\nजेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन…\nसुचित्रा कृष्णमूर्तीचा दावा, करणच्या पार्टीत गेल्यावर काम मिळते\nअफगाणिस्तानमधे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४३ ठार\nकाबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधे दहशतवाद्यांनी सोमवारी सरकारी कार्यालयावर केलेल्या हल्ल्यात ४३ लोकांना जण ठार झाले आहेत . या हल्याची जबाबदारी अजून तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.\nसरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती दहशतवाद्यांनी काबुलमधील सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कारबॉम्बचा स्फोट घडवला. स्फोटानंतर लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले तेंव्हा पळणाऱ्या लोकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. कार्यालयाच्या बाहेर बॉम्ब स्फोट झाल्यानंतर गोळीबार सुरू झाल्याने शेकडो लोक आतच अडकून पडले.\nअफगाणिस्थानचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहचल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षादलात चकमचक झाली. चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. ३५० लोकांची सुटका करण्यात आली. जखमी आणि मरण पावलेल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.\nPrevious articleधुक्यामुळे ५० गाड्या आदळल्या एकमेकांवर \nNext articleत्यांना गोळ्या घालून ठार मारा,मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामींचा व्हिडीओ व्हायरल\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला वकीलांची परिषद\nजेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन करुन दिला आदेश\nसुचित्रा कृष्णमूर्तीचा दावा, करणच्या पार्टीत गेल्यावर काम मिळते\nज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरी खटला संपला : संजय राऊत\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’\nहाथरस प्रकरणात कठोर कारवाई कर��� ; पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगींना फोन...\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nहाथरस येथील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nहाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा : संजय राऊत\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनी पुढे यावे : सुप्रिया सुळे\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://vishubhau.ranadive.net/2017/12/", "date_download": "2020-09-30T07:59:13Z", "digest": "sha1:A7UFT6ULS2JI22MG6HPODKIMML7DMHWC", "length": 6796, "nlines": 115, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: डिसेंबर 2017", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nशुक्रवार, १ डिसेंबर, २०१७\nल ल ल - ल ल ल - गा गा गा - ल गा गा - ल गा गा\nखरे आहे मालिनी सारखे गोड वृत्त नाही. प्रत्येक आठव्या अक्षरावर येणारी यती हृदयात टिचकी वाजवते.... मला स्वतःला ह्या वृत्तात कधी लिहिता नाही आले, तरी बहुतेक वेळी हेच वृत्त तोंडात घोळत असतं.\nकणभर उरलेले रूप माझे उरी घे\nमधुतर जळवंती हात माझे करी घे\nतनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला\nक्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला\nलेखक : Vishubhau वेळ: शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (9)\n:: फळ्याचे संग्रहण ::\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nका�� संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nसुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर \"माझे सिंगापुरायन\" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुल...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Cm-parvadanari-ghare.html", "date_download": "2020-09-30T09:52:37Z", "digest": "sha1:PELLIUVJ4EMV7IZ6G4FARHGOIZAVEMQ5", "length": 7020, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - मुख्यमंत्री - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MANTRALAYA परवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - मुख्यमंत्री\nपरवडणारी घरे संकल्पपूर्तीसाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनाचे धोरण - मुख्यमंत्री\nमुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परवडणारी घरे या संकल्पातून देशातील प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी शासनाचे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचेच धोरण राहिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nसिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटिफाईड एरिया- नैना) अंतर्गत पनवेल येथील वाधवा समूहाच्या फर्स्ट इंटिग्रेटेड टाऊनशिप प्रकल्पांतर्गत वाईज सिटी या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.\nया कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वाधवा समूहाचे अध्यक्ष विजय वाधवा, नवीन माखिजा यांच्यासह समूहाशी निगडित संचालक, तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील विकासक आदींची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परवडणाऱ्या घरांसाठी वाधवा समूहाने सुरु केलेला हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यातून अन्य विकासकही प्रेरणा घेतील. कर्जत-पनवेल या परिसराच्या विकासासाठी अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. या परिसरातील मल्टिमोडल कॅारिडॅारच्या विकासासाठी अमेरिकेच्या दौऱ्यात जागतिक बँकेकडे प्रस्तावित केले आहे. या परिसरात सामान्यांसाठी आवश्यक असे गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य सुविधा वेळेत पूर्ण होतील असे प्रयत्न आहेत.\nस्मार्ट सिटीप्रमाणेच वाईज सिटी ही सर्व सुविधांनी युक्त संकुले वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. वाधवा समूहाचे अध्यक्ष वाधवा यांनी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सादरीकरणातून मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेच्या अनावरणाने वाईज सिटी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/modi-government-to-take-big-decision-about-lockdown-on-april-12-mhas-446239.html", "date_download": "2020-09-30T09:18:49Z", "digest": "sha1:ML33SE6W7FDB5ZXVFVXD7BSIZTX3LU3I", "length": 19755, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, Modi government to take big decision about lockdown on April 12 mhas | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nहाथरस प्रकरणी आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म���हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nलॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय\nदेशासाठी आज काळा दिवस, बा��री मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: 28 वर्षानंतर आला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल, पण 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nHathras Gang Rape: हाथरस प्रकरणी CM आदित्यनाथ यांनी केली SITची स्थापना, फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार खटला\nखळबळजनक, 2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा\nHathras Gang Rape: हाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांना दूर ठेवत जबरदस्ती केले पीडितेवर अंत्यसंस्कार\nलॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय\nपंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात आहे.\nनवी दिल्ली, 8 एप्रिल : देशातील कोरोना व्हायरस संक्रमित लोकांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळपास 401 लोक बरे झाले आहेत, तर 149 लोकांचा झाला आहे मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासांत देशभरात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात आहे.\nकोरोना व्हायरस मूळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊनसंदर्भात आगामी 11 किंवा 12 एप्रिल ला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची वाढता संख्या लक्षात लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदरम्यान, सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाने केली आहे. यावर पंतप्रधान मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत.\nहेही वाचा- 'तुझा दाभोलकर होणार', कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी\nविस्थापित मजूर व गरजू नागरिकांसाठी सरकारने देशभरात 578 जिल्ह्यांमध्ये 22 हजार 567 निवारा छावण्या उभारल्या आहेत. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनीही या प्रकारच्या 3 हजार 909 छावण्यांची सुविधा दिली आहे. यातून एक कोटी गरजू लोकांना निवारा आणि अन्न मिळत आहे. केवळ अन्नवाटप करण्यासाठी 17 हजार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच काही आस्थापनांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना अन्न व निवारा दिला जात असून, 15 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nBabri Demolition Case - निकाल द��ताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/7", "date_download": "2020-09-30T08:23:41Z", "digest": "sha1:M5P5FZAE65UWU7UXK3SZYEPKRHUERTIK", "length": 5273, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप कार्यालयासमोर बारणे याच्या विजयाचा आनंद चैतन्य\nआमची अपेक्षा मोठी होती\nमावळचा गड सेनेने राखला\nबापट, बारणे, सुळे, कोल्हे विजयी\nमावळ मतदारसंघात घराणेशाहीचा पराभव\nमहाराष्ट्रात कोण विजयी लाटेवर\nलोकसभा निवडणूक २०१९: महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचा झेंडा\nराज्यातील २४ मतदारसंघांचे निकाल जाहीर\nजनादेश मान्य, पण लोकांना EVM वर संशय: पवार\nजनादेश मान्य, पण लोकांना EVM वर संशय: पवार\nराज फॅक्टर फेल, सभेला गर्दी; पण मतदान नाही\nराज फॅक्टर फेल, सभेला गर्दी; पण मतदान नाही\nशरद पवारांना धक्का; नातू पार्थ पवार पिछाडीवर\nमोदी, राहुल गांधी, कन्हैया कुमार पिछाडीवर\nमोदी, राहुल गांधी, कन्हैया कुमार पिछाडीवर\nशरद पवारांना धक्का; नातू पार्थ पवार पिछाडीवर\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, पण...\nविधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T10:45:42Z", "digest": "sha1:WL27OHAG37UUVX76JPSI3QU2PW63VTKK", "length": 12819, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुतखडा - विकिपीडिया", "raw_content": "\nमूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.\n१ मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे\n२ मुतखडा तयार होण्याची प्रकिया\n६ मुतखडा होणे टाळण्यासाठी\n७ मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपाय\n८ संदर्भ आणि नोंदी\nमुतखडा तयार होण्याचा धोका असणारे[संपादन]\n८०% रुग्ण पुरुष असतात.\nवारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण\n२० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती\nकुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती\nज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.\nगर्भारपणात प्रोजेस्टेरॉन नावाचे स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.\nगर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे तयार होण्याचे प्रमाण वाढते.\nमुतखडा तयार होण्याची प्रकिया[संपादन]\nलघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.\nपाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.\nमूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे त्यामुळे नायडस() तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त���याचे मुतखड्यात रूपांतर होते.\nकॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.\nरक्तातील व लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात.\nमुतखड्याच्या वेदना कोणत्या भागात होतात, ते दाखविणारे एक चित्र - पीडित भाग काळ्या रंगाने दाखविलेला आहे.\nसामान्यतः मुतखड्यामुळे लक्षणे दिसुन येत नाहीत परंतु जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात. ह्या वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.\nलघवीत रक्त गेल्याने लघवी लाल रंगाची होते.\nमुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.\nयामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.\nपोटाची सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते.\nपोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.\nमूत्रमार्गाची एंडोस्कोपी ही तपासणी केल्यास मुतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात.\n१) पाणी जास्त प्यावे\n२) लघवीला शक्यतो रोखू नये\nमुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपाय[संपादन]\nआयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी,\nतातडीचा घरघुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटात त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी थांबते.\nसराटे (काटेगोखरू) याचा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.\nकुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा यावर उत्तम आहे.[१]\nकडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅंॅंम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.\nजर खडा लहान असेल व जास्त जुना नसेलतर मेंदी चे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा (२-३ ग्रॅंॅंम ) पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो.\n^ वैद्य विनय वेलणकर. ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, भयंकर पोटदुखी Check |दुवा= value (सहाय्य). दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-30T09:43:51Z", "digest": "sha1:ZFQ54VKOYZXXOCYUNEBB3ZTMA532J7DN", "length": 4983, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडचे भारनियमन कमी करा", "raw_content": "\nदौंडचे भारनियमन कमी करा\nदौंड- दौंड तालुक्‍यातील वीज भारनियमन कमी व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यानंतर याबाबतच्या सूचना भिमा-पाटसचे अध्यक्ष तथा आमदार ऍड. राहुल कुल यांनी वितरण विभागास दिल्या आहेत.\nदौंड तालुक्‍यातील भारनियमन प्रश्‍नावर दौंड शहर व ग्र्रामिण भागातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात शेतीपीकांना पाणी देण्याकरिता भारनियमनामुळे अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या, उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यातच भारनियमन वाढल्याने कृषीपंपाना आठ तास मिळणारा विजपुरवठाही वारंवार खंडीत होत आहे. तसेच, कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्याने रोहित्र वारंवार जळून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. पीण्याचा पाण्याचाही प्र्रश्‍न गंभीर होत चालला आहे. यामुळेच विजेचे भारनियमन तातडीने कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/13/jobless-indians-wins-lamborghini-urus-worth-rs-4-crore/", "date_download": "2020-09-30T08:13:11Z", "digest": "sha1:TTFVUJTVDKBW2LTRLZ73MS3EKAVTY2S2", "length": 5985, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या भारतीयाचे नशीब फळफळले; जिंकली कोट्याधीची Lamborghini - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनामुळे नोकरी गमावलेल्या भारतीयाचे नशीब फळफळले; जिंकली कोट्याधीची Lamborghini\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अनिवासी भारतीय, लॅम्बोर्घिनी, लॉटरी / July 13, 2020 July 13, 2020\nजगावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. या जीवघेण्या रोगाचा संपूर्ण जगातील नागरिक धैर्याने सामना करत आहेत. पण या महामारीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे अनेकांनी त्यात टोकाची पावलेही उचलेली असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील एका भारतीय व्यक्तीने कोरोनामुळे नोकरी गमावली, पण त्याला याच दरम्यान एक लॉटरी लागली असून त्यामुळे तो कोट्याधीश झाला आहे.\nत्या नशीबवान भारतीय व्यक्तीचे शिबू पॉल असे नाव असून तो ब्रिटनच्या नॉटिंघममध्ये राहतो. कोरोनामुळे शिबू पॉल यांची नोकरी गेली, पण त्यांना नशिबाने या संकटाच्या काळात एक सुखद धक्का देत श्रीमंत केले आहे. कोट्यावधीच्या Lamborghini कारसोबतच शिबू यांना १८ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. शिबू हे मुळचे भारतीय असून ते केरळच्या कोच्चीमधील एका स्टुडिओत साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीच ते ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले होते. त्यानंतर आलेल्या कोरोना संकटामुळे ते बरोजगार झाले.\nत्यांनी बेरोजगारीमध्ये अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यादरम्यान त्यांनी BOTB साठी १८०० रुपयांची तीन तिकिटे खरेदी केली. कोरोनाच्या या संकट काळात त्यांचे नशीब फळफळले. शिबू यांना कोट्याधीची Lamborghini कारसोबतच १८ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1046009", "date_download": "2020-09-30T10:27:20Z", "digest": "sha1:2GYFJGK6A6ILWPD2LB2DFVNTA5FCYHRA", "length": 2350, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेंट लुसिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४८, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०३:१८, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sr:Сент Луша)\n०४:४८, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJYBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.quotespedia.org/terms-of-use/", "date_download": "2020-09-30T09:20:44Z", "digest": "sha1:CLNWECI7MQOOLF464IXOHXROE2GICPIG", "length": 18807, "nlines": 28, "source_domain": "mr.quotespedia.org", "title": "वापराच्या अटी - कोट्स पीडिया", "raw_content": "\n1. करारबद्ध करार. या वापर अटी आपल्या आणि कोट्सस्पीडिया (\"आम्हाला\", \"आम्ही\", \"आमच्या\") दरम्यान बंधनकारक करार (\"करार) म्हणून कार्य करतात. या वेबसाइटवर प्रवेश करून (“साइट”), आपण या वापराच्या अटी आणि त्यामधील भाषेस बांधील आपल्या कराराची रचनात्मक सूचना मान्य करता.\n२. गोपनीयता धोरण. आमची गोपनीयता आणि माहिती संकलन पद्धतींचा विचार केला की आम्ही पारदर्शक होण्याचा विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही एक प्रकाशित केला आहे गोपनीयता धोरण आपल्या सुधारणेसाठी.\nT. अंतर्निहित मालमत्ता कायद्याचे पालन. साइटवर प्रवेश करताना किंवा वापरताना, आपण इतरांच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचा आदर करण्यास सहमती देता. आपला साइटचा वापर नेहमीच कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि इतर बौद्धिक मालमत्ता कायद्यांशी संबंधित कायद्यांच्या अधीन असतो आणि त्याच्या अधीन असतो. तृतीय पक्षाच्या कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा अन्य बौद्धिक मालमत्ता किंवा मालकी हक्कांच्या उल्लंघनात कोणतीही माहिती किंवा सामग्री (एकत्रितपणे “सामग्री”) अपलोड करणे, डाउनलोड करणे, प्रदर्शन करणे, सादर करणे, प्रसारित करणे किंवा अन्यथा वितरीत करण्यास आपण सहमती देता. आपण कॉपीराइट मालकी आणि बौद्धिक मालमत्तेच्या वापरासंदर्भातील कायद्यांचे पालन करण्यास सहमती देता आणि आपण कोणत्याही संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि आपण पुरविलेल्या किंवा प्रसारित केलेल्या कोणत्याही सामग्रीमुळे झालेल्या तृ��ीय पक्षाच्या हक्कांच्या उल्लंघनास पूर्णपणे जबाबदार असाल. कोणतीही सामग्री कोणत्याही कायद्याचे किंवा तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही हे सिद्ध करण्याचा ओढा पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.\nN. कोणतीही हमी नाही आम्ही कोणत्याही प्रकारची हमी न घेता “जसे आहे तसे” तुम्हाला साइट उपलब्ध करुन देत आहोत. आपण साइटचा वापर करण्यापासून किंवा वापरण्यास असमर्थता किंवा वापर आणि सर्व नुकसान किंवा तोटा यांचे जोखीम स्वीकारा. कायद्यानुसार जास्तीत जास्त विस्तारित परवान्यापर्यंत, आम्ही स्पष्टपणे स्पष्टपणे स्पष्टपणे स्पष्ट करतो की कोणतीही हमी दिलेली नाही, परंतु स्पष्टपणे स्पष्टीकरण दिले नाही, स्पष्टपणे स्पष्ट केले किंवा स्पष्ट केले, साइटशी संबंधित, समाविष्ठ, परंतु मर्यादित नाही, कार्यवाहीच्या परवानग्या, परवानग्या, परवान्याची रचना. साइट आपली आवश्यकता पूर्ण करेल किंवा साइटचे कार्य अनियंत्रित किंवा चुकून मुक्त केले जाईल याची आम्ही हमी देत ​​नाही.