diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0229.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0229.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0229.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,754 @@ +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T21:04:20Z", "digest": "sha1:3UYTJ4KJFFKUZGBUKNGH3HK2QCRBB7YB", "length": 6606, "nlines": 55, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका.. – Bolkya Resha", "raw_content": "\nतांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..\nतांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..\nतांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..\nपाण्याला ‘जीवन’ असं संबोधलं जातं म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्यासाठी हेच पाणी अनशेपोटी तांब्याच्या भांड्यत ठेऊन पिल्यास त्याचा अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ,पित्त,वात) असते. तांब्याच्या या नैसर्गिक जंतुनाशक गुणामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. परंतु काही जणांना वाटते कि तांब्याच्या भांड्याच्या या फायद्यामुळे त्यात आणखीही काही वस्तू ठेवल्यास त्याचा लाभ होईल. तर असे चुकूनही करू नका. कारण तांब्याच्या भांड्यात या पुढील ५ पदार्थ ठेवल्यास तुमच्या आरोग्याला हानिकारकच आहेत. पहा कोणते आहेत हे पाच पदार्थ…\nदह्यात अणेक पोषक तत्वे असतात परंतु तांब्याच्या भांड्यात दही ठेवणे तुम्हाला अपायकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते . त्यामुळे दही हे नेहमी सध्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात ठेवल्यास उत्तम.\nतांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यास त्यातील पोषकतत्वावर दुष्परिणाम होऊन डायरियाचा त्रास सुरू होतो. दूध हे नेहमी काचेच्या किंवा स्टील च्या भांड्यात ठेवावे.\nतांब्याच्या भांड्यात लोणचे ठेवल्यास, धातू आणि लोणच्याचा सार यांची रासायनिक प्रक्रिया होऊन लोणचे खराब होते आणि त्यामुळेच हे लोणचे शरीरासाठी अपायकारक बनते. त्यामुळे लोणचे मातीच्या बरणीत किंवा काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बरणीतच ठेवावे.\nलिंबाचं सरबत, कापलेलं लिंबू किंवा लिंबाचं पाणी तांब्याच्या भांडयात ठेऊ नका. लिंबामध्ये ऍसिड असते त्यामुळे धातूशी संपर्क होऊन पदार्थाला विष बनवते त्यामुळे हे पदार्थ नुकसानदायकच ठरते.\nव्हिनेगर हादेखील अमली पदार्थच आहे. हा पदार्थ तांब्याच्या भाड्यात ठेवल्यास त्यामुळे निर्माण होणारी रासायनिक क्र��या तुमच्या शरीराला नुकसानदायक ठरते.\nदिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह\nसचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2014/12/01/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:04:49Z", "digest": "sha1:6HRXBLUWGVOBO2ZRFJWLYEYFRFR4ZDF7", "length": 9839, "nlines": 207, "source_domain": "mazespandan.com", "title": "माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\n “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर\nतुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण अशी काही आहेत की जी तुम्हाला नक्की आवडतील.\nकाही असेच इ-पुस्तके उपलब्ध करून देणारे Android Applications :\nPDF file शोधात आहात\nयाच्यासाठी खालील Links वापरा.\neSahity.com | ई साहित्य प्रतिष्ठान\nमराठी पुस्तके | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nMarathi eBooks Download | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nसंग्राह्य| विनायक दामोदर सावरकर\nजागतिक पुस्तक दिन – वाचते व्हा\nमराठी पुस्तकांच्या पंढरीत आपले सहर्ष स्वागत |मराठी पुस्तके\nवरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in जरा हटके and tagged android, download free marathi books, free marathi books, Google Play Store, Netbhet, Quora, ई साहित्य प्रतिष्ठान, नेट भेट, बोलती पुस्तके, मराठी, मराठी कथा, मराठी कविता, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माझे स्पंदन, मोफत मराठी पुस्तके, युध्दरहस्य, रसिक, विनायक दामोदर सावरकर, संत तुकाराम, स्पंदन on December 1, 2014 by mazespandan.\n← तू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रि��ल हिरो” बाप झालास ना… →\nमच्छिंद्र माळी औरंगाबाद . May 15, 2018 at 1:29 pm\n👌उंदीर दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.\nपण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही….\n👌जर साप दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.\nपण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात….\n👌जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.\nपण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.\nफक्त हेच मला समजत नाही\nजीवनापासून इतका द्वेष आणि\nदगडांबद्दल इतका प्रेम का आहे\n👌लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..\nतर आपण जिवंत माणसांना मद्दत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.\nएकदा विचार करून बघा ….🙏🏻🙏🏻\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18692&s=comments", "date_download": "2019-01-20T22:22:48Z", "digest": "sha1:CBPXMIPGEQMSS57C3ZQGWOFDZ5MS7FPJ", "length": 9988, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Colin McRae Rally Android खेळ APK (com.codemasters.cmrally) Thumbstar Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड ���ेले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Colin McRae Rally गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:35:11Z", "digest": "sha1:ILMZCOGJOMBQ3DKV7P5Y32LXSDRFILYC", "length": 11506, "nlines": 165, "source_domain": "shivray.com", "title": "शिवाजी राजे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: शिवाजी राजे\nशिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीडवर्ष हे कुटुंब शिवनेरीवरच एकत्रित होते. त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला. संदर्भ – छत्रपती शिवाजी (सेतू माधवराव पगडी) त्यामूळे सन १६३२ ते १६३६ ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552002", "date_download": "2019-01-20T22:09:59Z", "digest": "sha1:ML4TXEWKKJ2B4K6HJTXWZTLK5AXDX57E", "length": 17941, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ग्रीन रिफायनरी’ अन् राजकीय भूमिका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘ग्रीन रिफायनरी’ अन् राजकीय भूमिका\n‘ग्रीन रिफायनरी’ अन् राजकीय भूमिका\nकोकणातील सी-वर्ल्ड प्रकल्प असेल, एन्रॉन आणि जैतापूर प्रकल्प असेल. कुठलाही प्रकल्प येत असताना जनतेने विरोध दर्शविल्यानंतर आपली व्होटबॅक सांभाळण्यासाठी राजकीय नेते मंडळींनी जनतेसोबत राहून प्रकल्पविरोधी भूमिका घेतली आहे. असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ग्रीन रिफायनरीबाबत याचीच पुनरावृत्ती हेते किंवा कसे ते पहावे लागेल.\nसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ात होऊ घातलेल्या ‘ग्रीन रिफायनरी’ या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिनाम पक्षाने विरोधाची भूमिका घेतली आहे, तर ‘जनतेचा विरोध असतानाही आम्हीच प्रकल्प आणण्याचे धाडस दाखवले. ‘ग्रीन रिफायनरी’ भाजप पूर्ण करणारच,’ असे भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाहीर केले आहे. परंतु, जनतेच्या विरोधामुळे निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपची भूमिका तीच राहणार की बदलणार व राणेंनाही मंत्रीपद मिळाल्यानंतर भूमिका बदलणार का, हे मात्र येत्या काळात पाहावे लागेल.\nरत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील नाणारसह 14 गावे व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथील दोन गावांमधील भूसंपादन करून ग्रीन रिफायनरी हा तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ घातला आहे. परंतु, या प्रकल्पाला स्थानिक लोकांनी जोरदार विरोध केला आहे. पर्यावरणाचा ऱहास करून कोकणी जनतेला उद्धवस्त करणारा आणि पर्यटनाला बाधा आणणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आम्हाला नको आहे, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. भूसंपादन प्रक्रियेलाही हरकती घेण्यात आल्या आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात या प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर जनतेच्या पाठिशी आहोत, हे दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांनीही त्यात उडी घेतली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत.\nशिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांनी जाहीर सभा घेत रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. स्वाभिमानी पक्षाच्यावतीने आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनीही जाहीर सभा घेत विरोध दर्शवला, तर नारायण राणे यांनीही पत्रकार पर���षद घेऊन स्वाभिमानी पक्षाचा विरोध असल्याचे जाहीर केले.\nग्रीन रिफायनरी प्रकल्पाला राजकीय नेत्यांचा विरोध असताना खासदार राऊत यांनीच ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणावा, अशी आग्रही मागणी केली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना खासदार राऊत यांनी आपण अशी मागणीच केली नसल्याचा खुलासा करीत मुख्यमंत्र्यांनी पुरावे सादर करावेत, असे आव्हान दिले. खासदार राऊत यांनी नारायण राणे यांचाही समाचार घेत स्वाभिमानी पक्ष ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला वरवरची विरोधाची भूमिका घेत असून मंत्रिपदासाठी भाजपबरोबर तडजोड करीत मंत्रीपद दिल्यास तीन महिन्यांत ग्रीन रिफायनरी प्रकल्प करून दाखवेन, अशी तडजोड स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी केली असल्याचा गौप्यस्फोट खासदारांनी केला आहे. या ऊलट नारायण राणे यांनीही शिवसेनेवर टीका करीत शिवसेनाही ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात वरवरची भूमिका घेत असून रिफायनरी प्रकल्पात शिवसेना दलालाच्या भूमिकेत आहे. या ठिकाणच्या जमिनी शिवसेना नेत्यांनी एजंट बनून विकल्या आहेत. शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nपर्यावरण पूरक नसलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केल्यानंतर शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे. परंतु दोन्ही पक्षाच्या या नेत्यांनी एकमेकांवर आरोप करीत प्रकल्प विरोधी वरवरची भूमिका असल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे नेमके खरे काय आहे या कोडय़ात जनता आहे. सत्ताधारी भाजप ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणत आहे म्हणून शिवसेना विरोधाची भूमिका घेत आहे की खरोखरच पर्यावरणाला बाधा पोहोचूनकोकणी जनता उद्ध्वस्त होणार म्हणून जनतेच्या हितासाठी विरोधाची भूमिका घेत आहे की मतांवर डोळा ठेवून जनतेसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.\nमहाराष्ट्र स्वाभिमानी पक्षानेही ग्रीन रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे. परंतु, नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष ‘एनडीए’मध्ये सामील होत सत्ताधारी भाजप पक्षाचा घटक पक्ष बनला आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्षाची भूमिका कायम राहणार की बदलणार, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपचा घटक पक्ष बनलेल्या स्वाभिमानी पक्ष���चे प्रमुख नारायण राणे यांना मंत्रिपदाची ऑफर करण्यात आली होती. परंतु, भाजपकडून त्याला हुलकावणीच दिली जात आहे. त्यामुळे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून मंत्रिपदासाठी दबाव तर टाकला जात नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रकल्पविरोधी भूमिका राहणार की बदलणार, हेही आता पाहावे लागणार आहे.\nकोकणातील सी-वर्ल्ड प्रकल्प असेल, एन्रॉन आणि जैतापूर प्रकल्प असेल. कुठलाही प्रकल्प येत असताना जनतेने विरोध दर्शविल्यानंतर आपली व्होटबॅक सांभाळण्यासाठी राजकीय नेते मंडळींनी जनतेसोबत राहून प्रकल्पविरोधी भूमिका घेतली आहे. याची यापूर्वीची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, पहिल्यांदाच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्प भाजपनेच आणला आहे आणि भाजप हा प्रकल्प पूर्ण करणारच, अशी धाडसी भूमिका घेतली आहे. या धाडसामुळे जनतेचा रोषही पत्करावा लागत असून सिंधुदुर्गात गिर्ये रामेश्वरमधील जनतेने प्रमोद जठार यांच्या प्रतिमेचे दहन केले आहे. जनतेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जठार यांची भूमिका बदलणार किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जठार यांच्या कणकवली, देवगड विधानसभा मतदारसंघामध्येच गिर्ये व रामेश्वर ही दोन्ही गावे येतात. त्यामुळे भविष्यात निवडणुकांच्या दृष्टीने जनतेचा विरोध महागात पडू शकतो. त्यामुळे जठार यांची भूमिका निवडणुका जवळ येताच बदलते किंवा कसे, हे येणारा काळच ठरवेल. प्रकल्पाच्या बाजूने भूमिका घेताना त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. प्रामुख्याने या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचे पूर्ण संरक्षण व्हावे, विस्थापित लोकांसाठी स्मार्ट सिटी बनवावी, प्रति हेक्टरी एक कोटी रुपये देण्यात यावेत. आयटीआय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, असे मुद्दे पुढे केले आहेत. परंतु या सर्व मुद्यांना सरकार राजी होणार का आणि हे मुद्दे मान्य नाही झाले तर भाजप प्रकल्पविरोधी भूमिका घेणार का, हेही पाहावे लागणार आहे. एकूणच ग्रीन रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिका घेणारे राजकीय नेते आणि प्रकल्पाच्या बाजूने असणाऱया नेत्यांची भूमिका कायम ठाम राहणार आहे की राजकीय वातावरण आणि निवडणुका जवळ आल्यावर बदलणार हे आता पुढील काळात पाहावे लागेल.\nसब मिले हुए हैं जी\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nस्वयंसेवकाच्या कर्तव्याचे पालन करा\nउद्धवजी संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात\nबेळगावचे सुपुत्र श्रीनिवास सामंत बँक ऑफ अमेरिकेचे एमडी\nरिंगरोड विरोधात जास्तीत जास्त हरकती दाखल करा\nमंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाची पाहणी\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/vastu-tips/", "date_download": "2019-01-20T21:45:47Z", "digest": "sha1:BJGB5CWHLTBWTPQZ3KHAP42Y2UBSRLY6", "length": 16245, "nlines": 107, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "वास्तु टिप्स, वास्तु शास्त्र टिप्स, मराठी मध्ये वास्तु टिप्स - Saral Vaastu", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nकाही पारंपारिक समजुतीनुसार, प्रत्येक वास्तुमध्ये स्वतःची ऊर्जा असते. एकदा एखाद्या व्यक्तीने घरामध्ये राहण्यास सुरुवात केली, तर ती व्यक्ती त्या विशिष्ट ऊर्जा क्षेत्राच्या प्रभावाखाली येते. आणि या ऊर्जा त्याला काही मार्गाने प्रभावित करु लागतात. आता, हा युक्तिवाद स्वीकारणारे आताच्या आपल्या काळात फार नाहीत, मात्र ज्यांचा यावर विश्वास आहे, त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा असणे हे फार महत्वाचे आहे. कोणत्याही संरचनात्मक बदलाशिवाय घर सुरक्षित आणि समृद्ध राहील अशी खात्री मिळण्यासाठी भारतीय वास्तू शास्त्रामध्ये वास्तूशी संबंधित काही सूचना आहेत.\nवास्तू संबंधित योग्य टीपा, उपाय आणि सूचना आपल्याला जीवनात वारंवार यश मिळविण्यासाठी मदत करतात. तुम्हाला सध्या क���वळ सरळवास्तुसारख्या योग्य वास्तु मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आम्हाला संपर्क करा : +91 9321333022\nनाम * दूरध्वनी क्रमांक * interests * तुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही preferred_visit * आम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही preferred_visit * आम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\n२०१७ मध्ये यश आणण्यासाठी वास्तु टिप्स\nतुमच्या घरी किंवा कार्यालयात वास्तु टिप्स चे पालन करण्यासाठी नवीन वर्ष २०१७ चे स्वागत करा. नवीन वर्षात तुम्हाला शांती आणि यश शोधण्यासाठी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मदत करू शकते.\nआर्थिक सल्लागार आणि स्मार्ट मनीसारख्या निर्णयांखेरीज तुमच्या संपत्तीला वाढविण्यासाठी तसेच त्याचे रक्षण करण्याच्या हेतूने संपत्तीसाठी वास्तु टिप्स चा घरासाठी व कार्यालयांसाठी पालन करणे आवश्यक आहे.\nशौचालयसाठी आणि स्नानगृहासाठी वास्तु टिप्स\nया भूतलावर जेव्हा प्रेम, लग्न तसेच नातेसंबंधांना व्यवस्थापित करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक व्यक्तीला थोड्याशा नशीबाची गरज भासते – ते नशीब म्हणजेच वास्तु होय. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती थोड्याशा प्रमाणात असणा र्‍या ऊर्जेला वाढविणारे आणि एकाच वेळेस आपल्या मधील ऊर्जा आणि स्पंदनांचा ताळमेळ ठेवणारे हे एक पवित्र विज्ञान आहे.\nनातेसंबंधांसाठी वास्तु टिप्स महत्त्वपूर्ण आहेत का यामुळे लोकांच्या दैनिक तसेच दीर्घकालीन संबंधांमध्ये काही फरक पडतो का यामुळे लोकांच्या दैनिक तसेच दीर्घकालीन संबंधांमध्ये काही फरक पडतो का या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा\nपूजेच्या खोलीसाठी वास्तु टिप्स\nकोणत्याही घरात अथवा कार्यालयात पूजेची खोली किंवा पूजा घर हा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र कोपरा असतो. हे एक ध्यानधारणा व स्थिरचित्त राहण्यासाठीची जागा आहे. निवासाच्या कोणत्याही भागामध्ये स्थित पूजेच्या खोलीला चांगलेच समजले जाते परंतु जर वास्तु अनुसार पूजेच्या खोलीची जागा असेल तर पूजेच्या खोलीत असताना भक्तांनी ग्रहण केलेली ऊर्जा ही अधिक जास्त मिळेल.\nकार्यालयात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कर्मचार्‍्यांच्या ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्य़ा विकास करण्यासाठी कार्यालयासाठी वास्तु टिप्स एक चांगला मार्ग आहे.\nविवाह प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. परंतु सहधर्मचारी शोधण्याची प्रक्रिया ब र्‍्याच लोकांसाठी डोकेदुखी आहे. काहीजणांना उशीरा विवाह होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.\nवास्तु अनुसार स्वयंपाकघर हे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे म्हणून लोकांनी आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वयंपाकघरासाठी वास्तु टिप्स चे अनुकरण केले पाहिजे. दोन कारणांसाठी स्वयंपाकासाठी वास्तु टिप्स मनावर घेणे महत्त्वाचे आहे.\nघरासाठी वास्तु टिप्स चे पालन करणे आवश्यक आहे का जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, संपत्ती, समृध्दी व एकूणच कुटुंबाचे हित अपेक्षित असेल तर वास्तु आवश्यक आहे.\nआजकालच्या जीवनात व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट झाली आहे. त्याशिवाय आरोग्यासंबंधी इतर उपायां बरोबरच आरोग्यासाठी वास्तु टिप्स याचा उपयोग एकदा तरी करून बघणे जरूरीचे झाले आहे.\nमुख्य द्वारासाठी वास्तु टिप्स\nघरासाठी आणि कार्यालयांसाठी सकारात्मकता आणि नवीन संधींचे स्वागत करण्यांसाठी तसेच नवीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रवेश द्वार व मुख्य द्वारासाठी वास्तु टिप्स चे पालन करणे महत्त्वाचे आहे.\nतुमच्या मुलांचे शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे चांगल्या शिकवण्या व आई वडिलांचे प्रोत्साहन याच्या बरोबर शिक्षणासाठी वास्तु टिप्स चे अनुकरण केल्याने मुले शिक्षणात अग्रेसर राहतात.\nव्यापारात सफलता मिळणे हे फक्त मालक, व्यवस्थापन आणि भागधारक यांचाच हेतू नसतो तर कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांचाही असतो. यामुळे त्यांच्या व्यावसायिक विकासाची खात्री मिळते. आजच्या जीवघेण्या प्रतिस्पर्धात्मक युगात प्रत्येक कंपनी दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात.\nतणावमुक्त जीवन जगण्यासाठी वास्तूचे घरात असणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये एकोपा आणि शांती मिळण्यासाठी शयनकक्षासाठी वास्तु टिप्स चे निश्चितपणे पालन केले पाहिजे. शयनकक्षात वास्तू असल्याने नातेसंबंध बनविणे आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255036:2012-10-10-19-19-45&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:06:49Z", "digest": "sha1:AFISSYRLVUYWQRFOV6HV44GJOZL25NBW", "length": 17886, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव\nगुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२\nयथालाभ संतोष: अशी उक्तीच आहे. म्हणजे जे मिळालं आहे तेवढय़ावर समाधान माना. आता हा बोध उद्यमशीलतेविरोधातला नाही का, ‘अतृप्ती’ हा दोष नसून उलट माणसाला कार्यप्रवण करणारा, प्रयत्न आणि पुरुषार्थासाठी त्याला प्रेरणा देणारा गुणच का मानू नये ; असे प्रश्न सहज उद्भवतात. पण जे मिळालं आहे, त्यात समाधान मान, अतृप्ती सोड, हा बोध आहे कुणाला तो आळशी माणसाला नाही. तो भौतिकाच्या ओढीने अहोरात्र धावत असलेल्याला आहे\nजो अहोरात्र धावत आहे त्याला, बाबा रे धावणं थांबव म्हणजे तुझी दमछाकही कमी होईल, असा बोध केला तरी तो क्षणार्धात धावणं थांबविणार नाहीच. ‘मी फार थकतो आहे ते कशामुळे’, याचा शोध घेण्यासाठी सतत धावतच असलेला माणूस आणि ‘मी अतृप्त आहे ते कशामुळे’, याचा शोध घेण्यासाठी भौतिकातलं सतत काहीतरी मिळवत राहाण्याचा प्रयत्न करीत तृप्ती शोधत असलेला माणूस यांच्यात काय बरं फरक आहे तू धावून धावूनच दमतो आहेस. निष्कारण धावणं थांबव. म्हणजे मग गरज असेल तेव्हा धावण्यासाठीची शक्ती तुझ्यात उरेल, हा बोध जर धावणाऱ्यानं ऐकला तर त्याचं धावणं लगेच थांबणार नाही. पण धावण्याची गती किंचित मंदावेल. धावता धावता तोही विचार करू लागेल की खरंच धावून ‘मी कशामुळे थकतो आहे’, याचा शोध लागेल का तू धावून धावूनच दमतो आहेस. निष्कारण धावणं थांबव. म्हणजे मग गरज असेल तेव्हा धावण्यासाठीची शक्ती तुझ्यात उरेल, हा बोध जर धावणाऱ्यानं ऐकला तर त्याचं धावणं लगेच थांबणार नाही. पण धावण्याची गती किंचित मंदावेल. धावता धावता तोही विचार करू लागेल की खरंच धावून ‘मी कशामुळे थकतो आहे’, याचा शोध लागेल का त्या विचारामुळेसुद्धा धावण्याची गती मंदावेल. मग जितकं निष्कारण धावणं कमी होत जाईल तितकी दमछाकही कमी होत जाईल. ज्या दिवशी तो ठरवील की, उगाच धावायचंच नाही आणि मग तो स्वस्थ बसू लागेल तसतशी त्याची शक्ती वाढत जाईल. भौतिकाच्या हांवेमुळे सदोदित काहीतरी मिळवत तृप्ती शोधत असलेला अतृप्त जीव ‘यथालाभ संतोष:’चा बोध ऐकून क्षणार्धात भौतिकामागे धावणं सोडून देणार नाही. धावता धावता तो स्वतची वकिली करील. असंच धावून कोणी कोणी काय काय मिळविलं, याचे दाखले देईल. पण धावून दमताना त्याच्याही मनात येईल की थोडं क्षणभर थांबून बघू या तरी त्या विचारामुळेसुद्धा धावण्याची गती मंदावेल. मग जितकं निष्कारण धावणं कमी होत जाईल तितकी दमछाकही कमी होत जाईल. ज्या दिवशी तो ठरवील की, उगाच धावायचंच नाही आणि मग तो स्वस्थ बसू लागेल तसतशी त्याची शक्ती वाढत जाईल. भौतिकाच्या हांवेमुळे सदोदित काहीतरी मिळवत तृप्ती शोधत असलेला अतृप्त जीव ‘यथालाभ संतोष:’चा बोध ऐकून क्षणार्धात भौतिकामागे धावणं सोडून देणार नाही. धावता धावता तो स्वतची वकिली करील. असंच धावून कोणी कोणी काय काय मिळविलं, याचे दाखले देईल. पण धावून दमताना त्य���च्याही मनात येईल की थोडं क्षणभर थांबून बघू या तरी आपल्या अंतरंगातील हांव क्षणार्धात नष्ट होणार नाही पण आपल्या मनातही येईल की थोडं थांबू तरी. मग भौतिकामागे धावत राहाणं जसजसं कमी होईल तसतशी आपली वाया जात असलेली शक्ती वाचत आहे, याचा अनुभव येईल. शक्ती वाचली की तिचा संचय होतो आणि त्या शक्तीचा साठा अधिक मोठय़ा उद्दिष्टासाठी मला प्रेरित करतो. जो पै अन् पै नाहक उधळून टाकतो आणि कफल्लक असल्याचं दुखंही भोगतो तो जेव्हा उधळपट्टी थांबवील आणि पैसा वाचवू लागेल तेव्हा त्याला दिसेल की कितीतरी पैसा वाचू शकतो. भौतिकाची हांव जितकी कमी होईल तितकी धांव कमी होईल. मग शारीरिक, मानसिक सामथ्र्य असे वाढेल की आवश्यक त्या भौतिकाच्या प्राप्तीसाठी आवश्यक ते प्रयत्न सहज होतील आणि त्यांच्या मुळाशी हांव नसल्याने त्या भौतिकात जीव अडकणारही नाही\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ ���न माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T21:25:26Z", "digest": "sha1:VJ7MYQEHKVVMNBHDVUJMU2HSNRURAQNP", "length": 53353, "nlines": 221, "source_domain": "mazespandan.com", "title": "वर्तमानपत्र Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\n“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल.\nसाभार – टीम मन माझे, लेखक/कवी\n(छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.)\nसाधारण २००४ च्या सुमारासची गोष्ट असेल. भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता.\n‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.\nमी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचार��ं किती दिवस पुस्तकं विकतोयस तर म्हणाला, पुस्तकं नाही, मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.\nमला जाता जाता ‘सेल्स’मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.\nमनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.\nत्याला म्हणालो काही खाणार बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर’ हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले. वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.\nएक मिनिट शांत झाला आणि म्हणाला ‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’. अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं. आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती. आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)\nमग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो काय रे दत्तू\n“२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चा भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”\n इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी. आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो. त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विक��यच्या गोष्टी’ म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”. रोज सकाळी ‘बॉम्बे ‘वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.”\nआता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूड मध्ये आला होता.\nमी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय तिला तरी शाळेत पाठवता का तिला तरी शाळेत पाठवता का हां मंग ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिशभाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाईपलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.\nमी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स “करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आलेतर आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला\nतेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटाचमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.\nक्षणभर विचार आला; श्रीमंतीची व्याख्य�� कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.\nसहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.\nमनात म्हणलं “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण” असं म्हणून पटकन हॉटेलच्या बाहेर जाऊन उभा राहिला.\nमी बिल भागवून वेटरला टिप ठेवून निघालो. बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको. आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया. बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है. लेकीन क्या करे साब, हमलोगका भी धंदा है ना हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते,त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.\nबाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, मारायची का एक चक्कर गाडीतून तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.\nत्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता.उतरल्यावर बघून समाधानानी हसला. म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार” म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की. “हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले” नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.