\n5. मर्यादित दायित्व. आपल्यावरील आमची जबाबदारी मर्यादित आहे. कायद्यानुसार जास्तीत जास्त विस्तारित परवान्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या हानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही (समाविष्ट, परंतु मर्यादित नसलेले, विशिष्ट, शैक्षणिक, किंवा मालमत्ता परवानग्या, परवान्याशिवाय ) साइटचा आपला वापर किंवा साइटवर प्रदान केलेली कोणतीही इतर सामग्री किंवा माहिती वापरुन किंवा त्यासंबंधात उद्भवणे. कराराचे उल्लंघन, छळ किंवा इतर कायदेशीर सिद्धांत किंवा कारवाईच्या प्रकारामुळे नुकसान उद्भवू शकते की नाही याची पर्वा न करता ही मर्यादा लागू होईल.\nAF. ऑफिफाइड साइट्स. आम्ही बर्‍याच भागीदार आणि संबद्ध कंपन्यांसह कार्य करू शकतो ज्यांच्या वेबसाइटवर साइटवर दुवा साधला जाऊ शकतो. आमच्याकडे या भागीदार आणि संबद्ध साइटच्या सामग्री आणि कार्यप्रदर्शनावर नियंत्रण नसल्यामुळे आम्ही अशा साइट्सद्वारे प्रदान केलेल्या माहितीच्या अचूकतेबद्दल, सामग्रीबद्दल किंवा गुणवत्तेबद्दल कोणतीही आश्वासने किंवा हमी देत ​​नाही आणि आम्ही अनावश्यक, आक्षेपार्ह, चुकीच्या, दिशाभूल करणार्‍या किंवा बेकायदेशीर सामग्री जी त्या साइट्सवर असू शकते. त्याचप्रकारे, आपल्या साइटच्या वापरासंदर्भात वेळोवेळी आपल्याला तृतीय पक्षाच्या मालकीची अस��ेल्या सामग्री आयटममध्ये (वेबसाइटसह परंतु यापुरते मर्यादित नसलेले) प्रवेश असू शकतात. आपण कबूल करता आणि सहमत आहात की आम्ही या तृतीय पक्षाच्या सामग्रीची अचूकता, चलन, सामग्री किंवा गुणवत्तेबद्दल कोणतीही हमी देत ​​नाही आणि आम्ही कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही आणि जोपर्यंत अन्यथा स्पष्टपणे प्रदान केला जात नाही तोपर्यंत या वापराच्या अटी आपल्या कोणत्याही वापरास नियंत्रित करतील आणि सर्व तृतीय पक्षाची सामग्री.\n7. प्रतिबंधित उपयोग. आम्ही आपल्या साइटच्या परवानगी वापरावर काही प्रतिबंध लादले आहेत. आपल्यास साइटच्या कोणत्याही सुरक्षा वैशिष्ट्यांचे उल्लंघन करण्याचा किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यापासून प्रतिबंधित आहे, याशिवाय मर्यादा न घालता (अ) आपल्या हेतू नसलेल्या सामग्रीत किंवा डेटामध्ये प्रवेश करणे किंवा आपण प्रवेश करण्यास अधिकृत नसलेल्या सर्व्हरवर किंवा खात्यावर लॉग इन करणे; (ब) साइट, किंवा कोणत्याही संबंधित प्रणाली किंवा नेटवर्कची असुरक्षा तपासण्यासाठी, स्कॅन करण्याच्या किंवा चाचणीचा प्रयत्न करण्याचा किंवा योग्य प्राधिकरणाशिवाय सुरक्षा किंवा प्रमाणीकरणाच्या उपायांचा भंग करणे; (सी) साइटवर व्हायरस सबमिट करणे, ओव्हरलोडिंग, “पूर,” “स्पॅमिंग”, “मेल बॉम्बफेक,” किंवा कोणत्याही मर्यादेविना कोणत्याही वापरकर्त्यास, होस्ट किंवा नेटवर्कला सेवेत हस्तक्षेप करण्याचा किंवा हस्तक्षेपाचा प्रयत्न करणे. “क्रॅशिंग (ड) साइटचा वापर अवांछित ई-मेल पाठविण्यासाठी, मर्यादा न ठेवता, जाहिराती, किंवा उत्पादने किंवा सेवांसाठी जाहिरातींसह; (इ) टीसीपी / आयपी पॅकेट हेडर किंवा साइटचा वापर करून कोणत्याही ई-मेलमध्ये किंवा कोणत्याही पोस्टिंगमध्ये शीर्षलेख माहितीचा काही भाग बनविणे; किंवा (एफ) सुधारित करण्याचा प्रयत्न करा, रिव्हर्स-इंजिनियर, डिसकंपिल, डिससेम्बल, किंवा अन्यथा साइटद्वारे प्रदान करण्यात आमच्याद्वारे वापरल्या जाणार्‍या स्त्रोत कोडपैकी एखादा मानवी-समजण्यायोग्य फॉर्म कमी करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. आमच्या स्वत: च्या परवानगीशिवाय, स्वहस्ते किंवा स्वयंचलित माध्यमांद्वारे साइटवर कोणतीही सामग्री कॉपी करण्यास आपल्याला प्रतिबंधित आहे. सिस्टम किंवा नेटवर्क सुरक्षिततेचे कोणतेही उल्लंघन आपल्याला नागरी आणि / ���िंवा गुन्हेगारी उत्तरदायित्वाच्या अधीन ठेवू शकते.\n8. अनिश्चितता. आपण आपल्या काही कृती आणि चुकांबद्दल आम्हाला नुकसान भरपाई करण्यास सहमती देता. आपण साइटवरील आपल्या प्रवेशावरील किंवा वापरामुळे उद्भवलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाचे हक्क, तोटा, उत्तरदायित्व, हानी आणि / किंवा (वाजवी मुखत्यार शुल्क आणि खर्चासह) नुकसान भरपाई, बचाव आणि हानी न ठेवण्यासाठी आपण सहमत आहात. या वापराच्या अटी किंवा आपले उल्लंघन किंवा आपल्या खात्याच्या कोणत्याही वापरकर्त्याद्वारे कोणत्याही बौद्धिक मालमत्तेची किंवा कोणत्याही व्यक्तीची किंवा अस्तित्वाच्या इतर हक्काची उल्लंघन.\n9. सुरक्षितता; वाव्हर कोणत्याही कारणास्तव, सक्षम कार्यक्षेत्रातील कोर्टाला या अटींच्या वापर अटींमध्ये कोणतीही अंमलबजावणी करता येणार नाही असे लागू केले तर इतर सर्व नियम व शर्ती पूर्ण ताकदीने आणि प्रभावी राहतील. या अटींच्या अटींच्या कोणत्याही तरतूदीचा कोणताही उल्लंघन केल्याने कोणतीही माफी या आधीच्या किंवा त्याच किंवा इतर कोणत्याही तरतुदींच्या आधीच्या उल्लंघनाची माफी म्हणून तयार केली जाऊ शकत नाही, आणि अधिकृतता स्वाक्षरी केल्याशिवाय किंवा स्वाक्षरी केल्याशिवाय कोणतीही सूट लागू होणार नाही कर्जमाफी पक्षाचे प्रतिनिधी.\n10. कोणताही परवाना नाही. साइटवर असलेले काहीही आपल्याला ट्रेडमार्क, सेवा चिन्ह किंवा आमच्या मालकीचे किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या मालकीचे लोगो वापरण्याचा परवाना देत असल्याचे समजले जाऊ नये.\nएक्सएनयूएमएक्स. परिशिष्ट. आमच्याकडे या अटींमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही साइटवर नोटीस पाठवून तसे करू.\nआम्ही आपल्या वेबसाइटवर आपल्याला सर्वोत्तम अनुभव देतो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण या साइटवर वापरणे सुरू ठेवल्यास आम्ही असे गृहित धरू की आपण त्याच्याशी सुखी आहात.Ok", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-16-november-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-30T09:54:36Z", "digest": "sha1:KFGLPILKZVA7TIFU2ACZ7OMY2YT7GDGR", "length": 18410, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 16 November 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2017)\nअमिताभ बच्चन ठरले पर्सनॅलिटी ऑफ द इयर :\nबॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\nमाहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव होणार आहे. अमिताभ यांच्या पाच दशकांच्या बॉलीवूडमधील यशस्वी कारकिर्दीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\n75 वर्षांच्या अमिताभ यांनी आतापर्यंत 190 चित्रपटांत काम केले. अनेक वेळा अपयश येऊनही त्यांनी सगळ्यांवर मात करीत यशाची पायरी गाठली आहे.\nचालू घडामोडी (15 नोव्हेंबर 2017)\n1 डिसेंबरपासून घरबसल्या करा आधारकार्ड जोडणी :\nतुमच्या मोबाइल फोनची आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली आहे का जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय तर मग तुमची ही कटकट लवकरच मिटणार आहे.\n1 डिसेंबरपासून मोबाइल फोनधारकांना आधार कार्ड आधारित सिम कार्ड पुन्हा पडताळण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. कारण आता ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही करू शकणार आहात.\nयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये आधारद्वारे जारी करण्यात आलेल्या सिम कार्डची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ओटीपीसारख्या पर्यांयांचा समावेश करण्यात आला आहे.\nइकनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, UIDAIचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे की, ”याद्वारे लोकांना टेलिकॉम स्टोअरमध्ये न जाता घरबसल्या आपला मोबाइल फोन आधार कार्डसोबत जोडणी करण्यासाठी व पडताळणीसाठी मदत मिळणार आहे”.\nपुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. एन.एस. उमराणी :\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. एन.एस. उमराणी यांची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. डॉ. उमराणी हे गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.\nगेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी कुणाचीही नियुक्ती झालेली नव्हती. नव्या विद्यापीठ कायदंयात हे पद भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाल्यानंतर प्र कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती.\nकुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दोन महिन्यांपूर्वी काही प्राध्यापकांची नावे राज्यपाल कार्यालयाकड��� पाठविली होती. त्या पदासाठी डॉ. उमराणी यांचे नाव निश्चित झाले. या स्पर्धेत विद्यापीठातील विधी विद्याशाखेतील प्राध्यापक डॉ. दिलीप उके, नाशिक येथील डॉ. गजानन खराटे यांची नावे होती.\nआता नवीन वाहन सीएनजीवरच चालणार :\nहरियाना आणि दिल्लीत आता जुन्या वाहनांची नोंदणी होणार नसून, नवीन वाहन केवळ सीएनजीवरच चालवण्यास परवानगी देण्याचा निर्णय हरियाना आणि दिल्ली सरकारने घेतला.\nदिल्लीतील वाढते प्रदूषण आणि शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि या समस्येवर मात करण्यासंदर्भात उपाययोजनांची चर्चा केली. दोन्ही राज्ये एकत्र येऊन प्रदूषणाचा सामना करणार आहेत.\nबैठकीनंतर मनोहरलाल खट्टर आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. बैठकीत धुक्‍याच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आठ मुद्द्यांवर सहमती झाली. यानुसार आता हरियाना आणि दिल्लीत जुन्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. शेतात शिल्लक राहिलेला पालापाचोळा, कचरा न जाळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येईल, तसेच कचऱ्याचे विघटनीकरण करणाऱ्या उपकरणांवर सबसिडी वाढवण्यावर एकमत झाले.\nतसेच प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत. केजरीवाल म्हणाले, की हवेवर कोणाचेच नियंत्रण नाही. यासाठी उत्तर भारतातील ही समस्या सोडवण्यासाठी सर्व राज्यांची संयुक्त जबाबदारी आहे.\nप्रदूषण उत्तर भारताची समस्या आहे. केवळ कचरा जाळणे हेच कारण नाही, तर वाहतूक आणि हवेतूनही प्रदूषण होत आहे. आठ मुद्द्यांवर आम्ही या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी कृती योजना तयार केली आहे.\n18 वर्षांनी कर्मचारी केडीएमटीच्या स्थायी सेवेत रुजू :\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या 4 कर्मचाऱ्यांना तब्बल 18 वर्षांनी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र दिल्याने 15 नोव्हेंबर रोजी महापालिका कर्मचारी संघटनेने जल्लोष साजरी केला. यावेळी नगरसेवक आणि संघटना अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम सन 1999 मध्ये सुरू झाला. या उपक्रमात सध्या 500 हून अधिक कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. शेकडो वाहक चालकांना सेवेत घेतल्यावर स्थायी कर्मचारी नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनामधील अधिकारी आणि संघटनेमधील अंतर्गत वादामुळे ह्या नियुक्त्या न झाल्याने शेकडो कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत.\nवाहक चालकांना परिवहन उपक्रमात स्थायी कर्मचारी म्हणून नेमणूक करावी म्हणून मागील वर्षापासून महापालिका कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडित, सुधीर पंडित, सुनिल शितकर आदींनी केडीएमटी प्रशासन सोबत मिटींग आणि पाठपुरावा केला, त्याला यश आले, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कमलाकर गोसावी (वाहक) सहीत 3 कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त पत्र दिल्याने संघटना पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरी केला.\nतसेच यावेळी अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडीत, परिवहन समिती सदस्य संजय राणे यांच्या उपस्थित स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले तर कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून एकमेकांचे अभिनंदन केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:TW", "date_download": "2020-09-30T10:41:46Z", "digest": "sha1:JMSDRMNXKRQMD3C3WRKC7ZXWP2C4DUQM", "length": 4228, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:TW - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान ट्विंकल नावाच्या अवजाराची माहिती देते[संपादन]\nट्विंकल हे अवजार इंग्रजी विकिवर सुचालन साचे लावणे, प्रचालकीय कामे करणे, उत्पात परतवणे इ. साठी वापरले जाते.\nमराठीवर याचा फक्त उत्पाताशी लढण्यासाठीचा भाग वापरता येतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१८ रोजी ०५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/health-medicine/aayurveda/", "date_download": "2020-09-30T08:51:35Z", "digest": "sha1:DJOTWYCM6QHWOUYBPMD45PRUXTHQVIRT", "length": 12543, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आयुर्वेद – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\nपंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन….. […]\nमांसाहार आणि आयुर्वेद …..\nआयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात … […]\nहल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो . […]\nआरोग्यपूर्ण आयुर्वेदिक चहा…अर्थात भारतीय “कषाय”\nसकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया. […]\nपंचकर्म: आयुर्वेदाची अनमोल देणगी \nआजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते. […]\nदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती. […]\nतांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय\nतांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी सर्वोत्तम असा संदर्भ आयुर्वेदात नेमका कुठे आलाय बरं साहजिकच मला हा प्रश्न सतावू लागला आणि मग याविषयी संदर्भ काढायला सुरुवात केली. याबाबत काही ज्येष्ठ वैद्यांशीही चर्चा केली. या सगळ्या प्रक्रियेचा सारांश इथे देत आहे. […]\nपाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे. […]\nह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे. […]\nआंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा\nहिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो. ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे. चला आता आपण हिचे काही औषधी […]\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/coronary-artery-stiffness-in-satara-898-new-corona-infected-patients-30275/", "date_download": "2020-09-30T08:04:59Z", "digest": "sha1:UWE474BM66YDW7BROGV7W4K6XKWCUDI2", "length": 11302, "nlines": 161, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Coronary artery stiffness in Satara, 898 new corona infected patients | साताऱ्यात कोरोनाचा विळखा घट्ट, ८९८ नवे कोरोनाबाधित रूग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना अपडेटसाताऱ्यात कोरोनाचा विळखा घट्ट, ८९८ नवे कोरोनाबाधित रूग्ण\nसातारा जिल्ह्यात (Satara District) कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ८९८ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्याचप्रमाणे ३५ जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान (Active ) मृत्यू झाला आहे. अशी माहिती येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Shubhas Chavan) यांनी दिली.\nसातारा : सातारा जिल्ह्यात (Satara District) कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ८९८ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्याचप्रमाणे ३५ जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान (Active ) मृत्यू झाला आहे. अशी माहिती येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Shubhas Chavan) यांनी दिली. सातारा जिल्ह्यात काल सोमवारी एकूण ५७ हजार ३६९ जणांची कोरोना चाचणी (Corona Test) नमुने घेण्यात आले होते. यापैकी १५ हजार ५९४ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nसातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होत आहे. दोन दिवसातंच ही संख्या २५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून एकूण संख्या २५ हजार ४७६ इतकी झाली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात एकूण ७२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ९ हजार १५७ इतके रूग्ण अँक्टिव्ह आहे.\nसातारा जिल्ह्यात आढळलेले रूग्ण :\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात साकर्डी ता. कराड, व्यंकटपुरा पेठ सातारा, रहिमतपूर, नित्रळ, नुने , सदरबझार, पंताचा गोट, शाहूपुरी सातारा, सासुर्वे कोरेगाव, शनिवार पेठ, मेढा ता. जावळी, करंजे सातारा, शेदुरजणे ता. कोरेगाव, चाफळ, कुमठे ता. खटाव आदी. अशा भागांतून कोरोना रूग्ण आढळले आहेत.\nसाताऱ्यात १ हजार ८६ नवे कोरोनाबाधित रूग्ण\n मोबाइल नसल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल\nटीव्ही'आई माझी काळू बाई' मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित\nमहाराष्ट्राचे वीर जवानलेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना सचिन जाधव यांना वीरमरण\nकोरोना पॉझिटिव्ह साताऱ्यात १ हजार ८६ नवे कोर��नाबाधित रूग्ण\nसाताराराज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजावर अन्याय, खासदार उदयनराजे भोसले यांचे टीकास्त्र\nकोरोना अपडेटसाताऱ्यात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात ८०० रुग्णांची नोंद\nकोरोना अपडेटफलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला\nअवयवदानासाठी मोठे कामकोमलच्या निधनानंतर उदयनराजेंनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-30T10:31:31Z", "digest": "sha1:R5SPUWQYEE7BONQMX67XOQ3W2GR37YFF", "length": 4965, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच पॉलिनेशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► फ्रेंच पॉलिनेशियामधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n\"फ्रेंच पॉलिनेशिया\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/locations-5-workers-hal-entrance/", "date_download": "2020-09-30T09:26:59Z", "digest": "sha1:ZIXRIE6F4PZKMYB5CWAC5VE4K4U4NLMD", "length": 30298, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या - Marathi News | Locations of 5 workers at the HAL entrance | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार ३० सप्टेंबर २०२०\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nSBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले\n'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला\nस्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...\nसुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला... बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nहो, आहे मी सावळी... रंगावरून खिल्ली उडवणाऱ्यांना सुहाना खानचे सणसणीत उत्तर\nड्रग्जप्रकरणी A नावाच्या सुपरस्टारची होणार चौकशी, अक्षय कुमारच्या चाहत्यांची झोप उडाली\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nपुणे जिल्हा परिषदेला मिळेनात डॉक्टर | Corona Virus Pune Update\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nकोरोना काळातही निरोगी राहण्यासाठी महिलांना माहीत असायलाच हव्यात 'या' गोष्टी\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय ���ाऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मिळाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nआज माझ्यासाठी काळा दिवस; ३२ आरोपींची मुक्तता होत असेल तर मग बाबरी मशीद कोणी पाडली- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nयुपीएससीची परिक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nबाबरी मशीद प्रकरणावरील निकालाचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत\nमोदी, योगींच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा होती; बाबरी निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया\nअकोला : कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nअकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; अर्ध्या तासातच गुंडाळली सभा\n...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nबाबरी मशीद निकालाचे राजनाथ सिंहांकडून स्वागत. उशिर झाला परंतू न्याय जिंकला, असे वक्तव्य.\nसुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भेटले.\nगुरुवारपासून दोन लेडीज स्पेशल लोकल धावणार.\nबाबरी मशीद निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nबाबरी मशीद निकाल : प्रबळ साक्षीदार मि��ाले नाहीत, हजर लोकांनी विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला : न्यायाधीश\nबाबरी मशीद निकाल : हा पूर्वनियोजित विध्वंस नव्हता; निकाल वाचण्य़ास सुरुवात\nAll post in लाइव न्यूज़\nएचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या\nप्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nओझर टाऊनशिप येथे प्रवेश द्वारासमोर निदर्शने करताना एचएएल कामगार.\nठळक मुद्देओझर : प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्या\nओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nप्रलंबित वेतन कराराची बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगारवर्गाला रास्त वेतनवाढ द्यावी ही प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे.\nव्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५ टक्के वाढ दिलेली असतांना कामगार वर्गाला तुटपुंजी ८ टक्के वाढ देऊ केल्यामुळे कामगार संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात भानुदास शेळके, सचिन ढोमसे, प्रविण तिदमे, दिपक कदम, जितु जाधव, अनिल मंडलिक, संजय कुटे, पवन आहेर, अशोक गावंडे, मनोज भामरे, आनंद बोरसे, योगेश ठुबे, संतोष पोकळे, सचिन दीक्षित, मिलिंद निकम, अशोक कदम, सुनिल थोरात, रमेश कदम, सुनील जुमळे, सागर कदम, नवनाथ मुसळे, स्वप्निल तिजोरे, चेतन घुले, संतोष आहेर, मन्सूर शेख, प्रमिला पवार, संदीप कुटे, मंगेश थेटे, राजेंद्र मोरे, नितीन पगारे, राजशेखर जाधव, सचिन धोंडगे, योगेश अहिरे, अनिल गवळी, नितीन पाटील, नितीन कदम, नंदकुमार चव्हाण, अभयसिंग चौधरी, सुशिल सातपुते, शिवाजी पोटे, हेमंत अहिरराव, चिंतामण थिटे, विकास खडताळे आदी सहभागी झाले आहे.\nव्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करत असल्याचा ���रोप यावेळी कामगारांनी केला. व्यवस्थापनाशी अंतिम बोलणी फिसकटल्याने बेमुदत संप पुकारल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेले ३४ महिने अधिकारीवर्ग पगारवाढीचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचे काम व्यवस्थापन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.\n२० हजार कामगार संपावर\nलष्कराला लागणाºया विमानांचे उत्पादन करणाºया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या देशभरातील ९ कारखान्यांमध्ये काम करणारे १९ हजार कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप सुरू केला आहे.एचएएल ही सरकारी कंपनी असून, ती प्रामुख्याने लष्कराला लागणारी विमाने तयार करते. अधिकारी व कामगार यांच्यात विविध भत्त्यांबाबत असलेला भेदभाव दूर करण्यात यावा आणि सर्वांना समान दराने भत्ते मिळायला हवेत, अशीही आमची मागणी असल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. ते म्हणाले की, वाटाघाटीतून तोडगा निघावा, अशीच आमची इच्छा होती.\nओझरला १९ दुचाकी जप्त\nनाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद\nगहू, डाळींसह किराणा महागला ; लॉकडाऊनचा परिमाण\nद्राक्ष उत्पादकांकडून घरगुती बेदाणा निर्मितीवर भर\nकळवणच्या भगवा ग्रुपकडून मदत\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nसलुन व्यावसायिकाच्या हत्येचा निषेध\nसिन्नर येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद\nमुसळगाव वसाहतीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू\nशेतक-यांचा विरोध डावलून अखेर टीपी स्कीमला मंजुरी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nविश्वात्मक देव म्हणजे काय\nशरीराकडे दुर्लक्ष केले तर\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nकधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\n'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\n४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...\nअभिनेत्री तमन्ना भाटियाचे स्टनिंग फोटो पाहून फॅन्स झाले फिदा, See Pics\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख\nग्रामीण पोलिस अधिकार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण\nअनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nHathras gangrape case: \"योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल\"\nBabri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...\nबाबरी प्रकरणातून 28 वर्षांनंतर आडवाणींची निर्दोष मुक्तता, शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतायत भाजपाचे बडे नेते\n कळंबोली उड्डाणपुलावर विचित्र अपघात; एकाचवेळी 25 गाड्या आदळल्या\nBabri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद निकाल : अडवाणी,जोशींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/weak-bowling-could-trip-indias-2015-world-cup-hopes-arjuna-ranatunga-282445/", "date_download": "2020-09-30T09:16:18Z", "digest": "sha1:6ZMHJPSDCPTA5TADI5GXXKYZLUVC54O7", "length": 14957, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दुबळ्या गोलंदाजीमुळे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाईल -रणतुंगा | Loksatta", "raw_content": "\nअवयवदानामुळे हृदयविकाराच्या दोन रुग्णांना जीवनदान\nटाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त\nसार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव\nमहिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा\nदुबळ्या गोलंदाजीमुळे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाईल -रणतुंगा\nदुबळ्या गोलंदाजीमुळे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाईल -रणतुंगा\n‘‘भारताची फलंदाजीची फळी मजबूत आहे, परंतु विश्वचषक जिंकण्यासाठी गोलंदाजीचा मारा सक्षम नाही. त्यामुळे २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला\n‘‘भारताची फलंदाजीची फळी मजबूत आहे, परंतु विश्वचषक जिंकण्यासाठी गोलंदाजीचा मारा सक्षम नाही. त्यामुळे २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाणार आहे,’’ असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने व्यक्त केले आहे.\nरणतुंगा या वेळी म्हणाला, ‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या युवा फलंदाजांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु परदेशी वातावरणात त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी मी रोहित शर्माला पाहिले, तेव्हा हा खेळाडू अजून कसोटी क्रिकेट का खेळत नाही, याचे आश्चर्य वाटले. तो एक गुणवान क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीही गुणी फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज शिखर धवनसुद्धा चांगली फलंदाजी करतो. फलंदाजीकडे पाहता भारत निश्चितपणे आगामी विश्वचषक जिंकू शकतो, असे वाटते. पण भारताची गोलंदाजी झगडताना आढळत आहे.\nतो पुढे म्हणाला, ‘‘भारताने परदेशात जाऊन सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. भारतीय उपखंडापेक्षा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची खरी अग्निपरीक्षा ठरेल. मायदेशात सामने जिंकणे हे महत्त्वाचे असते, परंतु परदेशी भूमीवर तुमची खरी कसोटी ठरते.’’\nवादग्रस्त पंच पुनर्आढावा प्रक्रियेला (डीआरएस) रणतुंगाने पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, ‘‘डीआरएस पद्धत क्रिकेटमध्ये असावी, असे मला वाटते. फक्त ती अधिक सुधारित स्वरूपात असावी. काही मंडळी म्हणतात, ते १०० टक्के योग्य नाही. परंतु डीआरएस काही टक्के तरी योग्य आहे. जर एखाद्याने चुकीचा निर्णय दिला, तर काही टक्के तरी त्यात सुधारणा व्हायला वाव आहे. गेल्या २०-३० वर्षांमध्ये क्रिकेटमधील ती सर्वात चांगली गोष्ट आहे.’’\nएकदिवसीय क्रिकेटमधील नव्या नियमांवरही या वेळी रणतुंगा यांनी तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच मंडळींच्या मते ते खेळासाठी चांगले आहे, पण माझे मत वेगळे आहे. क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु हे प्रमाण ६०:४० असायला हवे किंवा ५०:५० असावे. अन्यथा गोलंदाज स���पवले जातील. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हेच होते आहे.’’\n१९९६मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने प्रथम विश्वविजेतेपद जिंकण्याची किमया साधली होती. त्या वेळी त्यांना सरकारने भूखंड इनाम म्हणून दिला होता. आता याच भूखंडावर क्रिकेटच्या संकल्पनेवर आधारित एक आलिशान निवासी संकुल बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी विल्स रिअल्टर्स ही कंपनी या विश्वविजेत्यांनी स्थापन केली आहे.\nगुरुवारी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये रणतुंगा, सनथ जयसूर्या, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा आणि रवींद्र पुष्पकुमारा या खेळाडूंनी आपल्या या उपक्रमाची सर्वाना माहिती दिली. या उपक्रमातून मिळणारा नफा श्रीलंकेतील शालेय क्रिकेटच्या विकासासाठी आणि आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंकरिता वापरण्यात येणार आहे, असे रणतुंगा यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nदिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून...\nकंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज\n'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफने दिला नकार\nरेस्तराँमध्ये लावले 'बाहुबली', 'राधेश्याम'चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट\nरुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता\nमेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा\nठाण्यात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई\nबारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nमुंबईकरांच्या कचऱ्यात ७० टक्क्यांहून अधिक अन्नपदार्थ\n1 ड्रेसिंगरुममध्ये संगणक म्हणजे व्यत्यय वाटायचा -सचिन तेंडुलकर\n2 गोल्डन ग्रां.प्रि. कुस्ती स्पर्धा : कुस्ती महासंघांमधील मतभेदांमुळे योगेश्वर दत्त स्पर्धेपासून वंचित\nआपण अशा देशात राहतो, जिथे...; जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गारX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/21-november-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-30T10:33:40Z", "digest": "sha1:7W6YBPVSLI5EWVNTAL72CDAYHLPQSLMR", "length": 12613, "nlines": 223, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "21 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2019)\nदूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारकडून दिलासा :\nवाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी भरावयाचे उर्वरित हप्ते पुढील दोन वर्षांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे.\nसरकारच्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या दूरसंचार कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या रकमेपासून पुढील दोन वर्षांसाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र या कंपन्यांना याच ध्वनिलहरींसाठी देय असलेल्या रकमेवरील व्याज मात्र भरावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या निर्णयानुसार, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओला आता 2020-21 व 2021-22 करिता एकूण 42,000 कोटी रुपये लगेच चुकते करण्याची गरज राहिलेली नाही. निरंतर तोटा नोंदवत असलेल्या आणि भांडवलाची चणचण असलेल्या या कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.\nचालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2019)\nशबरीमला मंदिराच्या प्रशासनासाठी वेगळा कायदा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश :\nशबरीमला मंदिराच्या प्रशासकीय बाबींसाठी वेगळा कायदा केरळ सरकारने करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nन्या. एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, या कायद्याचा मसुदा नवीन वर्षांत जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत सादर करण्यात यावा.\nशबरीमला हे प्राचीन देवस्थान असून भक्त कल्याणाच्या पैलूंसह अनेक बाबींच्या समावेशासह नवीन कायदा तयार करण्यात यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.\nदरम्यान या मुद्दय़ावर सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात 10-50 वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्यावरील सुनावणीवेळी वाद झाला होता.\nराज्य सरकारने म्हटले आहे,की तूर्त तरी मंदिर सल्लागार समितीत पन्नास वयावरील महिलांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.\nऑनलाइननंतर आता ऑफलाइन ट्रेडसाठी सरकार तयार करणार नवी पॉलिसी :\nछोट्या किराणा दुकांनांना ई-कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत मदत करण्यासाठी सरकार नॅशनल रिटेल फ्रेमवर्क तयार करत आहे.\nयाअंतर्गत एकदाच नोंदणी शुल्क, वर्किंग कॅपिटलसाठी सॉफ्ट लोन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटसारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. सध्या एका नॅशनल फ्रेमवर्कवर काम सुरू करण्यात आले असून राज्य त्यावर काम करू शकतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.\nकिरकोळ बाजाराशी निगडीत विषय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतात. सर्व राज्यांनी या किरकोळ बाजारासाठी वेगवेगळी योजना आखली आहे.\n‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’ या संस्थेनं सर्व राज्यांना अशा दुकानांची यादी सोपवण्यास सांगितलं आहे. देशाच्या जीडीपीमध्ये लोकल ट्रेडचा 15 टक्के हिस्सा आहे.\nदेशात सहा कोटींपेक्षा अधिक बिझनेस एन्टप्राईझेस आहेत. डोमेस्टीक ट्रेडमधून 25 कोटी लोकांना रोजगार मिळतो आणि हा आकडा दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढतो, असा अंदाज बांधण्यात येतो.\n21 नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन\n21 नोव्हेंबर 1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.\n21 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.\nदक्षिण कोरियाने 21 नोव्हेंबर 1972 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-shahu-maharaj/", "date_download": "2020-09-30T09:43:07Z", "digest": "sha1:CRUCAHBI6RRD3ABUONHRVBGFPVVJV5YF", "length": 13665, "nlines": 267, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "राजर्षि शाहू महाराज (महाराष्ट्रातील समाजसुधारक)", "raw_content": "\nराजर्षि शाहू महाराज (महाराष्ट्रातील समाजसुधारक)\nराजर्षि शाहू महाराज (महाराष्ट्रातील समाजसुधारक)\nजन्म – 16 जुलै 1874.\nमृत्यू – 6 मे 1922.\nएप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.\nमहाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.\nभारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.\nग्रामीण भागात��न शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.\n1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).\nनाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.\n1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.\n15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.\n1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.\n1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.\n1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.\n1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.\n14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.\nलष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.\nपुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.\nजयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.\n1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.\n1917 – विधवा विवाहाचा कायदा.\n1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.\n1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.\nवेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.\n1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.\n1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.\n1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.\nयामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.\n1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.\n1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.\n1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.\n1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.\n1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.\n1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.\n1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.\n1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.\n1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.\n1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.\n1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.\nकोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जा���े.\nमहात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.\nसामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.\nजाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.\nपददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.\nउदार विचार प्रणालीचा राजा.\nराज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.\nकामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.\nशाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.\nटीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.\nमहात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती – कार्य, विचार आणि निबंध\nनेहरू रिपोर्ट विषयी माहिती\nमहत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 3\nभारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-start/", "date_download": "2020-09-30T08:53:37Z", "digest": "sha1:Q4K6OPBJX3JLUQCEAMWVTA7AMTCLZMGM", "length": 3007, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown Start Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon : प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वडगावात लॉकडाऊनला प्रारंभ\nएमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आठ कोरोना पाॅझेटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार मंगळवार (दि.14) ते गुरुवार (दि.23) जुलै या कालावधीत संपूर्ण वडगाव शहर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.…\nAlandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित\nTalegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://blog.khapre.org/2010/01/blog-post_9459.aspx", "date_download": "2020-09-30T10:46:34Z", "digest": "sha1:XLMYGIMKTKDFEMHWSVEPTSA6X5QEI46C", "length": 15361, "nlines": 149, "source_domain": "blog.khapre.org", "title": "दहावीचा अभ्यास कसा करावा - १ | मी मराठी माणूस", "raw_content": "\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर्वंचे ध्येय एकच असेल, परोक्षेत चांगले मार्क मिळावेत. अशी अपेक्षा तर पालकांची सुद्धा असेल.\nबघा परिक्षेत चांगले मार्क तर चांगले कॉलेज म्हणजे प्रवेश मिळणार, चांगले मित्र, मग चांगले संस्कार, मग पदवी परिक्षा पास होणार. चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, स्वतःचे घर वगैरे होणार. मग जेव्हा आईवडिल लग्नासाठी मुलगी बघणार ती सुद्धा शिकलेली मिळणार, संसार सुखाचा होणार, आयुष्य मजेत, समाधानी होणार त्यातून आईवडिलांनासुद्धा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटणार. मग पालक म्हणणार आम्ही समाधानाने डोळे मिटायला मोकळे. हे सर्व घडणार एका दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले तर, मग फक्त आता दोनच महिने उरलेत अभ्यास करायला, मुलांने चला तर मग या शेवटच्या दोन महिन्यांचा पूर्ण उपयोग करून घेऊ यात.