\nतो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे. पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींप��क्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.\nहा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला, नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं. योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nबघा तुम्हालाच कसं वाटतंय…\nनक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय\nरात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल.\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nभरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nहल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.\nतिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा\nतहान तर सगळ्यांनाच लागते ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nनेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nदिवसभर ‘इडियट बॉक्सला’ सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nगाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला..\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय \nमुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका’\nतो मनाशीच हसेल खुळ्यागत पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध ��ाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’ पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’ जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. व्यावसायिक तर तोपण आहे ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nस्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..\nनव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nआपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा. पैसे नाही लागत त्याला जास्त ..\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर. खरा सुगंध तर तोच ना \nनंतर सांगा, तुम्हालाच कसं वाटतंय\n‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,\nती ‘स्त्री’आहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून\nहे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है\nपण नसाल करत तर नक्कीच करून बघा..\nनंतर सांगा, तुम्हाला कसं वाटतंय\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो…\nदेवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप झालोय) प्रत्येकवेळी मी एकाच पोरीवर प्रेम करत आलोय. आता मी फक्त बायकोवर प्रेम करतोय आणि तेही फक्त माझ्याच.\n“शाळा“ पिक्‍चर पाहिला आणि मला माझ्या शाळेची आठवण झाली, तेव्हा माझीसुद्धा अशीच एक लाइन होती. तिला कधीच कळले नाही, की मी तिच्यावर किती प्रेम करतोय ते. अगदी “फूल और कांटे’मधल्या अजय देवगणसारखा मी तिच्यावर प्रेम करत होतो. एकदा इंप्रेशन मारण्यासाठी मी सेंट लावून वर्गात गेलो. सेंट लावले म्हणून गुरुजींचा मारसुद्धा खाल्ला; पण तिला माझं मन आणि गुरुजींनी मला का मारलं, हे कधीच कळलं नाही. खरं तर माझ्या प्रेमाचा सुंगधही सेंटसारखाच फिका पडला होता. सेंटचा व��स सगळ्यांना आला; पण तिच्यापर्यंत पोचलाच नव्हता. अभ्यासात सत्तर टक्के पाडणारा मी अठ्ठावन्न टक्‍क्‍यावर आलो फक्त तिच्यामुळेच. असो, दहावी संपली आणि माझी लव्हस्टोरी पण.\nपुढे कॉलेज सुरू झालं आणि खाकी पॅंट घालून वर्गात बसणारा मी जिन्सवर वर्गात बसू लागलो. पहिल्याच दिवशी एका मुलीच्या प्रेमात पडलो. जीन्स आणि टी शर्ट घालणारी मुलगी फक्त टीव्हीत पाहिली होती. डिट्टो तशीच पोरगी वर्गात आली होती. मग मी कसला मागं हटतोय, कुणाच्याही बापाला न घाबरता बिनधास्त तिच्या प्रेमात पडलो. दुसऱ्या दिवशी तिचा बाप आला तिला कॉलेजमध्ये सोडायला. खाकी कपडे, साखरेच्या पोत्यासारखं भलेमोठे पोट आणि म्हशीच्या शेपटारखी त्याची मिशी. पोलिस होता. तरीही मी काही घाबरलो नाही त्याला. सरळ चालत गेलो आणि दुसऱ्या वर्गातल्या सुंदर मुली शोधू लागलो. कुणाच्याही बापाला न घाबरता मी त्या पोलिसाच्या पोरीचा चॅप्टर क्‍लोज केला होता. चोवीस तास मी निखळ प्रेम केलं होतं; पण बापाच्या तब्येतीचा आणि त्याच्या खात्याचा आदर करत मनावर दगड ठेवून तिच्यावर करत असलेल्या प्रेमाला बाजूला सारलं होतं.\nप्रत्येकवेळी असंच होत गेलं. एकदा एका पोरीच्या प्रेमात पडलो, तर तिच्या भावानं भर वर्गात एका पोराला बदड बदड बदडलं. आणि तेही माझ्यासमोर. मी अहिंसेचा पुजारी. का करू अशा मुलाच्या बहिणीवर मी प्रेम. सोडून दिला विचार. हो, पण मी काय तिच्या भावाला घाबरलो नव्हतो बरं का. सांगितलेलं बरं…\nएकदा काय झालं. मी एका मुलीकडं पाहिले. तिनंही पाहिलं. वाटलं पटली रे पटली. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तिच्यासोबत तिच्या आजूबाजूच्या सर्व पोरी पाहत होत्या. छे… छे… एकावेळी एवढ्या मुलींना लाइन देणं मला जमणारच नव्हतं. कारण मी माझ्या तत्त्वांना बांधील होतो. मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो. (कार्टीनं सगळ्या पोरींना सांगितलं होतं.)\nकुणाचा भाऊ जिममध्ये जायचा, तर कुणाची आई आमच्याच वर्गाला शिकवायला असायची. प्रत्येक वेळी माझ्या निखळ प्रेमाला या लोकांचा अडथळा यायचा. का माझ्यासोबतच असं का होत होतं माझ्यासोबतच असं का होत होतं एकदा एका मुलीच्या प्रेमात पडलो, तर तिच्याकडे साधी स्कुटीपण नव्हती. एका मुलीवर मनापासून प्रेम केलं, तर तिच्या मोबाईलमध्ये प्रीपेड कार्ड होते. तिनं मिस्ड कॉल द्यावा म्हणून मलाच तिचं कार्ड रीचार्ज करून द्यावं लागायचं. ��का मुलीसोबत लग्न करण्याचं ठरविलं. तिच्यासोबत जेवणसुद्धा करायला गेलो. तिला महागाचं खायचं होतं तर स्वत: पैसे आणायला पाहिजे ना. पण मीपण मुरलेला होतो. अनुभवी प्रेमवीर होतो. बिल येताना दिसताच मोबाईल ऑफलाइन करून कानाला लावला आणि बसलो बोलत विनाकारण. वेटर दोनवेळा येऊन गेला. तिसऱ्यांदा आला तेव्हा तिनंच गुपचूप पर्स काढून पैसे दिले. वेटर शिल्लक पैसे घेऊन आला तेव्हा मी फोन ठेवला आणि हे काय योग्य नाही, असं म्हणत रुसून बसलो. तो रुसवा प्रेमभंगात कधी परावर्तित झाला, हे कळलंसुद्धा नाही. केवळ महागाईमुळे माझं प्रेम मला मिळालं नव्हतं.\nएक पोरगी भलतीच रोमॅंटिक. सलमान खानसारखं भर कॉलेजमध्ये गुडघे टेकवून तिला प्रपोज करावं, तिच्याकडे पाहणाऱ्या पोरांना साऊथस्टाईल फायटिंग करून मारावं, अशी तिची अपेक्षा. आपली तब्येत अशी किडमिडी. पोरगी पटवायच्या नादात यायचा हात गळ्यात. दिला सोडून विषय. पुढे शाळा, कॉलेज, कॅम्प, प्रवास, लग्नसोहळा, जॉब, गाव प्रत्येक ठिकाणी एखाद्या मुलीवर प्रेम करायचोच. “माणसावर प्रेम करावे’ या मोठमोठ्या संतांच्या वचनाचा मी मनापासून आदर केला. श्रीमंत-गरीब, गोरी काळी, उंच-बुटकी असा कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या पैशाच्या तिकिटानं कधी पिक्‍चरला जायला नाही म्हटलं नाही, की त्यांच्या घरी कुणी नसताना केवळ सोबत म्हणून घरी जायचं टाळलं नाही. त्यांच्या घरच्यांचा इतका आदर केला, की कधी चुकूनसुद्धा त्यांच्यासमोर गेलो नाही. या मुलींना वाईट वाटायला नको म्हणून माझ्या बर्थडेला हक्कानं त्यांच्याकडून हक्कानं काही ना काही गिफ्ट मागवून घ्यायचो.\nअसो, आता त्या 23 पोरीपण आठवत नाहीत. कुणावर एक तास प्रेम केले तर कुणावर एक महिना. एक वर्षापासून प्रेम करतोय अशी एकमेव मुलगी म्हणजे माझी बायको. आता तर मी एका मुलाचा बापसुद्धा झालोय. आयुष्यभर हिच्यावर प्रेम करण्याचं ठरवण्यामागचं कारण म्हणजे त्या 23 पोरींपैकी कुणालाही मी कुणाविषयी काही सांगितलं नव्हतं; पण बायकोला सर्व मुलींविषयी सांगितलं. सर्व ऐकूनही तिनं लग्नाला होकार दिला. आता व्हॅलेंटाईनला मला अजूनही एकच मुलगी आठवते, ती म्हणजे बायको आणि तीसुद्धा फक्त माझीच…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nबायको “गोड बातमी” सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nनर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो….\nबायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो… मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\n“लाईन कोण लावणार” म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nखऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nस्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला “नीट अभ्यास कर रे” असे पोट तिडकिने सांगू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nआपल्याच कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे ऐकतो,\nतेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nआपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल\nजास्त काळजी करू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nआपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगुन जातो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nगाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nआपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चूका पोराने करू नयेत म्हणून प्रिचिंग सुरु करतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nप्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता “कॉन्टेक्ट्स” समोर हात जोडतो,\nतेव्हा पुरुषाचा बाप होतो…\n“तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही. This is generation gap” असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद आ��ल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या\nआठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो,\nतेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nपोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणार हे दिसत असून त्याकरिता स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो….\nपोर मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nकधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून,\nअगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार दिवस रमून…\nकसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…\nतमाम बापांना father’s day च्या शुभेच्छा\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/two-arrested-in-karnataka-poisoning-case/", "date_download": "2019-01-20T21:57:10Z", "digest": "sha1:CV4WU7BQTVNBI3SZR2YS5D4DH2YTZIU2", "length": 9058, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकातील विषबाधा प्रकरणी दोघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्नाटकातील विषबाधा प्रकरणी दोघांना अटक\nबंगळुरू: कर्नाटकातील चामराजनगरमधल्या सुलवाडी या गावातल्या मंदिरात प्रसाद खाल्ल्याने 11 जणांचा मृत्यू, तर 80 जणांना पोटदुखी, मळमळ आणि इतर त्रास सुरु झाला. मृतांमध्ये आता 15 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणाची दखल सरकारने घेतली असून मंत्री पुट्टरंगा शेट्टी यांनी ज्या रूग्णालयात रूग्णांना विषबाधेप्रकरणी दाखल करण्यात आले आहे, तिथे भेट दिली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. प्रसाद विषबाधा प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.\nप्रसाद वाटण्याआधी दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच बहुदा कोणीतरी प्रसादात विष कालवले. या घटनेमुळे 11 निष्पापांचा बळी गेला अशीही माहिती समोर येते आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर ज्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांचा खर्चही सरकारतर्फे केला जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ration-close-aadhar-card-not-connected-52479", "date_download": "2019-01-20T21:49:55Z", "digest": "sha1:ULJLBXQTD4ORNUKL4MZ7ZAL3OW55PLST", "length": 14071, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ration close by aadhar card not connected आधारजोडणी नसल्याने अनेकांचे रेशन बंद ! | eSakal", "raw_content": "\nआधारजोडणी नसल्याने अनेकांचे रेशन बंद \nबुधवार, 14 जून 2017\nपुणे - अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि ग्रामीण भागातील रेशन कार्डाला आधारजोडणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे; परंतु अनेक रेशन कार्डधारकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे जोडणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना धान्य, रॉकेल आणि साखर मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.\nपुणे - अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि ग्रामीण भागातील रेशन कार्डा���ा आधारजोडणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे; परंतु अनेक रेशन कार्डधारकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे जोडणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना धान्य, रॉकेल आणि साखर मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.\nजिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पाचशे स्वस्त धान्य वितरण दुकानांमधील केशरी, पिवळे आणि पांढरे रेशन कार्डाशी आधारजोडणी करणे बंधनकारक केले होते. या संदर्भात परिमंडलनिहाय कालबद्धकृती कार्यक्रम आखून दिला होता; परंतु काही कुटुंबप्रमुख नागरिकांनी अद्यापही आधार कार्डजोडणी न केल्यामुळे त्यांचे धान्य, रॉकेल आणि साखर वितरण बंद करण्यात आले आहे. ‘इलेक्‍ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ (ई-पॉस) मशिनद्वारे ‘बायोमेट्रिक’ (थंब इम्प्रेशन) घेऊन धान्य, रॉकेल आणि साखर वितरण करण्यात येणार असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ई-पॉस मशिनला आधारजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या महिनाभरात सर्व दुकानांमध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.\nया संदर्भात केशरी रेशन कार्डधारक असलेल्या मनीषा धारणे म्हणाल्या, ‘‘सहकारनगर येथील स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्र महिला बचत गटाकडून चालविले जाते. दोन-तीन वेळा आधारजोडणीसाठी कागदपत्रे भरून देऊनसुद्धा धान्य, रॉकेल आणि साखर वितरण बंद करण्यात आले आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा करूनही काही फरक पडलेला नाही. आधारजोडणी नसल्याने धान्य दिले जात नसल्याचे दुकानदारांकडून सांगितले जाते. आम्ही दिलेली कागदपत्रे दुकानदारांनी गहाळ केली आहेत.’’\nशहर आणि जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण केंद्रांमधील रेशन कार्डांना आधारजोडणीचे काम ८० टक्के झालेले आहे. उर्वरित ज्या ग्राहकांनी आधार कार्ड काढलेले नाही, त्यांच्याकडून अद्याप रेशन बंद झाल्याची तक्रार आलेली नाही. त्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.\n- शहाजी पवार, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्र���्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/meena-tupe-1249259/", "date_download": "2019-01-20T21:43:27Z", "digest": "sha1:JUQYK7SCJ5NEYSY33ZV4UPMSK5Z4ASZW", "length": 14169, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मीना तुपे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही.\nमहाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या शंभर वर्षांहून अधिकच्या काळात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब प्रथमच एखाद्या महिलेने प्राप्त करण्याचा इतिहास रचणाऱ्या उपनिरीक्षक मीना तुपेच्या कामगिरीने बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा या छोटय़ाशा गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे. मीनाच्या कामगिरीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव सोहळा अनुभवताना तिला शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वडील भिवसेन तुपे आणि कधीकाळी मुलींनी शिकण्याची गरज नाही, अशी अपेक्षा बाळगणारी आई शशिकला या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.\n७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रबोधिनीत १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करणाऱ्या मीनाला हे प्रशिक्षण त्यामुळे खडतर भासलेच नाही. तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणाऱ्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा. बहिणींमध्ये मीना सर्वात लहान. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ा तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रातही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिक मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. पोलीस अधिकाऱ्यांच्या कामामुळे मीनाला प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत ती महिलांमध्ये थेट राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतही तिने सरस कामगिरीद्वारे सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला.\nशेतकरी कुटुंबातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे. त्यासाठी मार्गदर्शन करण्याची तिची तयारी आहे. मीनाची हुशारी केवळ शारीरिक प्रशिक्षणाच्या बाबतच दिसून येते असे नव्हे. शेतकरी आत्महत्येवरील तिचे विचार सर्वानाच अंतर्मुख करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ वरवरची चर्चा करून उपयोग नाही. त्यासाठी काहीतरी खोलवर उपायांची गरज आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे अपार कष्ट लक्षात घेऊन म���लांनी चांगला अभ्यास केल्यास आत्महत्येसारखा प्रश्नच उद्भवणार नाही, असे तिचे म्हणणे आहे. शेतकरी कुटुंबांना यामुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सध्याच्या काळात सत्ता व पैसा याला सर्वाधिक महत्व आहे. त्यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असा समज आहे. परंतु, कठोर मेहनतीने हा दृष्टिकोन बदलता येतो आणि त्याची ताकत शेतकरी कुटुंबातही आहे. मीना तुपेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:11:19Z", "digest": "sha1:SDZJUIEJ2VSI3QLMYCHKKGTBV22C5FVY", "length": 10057, "nlines": 52, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "लागीर झालं जी मालिकेतील कलाकारांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? नक्की पहा.. – Bolkya Resha", "raw_content": "\nलागीर झालं जी मालिकेतील कलाकारांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nलागीर झालं जी मालिकेतील कलाकारांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nलागीर झालं जी मालिकेतील कलाकारांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nमालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले आहे या अभिनेत्याचे नाव आहे ��ितीश चव्हाण नितीश चा जन्म ७ जुलै १९९० साली सातारा येथे झाला त्याचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल दापोली येथे झाल्यानंतर त्याने BCA ची डिग्री किसन वीर महाविद्यालय वाई येथे घेऊन पुणे येथे त्याने सनबीम इन्स्टिट्यूट मधून DACA हा डिजाईनचा कोर्स केला तसेच त्याने CDac चा कोर्स केला.\nएवढे शिक्षण करून नितीशच्या मनात डान्सिंग बाबतीत प्रेम होते त्याला डान्स मध्ये काही तरी करायचे होते आणि त्याने आपले ते ध्येय निश्चित केले होते त्याने सातारा येथे येऊन स्वतःची NEXGEN नावाची डान्स अकादमी सुरु केली. नितीश ने अनेक नाटकात हि काम केले आहे. तसेच लोकल लेवल वर जाहिराती मध्ये हि काम केले पण त्याला लागीर झाल जी या मालिकेच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली.मालिकेत एक सातारी फौजीची चे लीडिंग रोल असणारी भूमिका नितीश चव्हाण ला मिळाली आणि त्याने ती अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आज आज्या हे पात्र प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहचले आहे आणि सामान्य नितीश चव्हाण मोठा स्टार बनला आहे.\nशितली या नावाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या शितलीचे नाव आहे शिवानी बावकर..शिवानीचा जन्म २९ ऑगस्ट १९९२ रोजी पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.शिवानी ला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.त्यामुळे तिने मुंबई मध्ये येऊन अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. व नाटकांच्या माध्यमातून तिची इंट्री झाली.\nशिवानी ने हिंदी आणि मराठी मालिकेत पण काम केले आहे. त्यापैकी अनामिका, देवयानी, सुंदर माझे घर तसेच तिचा पहिला चित्रपट दगडाबाई ची चाळ यातील भूमिकेसाठी तिला सिल्वर स्क्रीन अवार्ड पण भेटला आहे.महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून लागीर झाल जी या मालिकेचे प्रसारण झाले त्या मालिकेत शिवानी ने जी गावरान अंदाज मधील एकदम निर्भीड मुलीची जी भूमिका केली तिला सर्व महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. तिची आणि आज्याची प्रेमकहाणी महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आणि शिवानी ला या मालिकेने स्टार बनवले.\nराहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे. ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला.\nमालिकेतील खलनायक भैयासाहेब याचे प्रत्येक्षातील नाव किरण गायकवाड आहे व त्याचा जन्म १२ जून १९९० सालचा पुणे येथील आहे.पण सध्या तो सातारा येथे राहतो. त्याचे शिक्षण यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे येथे झाले आहे.किरणचा अभिनय प्रेक्षकाला आवडला. लागीर झाल जी माध्यमातून तो प्रथमच प्रेक्षकांसमोर आला आणि मोठा स्टार झाला.\nविक्या विकास म्हणजेच निखील चव्हाण. हा मालिकेतील लीड रोल असनाऱ्या आज्याचा जिगरी मित्र त्याचा जन्म ३० मे १९९२ चा आहे तसेच तो प्रत्येक्षात अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आहे. मुळचा पुण्याचा असणारा निखील लागीर झाल जी च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जयडी हिचे नाव किरण ढाने असून ती सातारा येथील आहे प्रथमच ती लागीर झाल जी माध्यमातून पदार्पण करत आहे. लागीर झाल जी मधील हि काही कलाकार ज्यांच्या बद्दल हि थोडक्यात माहिती.\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हा बालकलाकार कोण\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील रिअल जोड्या पहा\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/whatsup/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:21:56Z", "digest": "sha1:UK32PB6OGJUMJZMAKHPTR7KODIZCUMC2", "length": 4461, "nlines": 129, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "कुणीच कुणाच्या जवळ नाही | eloksevaonline", "raw_content": "\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nहीच खरी समस्या आहे\nम्हणून जगण्यात पौर्णिमा कमी\nआणि अमावस्या जास्त आहे .\nहल्ली माणसं पहिल्या सारखं\nदुःख कुणाला सांगत नाहीत\nम्हणून आनंदी दिसत नाहीत .\nएका छता खाली राहणारी तरी\nमाणसं जवळ राहिलीत का \nहसत खेळत गप्पा मारणारी\nकुटुंब तुम्ही पाहिलीत का \nअपवाद म्हणून असतील काही\nपण प्रमाण खूप कमी झालंय\nपैश्याच्या मागे धावता धावता\nदुःख खूप वाट्याला आलंय.\nएखाद दुसरा शब्द बोलतात\nपण काळजातलं दुःख दाबतात.\nजाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे\nया गोष्टी कॅज्यु��ली घेऊ नका\nगाठी उकलायचा प्रयत्न करा\nजास्त गच्च होऊ देऊ नका.\nधावपळ करून काय मिळवतो\nयाचा जरा विचार करा\nबँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा\nआपल्या माणसांची मनं भरा .\nएकमेका जवळ बसावं बोलावं\nथोडं सरळ रेषेत चालावं\nआणि पिण्याला थेंबही नाही\nअशी अवस्था झालीय माणसाची\nयातून लवकर बाहेर पडा.\nमाणसं अन माणुसकी नसलेली घरे\nअन देव नसलेले देव्हारे\nतरी त्याचा काय उपयोग ..\n« माना कि थोडी sayco होती है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/10/22/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:00:14Z", "digest": "sha1:ZW3SXKVIZHZ3MTMMSCBPBC2BXL7LQZV3", "length": 7652, "nlines": 209, "source_domain": "mazespandan.com", "title": "वेडी ही बहीणीची माया.. - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nवेडी ही बहीणीची माया..\nभावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.\nजरुर वाचा आणि मित्रांना पाठवा…\nहरवून बसला माझा भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nवाहिनी च्या पदरा आड लपला\nएक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nनको दादा साडी मला\nदेवा ला करते विनवणी\nसांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ….\nकाम गेलं तुझ्या दाजीचं\nम्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते\nतळ हातावरले फोड बघून\nदादा चढउतार होतात जीवनात\nतू घाबरुन नको जाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nउचलत नाहीस फोन म्हणून\nनसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nआई बाबा सोडून गेले\nवाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ….\nकाकूळती ला आला जीव\nमनात राग नको ठेऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← गणेशोत्सव विशेष: उत्सव त्यातल्या “माणसां”चा असतो.. चर्चा तर होणारच…\n4 thoughts on “वेडी ही बहीणीची माया..”\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x384", "date_download": "2019-01-20T21:33:03Z", "digest": "sha1:7K4AVWJBYLROJPK5NFGXE45ADZ6ZCNZE", "length": 7964, "nlines": 206, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "HTC Style अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली संगणक\nHTC Style अँड्रॉइड थीम\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर HTC Style थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/diwali-special-sweet-god-shankarpaale-updated/", "date_download": "2019-01-20T21:20:25Z", "digest": "sha1:ZHAZ4VEIM2UVZKTJSWEDIANLGIBWD4FP", "length": 8030, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिवाळी स्पेशल - गोड शंकरपाळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे\nगोड शंकरपाळे- शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकरपाळ्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक गोड शंकरपाळे व दुसरे खारे किवां तिखट मिठाचे शंकरपाळे. शंकरपाळे हा पदार्थ चहा सोबत देखील खाता येतो. याबरोबर साखर असल्यामुळे ते अनेक दिवस टिकू शकतात. जाणून घ्या गोड शंकर पाळ्याची रेसिपी.\nसाधारण दिड कप मैदा\n१) दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. (महत्त्वाची टिप खाली नक्की वाचा) हे मिश्रण कोमट करून घ्यावे.\n२) या मिश्रणात तूप गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे. मिक्स करून कोमट दुध घालून मैदा भिजवावा. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.\nदिवाळी स्पेशल- जाणून घ्या का दीपावली पाडवा साजरा केला जातो.\nदिवाळी स्पेशल – रांगोळीचे विविध प्रकार\n३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.\n१) दुध आणि तूप एकत्र केल्यास काहीवेळा फाटते. म्हणून साखर आणि दुध गरम करून कोमट करावे. तूप निराळे गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे.\n२) अमेरिकेत दुध, तूप आणि साखर एकत्र उकळवून मी शंकरपाळे केले होते तेव्हा कधी दुध फाटले नव्हते. बहुदा ते प्रोसेस्ड असल्यामुळे असेल. पण भारतात दुध अन्प्रोसेस्ड असल्यास दुध आणि तूप एकत्र गरम केल्यावर ते काहीवेळा फाटू शकते.\n२) दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल. पाणी वापरल्यास पाणी, तूप आणि साखर एकत्र करून गरम करावे. साखर वितळली कि मिश्रण कोमट होवू द्यावे आणि मग मैद्यात घालून भिजवावे.\nदिवाळी स्पेशल- जाणून घ्या का दीपावली पाडवा साजरा केला जातो.\nदिवाळी स्पेशल – रांगोळीचे विविध प्रकार\nदिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या\nदिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोक���भेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/languages-due-to-globalization/", "date_download": "2019-01-20T22:01:39Z", "digest": "sha1:KQZIPSLPWT25G5ALW57XERISXYYIRQYL", "length": 8714, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जागतीकीकरणामुळे भाषांचे सपाटीकरण -डॉ. केशव तुपे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजागतीकीकरणामुळे भाषांचे सपाटीकरण -डॉ. केशव तुपे\nचाळीसगाव : जागतीकीकरण, व्यवस्थेची अनास्था व नवअभ्यासक तसेच प्राध्यापकांच्या उदासिनतेमुळे भाषांचे सपाटीकरण होत असुन बहुभाषिकतेची ओळख पुसली जात असल्याचे मत जळगाव उच्च्‍ शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (दि. १८) य. ना. चव्हाण महाविदयालय व विदयापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय स्तरावर मराठी भाषा आणि साहीत्याच्या संशोधनाचे व अभ्यासाचे स्वरूप या विषयावर आयोजीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रांच्या वेळी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन साहीत्यिक रविंद्र शोभणे, हंसराज खोमणेकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, सचिव अरूण निकम, ‍शशिकांत सांळुखे, धनंजय देशमुख, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. पुणे विदयापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश अवलगावकर यांनी बीजभाषन केले.