\n१) प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा. जमल्यास एक कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो. आठपर्यंत पाठांतर करा, कारण ही वेळ पाठांतरासाठी चांगली. आठ नंतर आंघोळ, नाष्टा करावा आणि पुन्हा साडेआठला बसावे, आता लिखाण करावे ते दहा वाजेपर्यंत. काय लिखाण करावे तर जे पाठांतर केले ते आठवते का पहावे. नंतर शाळेचे तयारी. सायंकाळी सहा वाजता शाळेतून आल्यावर प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्यावे आणि पुन्हा सात ते नऊ अभ्यासाला बसावे. आता मात्र मोठयाने वाचूनच अभ्यास करावा, ही वेळ मनन करण्याची नाही. कारणा बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही म्हणून मोठयाने वाचून अभ्यास करावा. परत जेवण करून नऊ नंतर बसावे आणि धडे अथवा गाईड चाचून लिहीण्याचा सराव करावा. हा अभ्यास अकरा वाजेपर्यंत करावा यात थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. पाच ते सहा तास झोप पुरेसी होते. उगीचच रात्रभर जागू नये, त्याने प्रकृतीवर परिणाम होते, परिक्षा देण्यासाठी आरोग्य ठीक पाहिजे ना\n२) आता ही वेळ आहे, सर���व प्रश्नपत्रिका सोडविण्याची. बाजारात नवनीतचे सराव प्रश्नपत्रिकेचे पुस्तक मिळते, ते आणून त्यातील प्रश्न पत्रिका सोडवाव्यात. पण कशा तर, पाचही सराव प्रश्नप्रत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवावा, म्हणजे बीजगणितातील पहिल्या प्रश्नात आठ प्रश्न असतात, तर ते आठच्याआठ मिळून चाळीस होतात, तर ते सर्व सोडवावेत, अशाप्रकारे दुसरा, तिसरा सर्व सोडवावेत. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा.\n३) भाषेच्या निबंधात विषय ठरवावा, आणि सतत संध्याकाळच्या वेळेस निबंध वाचावेत, पुन्हापुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. आता गणिताचा अभ्यास करताना, गणिते सोडवायला वेळ नाही, तर गाणिते फक्त वाचावीत आणि रीती समाजावून घ्याव्यात. सायन्सच्या आकृत्यांचा सराव करावा. पण हे सर्व संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंतच करावे.\n४) एक मास्टर वही बनवावी त्यात गणिताची सूत्रे, सायन्स मधील सूत्रे, आकृत्या, महत्वाचे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे ऐनवेळेस पुस्तकात शोधावे लागत नाही.\nमाझा मुलगा १०वीला आहे. त्याच्यासाठी हे खूप उपयोगी आहे . खूप छान धन्यवाद \nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\n६१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा \nदहावीचा अभ्यास कसा करावा - ३\nदहावीचा अभ्यास कसा करावा - २\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nसवाई गंधर्व महोत्सव - पहिला दिवस\nपुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/photogallery/", "date_download": "2020-09-30T09:56:49Z", "digest": "sha1:RAEXFDZ3YMZCWKBVMIAGEHVCL2AQGGZO", "length": 18625, "nlines": 218, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Photogallery News in Marathi: Photogallery Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nएका दिवसात 86061 रुग्णांना डिस्चार्ज, नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त\nकोरोनानंतर भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन\nआता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nदेशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का\nBabri Demolition Case: डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी\n'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर\nपराभवानंतर श्रेयस अय्यरला मिळाली शिक्षा, भरावा लागणार 12 लाखांचा दंड\nIPL 2020मध्ये विराट, धोनी फेल तर संघांचा भार उचलत आहेत द्रविडचे 'हे' 5 शिष्य\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, सणासुदीच्याआधीच 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं\nFlipkart आणि Amazonमध्ये बंपर भरती फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी\nGeneral Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nलग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर,वाचा काय आहे पॉलिसी\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nनाक-घशातील स्वॅब नाही तर लाळेमार्फत निदान; तुम्हालाही करता येईल अशी Corona Test\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nहा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\n हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रे��� धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nवाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO\nबोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO\nTeddy bear नाही तर हाडांचा सापळा; चिमुरड्याच्या विचित्र मित्राचा VIDEO पाहा\nIPS शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; वडिलांसाठी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र..\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nबातम्या Sep 30, 2020 हा अंड्याच्या आकाराचा हिरा 221 कोटींना विकला जाण्याची शक्यता,यादिवशी होणार लिलाव\nबातम्या Sep 30, 2020 SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा\nबातम्या Sep 30, 2020 उफ्फ हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहाच\nखासदार नुसरत जहाँच्या 'दुर्गा' अवतारावर भडकले लोक; दिली जीवे मारण्याची धमकी\nनाजूक पण मजबूत; पुरुषांच्या हृदयापेक्षाही स्ट्राँग भारतीय महिलांचं Heart\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nZohra Sehgal: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'या' भारतीय चेहऱ्याला गुगलची आदरांजली\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\nगर्लफ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरला अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी\nमाणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार\nRanbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ\nLata Mangeshkar Birthday : लतादीदींबाबतचे किस्से जे तुम्ही कधीही ऐकले नसतील\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री हो���े KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nSBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर\n99 वर बाद झाल्यावर निराश होता इशान, गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज\nआता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना CSKने घेतला मोठा निर्णय\nसाडी, लेहंगा नाही तर सूट-बूट घातलेली नवरी; इंडियन ब्राइडचं हटके WEDDING OUTFIT\n5 वर्षांच्या लेकानं जजच्या खुर्चीवर बसून आपल्याच बाबांना दिली शिक्षा, पाहा VIDEO\nPCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा\nकोरोना काळात घरबसल्या हे व्यायाम करा आणि निरोगी राहा\nकापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला\n...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक\nदोरीवरच्या उड्यांचा अशक्य VIDEO; वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या झोरावर सिंगचा नवा स्टंट\nसुभाषचंद्र बोस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते KBC मधला चक्रावून टाकणारा प्रश्न\nभारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा\nBabri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर\nयूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले\nयोगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A7_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-09-30T09:56:56Z", "digest": "sha1:VLMVIFS2YAXCJDN35MLFM2N4Q34SXLUU", "length": 2645, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९७१ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९७१ फॉर्म्युला वन हंगाम\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-30T10:37:23Z", "digest": "sha1:XYVKOKBOXEZE7ALFES3YXLE3QXL4ARSP", "length": 12882, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनंत कान्हेरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १९, इ.स. १९१०\nठाणे, महाराष्ट्र, भारत (फाशी)\nअनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा, इ.स. १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.\n४ संदर्भ आणि नोंदी\nअनंत कान्हेरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात १८९१ मध्ये झाला. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर येथे तर माध्यमिक शिक्षण औरंगाबाद येथे झाले. [१]त्यांच्या मोठ्या भावाचे नाव गणपतराव आणि धाकट्या भावाचे नाव शंकरराव होते.\nकान्हेरे १९०३ मध्ये आपल्या काकांकडे पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होते. त्यांच्याकडे काही काळ राहून १९०८ मध्ये ते पुन्हा औरंगाबादला परत गेले. तेव्हा ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत.[२]गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी केले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल ‘मित्र प्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. [२]सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.\nजॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.\nठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.\n\"अनंत कान्हेरेंच्या आयुष्यावरील चित्रपट १९०९\". [मृत दुवा]\nमुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ - इ.स. १९१० सालातील नाशिक कटाच्या खटल्याची माहिती (इंग्लिश मजकूर)\nअनंत कान्हेरे (मराठी पुस्तक, प्रकाशक - आपलं प्रकाशन )\nक्रांतिवेदीवरील समिधा (प्रकरण ६) (दुर्गेश परुळकर, अक्षयविद्या प्रकाशन )\n^ घुले, माधव (२०१७). चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश -खंड २. मुंबई: मौज प्रकाशन. pp. ४४.\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९१० मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०२० रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अत��रिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD-%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2020-09-30T10:07:54Z", "digest": "sha1:THUHKOOGRIHAPDRTQFEKFCN44PISBFRI", "length": 24309, "nlines": 386, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८ - विकिपीडिया", "raw_content": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २००७-०८\nतारीख २ नोव्हेंबर – १२ नोव्हेंबर २००७\nसंघनायक शोएब मलिक अनिल कुंबळे (कसोटी)\nनिकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली\nसर्वाधिक धावा मिसबाह-उल-हक (४६४) सौरव गांगुली (५३४)\nसर्वाधिक बळी दानिश कणेरिया (१२) अनिल कुंबळे (१८)\nमालिकावीर सौरव गांगुली (भा)\nनिकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली\nसर्वाधिक धावा मोहम्मद युसूफ (२८३) युवराज सिंग (२७२)\nसर्वाधिक बळी सोहेल तन्वीर (८) रुद्र प्रताप सिंग (६)\nमालिकावीर युवराज सिंग (भा)\nपाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६ व डिसेंबर १२ या दरम्यान भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.\n२.१ प्रथम एकदिवसीय सामना\n२.२ दुसरा एकदिवसीय सामना\n२.३ तिसरा एकदिवसीय सामना\n२.४ चौथा एकदिवसीय सामना\n२.५ पाचवा एकदिवसीय सामना\n४ संदर्भ आणि नोंदी\nविक्रम राज वीर सिंग\nमहेंद्रसिंग धोणी (क व य)\nमोहम्मद युसुफ - ८३* (८८)\nसचिन तेंडुलकर - २/३३ (५ षटके)\nमहेंद्रसिंग धोणी - ६३ (७७)\nशोएब अख्तर - २/५२ (८ षटके)\nभारत ५ गडी राखून विजयी\nपंच: इयान गोल्ड व अमीष साहेबा\nसामनावीर: महेंद्रसिंग धोणी - ६३ (७७)\nसचिन तेंडुलकर ९९ (९१)\nशोएब अख्तर ३/४२ (१० षटके)\nयुनिस खान ११७ (१०५)\nरुद्र प्रताप सिंग २/५९ (१० षटके)\nपाकिस्तान ४ गडी राखून विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली\nपंच: इयान गोल्ड व सुरेश शास्त्री\nसामनावीर: युनिस खान ११७ (१०५)\nयुवराज सिंग ७७ (९५)\nसोहेल तनवीर २/२६ (१० षटके)\nसलमान बट १२९ (१४२)\nरुद्र प्रताप सिंग ३/६२ (८ षटके)\nभारत ४६ धावांनी विजयी\nपं���: इयान गोल्ड व अमीष साहेबा\nसामनावीर: युवराज सिंग ७७ (९५), १/१८, १ धावचीत\nमोहम्मद युसुफ ९९* (१०४)\nझहीर खान २/४० (१०)\nसचिन तेंडुलकर ९७ (१०२)\nउमर गुल १/४२ (८)\nभारत ६ गडी राखून विजयी\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व अमीष साहेबा\nशोएब मलिक ८९ (८२)\nरोहित शर्मा ५२ (६१)\nपाकिस्तान ३१ धावांनी विजयी\nसवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह व सुरेश शास्त्री\nसामनावीर: शोएब मलिक ८९ (८२) व ३/६१ (१० षटके)\nनोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २६\nअनिल कुंबळे ४/३८ (२१.२ षटके)\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७२ (१३५)\nदानिश कणेरिया ४/५९ (२१.४ षटके)\nसलमान बट्ट ६७ (१४०)\nअनिल कुंबळे ३/६८ (२७.१ षटके)\nसचिन तेंडुलकर ५६ (११०)\nशोएब अख्तर ४/५८ (१८.१ षटके)\nभारत ६ गडी राखून\nफिरोज शहा कोटला, दिल्ली\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे.ई.) and सायमन टॉफेल (न्यू.)\nपहिल्या व चौथ्या दिवशी सूर्यप्रकाश कमी झाल्याने खेळ लवकर थांबवला गेला.\nजगातील सगळ्यात जास्त कसोटी धावा काढणार्‍या फलंदाजांत सचिन तेंडुलकर आता ऍलन बॉर्डरच्या पुढे गेला आहे. या कसोटी सामन्याच्या शेवटी तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीत ११,२०७ धावा जमवल्या आहेत तर बॉर्डरच्या नावे ११,१७४ धावा आहे. तेंडुलकर आता फक्त ब्रायन लाराच्या (११,९५३ धावा) मागे आहे.बातमी.\nया कसोटीच्या चौथ्या खेळीत नाबाद ५६ धावा काढणार्‍या सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यांच्या चौथ्या खेळीत फलंदाजी करताना १,००० पेक्षा जास्त धावा जमवल्या आहेत. सुनील गावसकर व राहुल द्रविड यांनंतर ही कामगिरी करणारा तेंडुलकर तिसरा फलंदाज आहे. बातमी.\nनोव्हेंबर ३० - डिसेंबर ४\n६१६/५ (डाव घोषित) (१५२.५ षटके)\nवासिम जाफर २०२ (२७४)\nसोहेल तनवीर २/१६६ (३९ षटके)\nहरभजन सिंग ५/१२२ (४७)\n१८४/४ (डाव घोषित) (४२.४ षटके)\nवासिम जाफर ५६ (७५)\nशोएब अख्तर २/४६ (१२.४)\nयुनिस खान १०७* (२११)\nअनिल कुंबळे २/७३ (२५.०)\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह (WIN) and रूडी कर्टझन (द.आ.)\nलवकर अंधार झाल्यामुळे पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या दिवशी खेळ लवकर संपला.\nडिसेंबर ८ - डिसेंबर १२\nसौरव गांगुली २३९ (३६१)\nयासर अराफात ५/१६१ (३९ षटके)\nइशांत शर्मा ५/११८ (३३.१)\n२८४/६ dec (७६.३ षटके)\nसौरव गांगुली ९१ (१३४)\nयासर अराफात २/४९ (१३.३)\nफैसल इकबाल ५१ (५४)\nअनिल कुंबळे ५/६० (१४.०)\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर\nपंच: रूडी कर्टझन (RSA) and सायमन टॉफेल (AUS)\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रि���इन्फो\nपाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे\n१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा\nपाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका · भारत वि. ऑस्ट्रेलिया\nश्रीलंका वि. इंग्लिश · ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका · भारत वि. पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका वि. न्यू झीलँड · झिम्बाब्वे वि. वेस्ट ईंडीझ\nऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड · ऑस्ट्रेलिया वि. भारत · दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट ईंडीझ · न्यू झीलँड वि. बांगलादेश\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक · न्यू झीलँड वि. इंग्लंड · पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया · बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका · २००७-०८ बांगलादेशातील त्रिकोणी मालिका · २००७-०८ कॉमनवेल्थ बँक मालिका\nबांगलादेश वि. भारत · भारत वि. दक्षिण आफ्रिका · वेस्ट ईंडीझ वि. श्रीलंका\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n२०१८ · २०१८-१९ · २०१९-२०(वि विंडीज · वि आयर्लंड)\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९ · २०१९-२०\n२०१६-१७ · २०१८ · २०१९-२०\n१९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६ · २०१९-२०\n१९७२-७३ · १९७५-७६ · १९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८ · २०१९-२०\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९ · २०१९-२०(वि अफगाणिस्तान · वि भारत)\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०२१ · २०२३\n१९४९-५० · १९५०-५१ · १९५३-५४ · १९६४-६५\nपाकिस्तान क्र���केट संघाचे भारत दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nपाकिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamandalchicago.org/gjc-event/", "date_download": "2020-09-30T10:19:18Z", "digest": "sha1:MEWG43VDZDR4A67SOKACEG6BARELE4HZ", "length": 5992, "nlines": 53, "source_domain": "www.mahamandalchicago.org", "title": "सुवर्णमहोत्सवी वर्ष – Maharashtra Mandal Chicago", "raw_content": "\nमराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी एखादं मंडळ किंवा संस्था स्थापन करतोच. यात आपल्या बांधवाना एकत्र आणणे हा मूळ उद्देश असतोच तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ त्या मागे असते. हाच विचार मनात बाळगून काही मराठी बांधवांनी १९६९ साली शिकागो येथे उत्तर अमेरिकेतील पाहिले महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. त्या काळी मुळातच मोजकिच भारतीय कुटुंबे अमेरिकेत राहावयास आली होती आणि त्यात मराठी तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके, पण तरीही केवळ १० कुटुंबांनी दिवाळीतील स्नेहसम्मेलनात एकत्र येऊन या मंडळाचे रोपटे लावले आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.\nशिकागो मराठी मंडळाने १९७० साली आपला पहिलावहिला गुढी पाडव्याचा कार्यक्रम साजरा केला. शिकागो मंडळ हे नाट्यप्रेमी मंडळ म्हणून ओळखले जाते. अर्थात त्याचे श्रेय हे इथे राहणाऱ्या नाट्यवेड्या मंडळींना जाते. त्यांनी १९७०-७१ सालापासून, स्थानिक कलाकारांना घेऊन नाटक सादर करण्याची परंपरा सुरु केली ती आजतागायत चालू आहे. आपण सादर केलेली नाटके आणि एकांकिका दुसऱ्या मंडळांना सुद्धा बघता याव्यात ह्या उद्देशाने १९७६ सालापासून आपण आपल्या नाटकांचे प्रयोग वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळामध्ये करू लागलो. केवळ शिकागो पुरते मर्यादित न राहता पुढे जाऊन सन १९८४ साली मंडळाने “बृहन्महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेची” स्थापना केली आणि पहिले अधिवेशनही शिकागोमध्ये भरवले.\nकुठलेही मंडळ आणि कार्यक्रम यशस्वी होण्यामागे कार्यकर्त्यांचे निरपेक्ष भावनेने केलेले अथक परिश्रम असतातच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वेळोवेळी रसिकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद हि असतो. उत्तरोत्तर वाढलेल्या मंडळाच्या लोकप्रियतेमुळे, कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांची संख्या आता सहाशे सातशेच्या वर गेली आहे. तसेच मंडळाची सभासद संख्याही साडे तीनशेहून अधिक आहे.\n२०१९ हे मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षी आयोजित करण्यात येणारे सर्वच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आणि दिमाखात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी रसिकांना उत्तमोत्तम गाजलेली नाटके तसेच संगीताच्या, मनोरंजनाच्या दर्जेदार कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे मोठ्या जल्लोषाने स्वागत करूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-09-30T10:19:27Z", "digest": "sha1:W5NEHWN7OF4HZTHTS2M4535JZIUZNDL2", "length": 3586, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१ - विकिपीडिया", "raw_content": "\n१९२३ - सद्गुरु श्री वामनराव पै - जीवन विद्या मिशनचे संस्थापक (मृ: २०१२)\nऑक्टोबर २० - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/in-aurangabad-406-people-were-infected-with-corona-in-the-last-24-hours-30523/", "date_download": "2020-09-30T09:56:52Z", "digest": "sha1:4VEJ3QYCNW2J3FCCALPARXGBD5JM6HBL", "length": 11056, "nlines": 162, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In Aurangabad, 406 people were infected with corona in the last 24 hours | औरंगाबादेत गेल्या २४ तासात ४०६ जणांना कोरोनाची लागण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंब��� ३०, २०२०\nकोरोना रूग्णऔरंगाबादेत गेल्या २४ तासात ४०६ जणांना कोरोनाची लागण\nऔरंगाबादेत (Aurangabad) कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ४०६ जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २९ हजार २०८ एवढा झाला आहे.\nऔरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणूचे संकट (Corona Virus) दिवसागणिक वाढत आहे. तसेच औरंगाबादेत (Aurangabad) कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ४०६ जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २९ हजार २०८ एवढा झाला आहे.\nसध्या जिल्ह्यात ५ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू (Active Cases) आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे २२ हजार ४२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अँटीजेन टेस्टद्वारे (Antigen Test) केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ५५, मोबाईल स्वॅब कलेक्शन (Swab Connection) पथकास १२७ आणि ग्रामीण भागात ९३ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.\nआढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :\nऔरंगाबाद, फुलंब्री , ग्रामीण, कमलापूर फाटा, रांजणगाव, वडगाव कोल्हाटी, लिलासेन, रांजणगाव, शहापूर, माळी गल्ली, रांजणगाव, सिडको महानगर, पिंपळवाडी, गंगापूर, नवीन बसस्टँड, गंगापूर, श्रीराम नगर, वडगाव को.,प्राथमिक आरोग्य केंद्र, निलजगाव, चित्तेपिंपळगाव आदी. भागांचा समावेश आहे.\nराज्यात २०,४८२ नवीन रुग्ण; ५१५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद\nकोरोना अपडेटऔरंगाबादमध्ये २३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकूण ९७० जणांचा मृत्यू\nमराठवाडाधक्कादायक... कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली आत्महत्या\nFinal year Exam Resultपदवी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची एका महिन्यात परीक्षा : उदय सामंत\nनदी पातळीत वाढजायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले; ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nऔरंगाबादऔरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या पुढे, ४३७ नव्या रुग्णांच नोंद\nऔरंगाबादमराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले\nऔरंगाबादमराठवाड्यात कोरोनावर ४० कोटी खर्च, उपाययोजनांसाठी ४६७ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मागणी\nऔरंगाबादजायकवाडी धरणातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C", "date_download": "2020-09-30T10:25:49Z", "digest": "sha1:KOMDMWM5SHAVTFYM3AYI5T4HQEX53RQR", "length": 4823, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आन्तोना-जिल्बेर सरतियांज - विकिपीडिया", "raw_content": "\nआन्तोना-जिल्बेर सरतियांज (फ्रेंच: Antonin-Gilbert Sertillanges; इ.स. १८६३–इ.स. १९४८) एक फ्रेंच आध्यात्मिक लेखक व कॅथोलिक तत्वज्ञ होते. तेराव्या शतकातील थॉमस ॲक्विनास या इटालियन संताच्या विचारांचे सरतियांज यांनी उद्बोधन केले. त्यांच्या १९२१ साली प्रकाशीत झालेल्या “ला व्ही इन्तेलेक्चुएल—सों एस्प्री, से कोन्दिस्यों, से मेतोद” (‘बौद्धीक जीवन—मर्म, कारणे, व पद्धती’) या पुस्तकासाठी सरतियांज नावाजलेले आहेत. याशिवाय अध्यात्म, राजकारण, फ्रेंच संस्कृती, आणि पारंपारिक कुटुंब व्यवस्था अशा इतर अनेक विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे.\nइ.स. १८६३ मधील जन्म\nइ.स. १९४८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१९ रोजी ००:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू अस�� शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://puputupu.blogspot.com/2011/07/ashadhi-devshayani-ekadashi-in-marathi.html", "date_download": "2020-09-30T09:13:28Z", "digest": "sha1:HX3Z6JCYZMOMPZAFGWQSNWGHRLXN5ACM", "length": 31989, "nlines": 250, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: Ashadhi Devshayani Ekadashi in Marathi आषाढी (देवशयनी) एकादशी", "raw_content": "\nपूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.\nआषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.\nआषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.\nपूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.\nपंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.\nश्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात \nतुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आ��े. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.\nमंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्‍या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.\nश्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.\n'पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला 'महायोगपीठ' म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे 'पांडुरंगाष्टकम्' सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.\nपंढरपूरला जी 'चंद्रभागा' आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे 'भीमा' झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला 'चंद्रभागा' म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.'\nएकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला 'लोहतीर्थ' हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच 'लोहतीर्थ' आहे.\nपंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्‍यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.\nसंत भक्तर���ज महाराज आणि पांडुरंग\n'एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो. त्या वेळी पांडुरंगाचे पुजारी (बडवे) तेथे येऊन म्हणाले, ''आज गुरुवार आणि एकादशी असल्याने तुमच्या हस्ते पांडुरंगाला हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे.'' तेव्हा बाबा म्हणाले, ''बरं, तुमची इच्छा आहे, तर तसे करू '' बडवे म्हणाले, ''पांडुरंगाला भेटायची वेळ रात्री १० वाजता आहे.''\nमग बडवे म्हणाले, ''आज फराळ करायला आमच्याकडेच या.'' त्याप्रमाणे आम्ही बडव्यांकडे फराळाला गेलो. फराळ चालू असतांना बडवे आपल्या मुलाला म्हणाले, ''हार आणि पेढ्याचा पुडा घेऊन ये.'' तेवढ्यात बाबा म्हणाले, ''कशाला घाई करतोस '' बडवे म्हणाले, ''महाराज, साडेआठ वाजता आमच्या येथे सर्व दुकाने बंद होतात, म्हणून मी घाई करतो आहे.'' तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ''त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील. नाही मिळाली तर आपण खंत वाटून घ्यायची नाही. नुसते हात जोडायचे.'' बडव्यांच्या घरून आम्ही पावणेदहा वाजता बाहेर पडलो. त्यांच्या घरासमोरच पांडुरंगाचे मंदिर. पावणेदहा वाजता पेढ्याचे आणि हाराचे दुकान उघडे पाहून पुजारी चकितच झाले. पेढ्याची पुडी आणि हार घेऊन आम्ही सर्व देवळात गेलो.\nप.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला आम्ही सर्व उभे राहिलो. मग बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला.(तोंडाजवळ नेला़) तेव्हा अर्धा पेढा एकदम गायब झाला. बाबांचा चेहरा लालबुंद झाला.\nबाजूचे बडवे बाबांना म्हणाले, ''अहो शेटजी, असा पेढा पांडुरंगाला लावायचा नसतो.'' बडव्यांनी सर्व हार दूर केले. तरी त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. तो पेढा बाबांनी आम्हा भक्तांना दिला. तेथून बाबा तडक होळकरांच्या वाड्यात केव्हा गेले, हे आम्हाला कळले नाही. वाड्यावर गेल्यावर बाबा खांबाला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. ते कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तरीपण मी जाऊन बाबांना विचारले. तेव्हा त्यांनी हाताने खूण करून 'भजन करा', असे सांगितले. आम्ही भजन करायला सुरुवात केली. भजन चालू असतांनाच हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा पहातो, तर बाबांना गहिवरून आले होते. तेव्हा पवारसाहेब म्हणाले,''आरती करा.'' त्याप्रमाणे आरती केली. मग बाबा जाऊन झोपले. नंतर बाबांनी आम्हा भक्तांना सांगितले, ''होळकरांकडे आलेले आनंदाश्रू व दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की, माझ्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले व मी पांडुरंगाला पेढा भरविला. दुसरे दुःखाश्रू अशासाठी की, पांडुरंगाने पाषाणातून सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले. परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील, या विचाराने. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजताच बरोबरच्या सर्वांना घेऊन बाबांनी पंढरपूर सोडले; कारण त्यांना प्रसिद्धी नको होती.''\nआषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्‍यांकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्‍तियोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्‍तियोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.\nविठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत\nश्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.\n`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य\nश्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.\nश्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये\nतुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्‍नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.\nभक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता\nश्री विठ्ठल भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्‍तगण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्‍तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्‍तांचा ठाम विश्‍वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्‍तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या व भक्‍ताची सेवा केली.\nकाळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.\nयुगे अठ्ठावीस विटेवरी उभा \nवामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा \nपुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा \nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nGatari Cocktail गटारीसाठी कॉकटेल\nगुगलला मराठीचे वावडे का \n॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥\nगुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरु...\nवा रे वा मराठी हुशारी...\nस्वतःची लायकी पडताळायची असेल तर\nरावेरी - सीता मंदीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/healthy-and-attractive-growth-of-cotton-5f111f7464ea5fe3bd130b0f", "date_download": "2020-09-30T09:13:25Z", "digest": "sha1:3B2YHVKVUGGASJ5UKPEPMAWU6ZTEEGTM", "length": 5642, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी आणि आकर्षक कापूस पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक कापूस पीक\nशेतकऱ्याचे नाव: श्री. धारासिंह वंजारी राज्य: महाराष्ट्र टीप:-२०:२०:२० @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकापूसटमाटरतूरसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nहवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम\nआपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, सर्वसाधारणपणे किंडीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nखरीप हंगामातील या पिकांच्या आधारभूत किंमतीवर खरेदी करण्यास मंजुरी\nआधारभूत किंमतीवर भात, कापूस, डाळी व तेलबिया पिकाची खरेदी सरकारकडून आणलेल्या कृषी कायद्यांमुळे पिकांच्या किमान आधारभूत किंमतीची एमएसपी खरेदी केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या...\nकृषी वार्ता | कृषी समाधान\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकात बोंड अवस्थेत करा रसशोषक किडींचे नियंत्रण\nसध्या कापूस पिकात पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, फुलकिडे तसेच मावा यांसाख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून पिकात डायफेनथ्यूरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lightning-strike-incidents-in-23-districts/", "date_download": "2020-09-30T08:28:35Z", "digest": "sha1:6CLMQDE3XGE3XKCQ7WMKFN6WYAEDDPLN", "length": 3153, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lightning strike incidents in 23 districts Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLightning strike: बिहारमध्ये विजेचे भीषण तांडव; वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू तर होरपळून शेकडो जखमी\nएमपीसी न्यूज - आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांमुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाण जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण होरपळून जखमी झाले. एकूण 38 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये…\nTalegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम\nPimpri News: कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या 21 रुग्णालयांना पालिकेचा दणका\nHinjawadi Crime : डान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nBhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला\nPune News : ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nChinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-09-30T10:49:53Z", "digest": "sha1:2EXFZTRQVTPIQPKQVORFB6N52654Z5ZM", "length": 22081, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दालने - विकिपीडिया", "raw_content": "\nआजच्या काळात, तणाव हा लोकांसाठी एक सामान्य अनुभव बनला आहे, जो बर्‍याच शारिरीक आणि मानसिक प्रतिक्रियांद्वारे व्यक्त केला जातो. पारंपारिक तणावाची व्याख्या सोमिक प्रतिसादावर केंद्रित करते. हंस चालेट (हंस सलीमध्ये) म्हणून \"ताण\" (ताण) शोधला गेलेला शब्द आणि कोणत्याही आवश्यकतेवर आधारित अनिश्चित प्रतिक्रियेच्या शरीराची व्याख्या. हंस शालेच्या तळाशी असलेली व्याख्या सोमाटिक आहे आणि हार्मोनच्या क्रियांना अधिक महत्त्व देते, जे ड्रेनल्स आणि इतर ग्रंथी द्वारे गुप्त असतात.\nशेल दोन प्रकारचा तणाव संकल्पना करते -\n(ए) युस्ट्र्रेस, म्हणजेच स्पर्धात्मक खेळ खेळण्यासारखे मध्यम आणि इच्छित तणाव\n(बी) त्रास (त्रास / त्रास) हे वाईट, अनियंत्रित, अतार्किक किंवा अवांछित तणाव होते.\nताणतणावाचा नवीन दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीस उपलब्ध असलेल्या समायोजन स्त्रोतांच्या संदर्भात परिस्थितीचे मूल्यांकन आणि स्पष्टीकरण देण्याच्या भूमिकेवर केंद्रित आहे. मूल्यांकन आणि समायोजनाच्या परस्परावलंबी प्रक्रिया व्यक्तीचे वातावरण आणि त्याचे अनुकूलन यांच्यातील संबंध निर्धारित करतात. रूपांतर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या आसपासच्या परिस्थिती आणि वातावरणाची व्यवस्था सोमाटिक, मानसिक आणि सामाजिक स्वारस्याच्या चांगल्या पातळीवर ठेवण्यासाठी करते.\nवातावरणामधील एखादी घटना किंवा एखाद्या गोष्टीमुळे ज्यामुळे तणाव निर्माण होतो त्याला 'तणाव घटक' म्हणतात जसे की अत्यधिक कामाचा ताण, भूकंप नष्ट होणे इ. खालील वर्गांमध्ये तणाव घटक मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाऊ शकतात.\n1. जीवनातील मुख्य घटना आणि बदल : या श्रेणीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित कोणतीही महत्वाची घटना समाविष्ट आहे, ज्याचा त्याच्या जीवनावर कायम प्रभाव असतो. जसे की लग्न, सेवानिवृत्ती किंवा घटस्फोट.\n2. दररोज समस्या : ही एखाद्या व्यक्तीला दररोज तोंड द्यावे लागत असलेल्या त्रासदायक, निराशाजनक आणि दु: खी गरजा आहेत, जसे की गोष्टी चुकीच्या जागी ठेवणे किंवा गहाळ करणे, ठरलेल्या तारखेनुसार काम पूर्ण करण्याची जबाबदारी, वाहनांची अडचण मध्ये अडकले, प्रतीक्षा मध्ये उभे.\n3. दीर्घकालीन भूमिका ताण : वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करणे, अपंग मुलांना हाताळणे किंवा गरीबीने जीवन जगणे.\n4. आघात : या अनपेक्षित, भयानक आणि अत्यंत त्रासदायक घटना आहेत ज्याने आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पाडला आहे. जसे की आण्विक हल्ला, बॉम्बस्फोट किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू.\nताण घटकांवर सामान्य प्रतिक्रिया\nताण घटकांवरील आमचे प्रतिसाद कमी संवेदनशीलतेपासून गंभीर वर्तन बदलांपर्यंतच्या विस्तृत श्रेण्यांमध्ये विभागले जाऊ शकतात. हे प्रतिसाद खालील विभागांमध्ये वर्गीकृत केले आहेत : -\n१ . मद्यपान / अंमली पदार्थांचे सेवन\n२ . भीती / फोबिया\n३ . त्रासलेली झोप\n४ .अधिक निकोटीन किंवा कॅफिन घेणे\n६ . भूक न लागणे किंवा जास्त प्रमाणात खाणे\n७ . चिडचिडेपणाबद्दल काय चांगले नाही ( दुसरे हृदय जाळणे )\n९ . कमकुवत किंवा विकृत आवाज\n१०. वेळेचे कमकुवत व्यवस्थापन\n११ . अनिवार्य वर्तन\n१२ . उत्पादकता कमी\n१३ . संबंध पासून निर्गम\n१४ . कामाच्या ठिकाणी अत्यधिक अनुपस्थिती\n१५ . पुन्हा पुन्हा रडा\n१६ . अव्यवस्थित पहा\n७ लाज वा पेच\n१ नकारात्मक स्वत: ची संकल्पना\n४ स्वत: बद्दल आणि इतरांबद्दल निराशावादी विचारसरणी\n१ निष्क्रीय / आक्रमक संबंध\n२. अतिसार / बद्धकोष्ठता\n३. वारंवार लघवी होणे\n४. त्वचेवर एलर्जी आणि मुरुम\n६ . नेहमी थकलेले / मेहनती राहा\n११ . वारंवार फ्लू / सर्दी\n१२. रोगप्रतिकारक शक्तीची घटना\n१३. भूक न लागणे\n४ अपघात / इजा\n६ अपमान / लाज\n७ मृत्यू किंवा आत्महत्या\n८ शारीरिक किंवा लैंगिक छळ\n९ स्वतःबद्दल वाईट समज\nसंघर्ष आणि निराशेचे प्रकार\nजेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय गाठण्यात अडथळे येते तेव्हा ती तणावग्रस्त होते. हे सहसा व्यक्तीमध्ये द्वैत आणि निराशेच्या भावना निर्माण करते. तीव्र निराशामुळे हा संघर्ष आणखी तणावपूर्ण बनतो. सहसा, जेव्हा एखादी व्यक्ती विरोधाभासी परिस्थितीत येते तेव्हा ती संघर्षात पडते. हेतू आणि परिस्थितीचे स्वरूप यावर अवलंबून असते, जीवनात तीन प्रकारचा संघर्ष होतो.\n(क) प्रस्ताव टाळण्याचा संघर्ष\nप्रस्ताव-प्रस्तावित द्वैत : जेव्हा व्यक्तीला दोन किंवा अधिक इच्छित उद्दिष्टे निवडाव्या लागतात तेव्हा हा प्रकार घडत असतो. अशा संघर्षात, दोन्ही लक्ष्य इच्छित असतात. उदाहरणार्थ, त्याच दिवशी दोनपैकी एक लग्नाची आमंत्रणे निवडणे.\nटाळण्याचा संघर्ष : जेव्हा एखाद्या व्यक्तीस दोन किंवा अधिक अवांछित ध्येयांपैकी एखादे पर्याय निवडावे लागतात तेव्हा हा प्रकार उद्भवतो. या प्रकारचे द्वैत बहुतेकदा 'एका बाजूला विहीर आणि दुसर्‍या बाजूला एक खंदक' असे म्हणतात. उदाहरणार्थ, कमी शैक्षणिक अर्हता असलेल्या तरूणास एकतर बेरोजगाराचा सामना करावा लागेल किंवा अत्यल्प उत्पन्न नसलेली नोकरी स्वीकारावी लागेल. या प्रकारच्या विरोधाभासमुळे सामंजस्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात, कारण संघर्ष निराकरण केल्यास शांततेऐवजी निराशा निर्माण होते.\nप्रस्तावापासून बचाव संघर्ष : अशा विवादामध्ये एखाद्या व्यक्तीकडे समान हेतू निवडणे आणि त्यास नकार देणे याकडे प्रवृत्ती असते. ज्याप्रमाणे एखाद्या तरुणाला सामाजिक आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव लग्न करण्याची इच्छा असते परंतु त्याच परिस्थितीत लग्न आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या जबाबदा .्या संपतील याची भीती त्याला असते. अशा द्वैताचे निराकरण ध्येयातील काही नकारात्मक आणि सकारात्मक बाबींचा स्वीकार केल्यानेच शक्य आहे\nबहुतेक निवडीमुळे बहु-निवड द्वैत कधीकधी \"मिश्रित कृपा\" द्वैतीच्या संदर्भात दिसून येते.\nनिराशा : ( पहा, निराशा ) नैराश्य ही एक प्राय��गिक अट आहे जी विशिष्ट कारणांमुळे उद्भवते\n(अ) उद्दीष्टात अडथळे निर्माण करणारे आणि आवश्यकता पूर्ण होण्यापासून प्रतिबंधित करणा external्या बाह्य प्रभावांमुळे आवश्यकता आणि प्रेरणेस अडथळा.