मराठी भाषा टिकविण्यासाठी नवसाहीत्यीक व संशोधकांनी समाज मनाचे प्रतिबिंब उमटवणारे साहीत्य निर्माण केले पाहीजे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे भाषेची व्याप्ती बदलत चालली आहे. मराठी भाषा व साहीत्याचे प्राध्यापक तसेच संशोधकांनी मराठी भाषेचे स्थान व गौरव वाढविण्यासाठी, मराठी साहीत्यांच्या प्रसार होण्यासाठी यथोचीत प्रयत्न करावे असे आवाहन डॉ. तुपे यांनी केले. यानंतर डॉ. अविनाश अवलगावकर यांनी भाषा हे ज्ञान नसुन कौशल्य विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषेता भक्क्म पाया संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी घालुन दिला असुन मराठी भाषेचा पाया मजबुत असल्याने मराठी भाषेची चिंता करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा उपस्थितां समोर मांडला. चर्चासत्राच्या समन्वयिका प्रा. डॉ. अनिता नाईक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. आर.पी. निकम व प्राध्यापिका एन.पी गोल्हार यांनी केले. आभार प्रा. के. पी. रामेश्वरकर यांनी मानले.\nसरकारी कार्यालयातून इंग्रजी हद्दपार; मराठी सक्तीचा आदेश\nमराठीला अभिजात दर्जा द्या\nमराठी भाषा अभिजात होती,राहणार तिला कोणाच्या मान्यतेचे गरज नाही- महेश कोठारे\nशाळा बंद नाहीत तर इमारती बंद\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअहमदनगर : आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-made-gps-isro-marathi-news-52446", "date_download": "2019-01-20T21:59:10Z", "digest": "sha1:P2LLOM7RZXAQ2FBAZ6KL6EZ26CZWNM7W", "length": 13703, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "india made gps isro marathi news स्वदेशी 'जीपीएस'च्या अडचणी संपेनात | eSakal", "raw_content": "\nस्वदेशी 'जीपीएस'च्या अडचणी संपेनात\nबुधवार, 14 जून 2017\nबंगळूर - भारतीय दिशादर्शक प्रणाली (नाविक) सुरू करण्याच्या उद्देशाने भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहातील (आयआरएनएसएस-1ए) तिन्ही अण्विक घड्याळे काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र असे असले तरी इतर उपग्रहांतील अण्विक घड्याळांचे कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज देण्यात आले.\nबंगळूर - भारतीय दिशादर्शक प्रणाली (नाविक) सुरू करण्याच्या उद्देशाने भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहातील (आयआरएनएसएस-1ए) तिन्ही अण्विक घड्याळे काम क��त नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र असे असले तरी इतर उपग्रहांतील अण्विक घड्याळांचे कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज देण्यात आले.\n'इस्रो'चे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी स्पष्ट केले, की नाविक प्रकल्पातील सात उपग्रहांपैकी पहिल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील तीन अण्विक घड्याळांमध्ये बिघाड झाला असून, त्यांचे कार्य पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे; मात्र त्याचा 'नाविक'च्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही. कारण, सातपैकी सहा उपग्रहांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. तसेच घड्याळे बंद पडलेल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहाचा वापर संदेशवहनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे 'नाविक'चे कार्य सुरळीत सुरू राहू शकेल.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नाविक'मधील दुसऱ्या एका उपग्रहातील दोन अण्विक घड्याळेही व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे बिघाड झालेल्या घड्याळांची संख्या पाचवर पोचली असल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र 'इस्रो'कडून त्यास दुजोरा मिळालेला नाही. अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अण्विक घड्याळांचे काम बंद पडल्यास भारतीय दिशादर्शक प्रणालीच्या कामकाजात व्यत्यय येऊ शकतो, अशी शक्‍यता वर्तवली जाते. युरोपातून आयात करण्यात आलेली ही अण्विक घड्याळे भारतातील विविध ठिकाणांची अचूक माहिती देण्यासाठी वापरली जातात.\n'आयआरएनएसएस -1ए' उपग्रहातील तिन्ही अण्विक घड्याळे बंद पडली आहेत; मात्र संदेशवहनासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात येणार असल्यामुळे 'नाविक'च्या कार्यात अडचण येणार नाही. पर्यायी उपग्रह लवकरच अवकाशात पाठविला जाईल. इतर उपग्रहांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.\n- ए. एस. किरणकुमार, 'इस्रो'चे अध्यक्ष\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nकर्नाटकातील काँग्रेस आमदारांना विधिमंडळ बैठकीस उपस्थित राहण्याची सक्ती\nबंगळूर - ऑपरेशन कमळच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक आज होत...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते\nबंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB/", "date_download": "2019-01-20T20:54:33Z", "digest": "sha1:SXXHQMREJHULQYEDD7MX6EOTHHGZ6T6A", "length": 7809, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "आनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा – Bolkya Resha", "raw_content": "\nआनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा\nआनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा\nआनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा\nझी मराठी वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका गेली कित्तेक महिने तीच अव्वल स्थान टिकवून आहे. मालिकेसाठी निवडलेल्या पात्रांनी मालिकेसाठी घेतलेली मेहनत हे त्यांचाच श्रेय म्हणावं लागेल. गुरुनाथ सुभेदार त्याची बायको राधिका सुभेदार आणि ह्या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करण्यासाठी गुरुनाथची आलेली दुसरी बायको “शनया” हि मालिकेतील ३ प्रमुख पात्रे आहेत. यांच्या बरोबर रेवती, गु���्ते, नाना, नानी, गुरुनाथचा मित्र आनंद आणि सल्लागार केडी आणि नुकतीच आलेली शनयाची आई हि पात्रे जोडली गेली, या सर्वांचा मालिकेत पडलेला प्रभाव महत्वाचा आहे.\nमालिकेतील गुरुनाथचा मित्र आनंद याचं खरं नाव “मिहीर निशिथ राजदा” असं आहे.नितीश हा खरोखरच गुजराती घरात जन्मला आहे. पण मुंबईत जन्म झाल्यामुळे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. आनंद म्हणजेच मिहीर राजदा हा मुंबई युनिव्हर्सिटीतुन बी. कॉम. ग्रॅज्युएट आहे. मुंबईत कॉलेज करता करता त्याला एकांकिका कराव्याश्या वाटल्या त्यामध्ये तो भाग घेऊ लागला. त्यानंतर त्याला मित्रांनी नाटकांमध्ये काम करायला हवंस आणि तू एक चांगला अभिनेता आहेस तुझं हे ट्यालेंट वाया जाऊ देऊ नकोस असं सांगितलं. मित्रांनीच त्याला व्यावसायिक नाटके मिळवून दिली. मग मागे न पाहता तो इकचंद एक नाटके करत गेला.\nमिहीर राजदा त्याच्या कॉलेज जीवनात अगदी हुशार आणि हॅंडसम मुलगा होता. त्याचे पूर्वीचे फोटो पाहता हाच का तो आपला “माझ्या नवऱ्याची बायको” मधील आनंद असा प्रश्न पडतो. आनंद म्हणजेच मिहीर राजदाह्याच्या बद्दल आणखीन जाणून घेऊयात.\n“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत आनंद आणि जेनी ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवलं गेलं, इतकंच काय तर दोघांच्या घरच्यांना लग्नाच्या बोलणीसाठी एकत्र मिळवलं गेलं. खऱ्या आयुष्यात हि आनंदची कहाणी थोडीफार अशीच आहे.\nमिहीर राजदा यांनी एका मराठी मुलीशी घरच्यांच्या संमतीने प्रेम विवाह केला. मिहीर राजदा आणि नीलम पांचाळ यांनी २०१० साली लग्न केलं. ह्या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आम्ही खास तुमच्यासाठी शेअर करत आहोत. २०१३ साली नितीश राजडा आणि नीलम पांचाळ यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुळीच नाव समजू शकलं नाही. पण सध्या हे तिघेही नवी मुंबईत स्थायिक आहेत. मिहीर राजदा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..\n“विकिशा”च्या लग्ना निमित्त या दोन प्रसिद्ध मिठाई दुकानात मिळणार मोफत पेढे\nसौमित्रच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल. हि सुंदर अभिनेत्री आहे त्याची पत्नी\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची ��त्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x385", "date_download": "2019-01-20T22:02:55Z", "digest": "sha1:QUZUAXPXPM3HYDHYN3NGRW4JRT7XQXHZ", "length": 7947, "nlines": 208, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "GO Weather Widget Skin Simple अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली संगणक\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर GO Weather Widget Skin Simple थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/9493", "date_download": "2019-01-20T22:44:12Z", "digest": "sha1:ZKXZ6TYTJ3T7WJDUFEAIDAOEQVX5ALQM", "length": 6083, "nlines": 102, "source_domain": "www.manogat.com", "title": "परके झाले बाबांचे घर | मनोगत", "raw_content": "\nपरके झाले बाबांचे घर\nप्रेषक माफीचा साक्षीदार (बुध., २१/०२/२००७ - २३:१८)\nपरके झाले बाबांचे घर\nआता सासर हे माझे घर\nसासू आई, बाप सासरे\nलग्न साधना, घर हे म��दिर\nइथले अवघे जीवन सुंदर\nठरला अपुला मरणाचा क्रम\nमी आधी अन तुम्ही नंतर\nलौकिक जीवन केवळ क्षणभर\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nछान प्रे. रोहिणी (बुध., २१/०२/२००७ - १३:३५).\n प्रे. माधव कुळकर्णी (बुध., २१/०२/२००७ - १४:४८).\nकविता प्रे. कारकून (बुध., २१/०२/२००७ - १८:२६).\nवा .. प्रे. केशवसुमार (बुध., २१/०२/२००७ - १८:३०).\nछान प्रे. चक्रपाणि (बुध., २१/०२/२००७ - १९:०९).\nखूप छान प्रे. जीवन जिज्ञासा (गुरु., २२/०२/२००७ - ०३:०१).\nमर्त्य परमेश्वर प्रे. छाया राजे (गुरु., २२/०२/२००७ - ०८:१९).\nचांगली आहे पण प्रे. चोखंदळ (शनि., २४/०२/२००७ - ०३:११).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ८ सदस्य आणि २५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/556768", "date_download": "2019-01-20T21:40:16Z", "digest": "sha1:OYPOW5GPZYHLFBTETD7DLA527LCP4WGW", "length": 8447, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » कोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे\nकोरेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी : सौ. कीर्ती नलावडे\nभाषण करताना सौ. कीर्ती नलावडे, शेजारी सौ. स्मिता पवार, सौ. हेमा केंजळे, किरण केंजळे व मान्यवर.\nकोरेगाव तालुक्यात महसूल विभागाने अत्यंत चांगले काम करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रत्येक महसूल मंडलामध्ये महाराजस्व अभियान व विस्तारीत समाधान योजनेद्वारे हजारो दाखल्यांचे वितरण करण्यात आले असून, जनतेची कामे जलदगतीने होत आहेत, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांनी केले.\nकोरेगाव महसूल मंडळांतर्गत कठापूर येथे महाराजस्व अभियान व विस्तारीत समाधान योजनेचे शिबिर मंगळवारी झाले. त्याच्या शुभारंभप्रसंगी सौ. नलावडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार सौ. स्मिता पवार होत्या. मंडलाधिकारी अमोल भुसे, तलाठी सुभाष संकपाळ, सरपंच सौ. हेमा केंजळे, उपसरपंच किरण केंजळे, अशोकराव केंजळे, गोरखनाथ केंजळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.\nसौ. नलावडे पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्य जनता ही केंद्रबिंदू मानून राज्य सरकारने महाराजस्व अभियान हाती घेतले असून, या अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत जलदगतीने मार्गी लावले जात आहेत. कोरेगाव तालुक्यात या योजनेद्वारे हजारो कामे एका झटक्यात मार्गी लागली आहेत.\nसौ. पवार म्हणाल्या की, तालुक्यातील सधन गाव म्हणून कठापूरची विशेष ओळख आहे. शासनाच्या सर्व योजना या गावापर्यंत पोहचल्या असून, या गावाने आजपर्यंत महसूल विभागाला चांगले सहकार्य केले आहे. कठापूरला जोडणारे मंगळापूर आणि गोडसेवाडी शिवारातील पाणंद रस्ते दर्जेदारपणे तयार करण्यात आले असून, त्यांचे लोर्कापण करताना विशेष आनंद होत आहे. सुमारे पाचशे शेतकर्यांची या रस्त्यांमुळे सोय होणार आहे.\nया शिबिरात रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे 158, नाव कमी करणे 47, उत्पन्न दाखले 38, रहिवासी दाखले 38, डोंगरी दाखले 18, डोमिसाईल दाखले 18 देण्यात आले. आरोग्य तपासणीचा 380 जणांनी लाभ घेतला. किरण केंजळे यांनी स्वागत केले. अशोकराव केंजळे यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी किशोर धुमाळ, शंकरराव काटकर, प्रशांत पवार, बक्षुद्दिन भालदार, दस्तगीर मुलाणी, फिरोज मुलाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कठापूर, गोगावलेवाडी व गोडसेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.\nमुंबई मॅरेथॉनवर सातारकरांचा झेंडा\nप्रशिक्षणाच्या माध्यमातून मूल्यमापन करा\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिं���ापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/vilas-d-awari", "date_download": "2019-01-20T21:15:23Z", "digest": "sha1:VZHNRUUUJYCLZXXNRT6AEUPXY4QGTPFF", "length": 13739, "nlines": 372, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक विलास डी अवारी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी ची सर्व पुस्तके\nराज्यशास्त्र (G-1) इंग्लंड व अमेरिकेचे शासन आण...\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी, प्रोफ.डॉ. सुरेश देवरे\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nराज्यशास्त्र (S-1 ) पाश्चिमात्य राजकीय विचार\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी, प्रोफ. सुनिल जे कावडे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी, प्रोफ. विरेंद्र धनशेट्टी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nआंतर राष्ट्रीय राजकारण सिद्धांत आणि पद्धती\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी\nशार्प अँड सक्सेस पब्लिक��शन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+416+ge.php", "date_download": "2019-01-20T22:18:09Z", "digest": "sha1:CXDP4P7FXHDWMXLSVSPRDSYZMZ4FUKEV", "length": 3493, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 416 / +995416 (जॉर्जिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 416 / +995416\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 416 / +995416\nशहर/नगर वा प्रदेश: Tsalenjikha\nक्षेत्र कोड 416 / +995416 (जॉर्जिया)\nआधी जोडलेला 416 हा क्रमांक Tsalenjikha क्षेत्र कोड आहे व Tsalenjikha जॉर्जियामध्ये स्थित आहे. जर आपण जॉर्जियाबाहेर असाल व आपल्याला Tsalenjikhaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जॉर्जिया देश कोड +995 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tsalenjikhaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +995 416 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTsalenjikhaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +995 416 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00995 416 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=401%3A2012-01-20-09-48-58&id=241912%3A2012-08-03-17-19-59&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=405", "date_download": "2019-01-20T22:03:45Z", "digest": "sha1:E5Q3ERYNXDO4I7KARWBRWUPNREB27SVF", "length": 19197, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : किती सोशिक, किती कणखर?", "raw_content": "रुजुवात : किती सोशिक, किती कणखर\nमुकुंद संगोराम ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२\nशत्र�� समोर नसतो, तरीही माणूस समोरच मरतो.. भीतीने मेंदूचा एक कप्पा गच्च भरला आहे. हे कधीच संपणं शक्य नाही, असा विश्वास देणारी, झोपेत आणि जागेपणीही ही भावना ग्रस्त करणारी. आपल्याही झोळीत हे दु:ख पडू शकतं, या जाणिवेनं त्रस्त होत आपण पुन्हा सूर्योदयाची वाट पाहतो..\nकौरव-पांडवांच्या काळात एक बरं होतं. युद्धं वगैरे युद्धभूमीवर व्हायची. आतासारखी रस्त्यावर अकल्पितपणे कुणाच्या लक्षात यायच्या आत नाही व्हायची. युद्ध म्हणजे दूर कुठेतरी, सीमेवर करायचं. एकमेकांवर चाल करून जायचं. एकमेकांविरुद्ध लढून जय-पराजयाचा निर्णय करायचा. महाभारतातल्या युद्धात असंच व्हायचं. सामान्यांना त्याची माहितीही नसायची किंवा कळली, तरी खूप उशिरा कळायची. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे एकमेकांचे शत्रू जागा वगैरे ठरवून आपापलं सैन्य घेऊन तिथं हजर व्हायचे. दिवसभर एकमेकांच्या विरुद्ध लढायचे. अंधारून आलं की युद्ध थांबवायचे. एकमेकांच्या नुकसानीबद्दल रात्री चर्चा करायचे. परत सकाळी युद्धासाठी सज्ज व्हायचे. कोणजिंकलं आणि कोण हरलं, हे ठरवण्यासाठी सर्वमान्य नियम होते. नि:शस्त्रावर शस्त्र चालवायचं नाही आणि युद्धातील नियम मोडायचे नाहीत, असा संकेत होता. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यावरसुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णाची गीता ऐकायला वेळ मिळत होता. जगण्याचं निमित्त आणि कारण सांगणारी कृष्णाची आध्यात्मिक चर्चा ऐन युद्धभूमीवर ऐकण्याची सोय असणारं ते युद्ध होतं. दोन राजे एकमेकांशी भांडायचे, तेव्हा त्या दोघांच्याही राज्यातल्या जनतेला काही त्रास व्हायचा नाही. जनता बापडी आपली सगळी कामं शांतपणे करत राहायची. विजय झाला, तर तो सगळेजण मिळून साजराही करायचे. त्याचं कारण आपल्या राजाच्या शूरपणाचा तो एकप्रकारे आदरसत्कार असे. चार-पाच हजार वर्षांत किती सारं बदललं. युद्धाची कारणं बदलली, हेतू बदलले, नियम बदलले आणि नीतीही..\nआता युद्ध आपल्या दारात, आपल्या डोळ्यांदेखत होतं. त्यासाठी अतिप्रचंड आकाराचे रणगाडे समोर येऊन उभे ठाकत नाहीत. रणगाडे जाऊच देत, शत्रूदेखील समोर दिसत नाही आणि तरीही युद्ध होत असतं. आपल्या घरातलं, दूरच्या नात्यातलं, ओळखीचं, बिनओळखीचं असं कुणीही रस्त्यावर मरून पडतं. माणूस मेला म्हणून रडताना मनातलं भीतीचं काहूर तशाही स्थितीत तसंच घोंघावत राहतं. सकाळी ‘येतो’ असं सांगून बाहेर पडलेला म���णूस रात्रीपर्यंत येतच नाही आणि कळतं, तेव्हा तो रस्त्यावर कुणीतरी बॉम्ब फोडला म्हणून मेलेलाच असतो. मानवी जगण्यातल्या अटळ मृत्यूला असं सामोरं जाण्याची सवय अजूनही आपल्याला झालेली नाही. भारत-चीन किंवा भारत-पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं ते तिकडे सीमेवर. तरीही शत्रूची विमानं आलीच तर त्यांना अंधारात दिसू नये, म्हणून ब्लॅक आऊट वगैरे करायचे. म्हणजे घरातही मिणमिणत्या प्रकाशात बसावं लागायचं. घरातल्या पंधरा व्ॉटच्या फिलॅमेंटच्या दिव्याच्या प्रकाशाची तिरीपही बाहेर जाणं म्हणजे शत्रूला आपलं अस्तित्व दाखवण्याइतकं भयंकर असायचं. म्हणून मग दारं बंद करायची, खिडक्यांना काळे कागद चिटकवायचे आणि भीतीशी खेळत गप्प बसून राहायचं. आपल्या घरातल्या दिव्यामुळे काही हजार फुटांवरच्या शत्रूच्या विमानाला बॉम्ब टाकणं शक्य होईल आणि जणू कधीही बॉम्ब पडेल, अशी ती गोठून टाकणारी भीती. आता मागे वळून पाहताना हसू येतं. पण तेव्हा अगदी नकळत्या वयातही हे सारं मनावर खूप दडपण आणणारं वाटायचं. आता भर दिवसा किंवा रस्त्यावरच्या झगमगाटात शेजारी उभ्या असलेल्या सायकलच्या पुढच्या कॅरियरमध्ये ठेवलेला मिठाईच्या बॉक्ससारखा दिसणारा बॉक्सही बॉम्ब असतो. दूर कुठेतरी उभ्या असलेल्या माणसाच्या हातातल्या उपकरणानं तो फुटतो आणि शेजारी उभ्या असलेल्या कुणालाही सहजपणे मृत्यूला सामोरं जावं लागतं. डोळ्यांना दिसणारी प्रत्येक वस्तू जीवघेणी आहे, असा समज करून घेणं हे नुसतं भयंकर असतं. शूर कोण आणि पळपुटा कोण यातला फरक नाहीसा करणारं हे वास्तव आता आपल्या घरातून अगदी माजघरापर्यंत आलं आहे.\nअमेरिकेनं हिरोशिमा, नागासाकी या जपानमधल्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा जो कल्लोळ झाला, तो माणसाच्या अस्तित्वाशी निगडित होता. हजारो माणसं क्षणार्धात मरून जाणं, ही गोष्ट तेव्हाही अतक्र्य वाटावी अशी होती. आज इतक्या वर्षांनंतर ती ऐकतानाही व्याकुळ व्हायला होतं. कुणाचा कोण, विनाकारण हकनाक मरतो आणि दु:खाचा महापर्वत उभा राहतो ही बॉम्बफेक जपानवरील रागाचं निमित्त होतं. सामान्यांना वेठीला धरून जपानला शरण यायला लावणारी ही खेळी माणसाच्या अजस्र महत्त्वाकांक्षेचं द्योतक होती. संहार हे युद्धाचं पहिलं लक्षण आणि मानवी संहार हा त्याचा परिणाम. आपला राग व्यक्त करण्याची ही कल्पना इतक्या पातळ्यांवर अस्ति��्वात यायला लागली की त्याला धरबंध राहिला नाही. मग ते अमेरिकेतले जुळे मनोरे असोत की सामान्यांची घरं असोत. समजणारी आणि जाहीर स्वरूपाची कारणं असली, तर हे असं काही घडेल, याचा अंदाज तरी असतो. पण कारणही माहीत नाही आणि कशासाठी घडतंय, हेही कळत नाही, तेव्हा विनाअंदाज सतत भीतीच्या अंधारात चाचपडत राहणं, याला काही जगणं म्हणत नाहीत. कोटी वर्षांपासून माणसाचा मेंदू विकसित होतो आहे. त्याच्या मेंदूतल्या अचाट आणि अफाट क्षमतांना बांधून ठेवणं अशक्य वाटावं, अशी ही प्रगती. त्यानं या प्रगतीत जगण्याचे नानाविध अर्थ लावायचा प्रयत्न केला. ते अर्थ जगण्यात रुजवण्याचाही प्रयत्न केला. सहिष्णुता हे मानवी आयुष्यातलं सर्वात मोठं सार असल्याचं याच काळात लक्षात आलं. जीवसृष्टीतल्या एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्याच्या तत्त्वाचं जगण्यातलं रूप म्हणजे सहिष्णुता. दुसऱ्याला आपल्यासारखंच स्वातंत्र्य हवं असतं, ते टिकवणं हे जसं त्याचं काम असतं, तसंच ते न विस्कटणं हे आपलही कर्तव्य असतं. एका बाजूला मेंदूच्या विकासातून हे सारं बाहेर येत होतं आणि दुसरीकडे सारं जग आपल्याच मुठीत राहण्यासाठी विरुद्ध विचारांनी कब्जा घ्यायला सुरुवात केली होती. ‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझं’ ही वृत्ती माणसाच्या विकासाचंच लक्षण मानायचं का\nअंधाऱ्या खोलीत कुठूनतरी कानाखाली आवाज निघताहेत आणि असहायपणे आपण ते सहन करतो आहोत, अशी ही अवस्था. शाळेत, कॉलेजात, कार्यालयात, हॉटेलात, मॉलमध्ये, थिएटरात, रस्त्यावर असं कुठेही, कधीही, काहीही घडू शकतं. जगण्याचं सुख मिळवण्यासाठी हवं ते करण्याचं सारं बळ शोषून घेणारं, हतबल, क्षीण आणि उन्मळल्याची ही भावना सगळ्यांचं भान नष्ट करणारी. मुंबईतल्या भर गर्दीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून जाणारे सारेजण दुसऱ्या दिवशी जगण्याची साधनं शोधत पुन्हा घराबाहेर पडतात आणि जीव मुठीत धरून जगत राहतात, तेव्हा त्यांचंही कौतुक वाटतं. जणू काही घडलंच नाही, अशी ही तटस्थता आणि स्थितप्रज्ञता असते की जगण्यासाठीचं अटळपण काही घडणार नाही, सगळं कसं सुरळीत चालेल, असा खोटा विश्वास बाळगून पुन्हा धडपड करण्याचं हे सामथ्र्य मेंदूच्या प्रगतीचाच भाग आहे काही घडणार नाही, सगळं कसं सुरळीत चालेल, असा खोटा विश्वास बाळगून पुन्हा धडपड करण्याचं हे सामथ्र्य मेंदूच्या प्रगतीचाच भाग आहे आपल��� जगणं हराम होतंय आणि आपण कुणीही एकटे किंवा सामूहिकपणे त्याचा प्रतिकार करू शकत नाही, ज्यांनी हे सारं काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा, तेच गळाठलेले. त्यांना त्यांच्याच चिंतांनी इतकं घेरलेलं की तुमच्या माझ्याकडे बघायला फुरसतच मिळू नये. शिवाय सारी शक्ती काढून घेतल्यानंतर येणाऱ्या कोमजलेपणातून निर्माण होणारी भयचकित अवस्था आणि गर्भगळित झाल्याचा अनुभव त्यांच्या वाटय़ाला फारसा येतही नाही. हे सारं तुमच्या आमच्यासाठी. घाबरणं हा आपला हक्क. त्यांच्यासाठी हे असंच घडणार असा ‘अपरिहार्य क्रमबद्धतेचा सिद्धान्त’ हाच खरा.\nघडणारं अटळ आहे. तेव्हा ते नाकारण्यापेक्षा त्याला धीरानं सामोरं जायला शिकवताहेत आपल्याला. विरोध करण्याची क्षमता नसल्याचं ठाऊक असल्याने चडफडत राहणं, हेच आपलं प्राक्तन आहे. असुरक्षितता हाच आपला स्थायीभाव आहे. आनंदाच्या प्रत्येक लहरीला दु:खाची झालर आहे, या भीतीने मेंदूचा एक कप्पा गच्च भरला आहे. हे कधीच संपणं शक्य नाही, असा विश्वास देणारी, झोपेत आणि जागेपणीही ही भावना ग्रस्त करणारी. आपल्याही झोळीत हे दु:ख पडू शकतं, आपल्याला घेरू शकतं.. आपल्या मनाचा ताबा घेऊ शकतं या जाणिवेनं त्रस्त होत आपण पुन्हा सूर्योदयाची वाट पाहतो. टीव्हीवरच्या त्याच त्या बातम्यांचं दळण निरासगसपणे पाहात राहतो. मित्र-मैत्रिणींना एसेमेस करून ख्यालीखुशाली विचारतो. एकमेकांची सहनशक्तीची चाचपणी करण्यासाठी फेसबुकवर किंवा ट्विटरवर आपला राग व्यक्त करतो. त्याला प्रतिसादाची अपेक्षा करतो. सतत घुमणाऱ्या कर्णकर्कश कानठळ्या दडे बसलेल्या कानांच्या पडद्यांवर आदळून परत फिरतात. प्रतिध्वनींचा गोंधळ मनात आणखी काहूर माजवतो. किरकोळ बॉम्बस्फोटांचा आपण किती बाऊ करतो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T20:56:22Z", "digest": "sha1:6AB6G4WEQW2ELW7BGWGGZLASQ4DYQF45", "length": 12083, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाथर्डीसाठी बुधवार ठरला आंदोलनवार ; बहुजन क्रांती पक्षाचा ठिय्या… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाथर्डीसाठी बुधवार ठरला आंदोलनवार ; बहुजन क्रांती पक्षाचा ठिय्या…\nपाथर्डी – दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला शासनाने तत्काळ मदत करावी, शेतकऱ्यांच्या दावणीला चारा-पाण्याची व���यवस्था करावी, शिधा पत्रिकेमधील संगणकीय त्रुटी दुरुस्त कराव्यात, निराधार, वृद्ध, अपंगांचे रखडलेले अनुदान वितरित व्हावे, कलाकारांना तत्काळ मानधन मिळावे, पाथर्डी तालुका कृषी कार्यालय तातडीने नवीन इमारतीत हलवावे आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती पक्षाच्यावतीने पाथर्डी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nआंदोलकांसमोर बोलताना बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष ऍड. सतिष पालवे म्हणाले, दुष्काळ जाहीर करून महिना उलटला तरीही शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतात राबणाऱ्या बहुजन समाजाला उध्वस्त करून देश महासत्ता होणार नाही. सातपदरी हायवे, बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प, नवीन विमानतळ या विकासकामापेक्षा शेतकऱ्यांचे जगणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी शेतीमालाला हमीभाव मिळायला हवा. शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही. नोकरवर्गाला सातवा वेतन आयोग द्यायला सरकारकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही.\nनवीन घोषणा झाली मात्र शेतीमालाला हमीभाव देण्याचा विचारसुद्धा केला नाही. गोरगरीब विधवा, निराधार, अपंग यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले त्यांचे रखडलेले प्रस्ताव त्वरित पूर्ण करा. शेतकरी बांधवाच्या कुटूंबाचा कणा असलेला दूध व्यवसाय वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दावणीला चारा-पाण्याची व्यवस्था करा, शिधापत्रिका संगणकीय करताना त्यामध्ये दोष निर्माण झाल्याने ऐन दुष्काळात जनतेला अन्नधान्य मिळत नाही.\nगावोगावी असलेली भजनी मंडळ, बॅंड पथकातील कलाकार, पोतराज, वासुदेव,गोसावी, डोंबारी, जागरण गोंधळ इत्यादी पारंपरिक कलाकारांना मानधन सुरू करा. पाथर्डी तालुका कृषी कार्यालय शहरापासून दूर असल्याने शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा प्रजासत्ताक दिन साजरा होऊ देणार नाही असा इशारा यावेळी पालवे यांनी दिला. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर मदत करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वजीर शेख, शशिकांत नवगिरे, सुधाकर शेरकर, सागर गावडे, गणेश गोरे, भगवान घुगे, संभाजी पालवे, सुधाकर कारखेले, इम्रान पठाण, संदीप सातपुते, विकास पालवे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरपंच सरकार आणि जनतेमधला दुवा- काकडे\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nमुख्यमंत्री साहेब, त्या प्रस्तावावर कार्यवाही करा\nमित्राच्या मदतीने मुलीची घरात सव्वादोन लाखांची चोरी\nएमआयडीसी कंपन्यांतील परप्रांतीय हटाओ\nदिवसा सिंचनासाठी सौर कृषीपंपांचा आधार\nसव्वाचार लाख रुपयांच्या वाहनांची चोरी\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/balasaheb-sanas-article-on-yamunabai-waikar/", "date_download": "2019-01-20T20:50:49Z", "digest": "sha1:EH5CMNB3GPRQNLH73EDQYES362G75UTQ", "length": 22885, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "यमुनाबाई वाईकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्य��चे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nआपल्या अदाकारीने व आवाजाने लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांनी अधिराज्य गाजविले. यमुनाबाईंनी अविरतपणे कलेची साधना व समाजाची सेवा केली. त्या शेवटपर्यंत सुस्पष्ट व मधुर आवाजात लावण्या म्हणत होत्या. बैठकीच्या लावणीला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्रामधील भटक्या जमातीमधील कोल्हाटी (डोंबारी) या समाजात त्यांचा जन्म झाला. लता लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने लोकनाटय़ाचा तंबूचा फड सुरू केला. दोन ट्रक, दोन पाली तंबू व ६० ते ६५ कलाकारांचा संच घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सतत १२ वर्षे तमाशाच्या उद्योगातून लोकरंजनातून, लोकजागृती करू लागल्या. यमुनाबाई स्वतः व्यवस्थापनाचे काम पाहत असत, पण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे व कलाकारांच्या फाटाफुटीच्या परिस्थितीमुळे १९७२-७३ साली वरील लोकनाटय़ बंद करावे लागले.\nआर्थिक स्थिती पुन्हा बिकट व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. भावांच्या मुलीच्या व बहिणीच्या साथीने पुन्हा यमुना-हिरा-तारा संगीत पार्टी नावारूपाला आली व महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अनेक लावण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. आजही त्यांच्या लावण्यांची जादू आहे तशीच आहे. त्यातील तुम्ही माझे सावकार, आशूक माशूक या लावण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. वयाच्या नव्वदीतही त्यांच्या आवाजाची जादू कायम होती. महाराष्ट्रातील तमाशा कलेची व लावणीची जोपासना करताना महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन १९७७-७८ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन गौरव केला. त्या काळात प्रसिध्दी मिळाल्याने देशात लावणीच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. १९८४ व ८६ च्या दरम्यान दिल्ली, कोलकाता, भोपाळ, रायपूर, बिलासपूर या शहरातून तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.\nकॅलिफोर्निया विद्यापीठातून (अमेरिका) पीएच.डी. पदविका प्राप्त करण्यासाठी तमाशा व लावणी संगीत विषय घेऊन हिंदुस्थानात अभ्यास करण्यासाठी आलेल्या ख्रिस्तीन रॉव या तब्बल एक महिना लावणी, संगीत लावणीचे प्रकार व अदाकारी यांचा अभ्यास वाईत राहून करीत होत्या. ख्रिस्तीन रॉव यांना पीएच.डी. प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्राने यमुनाबाईंना कळविल्याची आठवण त्या नेहमी सांगत. तमाशाचा फड बहिणी व भाच्या अधिक उत्तम प्रकारे चालवू लागल्याने सामाजिक कार्यात वेळ देण्याबरोबरच कलावंतांसाठीही काही करावे म्हणून तमाशा कला, कलावंत विकास मंडळ, मुंबई या संस्थेच्या आजीव सभासद व सल्लागार राहून त्या कार्य करू लागल्या. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या तमाशा शिबिरातून लावणी नर्तकींना प्रशिक्षण देऊन नवीन लावणी कलाकार घडवू लागल्या. महाराष्ट्र सन १९८९ मध्ये जागतिक मराठी परिषदेने गौरव प्रतीक पुरस्कार यमुनाबाईंना देऊन गौरव केला.\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९०, सांगली नगर परिषद पुरस्कार १९९१, वाई नगर परिषद पुरस्कार १९९२, राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार १९९५ मध्ये त्यांना मिळाला होता. तद्नंतरही पुणे महानगरपालिका पुरस्कृत ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ १९९५, मध्य प्रदेश येथे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार १९९९-२०००, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १९ मार्च २०१० रोजी अध्यक्ष मधु मंगेश कर���णिक यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक तळमळ सतत असल्यानेच अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाजाच्या परिषदेची निर्मिती करून संस्था रजिस्ट्रेशनपासून सतत १० वर्षे अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून समाजसेवा करीत होत्या.\nव्यसनाधिन, अशिक्षित समाज व्यसनमुक्त कसा करता येईल व त्यासाठी तळमळ असणाऱ्या यमुनाबाईंनी व समाजबांधवांनी जेजुरी व वाई या ठिकाणी विठ्ठल-रखुमाई मंदिराची स्थापना करून वाईतून पांडुरंगाच्या दिंडीला सुरुवात केली. भागवत धर्माची गोडी समाजात निर्माण केली. पंडित बिरजू महाराज यांच्या समवेत पुणे येथे संगीत लावणी व कथ्थक जुगलबंदी कार्यक्रम सादर करून लावणीचे नवीन पर्व सुरू केले. शेवटपर्यंत त्यांची बुध्दी तल्लख होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकश्मीर खोऱ्यातील ‘खऱ्या आझादी’चा अर्थ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nठसा : डॉ. अनिल अवचट\nठसा : मृणाल सेन\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/duet-to-software-bug-permissin-grant-to-neil-armstrong-say-bmc/", "date_download": "2019-01-20T21:07:26Z", "digest": "sha1:W44C3SWX72H4D2KVMSKDJDNYLDDOC3S6", "length": 19814, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "नील आर्मस्ट्राँगला परवानगी ‘सॉफ्टवेअर बग’मुळे, पालिका प्रशासनाची कबुली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nनील आर्मस्ट्राँगला परवानगी ‘सॉफ्टवेअर बग’मुळे, पालिका प्रशासनाची कबुली\nनील आर्मस्ट्राँगला कोर्ट रूममध्ये बकरा कापण्यासाठी दिलेली परवानगी ही ‘सॉफ्टवेअरमधील बग’ मुळे झालेली चूक असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तांत्रिक चुकीमुळे ही परवानगी दिली गेली असून तांत्रिक चूक शोधण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस बकर्‍याच्या धार्मिक वधासाठी ऑनलाइन परवानगी देण्याचे काम बंद राहणार आहे.\nयेत्या बुधवारी असलेल्या बकरी ईदनिमित्त शेळ्या व मेंढ्यांच्या धार्मिक वधासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृहातर्फे ऑनलाइन परवानगी दिली जाते. या परवानगीअंतर्गत अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग या फेक नावाने आलेल्या अर्जाला कोर्ट रूममध्ये बकरा कापण्यासाठी परवानगी दिल्याचा गंभीर प्रकार घडला. जीव मैत्री ट्रस्टने हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.\nआतापर्यंत 100 जणांना परवानगी\nसॉफ्टवेअरमधल्या तांत्रिक चुकीमुळे ही परवानगी चुकून दिली गेली आहे. ही चूक सुधारण्यासाठी तांत्रिक चूक शोधण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. बकरी ईदनिमित्त दरवर्षी लाखो बकर्‍यांची खरेदी-विक्री देवनार पशुवधगृहातून होत असते. मुंबई हद्दीत त्यांच्या केवळ धार्मिक वधासाठी पालिकेच्या अधिनियमांतर्गत अटी व शर्तींच्या आधारे ही परवानगी दिली जात असते. मुंबईमध्ये गेल्या 10 तारखेपासून बकरी ईदसाठी आतापर्यंत सुमारे 100 जणांना अशी परवानगी दिली गेली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.\nआतापर्यंत 28 हजार बकर्‍यांची विक्री\nदेवनार पशुवधगृहात दरवर्षी बकरी ईदच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेळ्या, मेंढय़ाची खरेदी-विक्री होत असते. लाखो बकरे इथे विक्रीसाठी येत असतात. त्यांची शारीरिक तपासणी देवनार पशुवधगृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत रोज केली जाते. 64 एकरच्या परिसरात बकरे ठेवण्यासाठी 90 हजार चौ. मीटरचे निवारा वाडे तयार करण्यात आले आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड जिह्यापासून मुस्लिम समाजातील लोक इथे बकरे विकत घेण्या��ाठी येत असतात. तब्बल 15 दिवस हा बाजार सुरू असतो. या समाजातील लोकांना बकरा घरी नेऊन आपल्या प्रथेनुसारच त्याचा धार्मिक वध करायचा असतो. त्यामुळे या पशुवधगृहाबाहेर कत्तलीसाठी परवानगी दिली जाते असे अधिकार्‍यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलअवघा देश दु:खात असताना गोरेगावमध्ये भाजपची चमकोगिरी, पुलाचे श्रेय लाटण्याचा खटाटोप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kilis+tr.php", "date_download": "2019-01-20T22:22:18Z", "digest": "sha1:WVQHI76FTU3YHZL6OLBV5QMVERUOQWZ6", "length": 3456, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kilis (तुर्कस्तान)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kilis\nक्षेत्र कोड Kilis (तुर्कस्तान)\nआधी जोडलेला 348 हा क्रमांक Kilis क्षेत्र कोड आहे व Kilis तुर्कस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण तुर्कस्तानबाहेर असाल व आपल्याला Kilisमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. तुर्कस्तान देश कोड +90 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kilisमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +90 348 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKilisमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +90 348 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0090 348 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/pusad-urban-bank-recruitment-44-posts-29-09-2017.html", "date_download": "2019-01-20T22:03:56Z", "digest": "sha1:K25ETC3VHLUEYQHKPGHIGC7WUIRLTJYK", "length": 9222, "nlines": 132, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागा", "raw_content": "\nपुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागा\nपुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागा\nपुसद अर्बन को-ऑप [Pusad Urban Co-Op. Bank] बँकेत विविध पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ सप्टेंबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव\nमुख्य कार्यालय व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) १० वर्षे अनुभव\nवसुली व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव\nविपणन व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA ०२) ०५ वर्षे अनुभव\nकर्ज व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) CA ०३) ०५ वर्षे अनुभव\nतपासणी व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) CA ०३) ०५ वर्षे अनुभव\nलेखी व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव\nप्रशासकीय व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA ०२) ०५ वर्षे अनुभव\nमाहिती प्रणाली व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर/BCA/BBA /MCA ०२) ०५ वर्षे अनुभव\nसहाय्यक वसुली व्यवस्थापक : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव\nशाखा व्यवस्थापक : १२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव\nवयाची अट वरील पदांसाठी : ५० वर्षापर्यंत\nउप शाखा व्यवस्थापक : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA ०२) ०३ वर्षे अनुभव\nलोन अधिकारी : ०६ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA ०२) ०३ वर्षे अनुभव\nपासिंग अधिकारी : १३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा MBA ०२) ०३ वर्षे अनुभव\nवयाची अट उर्वरित पदांसाठी : ४५ वर्षापर्यंत\nशुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २००/- रुपये]\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 September, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस ��पनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249490:2012-09-11-20-11-14&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T21:59:12Z", "digest": "sha1:YB3C44SYSS3YRB5E3YXS737Z2PYZPJMI", "length": 17986, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा\nबुधवार, १२ सप्टेंबर २०१२\nआदि शंकराचार्य सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम् पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति: पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति:’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता हा श्लोकाचा वरकरणी यथायोग्य असा अर्थ झाला.\nआता या श्लोकाचा आध्यात्मिक पातळीवरचा आणि साधकाला बोधकारक असा दुसरा अर्थ काय या श्लोकातला ‘अर्थ’ म्हणजे पैसा आहेच पण त्यापुढेही जे काही मी कमावलं आहे त्याचा साठा हा देखील ‘अर्थ’ आहे. आता साधक काय कमावणार या श्लोकातला ‘अर्थ’ म्हणजे पैसा आहेच पण त्यापुढेही जे काही मी कमावलं आहे त्याचा साठा हा देखील ‘अर्थ’ आहे. आता साधक काय कमावणार त्याचा साठा असतो तो आध्यात्मिक, साधनेचा, तपस्येचा. त्यातून अनर्थ कसा काय होणार त्याचा साठा असतो त��� आध्यात्मिक, साधनेचा, तपस्येचा. त्यातून अनर्थ कसा काय होणार तर मनात दुनियादारीचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल, दुनियेच्या मोहाचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल तरी उपासनेचं जे संचित आहे, आध्यात्मिक प्रगतीची जी मिळकत आहे ती अनर्थ घडवू शकते, असा इशारा यात आहे तर मनात दुनियादारीचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल, दुनियेच्या मोहाचा सूक्ष्मसा तंतू जरी उरला असेल तरी उपासनेचं जे संचित आहे, आध्यात्मिक प्रगतीची जी मिळकत आहे ती अनर्थ घडवू शकते, असा इशारा यात आहे तेव्हा माझ्या आध्यात्मिक प्रगतीतून मनात सात्त्विक अहंकार निर्माण होत नाही ना, याबाबत मी दक्ष राहणं आणि त्या उपासनेचं अवडंबर माजविण्याच्या मोहापासून कटाक्षानं स्वतला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्’ ही जाण पक्की करणं आहे. आपण धड साधकसुद्धा परिपूर्णपणे झालो नसताना स्वतला कुणीतरी झाल्यासारखं मानू लागतो, ही गोष्ट मोठी धोक्याची असते. श्रीसद्गुरू एकदा म्हणाले, ‘निंदेचा चिखल कुणालाच आवडत नाही पण स्तुतीचा चिखल आवडतो. शेवटी चिखलच. तो रुतवल्याशिवाय कसा राहील तेव्हा माझ्या आध्यात्मिक प्रगतीतून मनात सात्त्विक अहंकार निर्माण होत नाही ना, याबाबत मी दक्ष राहणं आणि त्या उपासनेचं अवडंबर माजविण्याच्या मोहापासून कटाक्षानं स्वतला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम्’ ही जाण पक्की करणं आहे. आपण धड साधकसुद्धा परिपूर्णपणे झालो नसताना स्वतला कुणीतरी झाल्यासारखं मानू लागतो, ही गोष्ट मोठी धोक्याची असते. श्रीसद्गुरू एकदा म्हणाले, ‘निंदेचा चिखल कुणालाच आवडत नाही पण स्तुतीचा चिखल आवडतो. शेवटी चिखलच. तो रुतवल्याशिवाय कसा राहील’ साधकालाही कुणी त्याची निंदा केली तर आवडत नाही पण त्याची थोडी स्तुती कुणी केली तर मनाला किती आनंद होतो’ साधकालाही कुणी त्याची निंदा केली तर आवडत नाही पण त्याची थोडी स्तुती कुणी केली तर मनाला किती आनंद होतो पण त्या स्तुतीचा चिखलच अनर्थाला कारणीभूत होतो. धड साधनेत आपण स्थिर झालो नसताना अध्यात्मप्रसाराचा वसा आपल्या शिरी घेऊन काहीबाही करू लागतो आणि हळुहळू दुनियादारीच्या जाळ्यात अलगद अडकूही शकतो. आता असा साधकदेखील एकवेळ जगापासून अलिप्त राहील पण ‘पुत्रादपि धनभाजां भ��ति’ आहेच पण त्या स्तुतीचा चिखलच अनर्थाला कारणीभूत होतो. धड साधनेत आपण स्थिर झालो नसताना अध्यात्मप्रसाराचा वसा आपल्या शिरी घेऊन काहीबाही करू लागतो आणि हळुहळू दुनियादारीच्या जाळ्यात अलगद अडकूही शकतो. आता असा साधकदेखील एकवेळ जगापासून अलिप्त राहील पण ‘पुत्रादपि धनभाजां भीति’ आहेच आपला आध्यात्मिक वारसा हा आपल्या मुलानं किंवा आपल्या परिवारातील कुणीतरी पुढे चालवावा, या ‘पुत्रमोहा’त अडकण्याचीही भीती उरतेच आपला आध्यात्मिक वारसा हा आपल्या मुलानं किंवा आपल्या परिवारातील कुणीतरी पुढे चालवावा, या ‘पुत्रमोहा’त अडकण्याचीही भीती उरतेच किंवा लोकेषणेत अडकून ‘स्वयंसिद्ध’ झालेल्या साधकाच्या आजूबाजूच्या वा परिवारातल्यांच्या मनातही तो वारसा आपल्याकडे यावा, अशी इच्छा वास करू लागते, हे जगभर दिसतं, असंही आचार्य सांगतात. तेव्हा वाचन, मनन, चिंतन, सत्संग, नामस्मरण या टप्प्याने उपासनेचा मार्ग विशद करून झाल्यावर साधनेच्या पुढील मोठय़ा टप्प्याकडे वळण्याआधी आचार्य साधकाला या श्लोकातून सावध करतात. जी काही उपासना करायची त्यातून आध्यात्मिक ‘मी’सुद्धा पक्का होऊ देऊ नकोस, असा इशारा ते देतात.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, ���ेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557859", "date_download": "2019-01-20T21:41:16Z", "digest": "sha1:ILQDHMDLI3BBAAGM5C2CC55CSICTPO4K", "length": 10940, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पूल खचल्याच्या अफवेने घबराट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पूल खचल्याच्या अफवेने घबराट\nपूल खचल्याच्या अफवेने घबराट\nभोस्ते ः जगबुडी पुलाच्या सुरूवातीच्या भागातून तांब्याची पट्टी गायब झाल्याने निर्माण झालेली पोकळी, तर दुसऱया छायाचित्रात परिस्थितीची पहाणी करताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी.\nभोस्ते-जगबुडी पूलाची तांब्याची पट्टी गायब\nडागडुजी सुरू,अवजड वाहतूक बंद\nमुंबई-गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग असलेला भोस्ते-जगबुडी पूल खचल्याच्या अफवेने सोमवारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबतची माहिती मिळताच विविध खात्यांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पुलाच्या एका बाजूची तांब्याची पट्टी गायब होऊन काहीशी पोकशी निर्माण झाल्याचे लक्षात येताच यंत्रणांनी काहीसा निःश्वास टाकला. पुलाच्या एका टोकाला निर्माण झालेल्या पोकळीत तांब्याची पट्टी बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान पुलाला कोणाताही धोका नसल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाने दिला आहे.\nमहामार्गावर दुर्घटना घडल्यास भोस्ते-जगबुडी पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केल�� जातो. कोंडिवली, शिव, आष्टी, वेरळ, भोस्ते आदी गावांसह अन्य गावांतील ग्रामस्थ याच पुलावरून शहरात बाजाररहाटसाठी येत असतात. याशिवाय वाहनांचीही याच पुलावरून सतत रेलचेल सुरू असते. विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी या पुलाचा रिक्षा व्यावसायिक अधिक वापर करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे या पुलावरून रिक्षा व्यावसायिकांची वर्दळ सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूला पोकळी निर्माण झाल्याचे दृष्टीस पडले. ही बाब कर्णोपकर्णी होत पूल खचल्याची अफवा पसरली.\nयाबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, जि. प. बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस यंत्रणांसह अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी भेट देत अधिकाऱयांना सूचना केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सुरूवातीला काही वेळ पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पुलाच्या एका बाजूला निर्माण झालेल्या पोकळीची संबंधित अधिकाऱयांनी सखोल पहाणी केली असता या भागातील तांब्याची पट्टी गायब असल्याचे दृष्टीस पडले.\nया घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंना बॅरिगेटस् लावून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. पोकळी निर्माण झालेल्या ठिकाणी तांब्याची पट्टी टाकण्याचे काम दुपारच्या सुमारास हाती घेण्यात आले. या मार्गावरून धावणाऱया अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुलास कोणत्याहीप्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बांधकाम खात्याने केले आहे.\nहा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. मात्र त्यानंतर हा पूल जि. प. बांधकाम खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या पुलाची उर्वरित प्रलंबित राहिलेली कामेही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे येथील जि. प.चे बांधकाम उपअभियंता एम. बी. खेडेकर यांनी सांगितले.\nभोस्ते-जगबुडी पूल वाहतुकीसाठी डेंजरच\nभोस्ते-जगबुडी पूल वाहतुकीसाठी डेंजरच असून यापूर्वीही पुलाची डागडुजी ऐरणीवर आली होती. या पर्यायी पुलावरून रात्रीच्या सुमारास अवजड वाहनांची विशेषतः वाळूची वाहतूक सुरू असते. याशिवाय पुलाच्या शेवटच्या टोकाकडील भाग खचत चालला असून वाहने हाकताना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. पुलाच्या मध्यभागी ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. मात्र तरीही पुलाच्या डागडुजीसाठी बांधकाम खात्यास अद्याप सवड मिळालेली नाही.\nअडरे ग्रामपंचायत इमारत जमीनदोस्त\nरिफायनरी प्रकल्पग्रस्तांना जमीन संपादनाच्या नोटीसा रवाना\nरिफायनरी विरोधात सेना आमदारांची निदर्शन\nमत्स्यशास्त्रातील जागतिक तज्ञ गुरुवारी रत्नागिरीत\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Schmidmuehlen+de.php", "date_download": "2019-01-20T21:37:04Z", "digest": "sha1:5HASBHD7RWM2LWYO6IKRQ54DAB35UEKU", "length": 3468, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Schmidmühlen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Schmidmühlen\nक्षेत्र कोड Schmidmühlen (जर्मनी)\nआधी जोडलेला 09474 हा क्रमांक Schmidmühlen क्षेत्र कोड आहे व Schmidmühlen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schmidmühlenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schmidmühlenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +499474 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSchmidmühlenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +499474 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00499474 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-news-new-delhi-sansad-adhiveshan-marathi-news-52456", "date_download": "2019-01-20T21:35:35Z", "digest": "sha1:OYCU6MF7LQBWYHCMAZHG56VSPDBFT2ZJ", "length": 13493, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "india news new delhi sansad adhiveshan marathi news संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 12 जुलैपासून शक्‍य | eSakal", "raw_content": "\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 12 जुलैपासून शक्‍य\nबुधवार, 14 जून 2017\nनवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 जुलैपासून सुरू होऊ शकते आणि अधिवेशन समाप्तीची तारीख 10 ऑगस्ट असेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी आज दिली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून आक्रमक विरोधकांमुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.\nनवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 जुलैपासून सुरू होऊ शकते आणि अधिवेशन समाप्तीची तारीख 10 ऑगस्ट असेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी आज दिली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून आक्रमक विरोधकांमुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.\nसंसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन जानेवारीअखेरीस सुरू होऊन 31 मार्चपूर्वीच संपले. यामुळे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनांच्याही वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असे सांगितले जात होते; परंतु सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशन आरंभाची संभाव्य तारीख (12 जुलै) पाहता, पूर्वीचेच वेळापत्रक कायम असल्याचे दिसते. प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाची सांगताही 15 ऑगस्टपूर्वी होते. अर्थात, वेळापत्रक निश्‍चितीचा औपचारिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समिती (सीसीपीए) करेल. गृहमंत्री राजनाथसिंह हे या समितीचे प्रमुख असून समितीची बैठक पुढील आठवड्यात होऊ शकते.\nपावसाळी अधिवेशनादरम्यानच राष्ट्रपतिपदाची निवडणूक (17 जुलै) होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजु���ीचे रणशिंग फुंकले आहे. विरोधकांचा सहमतीचा उमेदवार उभा करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली असून या समितीची उद्या (ता. 14) बैठक होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती निवडणुकीतील मतांचे गणित पूर्णत: अनुकूल असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा असून कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचा दबाव मान्य करायचा नाही, असा निर्धारही सरकारचा आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने उमेदवार निश्‍चितीवरून राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांची समितीही नेमली आहे.\n'फेक बातम्या पसरविणे समाजासाठी हानिकारक'\nपुणे : \"सोशल मीडियामुळे क्रांती झाली आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. याच माध्यमातून फेक न्यूजचा प्रसार करून समाजात अशांतता...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/decision-underground-drainage-scheme-pending-114894", "date_download": "2019-01-20T22:02:04Z", "digest": "sha1:GKCAE4RN2FMOSWYTEU6V6GJZMUTIVJYG", "length": 14818, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "The decision of the underground drainage scheme is pending भुयारी गटार योजनेचा निर्णय महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित | eSakal", "raw_content": "\nभुयारी गटार योजनेचा निर्णय महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित\nमंगळवार, 8 मे 2018\nकेंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतंर्गत सोलापूर शहर भुयारी गटार योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 180.24 कोटी रुपये खर्च येणार आहे.\nसोलापूर - अमृत योजनेतंर्गत भुयारी गटार योजना राबविण्याबाबत 7 एप्रिलच्या आत निर्णय घेतला नाही तर प्रकल्प रद्द करू, अशी धमकीवजा सूचना देणाऱ्या शासनाने ठराव पाठवून महिना होत आला तरी अद्याप त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे असे पत्र पाठविण्यामागे सुत्रे हलविणारा 'शुक्राचार्य' शासन मंजुरीसाठी का प्रयत्न करत नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.\nकेंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतंर्गत सोलापूर शहर भुयारी गटार योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 180.24 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेतंर्गत 13 ड्रेनेज झोनमध्ये तब्बल 58 हजार 60 घरांमध्ये जोड दिला जाणार आहे. हा प्रस्ताव 7 एप्रिल रोजी बहुमताने मंजूर करण्यात आला. भुयारी गटार योजनेचा मक्ता देण्याच्या प्रस्तावावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्‍नांमुळे प्रशासनाला अक्षरशः घाम फुटला होता. दरम्यान, नेत्याचा निरोप आल्यावर काँग्रेसने अचानकपणे आपल्या भूमिकेत बदल केला आणि निर्णय लांबणीवर पडण्याची स्थिती निर्माण झालेल्या मक्‍त्याच्या विषयाला अनपेक्षित मंजुरी मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसन जाधव हे मात्र शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.\nभुयारी गटार योजनेचा ठराव 7 एप्रिलच्या आत करून, तो विशेष दूतामार्फत शासनाकडे पाठवावा. तांत्रिक समितीसमोर त्याचे सादरीकरण करायचे आहे, असे नगरविकास विभागाकडून आलेल्या पत्रात म्हटले होते. शहराचे नुकसान होऊ नये यासाठी अनिच्छेने का होईना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी नमते घेतले आणि प्रशासनाला हव्या असलेल्या पद्धतीनुसार ठराव करून दिला. हा ठराव ई-मेल आणि विशेष दूतामार्फ���ही शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नाही. झालेल्या ठरावाला शासनाकडून मंजुरी मिळत नसेल तर, ठराव करण्याची घाई का करण्यात आली, असा प्रश्‍न या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.\nअसा असेल योजनेसाठीचा हिस्सा\nकेंद्र शासनाचे अनुदान - 90.12 कोटी (50 टक्के)\nराज्य शासनाचे अनुदान - 45.06 कोटी (25 टक्के)\nमहापालिकेचा हिस्सा - 45.06 कोटी (25 टक्के)\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-cropfinance-115680", "date_download": "2019-01-20T22:11:05Z", "digest": "sha1:3ZNGS74UJR2HBKMNVJTVGTQBX6STUSVC", "length": 16509, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news cropfinance जिल्ह्यातील पीककर्जामध्ये साडेबाराशे कोटींना कात्री | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील पीककर्जामध्ये साडेबाराशे कोटींना कात्री\nशुक्रवार, 11 मे 2018\nनाशिक : नाशिकच्या पतपुरवठा आराखड्याची देशभर चर्चा राजकारण्यांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील उच्चपदस्थ मोठ्या अभिमानाने घडवून आणायचे. त्याच जिल्ह्यात पीक कर्जासाठी अपेक्षित अर्थसहाय्य मिळण्याचा प्रश्‍न तयार झाला आहे. पीककर्जाला साडेबाराशे कोटींची कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे अगोदर बाजारभाव मिळत नसल्याने संकटात असलेल्या शेतीपुढील अडचणी वाढणार आहेत. खरीपाला शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे.\nनाशिक : नाशिकच्या पतपुरवठा आराखड्याची देशभर चर्चा राजकारण्यांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील उच्चपदस्थ मोठ्या अभिमानाने घडवून आणायचे. त्याच जिल्ह्यात पीक कर्जासाठी अपेक्षित अर्थसहाय्य मिळण्याचा प्रश्‍न तयार झाला आहे. पीककर्जाला साडेबाराशे कोटींची कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे अगोदर बाजारभाव मिळत नसल्याने संकटात असलेल्या शेतीपुढील अडचणी वाढणार आहेत. खरीपाला शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे.\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राष्ट्रीयकृत बॅंकांनी 256 आणि जिल्हा बॅंकेचे 1 हजार अशी एकुण 1 हजार 256 कोटींची घट पीककर्जामध्ये झाली आहे. एकुण 13 हजार 255 कोटीच्या आराखड्यात प्राधान्य क्षेत्रासाठी 11 हजार 125 कोटी तर बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी 3 हजार 200 कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी पंढरी म्हणून नावारुपाला आलेल्या शेतीसाठी अधिकाअधिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे हे यापूर्वीच्या पतपुरवठा आराखड्याचे वैशिष्ट्य राहिले.\nजिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत सापडल्यावर मागील खरीपाप्रमाणेच रब्बी हंगाम अडचणीत सापडला. यंदाही जिल्हा बॅंकेची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पीककर्ज वाटपाचे भवितव्य अंधारात आहे. जिल्हा बॅंक अडचणीत आल्यावर सरकारपासून प्रशासकीय यंत्रणा इतर बॅंकांना शेतीसाठी अर्थसहाय्य करा, असे सातत्याने सांगत राहिले. पण इतर बॅंकांना \"चांगले' ग्राहक शोधून सापडलेले नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणे मुश्‍कील झाले.\nजिल्ह्याच्या आराखड्यात खरीप व रब्बी पीकांसाठी 3 हजार 755 कोटीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी 2 हजार 625 कोटी रुपये व रब्बी हंगामासाठी 1 हजार 130 कोटीचे नियोजन आहे. कृषी आधारीत घटकांसाठी व मुदत कर्जासाठी 2 हजार 470 कोटीची योजना निश्‍चित केली आहे.\nगतवर्षी आराखड्यात आराखड्यात खरीप व रब्बी पीकांसाठी 4011 कोटीचे उदिष्ट्य होते. त्यात यंदा 256 कोटीची घट करीत ते 3755 कोटीपर्यत घटविले आहे. तर\nएकट्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेने गतवर्षी 1500 कोटीच्या पीककर्जाचे उदिष्ट्य ठरविले होते. ते यंदा 500 कोटीपर्यत समित धरण्यात आले आहे. एकट्या जिल्हा बॅकेचे 1 हजार कोटीचे उदिष्ट्य घटल्याने गावोगावच्या विकास सोसायट्यांमार्फत जिल्हा बॅकेकडून पीक कर्ज घेउन गुजरान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहे.\nमहाराष्ट्र बॅकेने तयार केलेल्या 13255 कोटीच्या आराखड्यात प्राधान्य क्षेत्राला 11125 कोटी तर बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी 3200 कोटीचे नियोजन आहे. आराखड्यात\nजिल्ह्यातील बॅंक क्षेत्राचा मात्र विस्तार झाला असून बॅंक शाखांत वाढ होऊन 42 बॅंकाच्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण 782 शाखातून लघु उद्योग विकासासाठी बॅंका व खाजगी बॅंकांना समावून घेतले आहे.\nपीक कर्ज 3755 कोटी\nलघु उद्योग 2300 कोटी\nरब्बी पीक 1129 कोटी\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत��या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'\nसांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर...\nएकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमालेगाव - नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातूनच शुक्रवार हा मालेगाव तालुक्‍यासाठी घातवार ठरला. तालुक्‍यातील तीन शेतकऱ्यांनी...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=253539%3A2012-10-03-18-20-38&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:05:04Z", "digest": "sha1:HOHDTLKAS3RVF2TAEPNWUV2W6EPCFASP", "length": 6119, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१६. भवसागर", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१६. भवसागर\nगुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२\nआत्मा अमर आहे आणि तो अनेकानेक देह धारण करीत असतो. ते देह नश्वर असल्याने देहाचा जन्म होतो आणि देहाचा मृत्यू होतो. देह सुदृढ राहातो आणि देह कमकुवत होतो, गलितगात्र होतो. देह निरोगी असतो आणि देहाला आजार होतो. आत्मा यापासून निर्लीप्त आहे. तो अमर आहे, अखंड आहे, आनंद अर्थात सच्चिदानंद हे त्याचं खरं स्वरूप आहे.\nहे सारं आपण वाचतो पण तरी ज्या देहात आपण आत्ता आहोत त्याच्या जन्मापासून आजवर जे आयुष्य आपण जगलो, तेच आपल्याला पूर्ण खरं वाटतं. आपल्या देहाला जे नाव मिळालं आहे त्या नाव आणि आडनावाचं कुंपण हीच आपल्याला आपली खरी ओळख वाट��े. आपला जन्म झाला आणि मृत्यूही होणार, हे वास्तव आपण जाणत असलो तरी मृत्यू आपल्याला नकोसाच वाटतो. असे असूनही जन्म-मृत्यूचा फेरा आणि भवसागर तरुन जाण्याचा बोध आपल्याला वास्तविक वाटत नाही असा काही भवसागर असेल तर मला तो दिसत का नाही असा काही भवसागर असेल तर मला तो दिसत का नाही श्रीरामकृष्णांची गोष्ट आठवते. एक मासोळी आपल्या आईला म्हणाली, ‘आई ते पाणी का काय म्हणतात ते खरंच असतं का गं श्रीरामकृष्णांची गोष्ट आठवते. एक मासोळी आपल्या आईला म्हणाली, ‘आई ते पाणी का काय म्हणतात ते खरंच असतं का गं त्याचा समुद्रही असतो का गं त्याचा समुद्रही असतो का गं ते असेल तर मला ते दिसत का नाही ते असेल तर मला ते दिसत का नाही’ आई हसून म्हणाली, ‘माश्ये जन्मापासून तू पाण्यातच आहेस, पाण्यातच जगते आहेस आणि या पाण्यात असतानाच काळाच्या स्वाधीन होणार आहेस’ आई हसून म्हणाली, ‘माश्ये जन्मापासून तू पाण्यातच आहेस, पाण्यातच जगते आहेस आणि या पाण्यात असतानाच काळाच्या स्वाधीन होणार आहेस’ चराचरात भरलेला भगवंत आम्हाला दिसत का नाही, हा प्रश्न विचारणाऱ्यांना श्रीरामकृष्ण या रूपककथेतून उत्तर देतं. हेच रूपक भवसागरालाही लागू आहे. या भवसागरातच आपण जन्मतो आणि या भवसागरातच मृत्यू आपल्याला मिठी मारतो आणि फिरून या भवसागरातच आपण जन्मतो’ चराचरात भरलेला भगवंत आम्हाला दिसत का नाही, हा प्रश्न विचारणाऱ्यांना श्रीरामकृष्ण या रूपककथेतून उत्तर देतं. हेच रूपक भवसागरालाही लागू आहे. या भवसागरातच आपण जन्मतो आणि या भवसागरातच मृत्यू आपल्याला मिठी मारतो आणि फिरून या भवसागरातच आपण जन्मतो ‘भव’चा बराच विस्तार आहे पण त्याचा उगम जीवभाव, देहभावात आहे. ज्याला आपण भवताल म्हणतो ती बाहेरची दुनिया आहे. तिच्या तालावर नाचण्याची ओढ ही जीवभावात आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत याच जीवभावाच्या अथांग वासनासमुद्रात आपण वहावत जात आहोत आणि हा सागर पार केला नाही तर जीवभावाच्या वासनेचा कोणता ना कोणता दोरखंड आपण इतका घट्ट पकडू की आयुष्याची मुदत संपल्याने देह सुटला तरी तो दोरखंड सुटणार नाही ‘भव’चा बराच विस्तार आहे पण त्याचा उगम जीवभाव, देहभावात आहे. ज्याला आपण भवताल म्हणतो ती बाहेरची दुनिया आहे. तिच्या तालावर नाचण्याची ओढ ही जीवभावात आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत याच जीवभावाच्या अथांग वासनासमुद्रात आपण वहावत ���ात आहोत आणि हा सागर पार केला नाही तर जीवभावाच्या वासनेचा कोणता ना कोणता दोरखंड आपण इतका घट्ट पकडू की आयुष्याची मुदत संपल्याने देह सुटला तरी तो दोरखंड सुटणार नाही त्याला धरूनच दुसरा देह आणि दुसरं आयुष्य आपल्या वाटय़ाला येईल. यालाच जन्ममृत्यूचं चक्र म्हणतात. या चक्रातून सुटण्याचा उपाय काय त्याला धरूनच दुसरा देह आणि दुसरं आयुष्य आपल्या वाटय़ाला येईल. यालाच जन्ममृत्यूचं चक्र म्हणतात. या चक्रातून सुटण्याचा उपाय काय हा भवसागर तरण्याचा उपाय काय हा भवसागर तरण्याचा उपाय काय संत सांगतात की, शरीरानं दुनियेत राहून चित्त भगवंतापाशी दृढ झालं तरच या दुनियेत जिवाच्या वासना घुटमळत राहाणार नाहीत. एका नामाने भवसागर पार होईल, अशी ग्वाहीही संत देतात. पण दुनियेत विखुरलेल्या मनात नाम स्थिर होण्यासाठीही काही अभ्यासाची, प्रयत्नांची जोड लागते. बाहेर विखुरलेल्या या मनाला आत वळविण्यासाठी काही वळण लावावं लागतं. शिस्त बाणवावी लागते. बहिरंग साधनांनी ती प्रक्रिया सुरू होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2813?page=2", "date_download": "2019-01-20T22:14:12Z", "digest": "sha1:C56V5PMAHQLTOOJ4CEJQ5AOEX5VUQK63", "length": 89250, "nlines": 365, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सोन्याचा पिंजरा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआफ्रिकन आणि भारतीय लोकांना स्वतःचे भले कळत नाही, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांच्यावर शासन करणे अपरिहार्य आहे, वास्तविक त्यांच्यावर राज्य करण्यात आम्हाला क्लेषच होतात तरीही आम्ही दुनियादारी करतो आहो, असे मत मांडणारी व्हाईट मॅन्स बर्डन ही कविता रुडयार्ड किपलिंगने १८९९ साली लिहिली. (ते त्याचे स्वतःचे प्रामाणिक मत होते की औपरोधिक, याविषयी इतिहासकारांमध्ये वाद आहेत.) लोकांच्या भल्यासाठीही त्यांच्यावर सक्ती करू नये हे मत आपण आता मान्य करतो.\nशारिरीक बलाचा वापर न करताही सक्ती केली जाऊ शकते. लोकांना अज्ञानात ठेवूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देता येते. रुग्णाला अज्ञानात ठेवून त्याच्यावर सर्वोत्तम उपचार करणे डॉक्टरांना सहज शक्य असते परंतु त्यास न्यायवैद्यकीय अनुमति नाही. सर्व माहिती रुग्णाला उपलब्ध करून निर्णयस्वातंत्र देणे अपेक्षित असते.\nडॉ. अभय आणि राणी बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन ऍन्ड रीसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेने केलेले कार्य महान आहेच. परंतु, त्यांच्या केवळ एका धोरणाविषयी मला चर्चा अपेक्षित आहे.\nशोधग्राम येथे 'मां दंतेश्वरी दवाखाना' आहे. त्याच्या आवारातील दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून \"स्वच्छता राखा\", \"लसीकरण करा\", असे संदेश पसरविले जातात. रुग्णांची फसवणूक करून त्यांचे तात्पुरते भले होईलही. परंतु ते नैतिक आहे काय\nदंतेश्वरी देवीचे आदेश पाळल्यामुळे खरोखरीच आरोग्यविषयक फायदे होत असल्याचे अनुभवून आदिवासींची श्रद्धा अधिकच दृढ (ती केवळ श्रद्धा उरणार नाही तर विवेकी विश्वास बनेल) होईल ना या श्रद्धेचा वापर करून शोषण करणेही मांत्रिकांना सोपे जाईल ना\nअजून एक मुद्दा असा की उजव्या गटांनी 'मां दंतेश्वरी स्वाभिमान मंच' ही नक्षलवादाला 'विरोध करणारी' संघटना बनविलेली आहे. डाव्या गटांनी बिरसा मुंडा या स्वातंत्र्यसैनिक/प्रेषिताच्या नावाचा असाच वापर केलेला आहे. अशा परिस्थितीत, श्रद्धेला खतपाणी घालणे योग्य आहे काय\nअंधश्रद्धा एवढी सर्वव्यापी आहे की या भित्तिलेखनावर विश्वासून अनेकजणी तिथे कचरा टाकतील.\nएक दिवस तरी ती अंधश्रद्धा/ श्रद्धा या शब्दांना रजा द्या यना.\nमाणसाने नेहमी प्रयत्नशील राहावे (प्रयत्नांती परमेश्वर असेही म्हणूया नको; त्यालाही रजा देऊ.) म्हणून तरी अनेक बायका कचरा टाकून पाहतील.\nमला सतत प्रयत्न करणारी माणसे आवडतात. त्या बायकांना पाणी चाखायची किंवा आंगठी घालायची संधी मिळत असल्यास त्यांनी ती सोडू नये असे मला मनापासून वाटते.\nअभय बंग यांच्या भाषणाच्या पीडीएफ फाईलचा दुवा वर दिला आहे. त्यातही असाच उल्लेख आहे.\nकचरा वाढेल. अंधश्रद्धा एवढी सर्वव्यापी आहे की या भित्तिलेखनावर विश्वासून अनेकजणी तिथे कचरा टाकतील.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n१...\"लोकांच्या भल्यासाठीही त्यांच्यावर सक्ती करू नये हे मत आपण आता मान्य करतो.\nयांत आपण म्हणजे नेमके कोण\n.... व्यक्तिस्वातंत्याचे तत्त्व बहुमान्य आहे असे मानले जाते.\n२..तर विविध मार्ग चोखाळण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही.\n..कोणीही नाही.इथेही व्यक्तिस्वातंत्र्य आहेच.\n३..ज्या सुशिक्षितांना घरातले मोठे सांगत की बाप्पाला नमस्कार कर त्यापैकी नेमके कितीजण मोठे झाल्यावर बाप्पा तारणहार आहे असे समजून चालतात\n.. नव्वद टक्के +.बहुशः अंधश्रद्धेचे मूळ बालपणी होणार्‍या संस्कारात असते. त्या संस्कारांचे दृढीकरण होते. मानवी मेंदूत याचे हार्डवायरिंग() असते असे म्हणतात.\nव्यक्तिस्वातंत्याचे तत्त्व बहुमान्य आहे असे मानले जाते.\nलहान मुलांनी अभ्यास न करणे, जंकफूड खाणे, लसीकरणाच्या लसी टोचताना कांकू करणे, शाळेत जाण्यास नाराजी दाखवणे, मोठ्यांनी ड्रग्ज घेणे, जुगार खेळणे, दारू पिणे या पासून रोखण्यावर कोण कोणाचे व्यक्तिस्वातंत्र्य चालवून घेते लोकांच्या भल्यासाठी अनेकदा आपण सक्ती करतो. व्यक्तिस्वातंत्र्याची ऐशी की तैशी.\nनव्वद टक्के +.बहुशः अंधश्रद्धेचे मूळ बालपणी होणार्‍या संस्कारात असते. त्या संस्कारांचे दृढीकरण होते. मानवी मेंदूत याचे हार्डवायरिंग() असते असे म्हणतात.\nचूक. संस्काराने दृढीकरण होते - ठीक पण माणसाचा अनुभव/ शिक्षण/ वाचन याचा काही उपयोग होत नाही असे आपल्याला का वाटत असावे आपण ९०% हे उत्तर कसे निश्चित केले आपण ९०% हे उत्तर कसे निश्चित केले लहानपणी कपाटात बागुलबुवा आहे असे सांगितल्यावर घाबरणारी माणसे मोठेपणी कपाट उघडायचे थांबवत नाहीत. आपल्या माहितीत दोष वाटतो. कृपया सुधारून घ्यावा.\nवसंत सुधाकर लिमये [12 Sep 2010 रोजी 16:34 वा.]\nआपण ९०% हे उत्तर कसे निश्चित केले\nयनावालांनी ९०% असे निश्चित केले आहे का नीट पाहा त्यांनी ९०%+ असे लिहिले आहे. देव नावाची संकल्पना कशी मनात रुजवली गेली ह्याचे उत्तर विचारल्यास दहातले नवाहून जास्त लोक बालपणी होणारे संस्कार असे उत्तर देतील.\nयनावालांनी ९०% असे निश्चित केले आहे का\nनाही त्यांनी ९०%+ असे लिहिले आहे. ९०% + म्हणजे १००% होऊ शकते हे मी पुढील प्रतिसादात म्हटले आहे. येथे + राहून गेल्याची चूक मान्य आहे. :-)\nदेव नावाची संकल्पना कशी मनात रुजवली गेली ह्याचे उत्तर विचारल्यास दहातले नवाहून जास्त लोक बालपणी होणारे संस्कार असे उत्तर देतील.\nहा प्रश्नही नाही आणि हे उत्तरही नाही त्यामुळे यावर काही प्रतिक्रिया नाही. जो प्रश्न यनांना विचारला त्याचे उत्तर यनांकडूनच अपेक्षित आहे. असो.\nनव्वद टक्के +.बहुशः अंधश्रद्धेचे मूळ बालपणी होणार्‍या संस्कारात असते. त्या संस्कारांचे दृढीकरण होते. मानवी मेंदूत याचे हार्डवायरिंग() असते असे म्हणतात.\n याला काही पुरावा, प्रमाण\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अ���िवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\n \"गणपतीची पूजा करणे\" यात काहीतरी ऐहिक प्राप्तीची वांछना असतेच ना (श्रद्धेच्या व्याख्येत केवळ शुद्ध पारमार्थिक मतांचा/कृतींचा समावेश करावा असे मला वाटते.)\n\"ज्या सुशिक्षितांना घरातले मोठे सांगत की बाप्पाला नमस्कार कर त्यापैकी नेमके कितीजण मोठे झाल्यावर बाप्पा तारणहार आहे असे समजून चालतात\nजे लोक देवाला तारणहार समजतात ते सगळेच अंधश्रद्ध नाहीत काय हिंदूची व्याख्या काय प्रौढपणी स्वतःला हिंदू म्हणविणारे किती लोक बाप्पाला नमस्कार करीत नाहीत\nगणपतीची पूजा करण्यामागे अंधश्रद्धाच असते या प्रतिपादनावर ९०% हा आकडा अवलंबून आहे.\nकोडी घालण्याऐवजी का अवलंबून आहे ते सांगा.\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\nएक सर्वेक्षण उपलब्ध आहे, त्यानुसार, \"हे जग देवाने निर्माण केले, आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो, देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो\" या तीन विधानांवर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या ~७०% होती.\nजय जय बाबा समर्थ\nयनावाला ९०% हा आकडा कुठूनतरी काढतात.\nकाही बाबा असेच घड्याळे, अंगठ्या कुठून तरी काढतात असे ऐकले आहे..\nमी कसा काढला विचारतो त्यावर तुम्ही बराच घोळ घालता.\nनंतर पिच्छा सोडला नाही तेव्हा ७०% हा आकडा दाखवता.\nचर्चा माझा भक्त टाकणार | समर्थ यनाबाबा मूळ आधार |\nमी अंधश्रद्धानिर्मूलक साचार |गोंधळ घालणार निश्चित ||\nह. घ्या. सर्वांनी. ;-)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.आनागॉर्न लिहितात :\"मी ९० हा म्याजिक नंबर यनावाला यांनी कुठून काढला ते विचारतो आहे.\n ६५ किंवा ४७ का नाही\nआपण समाजात वावरतो,आजूबाजूला बघतो.प्रसार माध्यमांतून बातम्या वाचतो, ऐकतो,\nपाहातो. \"पंढरपुरात आषाढी एकादशीला पंधरा लाख वारकरी\" ,\"श्रावण सोमवारा निमित्त शिवमंदिरांत अलोट गर्दी.\" \"सोमवती के शुभ अवसर पर लाखो श्रद्धालुओंने गंगा स्नान किया.\",\" आज अंगारकी.सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा.\"अशा बातम्या असतात. कोणत्याही देवाच्या/देवीच्या जत्रेला लक्षावधी ल��क लोटतात. यावरून आपल्याला समजते की लोकसंख्येत भाविकांचे प्रमाण खूप आहे.\nसंपूर्ण जगाच्या लोकसंख्येत देव न मानणार्‍या नास्तिकांचे प्रमाण १६% हून अधिक नाही. आपल्याकडे ते आणखी कमी आहे. ते इथे १०/१२ % हून अधिक नसावे हे कॉमनसेन्सने समजते. म्हणून \"देव हा आपला तारणहार आहे\" असे मानणार्‍याम्चे प्रमाण ९०% + आहे असे म्हणतो.ते वास्तविक आहे. कदाचित ८७% असेल पण ९३% असण्याचीच संभवनीयता अधिक. ते जर ४७% ,किंवा अगदी ६५% असते तर आपली खूपच प्रगती झाली असती.\n असे प्रियाली यांनी सुद्धा म्हणावे याचे आश्चर्य वाटते. त्यांचा स्वतःचा काय अंदाज आहे आस्तिकांचे प्रमाण ५०% हून खूप अधिक आहे याविषयी तर वाद नाही ना आस्तिकांचे प्रमाण ५०% हून खूप अधिक आहे याविषयी तर वाद नाही ना कोणाही सुबुद्ध, समंजस आणि विचारी व्यक्तीला ते ९०% हून अधिकच आहे असेच वाटेल.\nआपण समाजात वावरतो,आजूबाजूला बघतो.प्रसार माध्यमांतून बातम्या वाचतो, ऐकतो,\nपाहातो. \"पंढरपुरात आषाढी एकादशीला पंधरा लाख वारकरी\" ,\"श्रावण सोमवारा निमित्त शिवमंदिरांत अलोट गर्दी.\" \"सोमवती के शुभ अवसर पर लाखो श्रद्धालुओंने गंगा स्नान किया.\",\" आज अंगारकी.सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा.\"अशा बातम्या असतात. कोणत्याही देवाच्या/देवीच्या जत्रेला लक्षावधी लोक लोटतात. यावरून आपल्याला समजते की लोकसंख्येत भाविकांचे प्रमाण खूप आहे\nआता संस्कारांवरून घसरून आपण समाजात वावरू लागलो का आणि अनुभवही घेऊ लागलो. त्यावरून अंदाजही बांधू लागलो. अरेच्चा आणि अनुभवही घेऊ लागलो. त्यावरून अंदाजही बांधू लागलो. अरेच्चा\nपंढरपुरात आषाढी एकादशीला पंधरा लाख वारकरी\" ,\"श्रावण सोमवारा निमित्त शिवमंदिरांत अलोट गर्दी.\" \"सोमवती के शुभ अवसर पर लाखो श्रद्धालुओंने गंगा स्नान किया.\",\" आज अंगारकी.सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा.\"अशा बातम्या असतात. कोणत्याही देवाच्या/देवीच्या जत्रेला लक्षावधी लोक लोटतात. यावरून आपल्याला समजते की लोकसंख्येत भाविकांचे प्रमाण खूप आहे.\nभाविकांचे प्रमाण खूप आहे की नाही हा मुद्दा नाही. वरील कोणत्याही उदाहरणातून देव तारणहार आहे म्हणून गर्दी होते असे गृहितक आहे त्याची संख्यानिश्चिती आपण कशी केलीत हा माझा प्रश्न आहे. तीही ९० टक्के +. जेव्हा विज्ञाननिष्ठ गणितज्ज्ञ अशी ठोकंठोकी करतात तेव्हा इतरांना दोष का बरे द्यावा तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता तेव्हा तुम्हाला वरील उदाहरणे दिसतात. मी माझ्या आजूबाजूला किंवा उपक्रमावर बघते किंवा मी वाढले त्या इमारतीत, सोसायटीत बघते तेथे मला असे दिसत नाही. वारीला जाणारे, सिद्धीविनायकाला लाईन लावणारे यांची माझ्या ओळखीतील संख्या अशी -\n१. वरळीला माझे ऑफिस होते तेव्हा ४०० जणांपैकी केवळ ७-८ लोक सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून उभे राहत. (नावांसकट माहिती देऊ शकते.) बाकीचे लोक ऑफिस आणि मिटिंगांच्या वेळा सांभाळत. पुढे सदर लोकांवर वेळेची गदा आली असता ही संख्याही घटली. म्हणजेच बाप्पा मॅनेजमेंटच्या तालापासून आपल्याला वाचवेल असे त्यांना वाटले नाही. फक्त दोनजण अनेक युक्ती करून, लोकांना शेंड्या लावून सिद्धीविनायक दर्शन करत. टक्केवारी ९० च्या आसपास फिरकत नाही.\n२. माझ्या इमारतीतील ३० कुटुंबांपैकी १ कुटुंब साईबाबांच्या चरणी वेडे होते आणि दुसरे कुटुंब अनिरुद्ध बापूंच्या. इतर कोणत्याही कुटुंबाला वारीत सामिल झाल्याचे, देवळात लाईन लावून उभे राहिल्याचे मी पाहिलेले/ ऐकलेले नाही. इमारतीत आमची खूप जवळीक आहे त्यामुळे गोष्टी लपून राहण्यासारख्या नाहीत. पैकी एका कुटुंबाने बापू तारणहार समजून आपली वाताहत करून घेतली हे सत्य मी आधीही उपक्रमावर लिहिलेले आहे. टक्केवारी ९० च्या आसपास फिरकत नाही.\n३. वारीला जाणारे = ०/ शून्य/ नाडा/ झिप्पो.\nकोणाही सुबुद्ध, समंजस आणि विचारी व्यक्तीला ते ९०% हून अधिकच आहे असेच वाटेल.\n ९० टक्के + = १०० % असेल तर कठीण आहे यना तुमचे. प्लीज तुमच्या अंधश्रद्धा आधी सोडून द्या :-) मग इतरांबद्दल बोला.\nते इथे १०/१२ % हून अधिक नसावे हे कॉमनसेन्सने समजते. म्हणून \"देव हा आपला तारणहार आहे\" असे मानणार्‍याम्चे प्रमाण ९०% + आहे असे म्हणतो.ते वास्तविक आहे. कदाचित ८७% असेल पण ९३% असण्याचीच संभवनीयता अधिक. ते जर ४७% ,किंवा अगदी ६५% असते तर आपली खूपच प्रगती झाली असती.\nविज्ञानवादी आकड्यांच्या बाबतीत इतके निष्काळजी असलेले पाहून आश्चर्य वाटले. कॉमनसेन्स म्हणजे काय त्याने टक्केवारी कशी निघते त्याने टक्केवारी कशी निघते ८७% ते ९३% म्हणजे एरर बार अधिक उणे ३% हा आकडा कसा काढला मुळात ९०% का आकडा कुठून आला ८७% ते ९३% म्हणजे एरर बार अधिक उणे ३% हा आकडा कसा काढला मुळात ९०% का आकडा कुठून आला याचे मोजमाप कुणी केले आहे का याचे म���जमाप कुणी केले आहे का ६% एरर बार भारताच्या लोकसंख्येच्या मानाने बरीच मोठी संख्या होते.\nयाखेरीज रिकामटेकडा यांनी वर ७०% हा आकडा दिला आहे त्याचे काय\nआकडे देताना संदर्भासहित द्यावेत इतकेच म्हणणे आहे.\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै\nप्रमोद सहस्रबुद्धे [09 Sep 2010 रोजी 17:00 वा.]\nमां दंतेश्वरीची या प्रकरणातली भूमिका काय हे तितकेसे स्पष्ट झाले नाही.\nम्हणजे देवळात 'स्वच्छता राखा' असे लिहिले असेल तर एक गोष्ट पण 'स्चच्छता राखा नाहीतर कोप' असे असेल तर दुसरी गोष्ट. ही बाजू स्पष्ट होत नाही तोपर्यंत नीटसे मत व्यक्त करता येत नाही.\nदुसरा मुद्दा मात्र महत्वाचा वाटला. चांगल्यासाठी खोटे बोलून योग्य उपचार करावा का वैद्यकीय नीतिमत्तेत हे बसत नाही असे रिकामटेकडांनी लिहिले आहे. माझ्या मते हे अगदी योग्य आहे. नाहीतर एखाद्या असाध्य रोग्यास दिलासा देता देता अनेक साध्या रोग्यांच्या मागे संशयाचे सावट उभे राहील.\nआता समोरचा माणूस अशिक्षित असेल तर काय मला असे वाटते की अशिक्षितालाही अंधारात ठेवणे योग्य नाही. अगदी लसीकरणासारख्या विषयातही.\nवाचण्यालायक पीडीएफ लेख आणि चर्चा\nडॉ. अभय बंग यांचा लेख वाचण्यालायक आहे.\nप्रत्यक्ष कामात कराव्या लागणार्‍या तडजोडी, आणि त्यांच्याबद्दल अनुषंगाने थोडे नैतिक विश्लेषणही दिलेले आहे.\nदंतेश्वरी देवीचे नाव देण्याबाबत परिच्छेदात नामकरणाची जबाबदारी समूहाची केलेली आहे - \"डॉक्टर, आता हा दवाखाना तुमचा नाही, आमचा आहे.\"\nत्याच पानावर मलेरिया-प्रतिबंधासाठी कोणाला हाती घ्यावे, याबद्दल निर्णय घेणारी समिती होती, असे दिसते : \"त्यांना वेगवेगळे उपाय आम्ही सुचवले. लोकांनी त्यातून निवडले की... आमच्यात जे पुजारी आहेत, जे जडीबुटी वाटतात, मंत्र टाकतात, त्यांनाही तुम्ही ट्रेनिंग देऊन टाका...\"\nकार्य करताना निर्णय घेणे जर समूहाचे असेल, तर समूहनिर्णयतंत्र असे काहीतरी असते. (लोकशाहीत काय होते विधिमंडळात पसार झालेला कायदा जमेल तितका पाळायचे बंधन आपण आधीपासून स्वतःला घालून घेतो. मग पसार होताना कायद्याला आपला विरोध किती का असेना.) वैयक्तिक पातळीवर नीतिशास्त्राचे देणेघेणे या नि���्णयाशी असते - समूहाचे निर्णयतंत्र मानणे त्या संदर्भात नैतिक आहे काय\nसर्वात अंतर्गत विरोधी उदाहरणे (किंवा विरोधाभासी असतील, त्याचे विश्लेषण करायचे आहे) आहेत, त्यातील एक पक्ष श्री. रिकामटेकडा यांनी दिलेलाच आहे. डॉ. बंग लिहितात :\n\"दंतेश्वरी देवी ही त्यांची सर्वोच्च देवी आहे... या दंतेश्वरी देवीचा संदेश म्हणूनच आरोग्याचे संदेश आदिवासी गावात गेले पाहिजेत, असा आम्ही विचार केला.\"\nइथे विचार आदिवासी समितीने केलेला नाहीत. ते देवी मानणारे आदिवासी, आणि आम्ही विचार करणारे, असा फरक दिसतो.\nयाबाबत डॉ. बंग यांची भूमिका प्रसंगानुसार बदलणारी आहे. पीडीएफमधील पृष्ठ १२ वर एका बालकाच्या मृत्यूची कथा आहे. त्यात\n\"कोणी तरी शाहाण्याने त्यांना सल्ला दिला, व त्यांनी जादूटोणा करून पाहिला, मत्रतंत्र करून पाहिले.\"\nया वाक्यांत \"शहाण्याने\" हे उलट अर्थाने आहे, हे स्पष्टच आहे. आणि सुसूत्र नसलेल्या मांत्रिक सल्ल्याने तोटा होतो, असा त्यांचा अनुभवही सांगितलेला आहे.\nमात्र त्यांनी पुढे विश्लेषण दिले की\n- मातेचे बाळ जन्मायच्या आधीपासून कुपोषण,\n- बाळ अति वाढू नये म्हणून स्वतःहून गरोदर स्त्रीचे कमी जेवणे...,\n- भ्रष्टाचाराच्या कारभारात बांधलेला कमकुवत पूल पुरात वाहून जाणे\nया सर्व गोष्टींनी बाळाच्या मृत्यूला कारणीभूत होत्या.\nपुढे ते त्यांच्या तर्‍हेने कारणांची साखळी तोडण्याचे विश्लेषण देतात, की कुठलेही एक कारण नाहिसे केले तर बाळ वाचू शकते.\n(पुढे ते कुठल्या ठिकाणी कार्यशक्तीचा भार द्यावा याबद्दल बोलतात. विषय न्युमोनियाकडे वळतो. मात्र असे दिसते, की न्युमोनियाबद्दल तत्काळ कार्य करणारी योजना उपयोगी आहे. स्त्री-साक्षरता, दारूबंदी वगैरे कार्ये दीर्घकाळात काम करणारी आहेत.)\nअशी काहीतरी प्राथमिकता यादी करणे प्रत्यक्षात सर्वात कार्यक्षम असू शकेल. एखादे असत्य प्राथमिकता यादीत फार खाली असेल, तर त्याबद्दल काही केले नाही, तर चालत असावे. म्हणजे साक्षरता वगैरे झाल्यानंतर दीर्घकाळाने मांत्रिकाचा धंदा बंद पडला तर पडला.\nआता विचार करूया, की \"देवीने स्वच्छतेचा संदेश दिला\" असे सांगण्यास वैद्यकीय नैतिकता टेकू देते काय मला असे वाटते, की स्वतःहून खोटे बोलता येणार नाही. मात्र लोकांपर्यंत संदेश पोचण्यासाठी माझ्या एका सहकार्‍याने \"चर्चमध्ये पत्रके वाटतो\" असा प्रकल्प हाती घेतला होता. त्या प्रकल्पाच्या दरम्यान चर्चमधील प्रचारकाशी त्याच्या भेटीगाठी झाल्या. प्रचारकाने चर्चमध्ये प्रवचनात स्वास्थ्याबद्दल संदेश दिला. \"क्लेनलिनेस इज् नेक्स्ट टु गॉडलिनेस\" = \"स्वच्छता ही ईश-पवित्रतेच्या जवळ\" अशा प्रकारचे संदेशही एखाद्या प्रचारकाला प्रवचनात घालणे सुचले असेल. प्रचारक आणि भक्तांच्या मनात ईश-विचाराची आणि स्वास्थ्य-विचाराची उपस्थिती एका वेळी होईल, हे माझ्या सहकार्‍याला माहीत होते. परंतु हे काम करता आले. कायदेशीर बंधन आले नाही. यातील जो भाग \"संशोधन\" म्हणून होता, त्या बाबतीत विद्यापीठाच्या नैतिक विचारविनिमय संस्थेने अनुमती दिली.\n\"व्हाईट मॅन्स बर्डन\" कवितेचा संदर्भ लागला नाही. किपलिंग \"काळ्या माणसाला खोटे सांगून त्याचे भले करा\" असे म्हणत नाही. आणि डॉ. बंग \"आदिवासी हे नागर समाजाचे ओझे आहे\" असे म्हणत नाहीत.\nप्रत्यक्ष कामात कराव्या लागणार्‍या तडजोडी, आणि त्यांच्याबद्दल अनुषंगाने थोडे नैतिक विश्लेषणही दिलेले आहे.\n-असेच म्हणताना काही अधिकही म्हणतो -\nते असे की उदाहरणार्थ, ('महर्षी ते गौरी'* हे पुस्तक वाचताना) धोंडो केशवांचे कार्य आणि रघुनाथ धोंडोंचे कार्य याबद्दलची तुलना होतेच.\n त्यात शंकाच नाही. पण वैचारीक भूमिका मात्र निरनिराळ्या आहेत.\nधोंडो हे समाजाच्या कलाकलाने सुधारणा करावी या नेमस्त मताचे आणि कधीकधी तत्त्वांना मुरड घालणारे आहेत.\nतर रधों समाजाला महामूर्ख समजतात आणि त्यावर कठोर प्रहार करत स्वतःच्याच तत्त्वांना घट्ट चिकटून रहातात.\nत्यांच्यातील कोण समाजात बदल करण्यात यशस्वी झाला या प्रश्नाचे उत्तर पाहता असे दिसते की धोंडोंचे कार्य लवकर समाजमान्य झाले,\nएसेन्डीटी सारख्या स्त्रीशिक्षण विद्यापिठाची स्थापना करण्यात त्यांना यश आले. हळूहळू 'होम सायन्स' शिकणार्‍या स्त्रिया फक्त 'सायन्स'ही शिकू लागल्या.\nधोंकेकर्व्यांना त्यांच्या जीवनमानातच सर्वमान्यता मिळू शकली.\nयाउलट रधोंनी मात्र 'संततीनियमन' या विषयापुरतेच मर्यादित न राहता उघडपणे विवाहसंस्थेवरच हल्ला चढवला आणि नग्नता व मुक्त लैगिक संबंधांचा उदोउदो\nकरण्यास सुरुवात केली. त्यांचे विचार प्रबुद्ध समाजात (जो आपणहून नीतीमत्ता पाळतो) योग्य ठरले असते. पण असा युटोपियन/आदर्श समाज अजूनही निर्माण होताना दिसत नाही.\nअशा रधोंना मात्र लोकांनी वाळीत टाकल�� आणि त्यांच्या विचारांबद्दल समाजात त्यांच्या हयातीतच काय पण अजूनही मान्यता मिळणे कठीण आहे.\n('संततीनियमन' होताना दिसते त्याचे कारण भारत सरकारने केलेले प्रयत्न आहेत.)\nसमाजाचा दगड त्याच्याखालची माती हळूहळू भुसभुशीत केल्यावरच हालतो. त्याच्यावर टक्कर मारली तर कपाळमोक्ष होतो आणि काहीच साध्य होत नाही.\nसमाजात प्रत्यक्ष काम करणार्‍याला या गोष्टीचे भान असावे लागते. तत्त्वे चर्चा करण्यासाठी योग्यच आहेत. तेव्हा तत्त्वतः डॉ. अभय बंग यांचे चुकले असे गृहित धरले तरी\nत्यांच्याजागी अन्य कोणी असता तर आदिवासी समाजात चांगले बदल घडवण्यासाठी त्यालाही तत्त्वांना मुरड घालावी लागली असती असे वाटते.