\n(ब) इच्छित लक्ष्यांच्या अनुपस्थितीमुळे. अडथळे आणि अडथळे शारीरिक आणि सामाजिक दोन्ही असू शकतात आणि यामुळे व्यक्तीमध्ये निराशा किंवा नैराश्य येते. यामध्ये अपघात, अस्वास्थ्यकर परस्परसंबंध, प्रिय व्यक्तीचा मृत्यू. शारीरिक अपंगत्व, अपूर्ण क्षमता आणि स्वत: ची शिस्त नसणे यासारख्या वैयक्तिक वैशिष्ट्ये देखील निराशेचे मूळ आहेत. काही साध्या निराशा आहेत ज्यामुळे बर्‍याचदा विशिष्ट अडचणी उद्भवतात. यात इच्छित लक्ष्य साध्य होण्यास विलंब, संसाधनांचा अभाव, अपयश, तोटा, एकटेपणा आणि निरर्थकता यांचा समावेश आहे.\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इतिहास दालने‎ (१ क, ६ प)\n► क्रीडा दालने‎ (१ क, २ प)\n► भूगोल दालने‎ (१ क, ६ प)\n► मंदिर दालने‎ (२ प)\n► दालन साचे‎ (५ क, १ प)\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२० रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/ho..-mi-badalte-naav", "date_download": "2020-09-30T08:10:56Z", "digest": "sha1:6KJLRYGKSAJYJZVAWOUHLVK345J6IMQJ", "length": 11013, "nlines": 140, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Ho.. Mi badalte naav", "raw_content": "\nसारंग आणि अनघा चे काल लग्न पार पडले. सगळे अगदी आनंदात होते. सारंग आणि अनघा चे अरेंज मॅरेज, पण म्हणतात ना अरेंज+लव मॅरेज, असच काहीतरी... तसच या दोघांचं... पहिल्याच भेटीत प्रेमात पडले.. आणि लगेच होकार ही सांगितला... भेटीगाठी होत गेल्या आणि दोघं ही एकमेकांच्या सहवासाने अगदी सुखावून गेले... शेवटी लग्नाचा दिवस आला.. आणि लग्न झाले...\nसारंग च्या आई मला म्हणजेच सीमा ताईंना पाहिजे तशी सून मिळाली होती. लग्नाचे सगळे साग्रसंगीत सगळ्या विधी प्रमाण�� पार पडले. अनघा चा छान गृहप्रवेश झाला.\nआज सत्यनारायणाची पूजा. भटजींनी पूजा सुरू केली. आरतीच्या आधी भटजींनी सीमा ताईंना एक ताट मागितले आणि त्यावर तांदूळ ठेवून सारंग ला सांगितले की आता तुला तुझ्या बायको चे नाव या वर लिहायचे आहे.. (सारंग थोडा विचारात पडला.)\nआपले आधीच ठरले होते ना की नाव नाही बदलायचे म्हणून हळूच अनघा सारंग च्या कानात पुटपुटली. सारंग वेळ सांभाळून भटजींना म्हणाला की मला नाही बदलायचे नाव अनघा चे, जे आहे तेच राहू देत..\nमागून सारंग ची काकू आणि मावशी सारंग ला आवाज देत म्हणाली, \"अस कस चालेल सारंग\" नाव तर बदलावच लागेल. आपल्याकडे तशी पद्धत आहे. आम्ही नाही का नाव बदलली आमची, आणि काय फरक पडतो त्याने.., आम्हाला तर अजून काहीही फरक पडला नाही.... हो की नाही ग सीमा.... सीमा ताई थोड्या घाबरून सारंग ला म्हणाल्या, \" सारंग नाव तर बदलाव लागतच रे\" सगळेच बदलतात, तु ही लिही त्यावर नवीन नाव.\nसारंग गोंधळलेल्या अवस्थेत आई ची बाजू समजून घेत अनघा कडे बघतो आणि तिला डोळ्यांनीच इशारा देत वेळेचं गांभीर्य ओळखून घे म्हणून सांगतो..\nतरी पण एकदा प्रयत्न म्हणून काकूंना सांगतो की मला अनघा च नाव आवडतं, नको दुसरं नाव ठेवायला.. किती छान नाव आहे तीच अनघा.\nमग त्यात काय एवढं सारंग, काकू त्याला मध्येच अडवत बोलल्या.. तु म्हण की अनघा, तुला आवडतं तर... आम्हाला तर नवीन नावच सांग, आम्ही त्याच नावाने हाक मारू तिला.... काकू काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या.., आई वर दडपण आलेलं, बाबा पण म्हणाले काय गोंधळ सुरू आहे एका नावावरून.., करा लवकर, आरती पण करायची आहे .....\nमागून सारंग ची काकू म्हणते, काय रे सारंग, मग ठेवतोय ना नवीन नाव, \"सारंग ची सावी\" कस आहे नाव छान ना... घे मग लिही पटकन, तो अनघा ला बघतो, अनघा म्हणते ठिक आहे \"मी बदलते माझं नाव\" , आणि सारंग नाव लिहितो..\nत्याला अनघाचा स्वभाव माहिती असतो., अनघा आता काही तरी नक्की करणार... सगळे आरती साठी उभे होतात, तेवढ्यात अनघा म्हणते थांबा सगळे, आणखी एक विधी बाकी आहे\nसगळे स्तब्ध होऊन तिच्या कडे बघतात...\nकाय ना काकू, तुम्ही माझं नाव तर बदललं मग आता सारंग च नाव पण बदलुया का काय फरक तर पडत नाहीच ना.. तो तर तुमच्या साठी सारंग च राहणार आहे, काय फरक पडतो एका नावाने.... मग काय म्हणता, ठेवूया ना नाव नवीन \"अनघा चा अनय\" कस आहे नाव\nमस्तच ना..., सगळे तिच्या कडे आश्चर्य चकित होऊन बघतात, आणि परिस्थितीच ग���ंभीर्य लक्षात घेऊन भटजी सगळ्यांना आरती साठी या अस फर्मान सोडतात....सारंग त्यांना डोळ्याने च धन्यवाद म्हणतो.\nत्या वेळेस भटजींनी तर सांभाळून घेतलं, समोरून तर कोणी काहीही बोललं नाही पण मागून मात्र अनघा ला सगळे उद्धट म्हणून गेले...\nपण त्याने अनघा ला काहीही फरक पडला नाही. कारण ती स्वतः च्या निर्णयावर ठाम होती..\nनाव फक्त मुलीनेच का बदलावे, मुलाने का नाही सगळ्या रुढी परंपरा स्त्री साठीच का सगळ्या रुढी परंपरा स्त्री साठीच का आपल्या समाजात पण नको त्या गोष्टींना वाव मिळतो.. नाव तर नावच आहे ना.. तिच्या आई वडीलांनी एवढ्या प्रेमाने ठेवलेलं नाव काही सेकंदात बदलत तर का म्हणे आपल्या समाजात पण नको त्या गोष्टींना वाव मिळतो.. नाव तर नावच आहे ना.. तिच्या आई वडीलांनी एवढ्या प्रेमाने ठेवलेलं नाव काही सेकंदात बदलत तर का म्हणे की सासरी तशी पद्धत असते.. की सासरी तशी पद्धत असते.. की नवऱ्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बायको च नाव ठेवतात. की नवऱ्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बायको च नाव ठेवतात.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nतिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)\nमेघ दाटले - भाग 8\nचाफा बोलेना भाग ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/kadhitari-swathasathi-jagun-tr-bgh-_2975", "date_download": "2020-09-30T10:30:13Z", "digest": "sha1:GXHHUHNUZLOUQFUPX6AVGN467MHE6FVZ", "length": 19909, "nlines": 264, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Kadhitari swathasathi jagun tr bgh", "raw_content": "\nकधीतरी स्वतःसाठी जगून तर बघ\nकधीतरी स्वतःसाठी जगून बघ\nसुनीता व अर्चना जिवलग मैत्रिणी\nइतक्या जिवलग की एकाच बिल्डिंग मध्ये राहतात तरी दिवसातून एकदा तरी व्हिडीओ कॉल करतात,\nकुठेही या दोघी सोबतच\nमग ते हळदीकुंकू असो की\nमुंज असो की श्राद्ध\nही जोडी काही एकमेकींना सोडत नव्हती,\nत्या भाजीपासून तर कपड्यापर्यत\nकारण कमी जास्त करत करत स्वस्त मिळावं म्हणून,\nरविवार चा दिवस असतो\nसुनीता अर्चना ला कॉल करते\n\"काय ग काय करतेस \"\n\"काही नाही मुलांसाठी वेगळं काहितरी म्हणून इडली करत होते व यांना व बाबा ना देखील आवडते\" अर्चना मनमोकळेपणे म्हणाली\n\"झालं का तुझे चालू रोज रोज तेच असते तुझे, मुलांचे टिफिन करणे सासू सासऱ्याची सेवा करणे, आले गेलेले पाहुणे बघणे व नवऱ्याच्या पुढे पुढे करणे बस\nआणि यातच तुझं आयुष्य जाणार आहे\"\n\"अग बाई चा जन्म च मुळी झिजण्यासा��ी झालेला असतो\nतिच्या घरातील लोकांचे सुख हेच तिचे सुख\nकुणी तिच्या स्वयंपाकाला छान जरी म्हणाल ना तरी तिचा कामाचा सगळा क्षीण निघून जातो,\nती अन्नपूर्णा असते घराची त्यामुळे तिला मुलांना वेगवेगळ बनवून खाऊ घालायला आवडते \"\nती बोलत होती तेच सुनीता मध्ये बोलू लागली\n\"झाले तुझे स्त्री पुराण गाऊन\nअग कधीतरी स्वतःसाठी जग\nमेली ना तर सगळं खालीच राहील\nसोबत जातील फक्त आठवणी व हे आनंदाचे क्षण \"\n\"तू चालू नको होऊ बर\nजे चालू आहे ते चालू दे उगाच स्वप्न कशाला बघायचे\nआता काय वय आहे का आपले असले टुकारसारखे फिरायचे उगाच काही पण असत तुझं\nअर्चना नाराजी च्या सुरात म्हणाली\n\"हो मला तुझे सगळे मान्य आहे पण तरीही\nतू एक दिवस काढ पूर्ण दिवस आपण मनसोक्त फिरू \"\n\"नाही जमणार ग \"\n\"जमेल जमेल तू प्रयत्न कर \"\n\"बर प्रयत्न करते \"\nअर्चना मान्य करत म्हणाली\nअर्चना चे प्रयत्न करणे अजून चालूच होते सुनीता रोज विचारायची व अर्चना चे नेहमीचे चालू च होते\nउदया बाबा ना हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे,\nहे दौऱ्यावर जाणार आहेत,\nअसे एक ना अनेक कारणं चालूच होती\nसुनीता हे सगळं बघत होती\nएक दिवस सुनीता ने अर्चना ला कॉल केला व सांगितले मी आईकडे आली आहे\nमाझी तब्बेत ठीक नाहीये ,\nव घरातील सर्व बाहेरगावी गेले आहेत\nतू आज तुझी सगळी कामे आवरून घे, व घरी सांगून उद्या सकाळीच माझ्याकडे ये ,\nआणि हो मुक्कामी ये\nसुनीता ने आवाजही इतका वेगळा काढला की अर्चना ची सुनीता आजारी असल्याची खात्री पटली,\nएरव्ही स्वतःसाठी वेळ न काढणारी अर्चना आज मैत्रिणी साठी धावत पळत निघाली , घरातील सर्व आवरून सासू व नवऱ्याला विनवण्या करून ....\nदुसऱ्या दिवशी सकाळीच सुनीता च्या आई च्या घरी पोहोचली ,\nठणठणीत सुनीता समोर आली\nसुनीता ला सुखरूप समोर बघून\nअर्चना थोडी चिडली पण नंतर सुनीता ने मारलेल्या एका मिठीने ती सगळं विसरली\n\"बर चल आवरून घे पटकन\nइथून पाच किलोमीटर वर एक डोंगर आहे व तो खुप नटलाय सध्या तिथे धबधबा देखील आहे\" सुनीता तिच्या अंगावर जीन्स फेकत म्हणाली\n\"ये बाई वेड लागले आहे का \nअग आपण पस्तिशी ओलांडली आहे आता\nआपण सोळा वर्षाच्या नाही आहोत असे थेर करायला,\nमी येणार नाही व असे काही घालणार नाही मी जाते घरी\"\nअर्चना माघे फिरत म्हणाली\n\"हो का बरं जा मग\nव मी मेल्यावर ये \"\n\"काय ग काहीपण बोलतेस\n\"अर्चना खाली बसत म्हणाली\n\"मग चल जाऊयात \"सुनीता म्हणाली\n\"ब��� \" अर्चना नाराजीने\nआज मुद्दाम अर्चनाने तिची गाडी घेतली होती, शहरापासून बाहेर आल्यावर अगोदर एक चहाची टपरी दिसली त्यांना\nदोघींनि तिथे चहा घेतला,\nगाडी पुढे पुढे जात होती व अर्चना तिच्या भूतकाळात रमत होती,\nती अशीच मैत्रिणी सोबत फिरायची लग्नापूर्वी मनसोक्त वारा अंगावर घेत,\nडोगर , दऱ्या तिचा जिव्हाळ्याचा विषय , तिचे वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस तिलाच खुप आवडायचे,\nतेवढ्यात पाऊस चालू झाला, सुनीता ला वाटले आता कुठेतरी थांबू पण आज अर्चनाने मोकळा स्वास घेतला होता ती आज पुन्हा भेटलीहोती तिच्यातल्या तिला म्हणून ती थांबायला नको म्हणाली\nव त्यांचा पावसात प्रवास चालू झाला, हळूहळू झाडे, झुडपे, पूल, तलाव त्या माघे टाकत होत्या\nशेवटी त्या पोहोचल्या त्या डोंगर पायथ्याशी,\nतसे डोंगरावर जायचे कुणाला होते त्यांना तर ही प्रवासाची मजा अनुभवायची होती,\nवेगवेगळ्या रंगाचे दिसणारे पक्षी\nअंगावर पडणारे ते टपोरे थेंब\nतो मनमोकळं वाहणारा झरा सगळं कसं मोहित करत होत,\nत्या दोघी त्या पाण्यात मनसोक्त डुबल्या\nआज सुनीता ज्या अर्चना ला बघत होती ती खुप वेगळी होती तिच्यासाठी,\nमधेच शेर काय मारत होती\nतर मधेच शिट्टी मारत होती\nती फक्त उद्या मारत होती इकडून तिकडे,\nतिने म्हणलेलं गाणं ऐकून सुनीता ला तर धक्काच बसला,\nएक गुण असेल तर सांगावा ना\nपण ती परिपूर्ण होती,\nनाचणे, गाणे, शेर शायरी, व ती कविताही करत होती\nआज नव्याने भेटत होती\nतीच तिला स्वतः ला ,\nत्यांनी धमाल केली दिवसभर,\nरात्री बाहेर जेऊन सुनीता च्या घरी पोहोचल्या,\nआता रातभर गप्पा रंगणार हे ठरलं होतं,\nसुनीता ने तिच्या टेरिसवर दोघीसाठी अंथरून टाकले व पुन्हा चालू झाला त्यांचा गप्पाचा प्रवास ,\n\"यार तुला इतकं सगळं येत माहीत नव्हतं मला \"\n\"हो ग तुला खर सांगू\nहे सगळं मला येत हे मीच विसरले होते, कमी वयात बाबा नि लग्न लावून दिले व अंगावर जबाबदारी पडली लग्नाला एक वर्ष होत नाही तर देवाने मुलंही पदरी घातले, मग घरातील माणसे लेकरं नवरा यांना सांभाळता सांभाळता मी स्वतः चे अस्तित्व देखील विसरले,\nखुप वाटायचे कधीतरी असे एकटीने बाहेर जावे मनसोक्त जगावे जिथे कुणीच नसेल रागावणार\nपण हे फक्त स्वप्न च राहिले होते,\nघरात सगळ्यांचे करता करता स्वतःसाठी कधी वेळच मिळाला नाही,\nनेहमी घरचे काय म्हणतील समाज काय म्हणेल याची भीती\nव याच भीतीपोटी मी मन म���रून जगायला लागले,\nमाझ्या ईच्छा, आकांक्षा सगळं मी दडवून ठेवलं मनाच्या एका कोपऱ्यात पण आज तुझ्यामुळे मी पुन्हा एकदा आयुष्य जगले,\nआता मरण जरी आले ना तर मी समाधानाने मरेल\nकारण लग्नापूर्वी व लग्नानंतर मी पहिल्यांदा\nजीन्स घातली दुसऱ्या मुली दिसल्या की खुप हेवा वाटायचा पण मला कधी कुणी घालू च दिली नाही\nपण आज तुझ्यामुळे माझी ईच्छा पूर्ण झाली\nअर्चना डोळ्यात पाणी आणत म्हणाली,\n\"ये रडूबाई तू इतक्या लवकर मरणार नाहीस बर व ऐक यापुढे आपण वर्षातून एकदातरी असे भेटत जाऊ बाहेर मनसोक्त चालेल ना \"\nअर्चना सुनीताला मिठी मारत म्हणाली\n@खरच स्त्री चे आयुष्य च मुळात दुसऱ्यासाठी झिजण्यात जाते, पण तिला देखील मन आहे तिला देखील भावना आहेत, त्यामुळे\nएकदातरी स्वतः साठी जागून बघा\nघर ,जबाबदारी हे चालूच राहील पण स्वतःसाठी वेळ द्या,\nमनसोक्त जगा कुमी नावं ठेवलं तरी चालेल पण जगा कारण हे जीवन पुन्हा नाही\nजे करावं वाटत ते एकदातरी करा,\nतोडा सगळी बंधने व घ्या मोकळा स्वास जगा पुन्हा एकदा ते सोळाव्या वर्षातील आयुष आता चाळीशी ओलांडली तरी....\nकधीतरी स्वतःसाठी जगून बघ ......\nकथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहे,\nकथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा व जगा एकदा स्वतःसाठी व आपला अनुभव नक्की सांगा\nकथा कशी वाटली नक्की कळवा\nनमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nमी कात टाकली भाग -4\nचुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 35\nतिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/warning-of-torrential-rains-in-vidarbha-and-marathwada-30415/", "date_download": "2020-09-30T08:50:04Z", "digest": "sha1:PIX27UBSOFSK3QYUY6BFZMCP6WI55ZZL", "length": 10427, "nlines": 162, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Warning of torrential rains in Vidarbha and Marathwada | विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nमुसळधार पावसाची शक्यताविदर्भ आणि मर���ठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा\nमुंबई (Mumbai) , ठाणे-नवी मुंबईसह (Thane) अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nमुंबई : येत्या २४ तासांत विदर्भ (Vidarbha ) , मराठवाडा (Marathwada) आणि कोकणातील (Kokan) अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा (Warning of torrential rains) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) , ठाणे-नवी मुंबईसह (Thane) अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nदोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मनमाड, येवला, भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या-मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे.\nPayal Ghosh Saxual Abuse Caseलैंगिक शोषण आरोप : अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स\nबीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत रहिवाश्यांची मागणी पूर्ण होणार\nमुंबईदुसरीकडे काय पद मिळते ते बघून निर्णय घेऊ, एकनाथ खडसेंच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण\nसुशांतसिंग मृत्यू प्रकरणज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची तपास यंत्रणेवर नाराजी, म्हणाले पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धीचा रोग\nCorona Side Effectसर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनअभिनेत्रींच्या तपासानंतर आता तीन अभिनेते एनसीबीच्या रडारवर,करणच्या पार्टीत होते हजर\nमुंबईविधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबर पर्यंत आपले अर्ज टिळक भवन येथे पाठवावेत.\nमुंबई मुंबईत 'नो मास्क नो एन्ट्री' नियम लागू\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/missing-you/meaningful-birth/articleshow/60928089.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-30T08:03:22Z", "digest": "sha1:ZCHJMZNPOFYU6AV3J4K3N7ICBUL7MI52", "length": 14187, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nआमचा शुभविवाह १९८६ साली झाला. पूर्वाश्रमीच्या आशा कुमठेकरने, सायली म्हणून आमच्या घरात प्रवेश केला आणि ती घराची सावलीच झाली. मी मुंबईला शिक्षक म्हणून कार्यरत होतो. अत्यल्प पगार, जागेची अडचण, आर्थिक चणचण आणि एकत्र कुटुंबाचा भार पेलण्यासाठी मला मिळवत्या सहचारिणीची अपेक्षा होती.\nआमचा शुभविवाह १९८६ साली झाला. पूर्वाश्रमीच्या आशा कुमठेकरने, सायली म्हणून आमच्या घरात प्रवेश केला आणि ती घराची सावलीच झाली. मी मुंबईला शिक्षक म्हणून कार्यरत होतो. अत्यल्प पगार, जागेची अडचण, आर्थिक चणचण आणि एकत्र कुटुंबाचा भार पेलण्यासाठी मला मिळवत्या सहचारिणीची अपेक्षा होती. इस्लामपुरहून आलेली, मुंबईची ओळख नसलेली मुलगी, मला कशी साथ देणार अशी शंका होती. पण मुंबईच्या कालचक्रात हिमतीने उभी राहून गोरेगावातील एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून ती रुजू झाली.\nसाधारण १२ फूट लांब आणि ८ फूट रुंद अशा खोलीत एक तप सर्व गैरसोयींवर मात करून, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत, माझ्या आजारी आईची काळजी घेऊन घरकुल तिने सजीव केलं. आनंदी, प्रेमळ वृत्तीमुळेच घर आणि शाळा यांच्या जबाबदारीचा समन्वय तिने साधला. तिने माहेरची आठवणही कधी काढली नाही. १९८८ मध्ये आमच्या आयुष्यात सोनालीच��� आगमन झालं आणि आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही. माझ्या सामाजिक कामामुळे मला घरी जास्त वेळ देता आला नाही. तीही कसर तिने भरून काढली. नोकरीच्या अखेरच्या काळात दुर्दैवाने मला माझ्या हक्कासाठी कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. त्यावेळी आर्थिक, मानसिक, नैतिकतेने ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. ती जेव्हा घरी नसते तेव्हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. २०१० साली आम्ही दोघेही यशस्वी मुख्याध्यापक म्हणून आपापल्या शाळेतून सेवानिवृत्त झालो. आमच्या दोघांची अविरत मेहनत, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि योग्य संस्कारामुळेच सोनाली एक आदर्श विद्यार्थिनी, एकत्र कुटुंबाचा वारसा आनंदाने जपणारी विलेपार्ले येथील महाविद्यालयात यशस्वी लेक्चरर म्हणून कार्यरत आहे.\nमाझ्या जीवनप्रवासात मला पूर्व संचीताने मिळालेले माझे शाळेतील सर्व सहकारी, माझे सर्व मित्र, हितचिंतक, माझे गुणी विद्यार्थी, माझा पालक वर्ग, माझे नातेवाईक, माझ्या एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य या सर्वांचे प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आणि मोलाचं सहकार्य मिळालं. यामुळे आम्ही आजसुद्धा सेवानिवृत्त जीवनात एकत्र कुटुंबाचा मनापासून आनंद घेत पुढील वाटचाल करत आहोत. या सर्वांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहण्यातच आम्हास जास्त आनंद आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nतुझ्यामुळे झाले कृतार्थ जीवन...\nसहनशीलतेला माझा सलाम महत्तवाचा लेख\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nसिनेन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईमुंबई: सायन-पनवेल हायवेवर विचित्र अपघात, ३० वाहन�� एकमेकांवर आदळली\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n उपचाराअभावी आईचा मृत्यू; मित्रांनी मिळून उभारले हॉस्पिटल\nदेशबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर्टाचा निर्वाळा\nसिनेन्यूजचित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणावेळी नियम न पाळल्यास होणार 'ही' कारवाई\nअर्थवृत्त'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nअहमदनगरभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nविदेश वृत्त'या' दोन देशातील युद्ध पेटले; तुर्की-रशियाही युद्धात उतरणार\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-30T10:25:49Z", "digest": "sha1:MYLJDEY2NAE3T2BO7KJ4I2TFR3JBJPGC", "length": 4451, "nlines": 68, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "हडपसर सय्यदनगर Archives - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nआयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल\nIdeal English School news : आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल. Ideal English School news\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे र��डलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nKalepadal railway gate : लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अझरुद्दीन सय्यद यांनी दिला आहे.\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-30T08:47:34Z", "digest": "sha1:QFKOHQAKUHKT4HD6UCEW5FZ2NXPHI72H", "length": 57899, "nlines": 328, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय.\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय......\nजगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nकोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं\nजगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी\nकोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाई���े आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय.\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nकोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय......\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे.\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nकोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे......\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nशेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी.\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी......\nमोदी सरकारचा अजेंडा सांगणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातल्या ५ गोष्टी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्य���ंचं लक्ष होतं.\nमोदी सरकारचा अजेंडा सांगणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातल्या ५ गोष्टी\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं......\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nवाचन वेळ : १० मिनिटं\nभारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट.\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nभारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट......\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते.\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते......\nसत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरच आर्थिक स्थिती सुधारेल : रघुराम राजन\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे.\nसत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरच आर्थिक स्थिती सुधारेल : रघुराम राजन\nभारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे......\nसरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोह�� सिंग\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसंसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय.\nसरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग\nसंसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय......\nतीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.\nतीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग य��ंच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nमहाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वातावरणातच आज मुंबईत जवळपास तासभर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. आर्थिक संकटांवर आपली मतं मांडली. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......\nकाँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nयंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.\nकाँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल\nयंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय......\nमोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nविधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंह�� लक्ष लागलं होतं.\nमोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते\nविधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय.\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय......\nआपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nसध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं.\nआपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत\nसध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं......\nसोन्याचांदीच्या किंमती वरखाली का ��ोत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nशेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय.\nसोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत\nशेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय......\nरिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.\nरिझर्व बँक ऑफ इंडिया\nरिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल\nसध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो......\nमंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.\nमंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ��या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......\nलोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसगळीकडे मंदीवर चर्चा सुरू आहे. आता अंडरवेयरच्या धंद्यातही मंदी आलीय. अंडरवेअरचा दैनंदिन वापराच्या वस्तुंमधे समावेश होतो. रोजच्या वापरातल्या वस्तुंची मागणी घटणं हा अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा म्हणून ओळखला जातो. अंडरवेयरच्या धंद्यातल्या मंदीने भारताच्या अर्थव्यवस्थेला हा इशारा दिलाय.\nलोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे\nसगळीकडे मंदीवर चर्चा सुरू आहे. आता अंडरवेयरच्या धंद्यातही मंदी आलीय. अंडरवेअरचा दैनंदिन वापराच्या वस्तुंमधे समावेश होतो. रोजच्या वापरातल्या वस्तुंची मागणी घटणं हा अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा म्हणून ओळखला जातो. अंडरवेयरच्या धंद्यातल्या मंदीने भारताच्या अर्थव्यवस्थेला हा इशारा दिलाय......\nलोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nजुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही.\nलोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय\nजुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही......\nटू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय.\nटू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट\nआज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-remembrance-story-geetali-m-v-marathi-article-3851", "date_download": "2020-09-30T10:02:41Z", "digest": "sha1:PA6YZQIFF32CKMJYCINP5WGLCP2AGKK4", "length": 28522, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Remembrance Story Geetali M V Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020\nगांधी पुण्यतिथीला ३० जानेवारीला सकाळी विद्या बाळ यांचं दुःखद निधन झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घराघरांत 'आपलं माणूस' गेल्याची भावना दाटून आली. कोण होत्या या विद्या बाळ\nपुण्यात १२ जानेवारी १९३७ ला जन्मलेली सुधा केळकर शाळेत सतत पहिला नंबर, अव्वल वक्तृत्व, अभिनय, खेळ, नेतृत्व, लेखन यांमुळे आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे. वयाच्या अठराव्या वर्षी स्वतःच्या शिक्षकांशी प्रेमविवाह करून विद्या बाळ झाली. आदर्श पत्नी, माता, सून, वहिनीच्या पारंपरिक भूमिकेत जगू लागली. या साध्यासुध्या, कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक गृहिणीचा - गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती ते स्त्रीमुक्ती चळवळीची नेता - महिलांचा आधारवड ते सेलिब्रिटी हा प्रवास मिथक वाटावा असा आहे. हा प्रवास खाच-खळग्यांचा, चढउताराचा आहे. जनसंघाचं घरातलं वातावरण ओलांडून पुरोगामी विचारांच्या तीराला लागणं दमछाक करणारं होतं. पण वाढीच्या वेळा तिनं सोसल्या. विचाराच्या आणि विवेकाच्या कसावर स्वतःला सतत तपासत कृतीचं कणखर पाऊल उचललं आणि नंतर कधी मागं वळून पाहिलं नाही. कार्यकर्तृत्वाची कमान उंचावतच गेली. हे सर्व या गृहिणीला कसं काय जमलं याचं आश्‍चर्य वाटतं. पण त्याबरोबर 'येस आय कॅन...' हा मूलमंत्र गृहिणी-गृहिणीच्या मनात निनादू लागतो आणि विद्या बाळ या घराघरांत 'विद्याताई' होऊन जातात.\nही चाकोरीबद्ध आज्ञाधारक गृहिणी जेव्हा स्वतंत्रपणे विचार करून बदलायला लागली, तेव्हा पतीबरोबर वैचारिक दरी वाढत गेली. वैवाहिक जीवनात ताण-तणाव आणि असंतोष निर्माण होत गेला. शांत-समंजस-प्���ेमळ स्वभावामुळं विद्याताईंनी समजुतीनं घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अशक्‍य आहे हे कळल्यावर सामाजिक काम, मनःशांती आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी वयाच्या पन्नाशीला कुटुंबजीवनाचा संन्यास घेतला. त्यावेळी दोन मुलगे, एक मुलगी मोठी-जाणती झाली होती.\nलग्नातून निर्माण झालेल्या कुटुंबाचा त्यांनी संन्यास घेतला; पण एका मोठ्या विस्तारित कुटुंबाची - नारी समता मंच, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, सखी साऱ्याजणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुष उवाच गट यात काम करणारी आणि ज्यांच्यासाठी काम केलं जातं ती सर्व मंडळी या मोठ्या कुटुंबाची धुरा त्यांनी निरलसपणे, अतिशय प्रेमानं अखेरच्या श्‍वासापर्यंत सांभाळली. बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि समंजसपणा या त्यांच्यातल्या अनोख्या मिश्रणामुळं हे शक्‍य झालं.\nविद्याताई साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांची नात लोकमान्यांनंतर केसरीचं संपादकपद त्यांनी सांभाळलं आणि विपुल लेखनही केलं. त्यांच्या सुवर्णमध्याच्या सिद्धांतावर विद्याताईंचा मनोमन विश्‍वास होता. त्यांचा साहित्यिक वारसा जपत विद्याताईंनी दहा-बारा पुस्तकं लिहिली. त्यांनी चाळीस-पन्नास वर्षं मासिकाचं संपादन ज्या सर्जनशीलतेनं केलं, त्यातून त्या किती प्रतिभावान होत्या हे ठळकपणे पुढं येतं. मासिकाचा संपादक हा कप्तान असतो. स्वतःत असणारे वक्तशीरपणा, काटेकोरपणा, पूर्वनियोजन, नीटनेटकेपणा हे गुण कामाच्या ठिकाणी संपूर्ण टीममध्ये असावेत यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. निर्णय प्रक्रियेत सामूहिक जबाबदारी मानून लोकशाहीवादी बिनउतरंडीची स्त्रीवादी कार्यपद्धती, कार्यालयात असावी असा त्यांचा प्रेमाग्रह असायचा. मुख्य प्रवाहात स्त्रियांच्या आवाजाला मर्यादित अवकाश असणाऱ्या काळात ऑगस्ट १९८९ च्या मध्ये त्यांनी स्त्रियांना हक्काचं संवादाचं व्यासपीठ 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या रूपात मिळवून दिलं. मासिकाच्या सर्वसमावेशक धोरणामुळं मासिकाला वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि चोखंदळ वाचकांची पसंतीही\nवाचकाला आवाहन करणारी नवनवी सदरं, आकर्षक आणि आशयघन मुखपृष्ठ, संगीत-साहित्य-पत्रकारिता-विज्ञान-लोककला अशा संपन्न सांस्कृतिक जगाचं दर्शन आणि वाचकांना बोलतं करण्याची हातोटी ही 'मिळून साऱ्याजणी'ची वैशिष्ट्यं दरव��्षी सखोल वैचारिक मंथन घडवणारे, परिसंवादांनी बोलके वाटणारे दिवाळी अंक, तळागाळातल्या महिलांना बोट धरून पुढं आणणं, बोलतं, लिहितं करणं आणि दिग्गज लेखकांनाही मासिकाकडं वळवणं ही अवघड कसरत विद्याताईंनी केली. अशा टोकाच्या जीवनानुभवांना एकत्र गुंफण्याचा हा मार्ग म्हणजे एक आगळी-वेगळी संस्कारदायी चळवळ दरवर्षी सखोल वैचारिक मंथन घडवणारे, परिसंवादांनी बोलके वाटणारे दिवाळी अंक, तळागाळातल्या महिलांना बोट धरून पुढं आणणं, बोलतं, लिहितं करणं आणि दिग्गज लेखकांनाही मासिकाकडं वळवणं ही अवघड कसरत विद्याताईंनी केली. अशा टोकाच्या जीवनानुभवांना एकत्र गुंफण्याचा हा मार्ग म्हणजे एक आगळी-वेगळी संस्कारदायी चळवळ संवेदनशीलतेला आवाहन करत, संवादाचा पूल उभारत जाणीवसंपन्न, मूल्यनिष्ठ जगण्याचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न हे मासिक सातत्यानं करत आलं आहे. संवाद म्हटलं, की त्यात वादही असतोच. 'मिळून साऱ्याजणी'त अनेक विषयांवर वादही झाले आहेत. आपल्या विरोधकांची सविस्तर मतं प्रकाशित करण्याचा मनाचा उमदेपणाही त्यांनी दाखवला. मनामनांच्या अशा आंतरक्रियेतूनच विचारांची जडणघडण होत असते, यावर संपादकांनी विश्‍वास ठेवला. मासिकाचा वाढदिवस म्हणजे मनोरंजन, वैचारिक मेजवानी आणि गाठीभेटींचा हृद्य सोहळा असतो.\nकार्यकर्ता संपादक म्हणजे काय याचा आदर्श वस्तुपाठ विद्याताईंनी घालून दिला. त्यांचं सारं आयुष्य पुणे शहरात गेलेलं, त्यामुळं ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्‍न कळावेत म्हणून 'ग्रोइंग टुगेदर' हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. १९८७ ते ९४ या काळात पुण्याजवळच्या काही खेड्यांत त्यांचं जाणं-येणं होतं. त्यातून त्यांना ग्रामीण स्त्रीप्रश्‍न जवळून कळला. ग्रामीण स्त्रियांबरोबरच व्यापक संवाद त्या 'मैतरणी गं मैतरणी' या 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या संपादकीयमधून करत असत. १९५८ ते ६० या काळात विद्याताई आकाशवाणी पुणे केंद्रात 'गृहिणी' कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या. स्पष्ट उच्चार, आर्जवी-लाघवी भाषा यामुळं त्यांचे विचार घरा-घरांतल्या माणसांच्या मनात पोचले. १९६४-८६ या काळात मासिकात संपादन साहाय्यक ते मुख्य संपादक हा त्यांचा संपादकत्व बहरत जाण्याचा काळ मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर यांच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ मार्गदर्शनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख विद्य��ताई नेहमी करत. विद्याताईंच्या विवेकी, संवेदनशील आणि सर्वसमावेशक संपादनामुळं स्त्री मासिकाच्या माध्यमातून त्या लाख-दीड लाख वाचकांपर्यंत पोचत होत्या. त्यांच्यामुळं स्त्री मासिकात हळूहळू स्त्री चळवळीनं पुढं आणलेले प्रश्‍न, विचार सामावले जाऊ लागले. असंख्य वाचकांबरोबर अतूट असं भावनिक आणि वैचारिक नातं निर्माण झालं. संपादकीय संवादाला प्रतिसाद देत अनेकजणी जीवनातली घुसमट किंवा अडचणी मोकळेपणानं कधी थोड्या संकोचानं व्यक्त करत. त्यांना आपलेपणानं विद्याताई तत्परतेनं स्वतः पत्र लिहीत. ते एक प्रकारे दुरून फुंकर घालणारं समुपदेशन असे.\nमात्र पुढं याच्या मर्यादा लक्षात आल्या आणि शब्दांच्या पलीकडं जाऊन कृती करण्याचं ठरवलं, त्यातून १९८२ च्या सुमारास नीलम गोऱ्हे, सत्यरंजन साठे, समर नखाते, वसुधा सरदार, जयदेव गायकवाड आदी विद्याताईंची मित्रमंडळी स्त्री प्रश्‍नासंदर्भात काहीतरी करायला हवं, म्हणून भेटत होती. त्यातून 'नारी समता मंच'ची अनौपचारिक वाटचाल सुरू झाली. १९८७ मध्ये मंचाची अधिकृत नोंदणी झाली. फक्त महिला असणाऱ्या महिलांच्या संघटना असण्याच्या त्या काळात स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन स्त्री-पुरुष समतेचं काम करणं हे या संघटनेचं वैशिष्ट्य होतं. शिक्षित, मध्यम-उच्चमध्यम वर्गातही स्त्रियांवर अन्याय-अत्याचार होतात, हे समाजापुढं आणण्याचं अतिशय महत्त्वाचं पायाभूत काम विद्याताईंनी मंचाच्या सहकाऱ्यांबरोबर करायला सुरुवात केली. स्त्रियांसाठी बोलत्या व्हा केंद्र, अत्याचारविरोधी केंद्र, अडचणीत महिलांना लहानमुलांसहित तात्पुरता निवारा, स्त्रीवादी समुपदेशन केंद्र पुढे २००७ पासून कोंडीत सापडलेल्या पुरुषांसाठी डॉ. सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्र सुरू केलं. पुरुषांना दिलासा देत बोलतं होण्यासाठी हे केंद्र मदत करतं.\n'सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं खूप महत्त्वाचं,' असं त्या कळकळीनं सांगत. खरी कसोटी मतभेदांच्यावेळी होते. तिथं त्या स्वतःच्या मताशी ठाम राहत शांतपणे समतोल राखू शकत. त्यामुळं त्यांचा विचार टीव्ही चर्चा पाहणाऱ्या लाखो लोकांपर्यंत नीट पोचायचा. स्त्री चळवळीतलं १+१=२ हे नाहीतर ११ हे तत्त्व त्यांनी अक्षरशः खरं करून दाखवलं होतं.\nस्त्रीवर्ग हा अतिशय विखुरलेला विखंडीत असा आहे. प्रागतिक विचार अशा गटांपर्यंत पोचवणं हे अति���य जिकिरीचं काम आहे. सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या भिन्न-भिन्न परिस्थितीत आपापल्या कुटुंबात रमणाऱ्या अथवा पिडलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभावाचं मूल्य सांगत, विचारांच्या माध्यमातून स्त्रियांचं आत्मभान जागवत त्यांना नैतिक बळ देत मुक्तीची वाट चालण्यासाठी विद्याताईंनी त्यांना प्रेरणा आणि बळ दिलं. स्त्री-पुरुष दोघांबद्दलची एक सहिष्णू, सुसंस्कृत जाणीव त्यांच्या विचारानं समाजाला दिली.\n'शोध स्वतःचा' या त्यांच्या पुस्तकातून मानवी नातेसंबंधातला व्यवहार कसा असतो, दिसतो त्यातून विचार करण्याजोगं काय काय दिसू शकतं यासंबंधीचे छोटे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. त्यातले अनुभव अगदी साधे तुम्हा-आम्हाला कुठंही भेटू शकतील असे. या सार्वत्रिक अनुभवांच्या आधारानं वैचारिक घडणीसाठी आवश्‍यक अशा बैठकीपर्यंत पोचणं अधिक सहज आणि सोपं जातं, असं आवाहन त्यांनी वाचकाला केलं.\n'तुमच्या-माझ्यासाठी' या पुस्तकात स्वगताबरोबर संवाद म्हणजे समतेच्या पातळीवरचं बोलणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित केलं. अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी ‘का’ हा प्रश्‍न विचारणं महत्त्वाचं. अनुभवांची देव-घेव झाली तर त्यातून मानवी जीवनाचं एक नवंच परिमाण दिसायला लागतं. पहिलं भांडण स्वतःशी ही बदलाची, परिवर्तनाची सुरुवात’ हा प्रश्‍न विचारणं महत्त्वाचं. अनुभवांची देव-घेव झाली तर त्यातून मानवी जीवनाचं एक नवंच परिमाण दिसायला लागतं. पहिलं भांडण स्वतःशी ही बदलाची, परिवर्तनाची सुरुवात अशा परिवर्तनाची सुरुवात त्यांनी हजारो-लाखोंच्या मनात करून दिली. केवढं अनमोल काम आहे ना हे.\nविद्याताईंची आणि माझी गेल्या ३५-४० वर्षांची मैत्री. मी तिच्याहून वयानं, कार्यकर्तृत्वानं खूप लहान पण तिला 'ए विद्या' तिच्या विनंतीवरून म्हणायला लागले. तिच्या जीवनप्रवासाची मी एवढी वर्षांची साक्षीदार सखी. १९-२० वर्षांपूर्वी मला बघून उर्मिला पवार म्हणाली, 'तू विद्याची मुलगी का' नंतर अनेकजण आम्ही दोघी बहिणी-बहिणी असं समजत-मानत होते. आता पाच वर्षांपूर्वी मी डेंचर लावलं. तेव्हापासून अनेकजण माझ्याजवळ येऊन प्रेमानं आणि अतिशय आदरानं बोलायला लागतात, तेव्हा मी त्यांना पहिलं सांगते, मी विद्या बाळ नाही गीताली' नंतर अनेकजण आम्ही दोघी बहिणी-बहिणी असं समजत-मानत होते. आता पा�� वर्षांपूर्वी मी डेंचर लावलं. तेव्हापासून अनेकजण माझ्याजवळ येऊन प्रेमानं आणि अतिशय आदरानं बोलायला लागतात, तेव्हा मी त्यांना पहिलं सांगते, मी विद्या बाळ नाही गीताली नुकत्याच मालेगाव अंमळनेरला भाषण झाल्यावर काही जण म्हणाले, 'तुम्ही त्यांची झेरॉक्‍स आहात, त्यांना भेटल्याचा आणि ऐकल्याचा आम्हाला आनंद झाला.' कुणाचं अंधानुकरण करणं माझ्या रक्तातच नाही, पण स्वत्व राखत तिच्यातल्या गुणांचा माझ्यात असलेला अंश वाढवत नेणं माझ्यासाठी आणि सामाजिक कामासाठी गरजेचं आहे, याची प्रखर जाणीव मला तिच्या जाण्यानंतर झाली आणि आता त्या दिशेनं जाण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करीन असं आश्‍वासन मी समाजाला देऊ इच्छिते.\nस्वेच्छा मरणाचा विचार हा सन्मानपूर्वक, समृद्ध आणि स्वावलंबी जगण्याचा विचार आहे. अटळ अशा मृत्यूच्या विचाराशी दोस्ती केल्यानं मन निर्धास्त होतं आणि उत्साहानं निर्भयपणे जगता येतं असं सांगणाऱ्या विद्याच्या मृत्यूनंतर निराश न होता तिनं मागं ठेवलेल्या तिच्या आचार-विचाराच्या प्रकाशाला आनंदानं सक्रियपणे उजाळा देऊया... हीच तिच्या स्मृतीला आदरांजली\nविद्या बाळ लेखन स्त्री महिला स्त्रीवाद अत्याचार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/six-years-six-days/articleshow/71775593.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-30T10:45:13Z", "digest": "sha1:73H73G2FUZCYMWTRY5LV5ZZRTYKOOEWG", "length": 24468, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसहा वर्षातले, सहा दिवस\nस्लग - नेटगृहांच्या पडद्यावर आशुतोष निरंजन जरंडीकर'वन्स अ इयर' ही मालिका प्रेमाची व्याख्या शोधण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबते...\nस्लग - नेटगृहांच्या पडद्यावर\n'वन्स अ इयर' ही मालिका प्रेमाची व्याख्या शोधण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबते. ही मालिका आपल्याला सहा भागांमधून अरिहंत-रावी या प्रमुख पात्रांच्या सहा वर्षांमधील एकेका दिवसामध्ये डोक��वण्याची खिडकी उपलब्ध करून देते. म्हणजेच दुसऱ्या बाजूला त्या दोन दिवसांमध्ये येणारं एक सबंध वर्ष दिसत नाही पण त्या एका वर्षाच्या अवधीमध्ये अरिहंत आणि रावी यांच्या आयुष्यात काय काय झालं असेल, हा विचार करण्यासाठी खिडकीतून बाहेर डोकावण्याची संधी देते.