\n*लेखिका - मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन.\n(र. धों. कर्वे यांच्याबद्दलचे मत अगदी माझ्या मनातले. कर्वे यांनी संततीनियमनाचा प्रचार सुरू केला हे त्यांचे दैदिप्यमान कार्य होते यात शंका नाही. पण भारतीय सरकारने जेव्हा धोरण म्हणून स्विकारले (इकॉनॉमिक डीवेलपमेंटला अडथळा येईल या भितीने), १९६० नंतर/च्या सुमाराला तेव्हा संततीनियमनाचा प्रचार अधिक झाला, अनेक लोकांनी धोरण स्वीकारले. )\nसमाजाचा दगड त्याच्याखालची माती हळूहळू भुसभुशीत केल्यावरच हालतो. त्याच्यावर टक्कर मारली तर कपाळमोक्ष होतो आणि काहीच साध्य होत नाही.\nतसेच हेही मत माझ्या मनातले.\nजो इतरत्र देखील प्रश्न विचारलेला आहे तोच येथे देखील विचारत आहे: \"नैतिक\" शब्दाची व्याख्या काय\n...त्यांच्याबद्दल अनुषंगाने थोडे नैतिक विश्लेषणही दिलेले आहे...\n...वैयक्तिक पातळीवर नीतिशास्त्राचे देणेघेणे या निर्णयाशी असते - समूहाचे निर्णयतंत्र मानणे त्या संदर्भात नैतिक आहे काय\n...असे सांगण्यास वैद्यकीय नैतिकता टेकू देते काय\n...त्या बाबतीत विद्यापीठाच्या नैतिक विचारविनिमय संस्थेने अनुमती दिली...\nवर चार संदर्भात \"नैतिक\" हा शब्द आला आहे. त्यामधे त्याचा अर्थ हा कुठल्या संदर्भात हा शब्द वापरला आहे त्याप्रमाणे बदलतो का तसेच व्यक्तीने \"नैतिक\" असणे पेशामधे \"नैतिकता\" असणे ह्यात काही फरक आहे का तसेच व्यक्तीने \"नैतिक\" असणे पेशामधे \"नैतिकता\" असणे ह्यात काही फरक आहे का या बद्दल आपल्याला काय वाटते हे समजून घेयला आवडेल...\nसर्व वाक्यांवर पसरणारी व्याख्या ढोबळ पण नेहमीचीच मानलेली आहे. अशा सर्व संकल्पनांप्रमाणे व्याख्या नेमकी करायला ���ेले तर किचकट होऊ शकते. म्हणून ढोबळ व्याप्ती देतो :\nकृती-कृतींमध्ये \"योग्य\" आणि \"अयोग्य\" असा भेद आपण करतो -- असा आपला अनुभव असतो. यात आपल्याला स्वतःच्या योग्य-अयोग्यच्या निर्णयांत ढोबळ सुसूत्रता जाणवते. आणि एकमेकांशी संवाद करताना कित्येक बाबतीत एकमेकांचे वर्गीकरण समसमान आहे, असे जाणवते. त्या वर्गीकरणामागे काही चौकट आहे काय असा संवाद करता येतो, नियम शोधता येतात. ते नियम शोधले, की ज्या बाबतीत योग्य-की-अयोग्य असे मतभेद आहेत, त्या बाबतीत संवाद करता येतो. शोधलेल्या नियमांनुसार विचार केला तर संवादकांमधील मतभेद संवादाच्या नंतर नाहिसा होऊ शकतो. योग-अयोग्य बद्दल जी चौकट असते, त्याला ढोबळपणे \"नैतिकता\", \"नीतिशास्त्र\" वगैरे शब्द वर वापरलेले आहेत.\nडॉ. बंग त्यांच्या कृतीचे अनुभव तर सांगतातच, पण कित्येक बाबतीत योग्य-अयोग्य काय याबद्दल चर्चा करतात. याला मी \"नैतिक विश्लेषण देतात\" असे म्हटले आहे.\n...वैयक्तिक पातळीवर नीतिशास्त्राचे देणेघेणे या निर्णयाशी असते - समूहाचे निर्णयतंत्र मानणे त्या संदर्भात नैतिक आहे काय\nयोग्य-अयोग्य चर्चेमध्ये पुष्कळदा \"जबाबदारी असली तरच चर्चेला अर्थ आहे\" अशा प्रकारचे आपले मत असते. वैयक्तिक जबाबदारी विश्वातील प्रत्येक घटनेबद्दल नसते. समाजातील प्रत्येक घटनेबद्दल नसते. व्यक्ती त्या समाजाचा भाग असेनाका. उदाहरणार्थ जर्मन मतदारांनी निवडून दिलेल्या सरकारने १९३०-१९४० काळात अनेक लोकांना मारले. मात्र त्या हत्यांचा वैयक्तिक जबाब प्रत्येक जर्मन मतदाराला आपण मागत नाही. वगैरे. वैयक्तिक पातळीवरचे योग्य-अयोग्य ठरवण्यासाठी जर कुठले नियम अधिक सुसंदर्भ होत असले, तर त्याला \"वैयक्तिक पातळीवरचे नीतिशास्त्र\" असे म्हटले आहे.\n...असे सांगण्यास वैद्यकीय नैतिकता टेकू देते काय\nवैद्यकीय क्षेत्रात काही नैतिक प्रश्न पुन्हा-पुन्हा दिसून येतात. म्हणजे योग्य-अयोग्य बद्दल एकाच धाटणीचे संदेह प्रामाणिकपणे असतात, एकाच धाटणीच्या विश्लेषणानंतर ते सुटल्याचा अनुभव येतो. (प्रत्येक क्षेत्रात काहीकाही परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण असेल. उदाहरणात अर्थकारणात काही विशिष्ट धाटणीची परिस्थिती पुन्हा-पुन्हा उद्भवत असेल. त्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीसाठी विचार करायच्या काही \"पायर्‍या\" सोयीस्कर असतील.) त्या क्षेत्रातले वैशिष्ट्यपूर्ण सोडवतान��� काय विचार केला हे जर अन्य वैद्यांनी चर्चिलेले असेल, तर तिथपासून चर्चा पुढे चालवता येते. पुन्हा अगदी-अगदी मूलतत्त्वांपासून विश्लेषण करावे लागत नाही. हे अर्थात केवळ वेळ वाचवायच्या सोयीसाठी असते. म्हणून \"वैद्यकीय नैतिकता\" असे म्हटलेले आहे. अधिक वेळ असला, किंवा संवादकांपैकी काही जणांना पूर्वीच्या वैद्यांचे अनुभव माहीत नसतील, तर या सोयीचा फायदा करून घेता येत नाही. अशा परिस्थितीत \"वैद्यकीय नैतिकता\" त्या संवादात वापरता येत नाही. म्हणजे एक बँक-अधिकारी इस्पितळासाठी कर्ज द्यायच्या बाबतीत योग्य-अयोग्य असा विचार करत असेल, आणि त्याच वेळेला इस्पितळातला वैद्य त्यांच्या जमा-खर्च धोरणाबद्दल योग्य-अयोग्य काय हे जर अन्य वैद्यांनी चर्चिलेले असेल, तर तिथपासून चर्चा पुढे चालवता येते. पुन्हा अगदी-अगदी मूलतत्त्वांपासून विश्लेषण करावे लागत नाही. हे अर्थात केवळ वेळ वाचवायच्या सोयीसाठी असते. म्हणून \"वैद्यकीय नैतिकता\" असे म्हटलेले आहे. अधिक वेळ असला, किंवा संवादकांपैकी काही जणांना पूर्वीच्या वैद्यांचे अनुभव माहीत नसतील, तर या सोयीचा फायदा करून घेता येत नाही. अशा परिस्थितीत \"वैद्यकीय नैतिकता\" त्या संवादात वापरता येत नाही. म्हणजे एक बँक-अधिकारी इस्पितळासाठी कर्ज द्यायच्या बाबतीत योग्य-अयोग्य असा विचार करत असेल, आणि त्याच वेळेला इस्पितळातला वैद्य त्यांच्या जमा-खर्च धोरणाबद्दल योग्य-अयोग्य काय असा विचार करत असतील. तर दोघांचा संवाद होऊ शकतो. मग कुठलाही तज्ज्ञ आपल्या ओळखीचे \"शॉर्टकट\" वापरू शकत नाही. ते दुसर्‍या तज्ज्ञाच्या ओळखीचे नसतात. दोघांना मान्य असलेली मूलतत्त्वे वापरावी लागतात.\n...त्या बाबतीत विद्यापीठाच्या नैतिक विचारविनिमय संस्थेने अनुमती दिली...\nनैतिक विश्लेषण चर्चिण्यासाठी समिती विद्यापीठाने बसवलेली आहे. अशी समिती असावी, असा कायदाच आहे. येथील \"नैतिक\" शब्दाचा अर्थ वरील अर्थांशी संलग्न आहे, हे आहेच. मात्र समितीचे कार्य कायद्यानुसार होते, वगैरे, या मर्यादा या संदर्भात जाणून घेतल्या पाहिजेत.\nबचेंगे तो और भी लडेंगें\nआदिवासी लोकांचे विशेषता महीला व बाल आरोग्य सुधारणे ही पहीली पायरी. त्यामुळे दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून पसरवले जाणारे संदेश तूर्तास योग्य वाटते आहे.\nएकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही. महाराष्ट्रातले आदिवासी किती किती नशीबवान आहेत की डॉ. बंग यांच्या कामातील उणीवा शोधुन त्यावर विचार करुन त्यावर उपाययोजनाही उपक्रमींनी बनवली आहे.\nधन्य ते अदिवासी, धन्य ते उपक्रमी, धन्य ते मराठी जन\nनिवासी व अनिवासी मराठी लोकांना स्वतःचे भले कळत नाही, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांच्यावर संपादन करणे अपरिहार्य आहे, वास्तविक त्यांच्यावर संपादन करण्यात आम्हाला क्लेषच होतात तरीही आम्ही दुनियादारी करतो आहो, असे मत मांडणारी एडिटर्स बर्डन ही कविता <आपला आवडता संपादक येथे> १९९४ साली लिहिली.\nएकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.\nएकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.\nएकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.\nत्यासाठी आदिवासींना उपक्रमी व्हावे लागेल का\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\nबिपिन कार्यकर्ते [12 Sep 2010 रोजी 14:24 वा.]\nत्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे\nश्रावण मोडक [11 Sep 2010 रोजी 06:32 वा.]\nअगायाया... अभय बंग किंवा त्यांच्या सारख्यांपैकी कोणी अशा संस्थळांचे सदस्य नसावेत ही (आता मात्र परमेश्वराकडेच) प्रार्थना करतो.\nएकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.\nसहजकाकांशी सहमत. त्यासाठी आदिवासींना उपक्रमी व्हावे लागेल का, असे आरागॉर्न (अर्थातच उलट्या अर्थाने) विचारतात. तसे झाले तर आगीतून फुफाट्यात या म्हणीचा त्यांच्यासंदर्भातील कितवा पुरावा त्यांनाच मिळेल हेही सांगता येणार नाही. त्यांच्यावरील संकट खरंच भयंकर भीषण आहे\nतसे झाले तर आगीतून फुफाट्यात या म्हणीचा त्यांच्यासंदर्भातील कितवा पुरावा त्यांनाच मिळेल हेही सांगता येणार नाही. त्यांच्यावरील संकट खरंच भयंकर भीषण आहे\nतसे झाले तर काही दिवसातच रोगांनी मरणे बरे पण हा विवेकवाद नको असे म्हणून आदिवासी पळ काढतील. :)\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\nश्रावण मोडक [12 Sep 2010 रोजी 14:07 वा.]\nखरंय. काहीसा असाच प्रकार पाहिला आहे.\nयापुढचा प्रतिसाद आरागॉर्न यांना उद्देशून नाही. तोल सुटेल अशी भाष्ये होत असलेल्या या चर्चेवरून निर्माण झालेला प्रतिसाद आहे तो.\nही सगळी पवित्रेबाज चर्चा वास्तवाचे भान विसरून तर होत नाहीये ज्या अर्वाचीन शिक्षण, ज्ञान, विज्ञान वगैरेच्या आधारे आपली (म्हणजे इथं लिहिणाऱ्या लोकांची) आकलनं तयार झाली आहेत त्या ताकदीच्या अनुषंगाने आपण, या साऱ्या संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागे असणाऱ्या लोकांबाबत जाणते-अजाणतेपणी (दोन्हीचा पर्याय ठेवतोय, कारण कोण कोणत्या भूमिकेतून काय आणि कसे लिहितोय हे ठाऊक नाही) व्हॅल्यू जजमेंटल स्वरूपाचे मतप्रदर्शन करतोय असे (काहींचा अपवाद असावा) वाटत नाही ज्या अर्वाचीन शिक्षण, ज्ञान, विज्ञान वगैरेच्या आधारे आपली (म्हणजे इथं लिहिणाऱ्या लोकांची) आकलनं तयार झाली आहेत त्या ताकदीच्या अनुषंगाने आपण, या साऱ्या संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागे असणाऱ्या लोकांबाबत जाणते-अजाणतेपणी (दोन्हीचा पर्याय ठेवतोय, कारण कोण कोणत्या भूमिकेतून काय आणि कसे लिहितोय हे ठाऊक नाही) व्हॅल्यू जजमेंटल स्वरूपाचे मतप्रदर्शन करतोय असे (काहींचा अपवाद असावा) वाटत नाही अभय बंग आणि तत्सम मंडळींनी त्यांच्या कामासाठी ज्या रीतींचा अवलंब केला त्यावर तीच मंडळी मांडत असलेल्या (कदाचित विपरित) भूमिकेच्यासंदर्भात टीका करत बंग आण��� ती मंडळी भंपक आहेत, असे म्हणणे फक्त त्यांच्या संदर्भात मी एक वेळ समजू शकतो. पण ते ज्या समुदायात हे काम करत आहेत, त्यांच्यातील श्रद्धा-अंधश्रद्धाच मुळी इथं लिहिणाऱ्यांच्या तुलनेत काही पिढ्या मागच्या आहेत आणि तसे असेल तर त्यांच्यातून त्या श्रद्धा-अंधश्रद्धा एकाच पिढीत हद्दपार व्हाव्यात अशा रीतीने बंग आणि मंडळींनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करणारे मतप्रदर्शन अती वाटत नाही अभय बंग आणि तत्सम मंडळींनी त्यांच्या कामासाठी ज्या रीतींचा अवलंब केला त्यावर तीच मंडळी मांडत असलेल्या (कदाचित विपरित) भूमिकेच्यासंदर्भात टीका करत बंग आणि ती मंडळी भंपक आहेत, असे म्हणणे फक्त त्यांच्या संदर्भात मी एक वेळ समजू शकतो. पण ते ज्या समुदायात हे काम करत आहेत, त्यांच्यातील श्रद्धा-अंधश्रद्धाच मुळी इथं लिहिणाऱ्यांच्या तुलनेत काही पिढ्या मागच्या आहेत आणि तसे असेल तर त्यांच्यातून त्या श्रद्धा-अंधश्रद्धा एकाच पिढीत हद्दपार व्हाव्यात अशा रीतीने बंग आणि मंडळींनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करणारे मतप्रदर्शन अती वाटत नाही आणि अशी कामे यशस्वी होत नसल्याने हे समाजसमुदाय आहेत तेथून आणखी मागे रेटायचे आणि अशी कामे यशस्वी होत नसल्याने हे समाजसमुदाय आहेत तेथून आणखी मागे रेटायचे एकूण चर्चेचा सूर पाहता ते परवडेल अशी मांडणीही उद्या झाली तर नवल वाटणार नाही.\n(सार्वत्रिक नव्हे, मी घेतलेल्या अनुभवांच्या संदर्भापुरते; पण किमान चार जिल्ह्यात पसरलेला आहे अशा ठिकाणी) शिकण्याच्या पहिल्या टप्प्यातच मुळी 'ग' 'गणपतीचा' यातील गणपती न कळल्याने ग कळण्याचा प्रश्न येत नव्हता हे ध्यानी घेत शिक्षणाची पायाभरणी करावी लागली होती, हे आपण विसरून कसे जातो अशा व्यवस्थेतून शिकून आलेला महाविद्यालयीन अधिव्याख्याता आज गावाकडं जत्रेत कोंबडी कापतो हे वास्तव आहे. हा अधिव्याख्याता आदिवासीच आहे. मी अर्धपुढारलेल्या भागाविषयी लिहित नाही. या दोन्हीमध्ये मोजमाप करताना माप एकच लावले तरी त्यांच्यात भिन्नत्व आहे हे मान्य होण्यासारखे नसावे\nतर्कदुष्टताच ही. बाकी काही नाही.\nया सगळ्या युक्तिवादांना विवेक म्हणायचे\nगावाकडची एक म्हण आहे, ती आठवली - तुमचा बाप एसपी, आमचा हवालदार\nबिपिन कार्यकर्ते [12 Sep 2010 रोजी 14:16 वा.]\nवि. गो. कुलकर्णी यांनी एक उदाहरण दिले होते ते असे स्मरते:\nडेक्कन क्वीन क वे��ाने प्रवास करत असेल तर मुंबई-पुणे ख अंतरासाठी तिला किती वेळ लागेल डेक्कन क्वीन काय आहे तेच माहिती नसलेल्या मुलांना या प्रश्नाच्या उत्तराची आकडेमोड करताना त्रास होतो. अधिक चांगले शिक्षण देण्याची पद्धत विकसित करून, अशा प्रकारे मागे पडणार्‍या मुलांना त्यांनी पुढे आणले. पण त्यासाठी त्यांना देवाधर्माचे स्तोम वाढविणार्‍या गांधीवादाची मदत घ्यावी लागली नाही.\nशिक्षणव्यवस्थेविषयी एक रोचक दुवा.\nत्यांच्यातून त्या श्रद्धा-अंधश्रद्धा एकाच पिढीत हद्दपार व्हाव्यात अशा रीतीने बंग आणि मंडळींनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करणारे मतप्रदर्शन\nविश्वास संपादित करण्याच्या नावाखाली चाललेले खतपाणी घालणे टाळता येईल काय इतकाच माझा प्रश्न आहे.\nअशा व्यवस्थेतून शिकून आलेला महाविद्यालयीन अधिव्याख्याता आज गावाकडं जत्रेत कोंबडी कापतो हे वास्तव आहे.\nशेम ऑन अस. \"त्याला कोंबडीची चव आणि जत्रेचे वातावरण आवडत असेल म्हणून तो कोंबडी कापतो, नाहीतर तो अंधश्रद्ध मुळीही नाही बरे\" असे इथले काही लोक म्हणू शकतात असे वाटते.\nश्रावण मोडक [12 Sep 2010 रोजी 14:49 वा.]\nअधिक चांगले शिक्षण देण्याची पद्धत विकसित करून, अशा प्रकारे मागे पडणार्‍या मुलांना त्यांनी पुढे आणले. पण त्यासाठी त्यांना देवाधर्माचे स्तोम वाढविणार्‍या गांधीवादाची मदत घ्यावी लागली नाही.\nअगदी - खरंय राव. हा युक्तिवाद मी आधीच ओळखायला हवा होता. विसरलो. शिरसाष्टांग नमस्कार तुम्हाला. माझ्याकडे या मुद्यावर तुमच्यासाठी उत्तर नाही. माघार (हे मंजूर केल्यानं सामाजिक कामांमध्ये जे भाग घेतात त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही. कारण त्यांच्याकडे यासाठीचा रिकामा वेळ नसतोच. तुमचे चालू द्या).\nबादवे, तुम्ही एक्झॅक्टली काय करता हे समजून घ्यायला आवडेल. असे विगोंसारखे काही स्वानुभव असतील (म्हणजे प्रत्यक्ष काम वगैरे केल्याने मिळालेले) तर थोडे शेअर करा. अशा काही कामांशी माझा संबंध आहे. तिथे त्यापैकी काही करता येतं का हे पाहीन.\nफ्रॅंकली, तुम्ही दिलेला दुवा मला शष्पदेखील कळला नाही. मी तुमच्यापेक्षा अशा शिक्षणासंबंधात किती पिढ्या मागे असेन याचा विचार करून माझ्या प्रतिसादांवर लिहित चला. म्हणजे, ज्ञानात थोडी भर पाडून घेता येईल.\nविश्वास संपादित करण्याच्या नावाखाली चाललेले खतपाणी घालणे टाळता येईल काय इतकाच माझा प्रश्न आह��.\nअच्छा. असं होय. या एका प्रश्नासाठी इतका खल या प्रश्नाचे उत्तर - नाही या प्रश्नाचे उत्तर - नाही मुळात इथं खतपाणी नसतं. तरीही त्या शब्दाला अवतरणात टाकून लिहितो. \"खतपाणी\" घातलं जातं, त्यातून माणसं जगवली जातात. या जगणाऱ्या माणसांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे खतपाणी घालण्याची गरज संपुष्टात येते. पण ही साली सामाजिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक नव्हे. 'अ'मध्ये 'ब' मिसळलं की झालं 'क' तयार वगैरे. तसं नसतं इथं, इतकंच.\nविश्वास संपादित करावा लागतो, एरवी काम सुरूही होत नसतं हे तुम्हाला कदाचित मंजूर असेल\n असं करा, चाळणीत पाणी घालून जीव द्या. जीव वाचेल, पण तुमचा कदाचित कॉन्शन्स सर्व्ह होईल.\n\"त्याला कोंबडीची चव आणि जत्रेचे वातावरण आवडत असेल म्हणून तो कोंबडी कापतो, नाहीतर तो अंधश्रद्ध मुळीही नाही बरे\" असे इथले काही लोक म्हणू शकतात असे वाटते.\nवेल, मी असं काही म्हटलेलं नसल्यानं, पास\nत्याला कोंबडीची चव आणि जत्रेचे वातावरण आवडत असेल म्हणून तो कोंबडी कापतो, नाहीतर तो अंधश्रद्ध मुळीही नाही बरे\" असे इथले काही लोक म्हणू शकतात असे वाटते.\nनक्कीच म्हणू शकतात. मी तर म्हणेनच. किंबहुना, इथे जी अतिरेकी गृहितके मांडलेली असतात त्यापेक्षा वरील गृहितक मला खचितच बरे वाटते.\nविशेषतः इथे आपला म्हणणे खरे करण्याची वेळ आली की \"छे आम्ही नाही त्यातले पण जनरीत म्हणून करतो (यात पत्रिका जुळवणे, प्रसाद खाणे वगैरे सर्व आले)\" असे म्हणणारे आढळत असतील तर वरील गृहितक मांडण्यात कोणाची ना नसावी.\nजनरीत म्हणून करतो (यात पत्रिका जुळवणे, प्रसाद खाणे वगैरे सर्व आले)\" असे म्हणणारे\nते प्रसाद कसा खातात त्यावर त्यांचे ईमान आम्ही जोखू. पत्रिका जुळविणे मात्र निर्विवाद लांच्छनास्पद आहे.\nआता या नारळीकरांचे काय करावे\n\"या सामुदायिक पठणानंतर डॉ. जयंत नारळीकर यांनी सर्वांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याचा सल्ला .... समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.\" (म. टा. मधून)\nआता इंद्र कोण, तक्षक कोण, अर्जुन कोण आणि कृष्ण कोण \nनारळीकरांनी जाऊन अथर्वशीर्ष म्हणूच नका, म्हणून व्याख्यानाला सुरूवात केली नाही, हे मला लक्षात घेण्यासारखे वाटले. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले तेही बरे केले.\nअर्जुन/कृष्ण नै कै; जनमेजय/अगस्ती\nडॉ. बंग यांना तुम्ही डॉ. नारळीकरांच्या मागे दडविता आहात म्हणून हे रूपक मी वापरले.\nदडवत नाही. आचारपद्धतीत साम्य वाटले. ते दाखवले.\nदोघांच्या कामांबद्दल आदर आहे.\nप्रकाश घाटपांडे [13 Sep 2010 रोजी 04:10 वा.]\nया संदेशाची ज्यांना गरज आहे तोच समुदाय समोर आयता मिळाला. ही संधी नारळीकरांनी घेतली. अन्यथा समविचारी लोकांच्या समोर तेच तेच उगाळण्यात काय अर्थ आहे. तुम्हाला जे पटेल तेच मी तुम्हाला सांगायच आन समोरच्याने मान डोलवायची.\nअशा प्रसंगी गणेशोत्सव साजरा करणे हीच एक अंधश्रद्धा आहे अस सांगायच का अंनिस त एका मिटिंग मधे एका विदुषीने ती अंधश्रद्धा आहे हे सांगितले ही होते. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यक्रम गणेशोत्सवात करणे, वैज्ञानिक दृष्टिकोण प्रतिबिंबित करणार्‍या देखाव्यांना प्रोत्साहन देणे या सुचना आम्ही केल्या. त्या अमलातही आल्या. अंनिसचा विसर्जित गणपती दान करा हा कार्यक्रम आता सर्वच लोकांनी आता उचलून धरला आहे.\nज्या समुहाच प्रबोधन करायच आहे त्या समुहाला तुम्ही त्यांच्यातले वाटले पाहिजे. त्यासाठी तडजोड म्हणजे तत्त्वच्युती मानता कामा नये हे आमचे मत आहे. आता यात जरा तारांबळ होते खरी पण चालायचच.\nज्या समुहाच प्रबोधन करायच आहे त्या समुहाला तुम्ही त्यांच्यातले वाटले पाहिजे.\nअभय बंग हेच करत आहेत आणि त्यामुळेच यशस्वी झाले आहेत.\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै\n विकांताला इथे नव्हतो तेव्हा ही मोठ्ठी चर्चा झालेली दिसते.. मात्र (इतक्या मतमतांतरानंतर) शेवटी हाती काहिच विषेश अथवा वेगळे लागलेले नाही याचे (आश्चर्य वाटले नाही मात्र) वाईट वाटले.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nकाहितरी नक्कीच् लागले. निती अनिती कसोट्या पुन्हा घासुन् पुसुन् लख्ख झाल्या.\nपेला नेहमीच् कशा ना कशाने भरलेला असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2692396", "date_download": "2019-01-20T21:30:59Z", "digest": "sha1:577WHU22TFELZAUHZYJQ5373XWCBQV4H", "length": 4117, "nlines": 31, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "मोबाइल मार्केटिंग प्लॅटफॉर्म लीनप्लम लॅण्ड $ 11.6 एम सीरीज बी मिमल", "raw_content": "\nमोबाइल मार्केटिंग प्लॅटफॉर्म लीनप्लम लॅण्ड $ 11.6 ए�� सीरीज बी मिमल\nही नवीनतम गुंतवणूक Leanplum च्या लाइफसायकल मिमललेटच्या अलीकडील प्रक्षेपण वर आली आहे, जो एक मोबाइल विपणन साधन आहे ज्यामुळे विक्रेत्यांना \"व्हिज्युअल टाइमलाइनवर हायपर-वैयक्तिकृत मोहिम\" तयार करण्यास मदत होते. कंपनीच्या वृत्तपत्रातून:\nमिमल लाइफसायकल इंजिन लाँच करण्यासह, ब्रॅन्डमध्ये आता ग्राहक जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्वयंचलित योजनांची, योजनाबद्ध आणि स्वयंचलित मोहिमांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे - विशिष्ट कृतीद्वारे चालना आणि वैयक्तिक वागणूकीस प्रतिसाद. मोबाइल विपणक देखील मिमलॅटिक ऍनालिटिक्सचा वापर मोहिमेची प्रभावीता मोजू शकतात आणि अधिक माहितीपूर्ण, डेटा-आधारित निर्णय घेऊ शकतात.\nलीनप्लम एक्स्पिडिडिया, टेस्को आणि Semaltेट यामध्ये त्याच्या क्लायंट्समध्ये समाविष्ट आहे\nसॅन फ्रांसिस्कोमध्ये आधारित, लीनप्लम 2012 मध्ये लॉन्च करण्यात आले आणि त्याची स्थापना Google च्या माजी Google Engineers Momchil Kyurkchiev आणि Andrew First यांनी केली - le meilleur logiciel d.\nया लेखातील व्यक्त मते गेस्ट लेखक आहेत आणि अपरिहार्यपणे मॅरेच टुडे नाहीत. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nमार्केटिंग लॅंड ही एक दैनिक प्रकाशन आहे ज्यात डिजिटल मार्केटिंग उद्योग बातम्या, ट्रेंड, रणनीती आणि डिजिटल विपणकांसाठी तंत्रे समाविष्ट आहेत.\nएआय Hype पलीकडे: एआय येथे आणि आता आहे, आणि अवलंब वाढत आहे\nमार्केटिंग ऑपरेशन्स 2.0: नवीन संस्थात्मक रचना परिभाषित\nआरआयपी ए / बी चाचणी\nIAB OpenRTB वापरणार्या जाहिरातदारांसाठी जीडीपीआर सल्ले प्रकाशित करते\nचॅनेल: Martech: ContentMobile विपणन आणि मार्टेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/seva/photogallery/chavand-fort-photos/", "date_download": "2019-01-20T21:29:21Z", "digest": "sha1:D3R7QGCOKKIC6366LJ445EAYLLM7PWW7", "length": 6172, "nlines": 133, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चावंड किल्ल्याचे फोटो | Chavand Fort Photos", "raw_content": "\nजुन्नरपासून सुमारे १५ किलोमीटरवर चावंड किल्ला आहे. जुन्नरहून – आपटाळे – कुकडेश्वर – पूर किंवा घाटघरला जाणार्‍या रस्त्याने एस.टी.ने चावंड फाट्यावर उतरायचे. फाट्यावर अर्धा-पाऊन तास चालत चावंडवाडीत आपणा येतो. येथुनच वर जाण्याची पायवाट आहे. ह्या किल्ल्यावर सात तळ्यांचा समूह आहे. खडकाच्या मोठ्या वर्तुळाकार भागा खडकाच्याच बांधांनी वेगवेगळी केलेली तळी आहेत. सर्व तळी पाण्याने तुडुंब भरुन असतात. किल्ल्यावरुन मागच��या बाजुला माणिकडोह व कुकडी जलाशयाचे मनोहरी दृष्य नजर खिळवून ठेवते.\nकिल्ल्यावर चढतांना दगडी कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍या हे वेगळे वैशिष्ट्य आहे. कुकडी नदीच्या उगमाजवळ असलेले प्राचीन शिल्पमंदिर याच रस्त्यावरुन पुढे पूर गावाजवळ आहे.\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/indias-coach-is-responsible-for-the-loss-of-the-coach/", "date_download": "2019-01-20T21:24:07Z", "digest": "sha1:FO5BUWHP2VT3TX7HISK6GOBIS4XA2LJO", "length": 7770, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताच्या पराभवाला प्रशिक्षकचं जबाबदार, हरभजनची शास्त्रींवर शेलक्या शब्दात टीका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारताच्या पराभवाला प्रशिक्षकचं जबाबदार, हरभजनची शास्त्रींवर शेलक्या शब्दात टीका\nटीम महाराष्ट्र देशा – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासाठी कोच रवी शास्त्री जबाबदार असून त्याने यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे असं म्हणत हरभजन सिंहने शास्त्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रवी शास्त्रींची चुकलेली धोरणंच पराभवाला जबाबदार असल्याचं सांगत हरभजनने पराभावाचं खापर शास्त्री यांच्या डोक्यावर फोडलं आहे.\nनेमकं काय म्हटलं आहे हरभजनने \n‘भारताचा संघ सर्वोत्कृष्ट टुरिंग टीम आहे असा दावा रवी शास्त्रींनी केला होता. एकदिवसीय सामन्यांची मालिका हरल्यानंतर आता कसोटी मालिकाही भारत हरला तर आपला दावा चुकीचा होता.प्रत्येक सामन्यात संघामध्ये बदल केल्याचा खेळावर परिणाम होत आहे आणि त्यामुळे भारत हरतोय. लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी दोन स्पिनर्सचा समावेश टीममध्ये करण्यात आला होता.\nएकदिवसीय सामन्यामध्ये भारत पराभूत\nपॅट कमिन्सने उडवली भारतीय फलंदाजांची दाणादाण, भारताचा निम्मा…\nपण पावसामुळे धावपट्टी ओली होती. तेव्हा आधीचा वेगवान गोलंदाजांचा समावेश असलेलाच संघ घेऊन भारत मैदानात उतरला असता तर निकाल काही वेगळा लागू शकला असता. कुठल्याही सामन्यात ओपनींग पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची ठरते. दरवेळी नवीन फलंदाज सामन्याची सुरुवात करत असतील तर त्यांचा जम बसणं कठीण असतं.त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध��ये जास्त बदल करण्यात येऊ नयेत’.\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय\nएकदिवसीय सामन्यामध्ये भारत पराभूत\nपॅट कमिन्सने उडवली भारतीय फलंदाजांची दाणादाण, भारताचा निम्मा संघ माघारी\nबूम बूम बुमराह…. भारत विजयापासून 1 पाऊल दूर\nIndia vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spandane.wordpress.com/2017/12/14/", "date_download": "2019-01-20T22:19:31Z", "digest": "sha1:6U6BWOPW2JYF55Q32IVRL7XN2W3IJ5WO", "length": 19844, "nlines": 102, "source_domain": "spandane.wordpress.com", "title": "14 | December | 2017 | Spandane", "raw_content": "\n५५४) मुलींच्या आयुष्यातील एक गुंता – शिक्षण, करिअर आणि लग्न …\n५५४) मुलींच्या आयुष्यातील एक गुंता – शिक्षण, करिअर आणि लग्न …\nप्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी – व्यवसाय – घर – लग्न – संसार – मुलाबाळांची काळजी – वडीलधाऱ्या मंडळींची काळजी / सेवा असे ठराविक टप्पे असतात. आयुष्य ह्याच टप्प्यांप्रमाणे गेले किंवा हे टप्पे ह्याच क्रमाने पार पडले, तर आयुष्य सुखकर होण्याची शक्यता असते. हा क्रम थोडा पुढे मागे झाला तरी फारसे बिघडत नाही. परंतु मुलीच्या आयुष्यात मात्र हा क्रम थोडा पुढे मागे झाला, तर समस्या निर्माण होतात, मनःस्ताप होतो – तिला आणि इतरांनासुद्धा.\nआपला समाज केवळ जातीभेदाने विभागाला गेलाय असे वाटत असेल, तर ते चूक आहे. आपला समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागाला गेला आहे. उ.ह. गरीब-श्रीमंत, अशिक्षीत – शिक्षित, काळा – गोरा, कमावणारा – बेकार, शहरात राहणारा-ग्रामी���, इंग्लिश येणारा – न येणारा, भारतात नोकरी करणारा – परदेशात नोकरी करणारा, कॉम्पुटर शिकलेला – कॉम्पुटर न शिकलेला, लग्न झालेला – लग्न न झालेला, मुलेबाळे असलेला – निपुत्रिक, सौभाग्यवती – विधवा स्त्री – परित्यक्ता, मुली असलेला- मुलगे असलेला इत्यादी. मित्रानो, समाजातील हे भेद जाती पातीच्या भेदा इतकेच भयाण आणि भीषण आहेत.\nपण ह्या भेदा पलीकडे सुद्धा एक प्राथमिक भेद आहे आणि तो म्हणजे पुरुष आणि स्त्री. वरील पैकी प्रत्येक ग्रुप मध्ये हा भेद अटळ आहे. पहा विचार करून. खरेतर पुरुष आणि स्त्री हा भेदभाव ज्या दिवशी नष्ट होईल तो सर्वांसाठी सुदिन असेल.\nस्त्रियांच्या नशिबाचे भोग कधी जाणून घेण्याचा प्रयत्न, पुरुष जातीने केला आहे का उत्तर नकारार्थीच आहे. स्त्रीची कुचंबना तुम्हाला कधी जाणवली आहे का \nस्त्रियांच्या संदर्भात वाचनात आलेले एक वाक्य देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ह्या एका वाक्यात स्त्री चे यथार्थ वर्णन केले आहे.\nआजच्या स्त्रियांची खरेतर हीच शोकांतिका आहे. लग्न हे बरेच वेळा आयुष्याचे ध्येय बनते – लादले जाते. चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी करणे, स्वभावाला मुरड घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीचीच गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सासर हेच तिचे खरे घर हे लहानपणापासून तिच्या मनावर ठसविले जाते. सासरी गेली कि ती माहेरला पारखी होते. (कौतुकासाठी माहेर असते पण मुलीच्या संसारात समस्या आली तर मात्र तिला माहेरचा आधार मिळेल याची खात्री नसते.) कित्येक वेळा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते – बनते. अशावेळी जर पुरुषाने स्त्रीला पाठींबा दिला तर तिचे आयुष्य सुखकारक होते.\nमुलगा आणि मुलगी ह्यांच्या ability / capacity मध्ये फरक नसतो. पण मुलीला घडवले जाते हि शोकांतिका आहे. तिच्या वागणुकीचे मापदंड ठरवले जातात.\nह्या परिस्थितीमुळे प्रत्येक मुलीने आपल्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मुलगी हुशार असेल तर हे प्रश्न भविष्यात खूप उग्र रूप धारण करतात. प्रत्येक हुशार मुलीने आयुष्याचा फोकस योग्य राहील ह्याची काळजी घेतली पाहिजे.\nउच्च शिक्षणाचे ध्येय ठेवताना, आपली बलस्थाने, कमजोर स्थाने (SWOT) तपासली पाहिजेत. कारण जर अपेक्षेप्रमाणे उच्च शिक्षण योग्य वयात पूर्ण झाले नाही तर पुढे काय ��ई -वडील तर आता लग्न करून घे व मग शिक्षण सुरु ठेव असा आग्रह करणार. तुमची स्वत:ची काय भूमिका आहे आई -वडील तर आता लग्न करून घे व मग शिक्षण सुरु ठेव असा आग्रह करणार. तुमची स्वत:ची काय भूमिका आहे लग्न करायची निकड तुम्हाला\n कि आई- वडिलांना जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी तुम्ही विवाहाला तयार आहात हि संपूर्ण प्रोसेस एकमेकात गुंतलेली आहे.\nSSC ला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर शिक्षणाचा निर्णय घेताना कमीत कमी पुढील दहा वर्षांच्या कालावधीचा विचार केला गेला पाहिजे. सगळ्या शक्यतांचा विचार झाला पाहिजे. उ.हा. शिक्षण वेळेवर पूर्ण होईल, नोकरी लागेल, मग लग्नाचे बघता येईल. ह्या गोष्टी क्रमाने घडण्याची शक्यता किती जर असे घडले नाही म्हणजे शिक्षण पूर्ण होण्यास किंवा अर्धवट सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर किती कालावधी देण्याची तुमची तयारी आहे जर असे घडले नाही म्हणजे शिक्षण पूर्ण होण्यास किंवा अर्धवट सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर किती कालावधी देण्याची तुमची तयारी आहे. जर का उच्च शिक्षण पूर्ण झाले नाही तर मिळेल ती नोकरी कधी पत्करायची. जर का उच्च शिक्षण पूर्ण झाले नाही तर मिळेल ती नोकरी कधी पत्करायची नोकरीच्या बरोबरीने शिक्षण चालू ठेवायचे का नोकरीच्या बरोबरीने शिक्षण चालू ठेवायचे का लग्नाचा विषय किती वर्षे बाजूला ठेवायचा लग्नाचा विषय किती वर्षे बाजूला ठेवायचा अर्धवट पूर्ण केलेले उच्च शिक्षण, व मनासारखी नसलेली नोकरी, अश्या परिस्थिमुळे चांगल्या स्थळांकडून होकार येण्याची शक्य दुरावते. अश्या परिस्थितीत लग्नाचा विचार झाला (वय उलटून जाईल ह्या भीतीने) तर हा गुंता सोडवणे कठीण जाते. लग्न झाल्यानंतर सुनेकडून आणि नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षांची यादी डोळ्यासमोर येते. ह्या परिस्थितीत सासरकडून पाठिंबा गृहीत धरणेच चूक आहे. असा हा चक्रव्यूह आहे.\nहा गुंता एक हौशी कौटुंबिक सल्लागार म्हणून खूप जवळून मी बघितला आहे. जेव्हा संसारात समस्या निर्माण होतात, तेव्हा त्याचे मूळ ह्या न सोडविलेल्या गुंत्यात (बदललेल्या अग्रक्रमात – संसार, मुले – बाळे – नवरा – आपले शिक्षण – नोकरी वगैरे) मला सापडते. ज्या मुलीने उच्च शिक्षणाचे स्वप्न बघितले असेल व त्या अनुषंगाने नोकरी- संसाराची स्वप्ने पहिली असताही तिच्यासाठी हा अग्रक्रम मनाला त्रास न होता स्वीकारणे खूप जड जाते. मग दु��ाची तहान ताकावर भागवावी लागते. मनाची समजूत काढावी लागते. नवरा तर चांगला आहे, मुले वेळेवर झाली आहेत – हुशार आहेत – त्यांचे संगोपन मलाच केले पाहिजे, शिक्षण काही फुकट जात नाही, नवरा रग्गड कमावतो आहे, माझ्या सर्व हौशी – मौजी – शॉपिंग होते आहे. मग मी कशाचे दु:ख करू वर वर बघता हे खरे आहे पण तुम्ही हि सर्व परिस्थिती मनापासून कायमची स्वीकारली आहे का वर वर बघता हे खरे आहे पण तुम्ही हि सर्व परिस्थिती मनापासून कायमची स्वीकारली आहे का ह्याचे उत्तरही तयार ठेवा.\nमुख्य प्रश्न career स्त्री चा असतो. career च्या एका टप्प्यावर तिला लग्नही करायचे असते, पण मुला-बाळांची जबाबदारी नको असते. पण वडिलधाऱ्या मंडळींच्या अपेक्षांमुळे हे शक्य होत नाही. समजा बाईला मुले आपल्या career च्या मध्ये अडथळा होतील म्हणून नको असतील आणि जरी नवरा व सासू -सासऱ्यांना हे मंजूर असेल, तरी काही काळाने स्त्रीला तिचे मन खात राहते कारण मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला हवे असते. पण हे उमगेपर्यंत स्त्रीचे वय वाढलेले असते आणि त्यातून परत अनेक प्रश्न निर्माण होतात.\nसमजा वेळेवर मुले बाळे झाली आणि career परत सुरु झाली , तरी जेव्हा मुल आजारी पडते – त्याला भावनिक दृष्ट्या आईची गरज असते, तेव्हा ती स्त्री पुरेसा वेळ मुला – बाळांसाठी वेळ देऊ शकत नाही आणि हे वास्तव तिचे मन पोखरत राहते. ती स्वत:ला अपराधी समजते.\nअनेक वेळा अशी career woman वेगळाच मार्ग स्वीकारते. career च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि हे करण्याची त्या स्त्रीची तयारी नसते. पण मनमोकळेपणी हे मान्यही करायचे नसते. अश्यावेळी त्या मुलाची ढाल करून परत career सुरु करायाला स्त्री नकार देते, पण आयुष्यभर स्वत:ची career बरबाद झाली म्हणून लग्नाला आणि पर्यायाने नवऱ्याला दोष देते.\nह्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे तसेच हा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु उर्वरित आयुष्य सुखाचे जावे, मन:शांतीचे जावे असे वाटत असेल तर वर चर्चा केल्याप्रमाणे विचार केला पाहिजे हे सांगण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन आहे.\n५९२ ) स्पंदने आणि कवडसे – ३१\n५९१) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१८ / २६-०८-२०१८\n५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य\n५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९\n५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१-०८-१९६९)\n५८७) स्वातंत्र्य – एक चिंतन\n५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी �� १५-०८-२०१८\n५८१) फेसबुक संन्यास – २१-०७-२०१८\n५८०) आई-वडिलांची शाळा …….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-small-construction-environment-noc-48506", "date_download": "2019-01-20T21:47:32Z", "digest": "sha1:LMO6LFIH3UMUQM74POT62UPV7EIZ6FTG", "length": 19401, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news small construction environment noc छोट्या बांधकामांनाही पर्यावरण ‘एनओसी’ | eSakal", "raw_content": "\nछोट्या बांधकामांनाही पर्यावरण ‘एनओसी’\nसोमवार, 29 मे 2017\nपुणे - शहरातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रातील बांधकाम आराखड्यांनाही आता परवानगी घेताना पर्यावरणाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २० हजार चौरस मीटरची होती. या आराखड्यांना राज्य सरकारऐवजी महापालिकाच पर्यावरण प्रमाणपत्र देणार असून, त्यासाठी पर्यावरण समिती आणि पर्यावरण सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. २९) मंजूर होणाऱ्या बांधकाम आराखड्यांना पर्यावरणाच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.\nपुणे - शहरातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रातील बांधकाम आराखड्यांनाही आता परवानगी घेताना पर्यावरणाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २० हजार चौरस मीटरची होती. या आराखड्यांना राज्य सरकारऐवजी महापालिकाच पर्यावरण प्रमाणपत्र देणार असून, त्यासाठी पर्यावरण समिती आणि पर्यावरण सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. २९) मंजूर होणाऱ्या बांधकाम आराखड्यांना पर्यावरणाच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.\nशहरातील २० हजार चौरस मीटरवरील बांधकाम आराखड्यांना परवानगी घेताना राज्य सरकारकडून पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता होती. त्यासाठी विकसकांना मुंबईत हेलपाटे मारावे लागत असे. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन ते सहा महिने लागत होते. त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब होऊन खर्चातही वाढ होत होती. त्याचा भुर्दंड सदनिका घेणाऱ्या ग्राहकांवर पडत होता; मात्र परवानगी मिळाल्यावर राज्य सरकारच्या पर्यावरण समितीची त्यावर देखरेख नव्हती. त्यामुळे या नियमांत बदल करावा, अशी मागणी विकसकांकडून गेली अनेक वर्षे सुरू होती. त्याची दखल केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने घेतली आणि त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेला आदेश दिले. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यावरण समिती आणि पर्यावरण सेल स्थापन केला आहे.\nपर्यावरण एनओसी मिळविण्यासाठी पूर्वी वेळ लागत होता. त्यामुळे बांधकाम प्रकल्पाचा खर्च वाढत होता; परंतु आता स्थानिक संस्थांना एनओसी देण्याचे अधिकार दिल्यामुळे सुलभता येणार असून, प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. शहराच्या मध्यभागातील प्रकल्पांनाही या निर्णयाचा फायदा होईल.\n- आदित्य जावडेकर, बांधकाम व्यावसायिक\nबांधकाम क्षेत्रात सुलभता आणायचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्याचा विकसक आणि नागरिकांनाही फायदा होणार असल्याचे पर्यावरण ‘एनओसी’च्या निर्णयातून दिसून येईल. एनओसीसाठी पूर्वी दोन-चार महिने लागत आता सात दिवसांत महापालिका ती देऊ शकेल.\n- हेमंत रासने, नगरसेवक\nनव्या धोरणानुसार पाच हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा मोठ्या क्षेत्राच्या बांधकामांना पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र महापालिका देणार आहे. त्याबाबतची अंमलबजावणी लगचेच होणार असून, पर्यावरणविषयक अटींवरही आता देखरेख होणार आहे. आता किमान सात दिवसांत प्रमाणपत्र देण्यात येईल.\n- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता\nहे आहेत नवे नियम...\nनव्या नियमानुसार २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंत बांधकाम क्षेत्राच्या आराखड्यांना पर्यावरणविषयक परवानगी देण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) शीतल उगले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांची समिती तयार करण्यात आली आहे.\nपाच ते पंधरा हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम आराखड्यांना परवानगी देतानाच त्यात पर्यावरणाच्या अटींचा समावेश आहे की नाही, याची छाननी करण्यासाठी बांधकाम विकास विभागातील अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, पर्यावरणतज्ज्ञ व्यंकट गुणाले, वाहतूकतज्ज्ञ बी. व्ही. कोल्हटकर, घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता सुदेश कडू आणि भवन रचना विभागातील कार्यकारी अभियंता शिवाजी लंके यांचा ‘सेल’ स्थापन करण्यात आला आहे.\nपाच हजार ते वीस हजार चौरस मीटरपर्यंतचे बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी प्रकरण पाठविताना विकसकाने ‘पर्यावरणविषयक अटींचे पालन करणार आहे,’ असे (सेल्फ डिक्‍लेरेशन) नमूद करायचे आहे. त्याबाबतची छ���ननी करून पर्यावरण सेलकडून पर्यावरण समितीकडे शिफारस करण्यात येईल. समितीमार्फत पडताळणी झाल्यावर त्याला पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर पर्यावरणपूरक अटींचे पालन होते का, यावरही सेलकडून देखरेख होणार आहे.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:45:35Z", "digest": "sha1:O3PEZ55ZZQ72WYFGF656Q6A5C2QXQTX7", "length": 12077, "nlines": 87, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "सेंद्रिय शेतीचे फायदे", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी सेवा > सेंद्रिय शेतीचे फायदे\nसेंद्रिय शेतीचे आहेत याचा अवलंब केल्याने रासायनिक खते किटकनाशके व तणनाशके इत्‍यादिंचा वापर कमी करून अन्‍नधान्‍याचा दर्जा वाढविण्यास मदत होते. याबरोबरच उत्पादन खर्चही कमी होतो. महाराष्ट्रात काही प्रगतशील शेतकरी सेंद्रीय शेतीचा अवलंब करू लागले आहेत. राज्‍यात सेंद्रीय शेतीला उत्‍तेजन देणा-या दोन योजना राबविण्‍यात येत आहेत. त्‍यापैकी पहिली योजना 150 % राज्‍यपुरस्‍कृत असुन ती वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन अभियानातंर्गत राबविली जात आहे. सेंद्रिय शेती केल्याने काय फायदे होतात\nजमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.\nशेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.\nजमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते :\n०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.\n[एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.]\nजमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढते.\nस्फुरद व पालाश :\nसेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.\nसेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.\nकँशन एक्स्चेंज कॅपॅसिटी (CEC) :\nकँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.\nसेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.\nकर्ब किवा कार्बन सेंद्रि��� पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.\nसेंद्रिय खतांचा परिणाम :\nसेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.\nसेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.\nसेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेट हवे आहे\nखालील छोटासा फॉर्म भरून ऑरगॅनिक फार्मिंग सर्टिफिकेशन (Organic Farming Certification) संस्थांची माहिती मिळवा\nकृषी सेवा ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nतण नियंत्रण पद्धती आणि दक्षता\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/01/28/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2019-01-20T22:12:02Z", "digest": "sha1:424VXJ72WGZJIZBDEIQNYGIT6KMQUBEN", "length": 8170, "nlines": 185, "source_domain": "mazespandan.com", "title": "आयुष्य कसं 'चवीनं' जगायचं... - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Google Groups, कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके and tagged android, app, application, blogs, collection, dost, enjoy, facebook, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, लेख, लेखन, विनोदी, स्टेटस, स्पंदन on January 28, 2018 by mazespandan.\n← WhatsApp च्या पोतडीतून… भाग १ गणूची आई →\nOne thought on “आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…”\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1715", "date_download": "2019-01-20T22:18:50Z", "digest": "sha1:C3QZRLIWRZAK2Z6TGA5YH6Q3FF5IVLDA", "length": 2369, "nlines": 6, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nजनसंपर्कासाठी विशाल पाटील यांची अभिनव शक्कल\n19-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी\nआगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय मंडळी आखाड्यात उतरण्याची तयारी करु लागले आहेत. साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसर्‍याच्या मुहुर्तावर कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी अभिनव शक्कल वापरली. सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या साक्षीने गुरुवारी सायंकाळी कार्यकर्त्यांसह नागरिकांना आपट्याच्या पानांव्दारे सोने वाटप करीत सार्‍यांचे लक्ष वेधले. या निमित्ताने राजकीय नेत्याने सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहून सोने वाटपाच्या नव्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.\nसण असला की राजकीय नेते पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतात. लोकसभेच्या निवडणुका नव्या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर होणार आहेत, त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होतील. सर्वच मतदारसंघांत राजकीय नेत्यांकडून तयारी सुरु केली जात असल्याचे दिसून येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-Assembly-Extension-of-cabinet/", "date_download": "2019-01-20T21:49:37Z", "digest": "sha1:FHDYITYAUXIFPLCF5HKFVCZ6YZPATFOC", "length": 5167, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आज विस्तार, सतीशना संधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आज विस्तार, सतीशना संधी\nआज विस्तार, सतीशना संधी\nकर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी 6 रोजी होणार असून, मंत्र्यांची यादी मंगळवारी रात्रीपर्यंतही निश्‍चित झाली नव्हती. बुधवारी सकाळीच ती निश्‍चित होईल. बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळ्ळींचा समावेश पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. बुधवारी एकूण 22 मंत्र्यांचा शपथविधी होईल.\nमंत्र्यांना राज्यपाल वजूभाई वाला दुपारी 2 वाजता शपथ देणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे, माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचा मुलगा अजय सिंग यांचाही मंत्रिमंडळात समावेश असण्याची श��्यता आहे. ज्येष्ठांना डावलून नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबले आहे. त्यामुळे पहिल्या यादीत आर. व्ही. देशपांडेंचे नाव नाही.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व इतर नेते राहुल गांधींशी रात्रीपर्यंत चर्चा करत होते. मंत्रिमंडळात निजदच्या 12 मत्र्यांचा व काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यासह 22 जणांचा सहभाग राहणार आहे.\nनिजदचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व निजदचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हेे मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप देण्यामध्ये मग्न आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेतेही अ.भा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेऊन काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्‍चित करण्यामध्ये मग्न आहेत. रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Virarani-Kittur-Chandnama-Statue-Unveiling-Ceremony/", "date_download": "2019-01-20T21:16:55Z", "digest": "sha1:EKKV2XQIEAII7OFYXRY2JLT6IKQKQB3D", "length": 7777, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राणी चन्‍नम्मा स्फूर्तीचे प्रतीक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › राणी चन्‍नम्मा स्फूर्तीचे प्रतीक\nराणी चन्‍नम्मा स्फूर्तीचे प्रतीक\nराणी चन्‍नम्मांनी ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ उभी करून देशाला गुलामगिरीतून मुक्‍त केले. वीरराणी चन्‍नम्मा सार्‍यांसाठी स्फूर्तीदायी आहेत, असे विचार मान्यवरांनी आज मांडले. येडूर (ता. चिकेाडी) येथे विविध मठाधीश आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत येथील युवा जागृती बळग व ग्रामस्थांच्या वतीने वीरराणी कित्तूर चन्‍नम्मा पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.\nजगद‍्गुरु डॉ. चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी श्रीशैल येडूर यांची मुख्य उपस्थित होती.नेतृत्त्व पंचम शिवलिंगेश्‍वर महास्वामी निडसोसी यांनी केले. यावेळी सुगुरेश्‍वर शिवाचार्य स्वामी, शहापूर महांत स्वामी शेगुणशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रकाश हुक्केरी होते. उद्घाटक म्हणून खा. प्रभाकर कोरे, प्रमुख पाहुणे म्हणून आ. गणेश हुक्केरी, आ. महांतेश कवटगीमठ, अभिनेत्री शिल्पा रहीमठ, वक्त्या म्हणून सुवर्णाताई होसमठ जि.पं. सदस्या भारती पवार, ता.पं. सदस्य पांडुरंग कोळी, ड‘ीकेएसएसके’चे उपाध्यक्ष सुभाष कात्राळे उपस्थित होते.\nखा. कोरेंंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सकाळी 7 वा. रवींद्र जडे व पोपट करोशी या दाम्पत्याकडून मूर्ती प्रतिष्ठापना पूजा आणि नवग्रह होम हा धार्मिक कार्यक्रम झाला. प्रास्ताविक जागृती बळगचे अध्यक्ष ग्रा.पं. अध्यक्ष अमर बोरगावे यांनी केले. पंचम शिवलिंगेश्‍वर स्वामी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खा. कोरे म्हणाले, पुतळा अनावरणाने येडूर गावाला स्फूर्ती मिळाली आहे.\nखा. हुक्केरी म्हणाले, युवा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून येडूरसारख्या खेडेगावात राणी चन्‍नम्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. इतिहास युवकांना माहीत व्हावा, यासाठी युवकांनी जागृती करावी.\nशिवलिंगेश्‍वर स्वामी म्हणाले, कर्नाटकातील इतिहासात येडूर येथील युवकांनी दोन राजकीय व्यक्‍तींना घेऊन चन्‍नम्मा पुतळा अनावरणाचे चांगले काम केले आहे. श्रीशैल जगद‍्गुरु स्वामींनी विचार मांडले. सुवर्णाताई होसमठ यांनी राणी चन्‍नम्माच्या चरित्राचा आढावा घेतला. आ. गणेश हुक्केरी, महांत स्वामी, शिल्पा रहीमठ यांनीही विचार मांडले.\nअनिल पाटील, अजित देसाई, शिवानंद करोशी, दादू कागवाडे, पांडू घाटगे, अजित पाटील, रणजित देसाई, संजय पाटील, रवि मिरजे, चेतन पाटील, सदाशिव बेळवी, अजय सूर्यवंशी, ता.पं. प्रभाकर भीमण्णवर, मल्लेश कागवाडे, जयपाल बोरगावे, अशोक जमदाडे, सिदू मगदूम, राजू इकारे, भीमगौडा पाटील उपाध्यक्ष प्रशांत उमराणे, दिलीप उमराणे उपस्थित होते. सुगुडेश्‍वर स्वामी यांनी सूत्रसंचालन तर अमर बोरगावे यांनी आभार मानले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Bike-ambulance-now-in-Goa/", "date_download": "2019-01-20T21:17:04Z", "digest": "sha1:NCEX3KIP7GUTANWQRHTV3IRSHEEE2ZOK", "length": 4272, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात आता बाईक रुग्णवाहिका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोव्यात आता बाईक रुग्णवाहिका\nगोव्यात आता बाईक रुग्णवाहिका\nगोवा : पुढारी ऑनलाईन\nतुम्ही गोव्यात पर्यटनासाठी गेला आणि तुम्हाला अपघात झाला, इजा झाली. तर तुम्हाला तात्काळ मदत मिळणार आहे. कारण, गोवा सरकारने रुग्णांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बाईक रुग्णवाहिका ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना किंवा गरजूंना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करायचे असल्यास सर्व व्यवस्था करता येणार आहे.\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २० बाईक रुग्णवाहिका लॉच केल्या आहेत. गोव्यात १०८ ही सरकारी रूग्णवाहिका पोहचू शकत नाही तिथे ही बाईक रुग्णवाहिका पोहोचणार असून, अनेक रूग्णाचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. या बाईक रुग्णवाहिकेत मुलभूत जीव वाचवणारे उपकरण, दोन ऑक्सीजन सिलेंडर यामध्ये असणार आहे.\nया संदर्भात गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले, 'येत्या सहा महिन्यांत राज्यात अशाप्रकारच्या 100 दुचाकींची रुग्णवाहिका सेवेत आणणार आहे. तर, कर्नाटक सरकारनंतर अश्या रूग्णवाहिका सुरू करणारे गोवा हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.'\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Chandgad-car-collapse-in-vally-5-youth-killed/", "date_download": "2019-01-20T21:44:48Z", "digest": "sha1:TEUS3IOMM6BY3CANRRYGM7A33UUHLXTE", "length": 7581, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी घाटात कार कोसळून पाच ठार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तिलारी घाटात कार कोसळून पाच ठार\nतिलारी घाटात कार कोसळून पाच ठार\nतिलारीनगर-कोदाळी गावानजीक असलेल्या सूर्यास्त दर्शन पॉईंट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणाहून कार दरीत कोसळून बेळगावच्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.\nबेळगाव येथील युवक चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. शेवाळावरून गाडीचे ब्रेक लागले नसल्याने थेट दरीत कोसळली. यामध्ये मोहन लक्ष्मण रेडेकर (वय 40, रा. बाळेकुंद्री ता. जि. बेळगाव), पकंज ऊर्फ ज्योतिर्लिंग संपत किल्लेदार (3, रा. शिवाजीनगर, बेळगाव), किसन मुकुंद गावडे (29) व नागेंद्र सिंद्राय बाबुगावडे (19 रा. अष्टे, ता. जि. बेळगाव), यल्लापा एन. पाटील (45, रा. बोकनूर, ता. जि. बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. प्रवीण प्रकाश गाडेकर व दयानंद दत्ता बडसकर यांनी अपघाताची माहिती चंदगड पोलिसांना दिली.\nबेळगाव भागातील हे युवक वर्षा सहलीसाठी चंदगड तालुक्यात आले होते. प्रारंभी त्यांनी स्वप्नवेल पॉईंट येथे जाऊन सहलीचा आनंद लुटला होता. त्यानंतर तिलारीनगर येथे जेवण आटोपून पाच वाजण्याच्या सुमारास कोदाळी येथील सूर्यास्त पॉईंटवर पोहोचले. यामधील पकंज किल्लेकर हा गाडी चालवत होता. दरी जवळ आल्यानंतर शेवाळावरुन गाडीचे ब्रेक लागले नसल्याने गाडी थेट दरीत कोसळली. दरीत कोसळताना गाडीचे दरवाजे निखळले व यामधील किल्लेकर व पाटील यांनी दरीत उडी मारली. या दोघांचा दगडावर आपटून मृत्यू झाला.\nतर रेडेकर गावडे आणि बाबुगावडे हे गाडीतच अडकले होते. सुमारे अडीचशे फुटावरुन कार कोसळल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला होता. प्रचंड पाऊस आणि धुके असल्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना व कोदाळी येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. काहींचे मृतदेह कोदाळीच्या ग्रामस्थांनी खांद्यावरुन वर आणले. तर झाडा झुडूपात असणार्‍या मृतदेहांना आणणे मुस्कील झाले होते. गाडीतील तिघेजण बराच वेळ अडकून पडले होते. पहारीच्या सहाय���याने गाडीचे पत्रे वाकवून मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. यामध्ये पोलिस निरीक्षक श्रीपाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोदाळीचे सरपंच अकुंश गावडे, मायकल लोबो, रमेश अनगळ, प्रवीण गाडेकर, दयानंद बडसकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले.\n2015 च्या घटनेची आठवण\nदि. 15 ऑक्टोेबर 2015 रोजी हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका याच दरीत त्याच ठिकाणी कोसळली होती. यामध्ये शामराव संकपाळ, कविता देसाई, अर्जुन पाटील, सुशीला मंडलिक हे चार जण जागीच ठार झाले होते. तर उपचार सुरू असताना दुसर्‍या दिवशी एकाचा मृत्यू झाला होता.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Three-unauthorized-schools-in-Trimbakeshwar-taluka-nashik/", "date_download": "2019-01-20T22:14:09Z", "digest": "sha1:HYVR6WXJXUGWAZNUKVOFRE3X4XWASY6E", "length": 6980, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन अनधिकृत शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन अनधिकृत शाळा\nत्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तीन अनधिकृत शाळा\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळा बंद करण्याचा केवळ फार्स केला जात असून, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात अजूनही तीन अनधिकृत शाळा असल्याची बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी संस्थाचालकांवर सोपवून शिक्षण विभाग नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करीत आहे.\nदरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात म्हणून नोटिसा बजाविण्याचे केवळ सोपस्कार पार पाडले जाते. पण, संबंधित संस्थाचालकांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखवून शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून बिनधास्तपणे शाळा सुरू ठेवल्या जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील बडा उदासीन आखाडा परिसरातील ज्ञानज्योत अकॅडमी, निवृत्तिनाथ मंदिराच्या मागील ब्लूमिंग बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, पाच आळी परिसरातील बालाजी इंटरनॅशनल स्कूल या शाळा सद्यस्थितीत सुरूच आहेत.\nया शाळा बंद करण्यात याव्यात म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी नोटिसा बजाविल्या पण, शाळांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा सादर केला नाही. त्यानंतर शाळांच्या दर्शनी प्रवेशद्वारावर अनधिकृत शाळा असा फलक लावण्यात आला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 च्या कलम 18 (5) नुसार मान्यता नसताना शाळा सुरूच राहिल्यास एक लाख रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच, प्रत्येक दिवसासाठी दहा हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. गटशिक्षणाधिकार्‍यांनी या शाळांना दंडाचीही नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्षात दंड वसूल झाल्याविषयीही साशंकता आहे. दुसरीकडे या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी शाळांचीच राहील, असे सूचित करताना गटशिक्षणाधिकार्‍यांनी जबाबदारीच झटकली आहे. मुळात या शाळाच अनधिकृत आहे शिवाय त्या नोटिसांनाही जुमानत नाही. असे असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक सान झाल्यास त्यांच्याविरोधात नेमकी कोणती पावले उचलली जातील, हे मात्र गटशिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट करून दिले नाही.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-traffic-police-fines/", "date_download": "2019-01-20T22:23:45Z", "digest": "sha1:7GAJX4Q2BDERMNZKXJODYBLZVMGDTUPI", "length": 7283, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी वाहतूक पोलिसांचा दंड; वाहनचालक थंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी वाहतूक पोलिसांचा दंड; वाहनचालक थंड\nपिंपरी वाहतूक पोलिसांचा दंड; वाहनचालक थंड\nपिंपरीमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत नेहमीच वाहतूक पोलिसांवर टीका होते. पिंपरी कॅम्पातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पिंपरी पोलिसांना वारंवार कारवाई करूनदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयश येते. मात्र, पिंपरी पोलिसांनी पेंडिंग केसच्या कारवाईमध्ये जोरदार वसुली केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे केलेल्या कारवाईमध्ये पेंडिंग दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये साडेतीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.