\nदहावीमध्ये शिकत असताना इंग्रजीच्या पुस्तकात एक धडा होता- 'True love is...' नावाचा. ती एका आजोबांची गोष्ट होती. ते आपल्या जखमेची मलमपट्टी करण्यासाठी दवाखान्यात आलेले असतात. तेथील परिचारिका त्यांच्याशी संवाद साधताना त्या आजोबांची पत्नी अल्झायमर या आजाराने ग्रासलेली आहे आणि तिचा संपूर्णत: स्मृतिभ्रंश झालेला आहे, हे आपल्याला समजते. असे असताना देखील ते आजोबा रोज आपल्या पत्नीसोबत एकत्र जेवण करत असतात. हे समजल्यावर ती परिचारिका त्यांना एक स्वाभाविक प्रश्न विचारते, 'त्यांना काही आठवत नाही, समजत नाही तरीही तुम्ही रोज त्यांच्यासोबत जेवायला का जाता' यावर ते आजोबा उत्तर देतात, 'तिला समजत नसलं तरी मला समजतं आहे ना' यावर ते आजोबा उत्तर देतात, 'तिला समजत नसलं तरी मला समजतं आहे ना' हा छोटासा प्रसंग सांगून झाल्यावर लेखिका आपल्याला आयुष्यात असं प्रेम हवं आहे ही भावना व्यक्त करते आणि स्वतःची अशी प्रेमाची व्याख्या सांगते- 'True love is neither physical nor romantic. True love is an acceptance of all that is, has been, will be, and will not be.'\nमला समजलेली, पटलेली, आवडलेली अशी ही पहिलीवहिली प्रेमाची व्याख्या. कालांतराने बरंच काही समजत, उमजत राहिलं. त्या शब्दाचे अनेक पैलू सापडले, पुढेही सापडतील. पण एवढं मात्र लक्षात आलं की प्रेमाची परिपूर्ण व्याख्या कोणीच करू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रेमाच्या शोधात असतो. आपल्या मनातील व्याख्या आयुष्यात पडताळून पाहत असतो. प्रत्येकाच्या व्याख्येत असलेलं अपूर्णत्वच प्रेम या शब्दाला, भावनेला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतं असं मला वाटतं. आणि असाच स्वतःच्या प्रेमाची व्याख्या शोधण्याचा, अपूर्ण गोष्टीतून पूर्णत्व अनुभवण्याचा प्रयत्न 'वन्स अ इयर' या मराठी मालिकेत होतो. इंग्रजी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये ओटीटी माध्यमानी एवढी महत्त्वाची जागा मिळवल्यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये काय सुरू आहे या प्रश्नाचं छानसं उत्तर ही मालिका पाहून मिळतं. 'भाडिपा' आणि 'सिक्सटिन बाय सिक्सटीफोर' प्रस्तुत, गौरव पत्की लिखित आणि मंदार कुरुंदकर दिग्द���्शित 'वन्स अ इयर' ही सहा भागांची मालिका गेल्या महिन्यात 'एम एक्स प्लेयर' या नवीन आणि मोफत अशा ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली आहे.\n'वन्स अ इयर' ही मालिका प्रेमाची व्याख्या शोधण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबते. ही मालिका आपल्याला सहा भागांमधून २०१३ ते २०१८ या सहा वेगवेगळ्या वर्षांमध्ये घेऊन जाते आणि अरिहंत-रावी या प्रमुख पात्रांच्या सहा वर्षांमधील एकेका दिवसामध्ये डोकावण्याची खिडकी उपलब्ध करून देते. खिडकी म्हणण्याचे एक विशिष्ट कारण आहे. खिडकी काय करते तर आपल्याला एका विस्तीर्ण प्रदेशाचं प्रतिनिधित्व करणारी छोटीशी प्रतिमा दाखवते. त्यावरुन आपल्याला ती जागा कशी आहे, याचा व्यवस्थित अंदाज येतो. आणि आपल्याला उत्सुकता असेल तर खिडकीतून बाहेर डोकावून आजूबाजूला पाहता देखील येतं. जे प्रथमदर्शनी दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न करता येतो. असंच काहीसं या मालिकेमध्ये होतं. आपल्याला अरिहंत आणि रावी यांच्या आयुष्यातील सहा वर्षांतील प्रत्येकी एक दिवस दिसतो, म्हणजेच दुसऱ्या बाजूला त्या दोन दिवसांमध्ये येणारं एक सबंध वर्ष दिसत नाही पण त्या वर्षाचे प्रतिनिधित्व करणारी, गरजेची असलेली प्रतिमा आपल्याला प्रत्येक भागामध्ये दिसत राहते आणि त्या एका वर्षाच्या अवधीमध्ये अरिहंत आणि रावी यांच्या आयुष्यात काय काय झालं असेल, हा विचार करण्यासाठी खिडकीतून बाहेर डोकावण्याची संधी देखील देते.\nकोणतीही कथा प्रेम, मृत्यू आणि युद्ध या तीन आधारस्तंभाच्या पुढे जात नाही असं म्हणतात. पण संवाद यापुढे जाऊ शकतात. आपल्या मनात जे असतं ते थोडी ना कोणत्या विशिष्ट चौकटीमध्ये बसतं. आणि ते जे काही असतं ते या संवादामधून बाहेर येतं. बोलत असताना दोन वाक्यांमध्ये येणारी शांतता देखील बरंच काही सांगून जाते. शब्दांमध्ये व्यक्त न होऊ शकणारी असते. आणि असाच कथेची चौकट मोडून त्यापलीकडे जाऊन काहीतरी साधं सोपं सांगण्याचा प्रयत्न २००० च्या दशकात हॉलिवूडमध्ये होऊ लागला. या चित्रपटांमध्ये दोन किंवा अधिक पात्रे एकत्र यायची. आणि गप्पा मारायची. त्यांच्या विषयांना कशाचीच बंधने नाहीत. त्यामध्ये पल्लेदार संवाद नाहीत, फार मोठी विधाने नाहीत. तर ते संवाद अगदी चार चौघांसारखे, तुमच्या आमच्यात होतात तसे... आणि हे संवाद, पात्रांमध्ये होणाऱ्या गप्पा म्हणजेच हे चित्रपट. या चित्रपटांना 'मम्���लकोर चित्रपट' असं नाव देण्यात आलं. मम्बल या इंग्रजी शब्दाचा या चित्रपटांना साजेसाच असा अर्थ म्हणजे- गप्पा. हे चित्रपट संवादातून एक वेगळा अनुभव द्यायचे. हा चित्रपट प्रकार लोकांना आवडला आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. वूडी अॅलन, रिचर्ड लिंकलेटर आणि नोहा बॉमबाख या दिग्दर्शकांनी या चित्रपट प्रकारामध्ये अनेक प्रयोग केले आणि हा असाच प्रकार आपल्याला 'वन्स अ इयर'मध्ये दिसून येतो. ही मालिका पाहताना वर उल्लेख केलेल्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींची आठवण देखील होते. पण ती आठवणी पुरतीच मर्यादित राहते, कारण अरिहंत आणि रावी या पात्रांमध्ये आपण पूर्णतः गुंतलेलो असतो. आणि याचं यश लेखक-दिग्दर्शकाला जातं.\n'वन्स अ इयर'मधील संवाद आणि अरिहंत-रावी ही प्रमुख पात्रे या दोन जमेच्या बाजू. साध्या सहज संवादांव्यतिरिक्त पात्रांमध्ये गुंतले जाणे या चित्रपट अथवा मालिका प्रकारात गरजेचे असते आणि ते इथे होते. अरिहंत आणि रावी ही दोन अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांच्या आवडीनिवडी, राहणीमान, सवयी, आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा या साऱ्यामध्ये तफावत आहे, वेगळेपणा आहे. आणि तो फक्त वरवरचा नाही तर आतपर्यंत झिरपलेला आहे. प्रत्येक वर्षागणिक बदलणाऱ्या गोष्टी, पात्रांमध्ये येणारी परिपक्वता, जुन्या चुकांची झालेली जाणीव हे सगळं सूक्ष्म पद्धतीने पात्रांच्या देहबोलीतून, संवादातून दिसून येतं. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांनी अरिहंत आणि रावी छान साकारले आहेत.\nसहा वर्षांमधील सहा दिवस दाखवताना कैक शक्यतांचा विचार करता येतो. पण त्यामधील नेमकं काय दाखवायचं ही अचूकता इथे साधली गेली आहे. मालिका पाहताना 'हे असं होऊच शकतं' असा उद्गार येणे आणि जोडीला त्याच्या घडण्याने आपल्याला धक्का बसणे या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जात असल्याने मालिकेतील उत्सुकता कायम राहते. आणि त्यामुळेच जे काही त्या सहा दिवसांमध्ये घडतं ते खरं वाटतं. आपल्या आयुष्यात देखील हे घडू शकतं, अशी शक्यता वाटावी इतकं खरं\nस्पाईक जोंझच्या 'हर' चित्रपटामध्ये 'Love is a socially acceptable form of insanity' असं एक वाक्य आहे. या समाजाने स्वीकारलेल्या वेडेपणाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. तसाच तो अरिहंत आणि रावी आपापल्या परीने करत आहेत. त्यांचा हा अपूर्णत्वातील पूर्णत्वाकडे जाण्याचा साधा सोपा प्रवास ���ाहावा असाच आहे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nनिखळ विनोदी 'तिरपागड्या कथा'...\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nमुंबई'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तकंडोमशिवाय सेक्स केला; राजदूताविरोधात तक्रार दाखल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशबाबरी: निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ\nविदेश वृत्तपाकिस्तानचे करोनावर नियंत्रण सहा महिन्यानंतर शाळा सुरू\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कट नाही- कोर्ट\nमुंबईन्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप\nदेशबाबरी निकालाचे लालकृ्ष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा\nअहमदनगर'या' बाबतीत काँग्रेस करणार मनसेचं अनुकरण\nधार्मिकतळहातावरील 'ही' चिन्हे देतात सतर्कतेचा इशारा; नुकसान संभव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/new-bungalow-search-for-mumbai-mayor/articleshow/62857070.cms", "date_download": "2020-09-30T10:48:58Z", "digest": "sha1:ZISFDJYPTH52JVI6YKMKY6YXKTZ66KGN", "length": 12851, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापौरांसाठी नवीन बंगल्याचा शोध\nमुंबईच्या महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसे निवासस्थान शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या असून, एप्रिलपर्यंत बंगल्याचा तिढा सोडवण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईच्या महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसे निवासस्थान शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या असून, एप्रिलपर्यंत बंगल्याचा तिढा सोडवण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी उभारले जाणार आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न चर्चेला आला आहे. मलबार हिल येथील जल अभियंत्यांच्या बंगला रिकामा करून तेथे महापौर निवासस्थान बनवावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र बंगला पालिकेचा असला तरी तो रिकामा करण्यास राज्य सरकारने विरोध केला आहे.\nमागील दीड वर्षांपासून महापौरांच्या निवासस्थानाचे घोंगडे भिजत पडले आहे. पालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समिती, गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा मुद्दा वारंवार मांडला जातो. मात्र, अद्याप याबाबतचा ठोस निर्णय पुढे सरकत नसल्याने नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला खडसावले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी जागांची यादी मागवली आहे. अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या बंगल्यांची यादी पालिका सभेत मांडली जाईल. महापौर, गटनेत्यांच्या यावर हरकती घेतल्या जातील. त्यानंतर महापौरांकरिता निवासस्थान देण्यात येईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nसर्वोच्च न्यायालयाकडून छगन भुजबळांना दिलासा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nअहमदनगरभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेश'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईमुंबई: सायन-पनवेल हायवेवर विचित्र अपघात, ३० वाहने एकमेकांवर आदळली\nगुन्हेगारीपिंपरी: पती झोपेतच होता, पत्नीने डोक्यात फावडा घालून केली हत्या\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nगुन्हेगारीबॉयफ्रेंडसह मित्रांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरले\nअहमदनगरसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार; योगींना बोचरा सवाल\nदेशबाबरी: होय, मीच अवशेष तोडले; फासावर लटकण्यासही तयार- वेदांती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nब्युटीकेसांना दही कसे लावावंकेसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nधार्मिकशनी महाराजांची कृपादृष्टी हवीये 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयल���इफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/imran-khan-speech", "date_download": "2020-09-30T10:52:00Z", "digest": "sha1:C5L6A5BEWVU2YFJCC4TCLSJMNTC3ZQLU", "length": 3333, "nlines": 61, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nUN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने भाषणावर बहिष्कार घालत दिले चोख उत्तर\nUNGA: आपल्याच भाषणामुळे फसले इम्रान खान\nइम्रान खानचीही 'स्वच्छ पाकिस्तान'ची घोषणा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/maval-lok-sabha-constituency-of-maharashtra/", "date_download": "2020-09-30T08:14:30Z", "digest": "sha1:MQ6KI6QLMYXIIFSUBEMNKXM2VWN4D2IA", "length": 12805, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#लोकसभा2019 : काऊंटडाऊन सुरू; मावळच्या निकालाकडे लक्ष", "raw_content": "\n#लोकसभा2019 : काऊंटडाऊन सुरू; मावळच्या निकालाकडे लक्ष\nउरले अवघे चार दिवस : उमेदवारांमध्ये धाकधूक, तर्क-वितर्कांना उधाण\nपिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 30 एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले. तब्बल 21 उमेदवारांचे भवितव्य त्याच दिवशी मतदान यंत्रात बंद झाले. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आता मतमोजणीद्वारे होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेमध्ये भरच पडली असून मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अवघ्या चारच दिवसांवर आलेल्या मतमोजणीमुळे पुन्हा एकदा विजयाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.\nराज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी अतिचर्चेत असलेला मावळ हा लोकसभा मतदारसंघ तब्बल 22 लाख 97 हजार मतदारांचा. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा मतदारसंघ राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा ठरला. मतदारसंघ पुर्नरचनेत 2009 साली निर्माण झालेल्या या मतदारसंघात शिवसेनेने ���ोनवेळा विजय मिळविल्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता.\nप्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीकडे सुरुवातीला तगडा उमेदवारच नसल्याने यावेळीही शिवसेना सहजासहजी बाजी मारेल असे असतानाच पार्थ यांच्या उमेदवारीने या मतदारसंघाच्या लढतीमध्ये चांगलीच रंगत आली. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरस पहायला मिळाली. आता मतमोजणीमध्ये मतदार राजाने कोणाला कौल दिला हे अवघ्या चारच दिवसांनी स्पष्ट होणार असून 23 मे रोजी दुपारी चार वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.\nमावळमध्ये चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 2504 मतदान केंद्रात 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी आपला हक्क बजाविला. तब्बल 21 उमेदवार या मतदारसंघात आपले भविष्य अजमावित असून मतदारराजाने कोणाला कौल दिला हे पाहणे रोचक ठरणार आहे. 21 उमेदवारांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि वंचित बहुजनचे राजाराम पाटील या तिघांमध्ये खरी लढत झाली. उर्वरित 18 उमेदवार आणि नोटाला किती मते पडणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.\nगुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पनवेल 24, चिंचवड 20 तर उर्वरित प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबलवर ही मोजणी होणार आहे. मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एकाचवेळी होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल तर चार वाजेपर्यंत निकाल हाती येईल, असे सांगण्यात येत आहे.\nयांच्या भवितव्याचा होणार फैसला…\nश्रीरंग चंदु बारणे (शिवसेना), पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी), ऍड. संजय किसन कानडे (बसपा), जगदिश उर्फ अय्यप्पा शामराव सोनवणे (क्रांतीकारी जयहिंद पार्टी), जया संजय पाटील (आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया), पंढरीनाथ नामदेव पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), प्रकाश भिवाजी महाडिक, मदन शिवाजी पाटील, राजाराम नारायण पाटील (वचिंत बहुजन आघाडी), सुनिल बबन गायकवाड, अजय हनुमंत लोंढे (अपक्ष), अमृता अभिजीत आपटे, नवनाथ विश्‍वनाथ दुधाळे, प्रशांत उर्फ बाबाराजे गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, राजेंद्र मारुती काटे(पाटील), विजय हनुमंत रंदील, सुरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ उर्फ बाळासाहेब अर्जुन पौळ.\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव या मतदारसं��ातून आपले नशिब अजमावित असल्याने मतदारसंघाची देशपातळीवर चर्चा झाली होती. या निवडणुकीद्वारे पवारांची तिसरी पिढी राजकारणात पदार्पण करत असल्यानेही या निकालाला महत्त्व आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवडमधून हद्दपारीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या राष्ट्रवादीला “कमबॅक’ची संधीही या मतदार संघातील विजयाने मिळणार आहे.\nमहायुतीतील वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष\nमावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीला चांगलेच रामायण घडले होते. भाजपाने केलेला दावा, त्यानंतर उमेदवार बदलण्याबाबत घेतलेली भूमिका, श्रीरंग बारणे यांना असलेला अंतर्गत विरोध यामुळे युतीच्या मनोमिलनाला उशीर झाला होता. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर युतीत मनोमिलन झाले होते. मात्र हे मनोमिलन खरेच झाले होते की वरवरचे होते हे मतमेटीद्वारे समोर येणार आहे. भविष्यातील गणिते आणि विधानसभेचे आराखडे याच निकालातून स्पष्ट होणार असल्याने स्थानिकांसह युतीतील वरिष्ठांचेही मावळच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.\n‘स्वतःच्या नातवाची जे लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार’\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nअनुरागच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी\n‘भारताने करोना व्हायरसच्या मृतांचे योग्य आकडे दिले नाही’\nकुणालने केला संजय राऊतांकडे ‘हा’ हट्ट\nकर्जत पाठोपाठ जामखेड नगरपरिषदेच्या तीन नगरसेवक राष्ट्रवादीत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/great-relief-to-marathwada-12-gates-of-jayakwadi-dam-opened-27997/", "date_download": "2020-09-30T09:49:51Z", "digest": "sha1:Z4RDEDGPKYN4GQKQDPPY7S4JBMBKNWE3", "length": 10543, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Great relief to Marathwada, 12 gates of Jayakwadi dam opened | मराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nऔरंगाबादमराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले\nऔरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पावसाच्या पाण्यामुळे मोलाची वाढ झाली आहे. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू होता.\nपैठण : औरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे १२ दरव���जे काल सोमवारी उघण्यात आल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा ६ दरवाजे म्हणजे एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पावसाच्या पाण्यामुळे मोलाची वाढ झाली आहे. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू होता. त्यामुळे आता धरणात ७ हजार घनफुट प्रतितास या वेगाने वरच्या धरणाचे पाणी दाखल होत होते. परंतु पाण्याची पातळी पाहिली असता, ९८ टक्के कायम आहे.\nजायकवाडी धरण तुडुंब भरलं असून यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना शहर आणि २००हून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, लाखो हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली येईल. जायकवाडीचे पाणी बीड-परभणी पर्यंत पाठवता येते.\nकोरोना अपडेटऔरंगाबादमध्ये २३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकूण ९७० जणांचा मृत्यू\nमराठवाडाधक्कादायक... कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केली आत्महत्या\nFinal year Exam Resultपदवी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची एका महिन्यात परीक्षा : उदय सामंत\nनदी पातळीत वाढजायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले; ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nकोरोना रूग्णऔरंगाबादेत गेल्या २४ तासात ४०६ जणांना कोरोनाची लागण\nऔरंगाबादऔरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या पुढे, ४३७ नव्या रुग्णांच नोंद\nऔरंगाबादमराठवाड्यात कोरोनावर ४० कोटी खर्च, उपाययोजनांसाठी ४६७ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मागणी\nऔरंगाबादजायकवाडी धरणातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू\nBigg Boss 14सलमान खान 2020 ला कसे देणार उत्तर ते पाहा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्��\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nबुधवार, सप्टेंबर ३०, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402123173.74/wet/CC-MAIN-20200930075754-20200930105754-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}