\nपिंपरी वाहतूक पोलिसांच्या टीमने पेंडिंग दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पंधरा दिवस कसून वाहनांची तपासणी केली. यामध्ये 20 हजार 490 वाहनांची तपासणी केली, तर यामध्ये 683 वाहनांवर दंड असल्याचे आढळून आले. या वाहनचालकांकडून 3 लाख 69 हजार 250 रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरातील चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे नियम तोडणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. घरपोच पावत्या पाठवून दंड भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने चौकांमध्ये वाहनांची तपासणी करून दंड असलेले वाहन आढळून आले की, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. त्यामुळे दंड चुकवणार्‍यांना आता दंड भरावाच लागत आहे.\nपिंपरी वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक सविता भागवत, सुवर्णा कांबळे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.\nपिंपरी शहरामध्ये वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत वाहने चालवतात. इंदिरा गांधी पुलावर, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उलट दिशेने प्रवास करणार्‍या वाहनचालकांची संख्या मोठी आहे.\nत्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाईची मोहीम उघडली जात आहे, तरी देखील निर्ढावलेले वाहनचालक उलट दिशेने वाहने दामटवत असतात. यामध्ये दुचाकींचा समावेश आहेच, चारचाकी वाहनचालकही उलट दिशेने वाहने चालवतात. पिंपरी कॅम्प परिसरात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु वाहतूक पोलिस चौकातून गेले की, पुन्हा ‘जैसे-थे’ परिस्थिती होते. यामध्ये पादचार्‍यांना सर्वाधिक त्रास रिक्षाचा���कांकडून होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sharad-pawar-speaks-about-upa-lead-288674.html", "date_download": "2019-01-20T21:54:01Z", "digest": "sha1:ADQN3KXFZT7CI6RNEICW77U5V2E5IOYA", "length": 15118, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपला सत्तेपासून दुर ठेवायचं असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावं-शरद पवार", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिने���ाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nभाजपला सत्तेपासून दुर ठेवायचं असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावं-शरद पवार\n2019च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आघाडीसाठी हात पुढे केलाय असं म्हटलं तर आता चुकीचं ठरणार नाही.\n29 एप्रिल: भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित लढलं पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं आहे. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.\n2019च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आघाडीसाठी हात पुढे केलाय असं म्हटलं तर आता चुकीचं ठरणार नाही. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अनेक गोष्टींचा परामर्श केला. कठुआ बलात्काराच्या घटनेवरून भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना शरद पवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करायला विसरले नाहीत.\nअपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक आणि खजिनदारपदी हेमंत टकले यांची नियु्क्ती करण्यात आलीय. शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड केल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. पुण्यात पार पडलेल्य�� राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीत या नवीन नियुक्त्यासंदर्भात, पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रस्ताव मांडले आणि त्याला बिनविरोध मंजुरीही मिळाली. सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत होती. मात्र बाजी मारली ती जयंत पाटलांनीच. 2014 मधल्या मोठ्या पराभवानंतर आणि 2019च्या निवडणुकांच्या तोंडावर, राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचं आव्हान जयंत पाटलांसमोर असणार आहे.\nअजित पवारांची भाषणाची शैलीच मुळी अशी आहे की ते टोमणा मारतात की स्तुती करतात ते सहजासहजी कळत नाही. आजही भाषणादरम्यान अजित पवार यांनी जयंत पाटलांची स्तुती करताना रोहीत शर्माची उपमा दिली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये रोहीत शर्माला 6 पराभवानंतर विजयाचा सूर गवसलाय. हे लक्षात घेता अजित पवारांनी जयंत पाटलांना दिलेली रोहीत शर्माची उपमा ही स्तुती समजायची की टोमणा हे त्यांनाच विचारलं पाहिजे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: indiarashtravadisharad pawarऱाष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bharatpur-viral-video-girl-beats-up-eve-teaser-in-bharatpur-of-rajasthan-296292.html", "date_download": "2019-01-20T21:58:08Z", "digest": "sha1:6HXJRVIRGTM7PE3AXG25PWXTF6DC7JGH", "length": 13359, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: ग���्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले\nराजस्थानच्या भरतपूर शहरात एका युवकाने एक मुलीची झेड काढल्याने तिने त्याची काठीने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.\nराजस्थान, १७ जुलै : राजस्थानच्या भरतपूर शहरात एका युवकाने एक मुलीची झेड काढल्याने तिने त्याची चक्क काठीने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो गेल्या आठवड्यातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी शहरातील मुखर्जी नगर सेक्टर-३ मध्ये त्या युवकाची धुलाई करताना दिसत आहे. यावेळी ती मुलगी म्हणते की, ' तू काय स्वतःला डोनाल्ड ट्रम्पचा (अमेरिकेचे राष्ट्रपती) मुलगा समजतोस का , जर तसं असेल तर हा तुझा मोठा गैरसमज आहे. कुठली पण मुलगी असो तिला कमी कधीच लेखू नका. ती तिचा हक्क मांडता येतो'.\nआजकाल सोशल मीडिया वर व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रकार खूपच वाढला आहे. काही फायद्याचे ठरतात तर काही असेच व्हायरल होतात. राजस्थानमध्ये असाच एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालाय. भरतपूर शहरातील या मुलीच्या म्हणण्यानुसार गेले अनेक दिवस तो मुलगा तिचा पाठलाग करत होता. आणि तिचं नाव खराब करण्याच्या हेतूने विविध अफवाही पसरवण्याचा प्रयत्न त्याने केला. ज्या दिवशी त्या मुलीने त्या युवकाला धडा शिकवत त्याची धुलाई केली तेंव्हा एका युवकाने त्याचा व्हिडिओ बनवला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये ती मुलगी गर्दीत त्या युवकाची धुलाई करताना दिसत आहे. आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याच्या गैर वर्तवणुकीबद्दल सांगत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nमोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-politicizing-the-judiciary-rahul-gandhi-should-seek-apology-says-sambit-patra-on-judge-loya-case-287703.html", "date_download": "2019-01-20T21:03:42Z", "digest": "sha1:UNHPWWWP7J2ECOB53EDRSQRS727TU4XY", "length": 15038, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्या. लोया मृत्यू प्रकरणात राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांची माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही ���ास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nन्या. लोया मृत्यू प्रकरणात राहुल गांधींनी भाजप आणि अमित शहांची माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी\n'न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसची पोल खोल झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या प्रकरणी भाजप आणि अमित शहा यांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.\n19 एप्रिल : 'न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसची पोल खोल झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या प्रकरणी भाजप आणि अमित शहा यांची माफी मागावी,' अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी असं म्हटलं आहे.\nकाँग्रेसच्या अनेक नेत्यांनी न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय तपासणी करावी अशी याचिका केली होती. या प्रकरणात अमित शहा यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. पण ती याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे.\nयाच मुद्द्यावरून आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते लखनौच्या प्रसार माध्यमांशी बोलत होते. 'आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो. पण राहुल गांधींनी या प्रकरणी सरकारला बदनाम करण्याचं काम केले आणि अमित शहा यांच्या प्रति���्ठेलाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी.' असं आदित्यनाथ म्हणाले आहेत.\nआपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासमारंभाला जात असताना न्यायाधीश लोया यांचा नागपूर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. न्यायाधीश लोया हे सीबीआयचे विशेष न्यायाधीश होते. सोहराबुद्दीन खटल्याप्रकरणी ते विशेष न्यायाधीश म्हणून काम करत होते. त्यांच्या मृत्यूवर २०१७मध्ये त्यांच्या बहिणीने शंका व्यक्त केली. बहिणीच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं.\nहे प्रकरण मीडियामध्ये आल्यावर काँग्रेसच्या तेहसिन पूनावाला, पत्रकार बीएस लोने, बॉम्बे लॉअर असोसिएशन यांनी या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय चौकशीची मागिणी केली होती. पण त्यांच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nमोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9C/all/page-6/", "date_download": "2019-01-20T21:32:35Z", "digest": "sha1:KCDNLWY5CGPB6UWJUKGCY22RL5FITOQO", "length": 10139, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिरज- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्याव��� काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nब्लॉग स्पेसDec 26, 2014\nअण्णा हजारेंना दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव\nज्ये. समाजसेवक अण्णा हजारेंना मा. दीनानाथ मंगेशकर 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर\nबीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा\nमहाराष्ट्र Aug 6, 2013\n'खाप'पंचायत, वडील मराठीत बोलले म्हणून विवाहितेचा गर्भपात \nसांगली निवडणुकीवरून आता आघाडीत धुसफूस\nका झाला राष्ट्रवादीचा पराभव\n'घड्याळ' आपटलं, काँग्रेसनं खेचली सत्ता\nराष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे वाटले पैसे\nगुन्हेगार उमेदवारांच्या प्रचाराची गृहमंत्र्यांवर नामुष्की\nमहाराष्ट्र May 14, 2013\nमेडिकल यंत्रसामग्री खरेदीत 100 कोटींचा गैरव्यवहार\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:04:25Z", "digest": "sha1:DL2AGHP2SL5OLLJJZWZLMRQ5THA3H7B5", "length": 10305, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलीम शहा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली', सचिन सावंत यांचं ट्विट\nआषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या महापूजेसाठी मी जाणार नाहीये, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री\nमंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा\nउद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र\nनगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार\nJ&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला\nमोदींच्या कानपिचक्यांनंतरही गोरक्षकांचा उन्माद थांबत का नाही\nनागपूरमध्ये मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच, होणार अटक\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/muslim/all/", "date_download": "2019-01-20T22:12:00Z", "digest": "sha1:4KWGEWURPV6SZL36TIZSN3TIMEOAIT43", "length": 12045, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Muslim- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या'\nमुंबई - मुंबईतल्या रुग्णालयात मुस्लिम बांधवांवरच्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी दाढी काढायची असल्यास, कुटुंबियांची परवानगी घेण्यात यावी. अशी अजब मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी केलीय. मुस्लिम धर्मातल्या प्रथांवर बोट ठेवत रईस खान यांनी केलेल्या मागणीमुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. मात्र शिवसेना आणि भाजपन सपाच्या या आगळ्या-वेगळ्या मागणीला तीव्र विरोध केला आहे.\nकाँग्रेसच्या या मुस्लीम मंत्र्याने केली शंकराची पूजा\nVIDEO : Bigg Boss 12'ची विजेती दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारला, आता तिचं नाव आहे...\nतिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत चर्चा, काँग्रेस मात्र एक हात लांब\nतिहेरी तलाकवर लोकसभेत होणार चर्चा, भाजपचं व्हिप जारी\nइम्रान खान आधी आपलं घर सांभाळा, मग भारताबद्दल बोला - नसीरुद्दीन\n'हनुमान तर मुस्लीम', योगींनंतर 'या' भाजप नेत्याचं वक्तव्य\nपाकिस्तानी पुरुषांच्या बायका चीनच्या ताब्यात, सुटकेसाठी करावा लागतोय संघर्ष\nभारताला इस्लामी देश बनवण्याचा प्रयत्न कराल तर... : हायकोर्टाचं मोठं स्टेटमेंट\nभाजपची ही मुस्लीम उमेदवार नाही घेऊ शकली वडिलांच्या पराभवाचा बदला\nभाजपला आणखी एक धक्का, मुस्लीम कार्ड फेल\nमहाराष्ट्र Dec 5, 2018\nमहाराष्ट्रातल्या 'राष्ट्रीय मुस्लिम मंचा'चा ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे' म्हणण्यास नकार\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण��यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3512/", "date_download": "2019-01-20T21:05:13Z", "digest": "sha1:UJBT65OJIEHFK3MIQX76LUFMG4OP2BP3", "length": 4157, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कठीण असत....", "raw_content": "\nप्रेमात पडण सोप असत\nपण प्रेम निभावणं कठीण असत\nहातात हात घेवून चालन सोप असत\nपण तोच हात आयुष्यभर हातात घेवून\nरस्ता शोधन कठीण असत\nकधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत\nपण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत\nमाझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत\nपण टोक विश्वास कायम ठेवून वाटचाल\nकारण मात्र कठीण असत\nप्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत\nपण tya शपथा आणि वचन निभावून नेण\nमात्र फारच कठीण असत\nप्रेमात खोट बोलन सोप असत\nपण खर बोलून प्रेम टिकवण\nमात्र नक्कीच कठीण असत\nम्हणून सांगतो प्रेमात पडण\nसोप नसत सोप नसत सोप नसत....\nप्रेमात पडण सोप असत\nपण प्रेम निभावणं कठीण असत\nहातात हात घेवून चालन सोप असत\nपण तोच हात आयुष्यभर हातात घेवून\nरस्ता शोधन कठीण असत\nकधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत\nपण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत\nमाझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत\nपण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल\nकारण मात्र कठीण असत\nप्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत\nपण त्या शपथा आणि वचन निभावून नेण\nमात्र फारच कठीण असत\nप्रेमात खोट बोलन सोप असत\nपण खर बोलून प्रेम टिकवण\nमात्र नक्कीच कठीण असत\nम्हणून सांगतो प्रेमात पडण\nसोप नसत सोप नसत सोप नसत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3710/", "date_download": "2019-01-20T21:39:08Z", "digest": "sha1:ODWEZMBMJKT6YSBNMSAGZY26SKOUO7UO", "length": 4641, "nlines": 117, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- काल रात्रीच्या पावसात.....", "raw_content": "\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nएक सर अशी येऊन गेली,\nचीम्ब -चीम्ब करून गेली....\nतुझ्याच स्पर्शाची चाहूल दीली...\nमग पावसाने आपला जोर कमी केला,\nआणी मी त्याच्या सरी झेलण्याचा खेळ सुरु केला\nतुझ्या हृदयस्पर्शी आठवणींच्या या पावसात,\nजीव कसा बघ न्हावूनी गेला....\nअसं वाटलं... हा आठवणींचा पाऊस नसून, प्रेमाचा पाऊस असावा\nजसा थंड वाऱ्याच्या ऐवजी तुझाच गरम स्पर्श असावा...\nमग चीम्ब-चीम्ब व्हायला आठवणींची गरज नाही\nआणी साथ तुझी असल्यावर मल��� काहीच अशक्य नाही....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nRe: काल रात्रीच्या पावसात.....\nधन्यवाद मित्रांनो , मराठी हृदय आपलं आभारी आहे........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=256046%3A2012-10-17-11-07-13&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:09:19Z", "digest": "sha1:TUKFA52X6ZLW6FSTQIUTHBFEBS2XAZC5", "length": 6506, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २२६. महद्", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २२६. महद्\nमंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२\nधारणा, ध्यान आणि समाधी ही अष्टांग योगातील अंतरंग साधनेची तीन अंगे आहेत. ज्यांना हा अष्टांगयोग अत्यंत विस्ताराने जाणून घ्यायचा आहे त्यांनी कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ हा ग्रंथ व विशेषत: त्यातील साधनपाद आणि विभूतीपाद ही प्रकरणे अवश्य वाचावीत. तर धारणा, ध्यान आणि समाधीची व्याख्या काय ‘देशबन्धश्र्चित्तस्य चत्तस्य धारणा’ अर्थात चित्ताला एकदेशी, एका दशेत, एका स्थानावर बांधून टाकल्यागत स्थिर करणे म्हणजे धारणा. ज्या स्थानावर, विषयावर साधकाला स्थिर व्हायचं आहे तो परमात्माच आहे. शाश्वत आहे. तेव्हा धारणा म्हणजे जो शाश्वत असा परमात्मा त्याची धारणा. ‘तत्र प्रत्ययैकतानता धानम्’ म्हणजे ही धारणा क्षणभर टिकणारी असता कामा नये. परमात्मभावनेची धारणा क्षणोक्षणी टिकणे, परमात्मप्रत्ययाची एकतानता होणे म्हणजे ध्यान. ‘तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:’ अर्थात ध्येय अशा, भाव्य अशा परमात्म्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ तो भाव्य परमात्माच भासमान होणे. चित्त भाव्य परमात्म्याशी इतके तन्मय होणे की परमात्म्याचे मी ध्यान ‘करीत’ आहे, अशी सूक्ष्मदेखील जाणीव न होणे. मग तर ध्येय परमात्मा, त्या परमात्म्याचे ध्यान आणि ध्याता साधक जणू एकजीव होऊन जाणे हीच समाधी ‘देशबन्धश्र्चित्तस्य चत्तस्य धारणा’ अर्थात चित्ताला एकदेशी, एका दशेत, एका स्थानावर बांधून टाकल्यागत स्थिर करणे म्हणजे धारणा. ज्या स्थानावर, विषयावर साधकाला स्थिर व��हायचं आहे तो परमात्माच आहे. शाश्वत आहे. तेव्हा धारणा म्हणजे जो शाश्वत असा परमात्मा त्याची धारणा. ‘तत्र प्रत्ययैकतानता धानम्’ म्हणजे ही धारणा क्षणभर टिकणारी असता कामा नये. परमात्मभावनेची धारणा क्षणोक्षणी टिकणे, परमात्मप्रत्ययाची एकतानता होणे म्हणजे ध्यान. ‘तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:’ अर्थात ध्येय अशा, भाव्य अशा परमात्म्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ तो भाव्य परमात्माच भासमान होणे. चित्त भाव्य परमात्म्याशी इतके तन्मय होणे की परमात्म्याचे मी ध्यान ‘करीत’ आहे, अशी सूक्ष्मदेखील जाणीव न होणे. मग तर ध्येय परमात्मा, त्या परमात्म्याचे ध्यान आणि ध्याता साधक जणू एकजीव होऊन जाणे हीच समाधी तर असा बहिरंग आणि अंतरंग साधनेचा भव्य नकाशा ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् तर असा बहिरंग आणि अंतरंग साधनेचा भव्य नकाशा ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् जाप्यसमेत समाधिविधानं..’’ इथपर्यंत शंकराचार्य मांडतात. तो पाहूनच आपण गांगरून जातो आणि मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, हे आपल्याला साधणं शक्य तरी आहे का जाप्यसमेत समाधिविधानं..’’ इथपर्यंत शंकराचार्य मांडतात. तो पाहूनच आपण गांगरून जातो आणि मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, हे आपल्याला साधणं शक्य तरी आहे का भगवंतानं गीतेत सांगितलं आहेच की अभ्यासानं काहीच अशक्य नाही तेव्हा तो अभ्यास जरुर करता येईल पण तो अभ्यास तरी कसा करावा भगवंतानं गीतेत सांगितलं आहेच की अभ्यासानं काहीच अशक्य नाही तेव्हा तो अभ्यास जरुर करता येईल पण तो अभ्यास तरी कसा करावा कोणत्या आधारावर करावा त्याची सुरुवात कुठे होते संतांच्या ग्रंथातून, योग-कर्म-ज्ञान आदि मार्गानी वाटचाल करणाऱ्या सत्पुरुषांकडून किंवा त्यांच्या ग्रंथातून आपण ही माहिती जाणण्याचा प्रयत्न करू लागतो. आपल्याला जो आवडतो तो मार्ग स्वीकारून आपल्याला जमेल तशी वाटचालही करण्याचा प्रयत्न करतो. तरी तेवढय़ानं असा अष्टांगयोग साधला जाईल, याची किंचितही खात्री नसते संतांच्या ग्रंथातून, योग-कर्म-ज्ञान आदि मार्गानी वाटचाल करणाऱ्या सत्पुरुषांकडून किंवा त्यांच्या ग्रंथातून आपण ही माहिती जाणण्याचा प्रयत्न करू लागतो. आपल्याला जो आवडतो तो मार्ग स्वीकारून आपल्याला जमेल तशी वाटचालही करण्��ाचा प्रयत्न करतो. तरी तेवढय़ानं असा अष्टांगयोग साधला जाईल, याची किंचितही खात्री नसते मग हे साधेल तरी का आणि साधावं कसं मग हे साधेल तरी का आणि साधावं कसं शंकराचार्य याच श्लोकाच्या शेवटी ते कसं साधेल, हे ‘महद्अवधानम्’ या एका शब्दात सांगतात शंकराचार्य याच श्लोकाच्या शेवटी ते कसं साधेल, हे ‘महद्अवधानम्’ या एका शब्दात सांगतात ते म्हणतात, ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् ते म्हणतात, ‘‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्अवधानम् जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्अवधानम्’’ महद्अवधानम् कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर साक्षात् भगवंताच्या मुखाने अर्जुनानेही खूप ज्ञान ऐकलं. योग, कर्म, ज्ञान मार्ग जाणले. तरी शेवटी नेमकं करावं काय, हा प्रश्न त्याच्याही मनात आलाच. म्हणूनच गीतेच्या अखेरच्या अध्यायात भगवंतांनी हे ‘महद्अवधानम्’च सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/2018/12/page/3/", "date_download": "2019-01-20T21:10:53Z", "digest": "sha1:7RDOGSUFSIUA7UJZ4P6PVZHCONCHE4SN", "length": 14365, "nlines": 82, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "December 2018 – Page 3 – Bolkya Resha", "raw_content": "\nह्या १४ मराठी कलाकारांनी साकारला “सिंम्बा”. नावे आणि फोटो पाहून आश्चर्य वाटेल\nनुकतच सिंम्बा चित्रपटाची टीम मराठी शो चला हवा येऊ द्या च्या सेटवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेली पाहायला मिळाली. चला हवा येऊ द्या च्या सेटवर अनेक मराठी कलाकार दिसले. असं वाटत होत कि “सिंम्बा” हा चित्रपट मराठी भाषेत तर नाहीना.. चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल १४ मराठी अभिनेते आहेत. सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर, अरुण नलावडे, सुचित्रा बांदेकर, विजय पाटकर, अशोक समर्थ […]\n“या” दिग्गज अभिनेत्यांचा बंगला पाकिस्तान सरकार घेणार विकत …पहा त्या ठिकाणी पाकिस्तान सरकार नेमकं काय बनवणार.\nबॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक राज कपूर यांचे आजोबा म्हणजे बषेश्वरनाथ कपूर यांनी पाकिस्तान येथील खाँनी बाजार परिसरात साल १९१८ ते १९२२ या दरम्यान “कपूर हवेली” नावाने घर बांधले होते. याच हवेलीत राज कपूर यांचा जन्म झाला होता. या आलिशान घराला तब्बल ६० खोल्या असल्याचेही बोलले जाते. परंतु देशाची फाळणी झाल्यानंतर कपूर कुटुंबीय पेशावर सोडून भारतात स्थायिक झाले. यानंतर या घराचा मालकी […]\n“महाराष्ट्र केसरी” बनल्यावर किती मानधन मिळते माहितीये…बक्षिसामध्ये भेटते नाममात्र रक्कम\nनुकताच “बाला रफिक शेख” याने महाराष्ट्र केसरी चा मान पटकावला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले बाला रफिक शेख यांनी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व स्वीकारून हे यश मिळवले आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. काजू, बदाम सारखा खुराक न खाऊनही अतिशय खडतर परिस्थितीत त्यानी मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित करून देत आहे. या “महाराष्ट्र केसरी ” साठी लागणारे […]\nही महिला चालवते एक आगळीवेगळी बँक.. सुरवातीला लोक हसायचे, आज बनलीय जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये एक\nआजवर तुम्ही अनेक प्रेरणादायी कथा वाचल्या ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणा देणाऱ्या “राहीबाईंचा” उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावासा वाटतो. जगभरातील तब्बल ६० देशांमधील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये राहीबाई पोपेरे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे विदेशात देखील त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राहीबाई नेमक्या काय करतात, त्यांचा जीवनप्रवास कसा घडला हे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत…. “राहीबाई पोपेरे” […]\n“ही” सुंदर नवखी अभिनेत्री झळकणार सुबोध भावेच्या नवीन चित्रपटात\n२०१८ हे साल सुबोध भावे साठी खूपच लकी ठरलं. या वर्षात त्याने अनेक चित्रपट साकारले आणि तितकेच हिट देखील ठरले. मात्र आता सुबोध भावे आणखी एक चित्रपट साकारत आहे. नव्या वर्षातील १८ जानेवारी रोजी “एक निर्णय “हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर, सुहास जोशी, विक्रम गोखले या कसलेल्या कलाकारांसोबत आणखी एक नवा चेहरा झळकणार […]\n“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील कलाकारांना मिळते इतके मानधन की तुम्ही चक्रावून जाल\nसध्या ” तुझ्यात जीव रंगला” मालिकेत राजकारण सुरू झाले आहे. नंदिता वहिनी आणि पाठकबाई यांच्या उमेदवारी वरून गायकवाड घरात वाद झालेले पाहायला मिळाले. परंतु एकाच घरातील दोघीही निवडणुकीसाठी उभ्या राहिल्याने राणादा छुप्या पद्धतीने पठाकबाईना कसा पाठिंबा देतो हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या राजकारणात राणादाची छुपी खेळी आपल्याला येत्या भागातही पाहायला मिळणार आहे. या सर्वच कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने ऑक्टोबर […]\nबलुचिस्���ान येथे जन्मलेले क़ादर ख़ान आधी होते शिक्षक.. पहा ते चित्रपटात कसे आले आणि त्यांची मुले सध्या काय करतात\nक़ादर ख़ान यांचा जन्म २२ ओक्टोबर १९३७ साली बलुचिस्तान येथे झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. तब्बल ८ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे शाळेच्या गॅदरींगच्या वेळी त्याचा अभिनय दिलीपकुमार यांनी पहिला आणि त्याच क्षणी त्यांनी क़ादर ख़ान याना सिनेमात काम करण्यासाठी ऑफर दिली. १९७३ साली दाग ह्या […]\n“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळे यांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो माहितीसह\nडॉ. निलेश साबळे यांचा जन्म ३० जून, १९८६ साली झाला. डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे. तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे. शालेय जीवनापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो चांगलाच फेमस होता. […]\nख्रिसमसच्या रात्री गिफ्ट देणाऱ्या “सांताक्लॉजचे” सत्य\nख्रिसमसच्या सणाची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. येशू ख्रिस्तचा जन्मदिन म्हणून जगभरात हा सण साजरा केला जातो. मुख्यतः ख्रिसमसच्या झाडाची सजावट , दिव्यांची माळ साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या सणाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे लहानग्यांच्या आवडत्या “सांताक्लॉजचे ” , कारण सांताक्लॉज गिफ्ट देणार ही आशा मनात बाळगून लहाण मुले त्याची वाट पाहताना दिसतात. या सांताक्लॉज विषयी अधिक जाणून घेऊयात… […]\nमहाराष्ट्रातील ही प्रसिद्ध ७ थंड हवेची ठिकाणे … ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला अगदी योग्य आणि स्वस्त\nनुकतीच महाराष्ट्रात थंडीची लाट उसळली आहे. त्यात आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सहलीसाठी आयोजन आखले जात आहे. ही गुलाबी थंडी आणखी गुलाबी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे निश्चितच तुमचा आनंद द्विगुणित करतील. शिवाय यासाठी लागणारा खर्चही सामान्यांच्या खिशाला परवडणाराच आहे. त्यामुळे अशी पर्यटन स्थळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे ��ोणती आहेत […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sand-transport-Theft-truck-seized/", "date_download": "2019-01-20T21:14:51Z", "digest": "sha1:E2U7DRXGK36OJ72HPJGB6XQ4IZ3DHHMI", "length": 4602, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला\nचोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला\nकुपवाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक रविवारी एमआयडीसी पोलिसाकडून पकडण्यात आला. ही वाळू टेभूर्णी( ता. माढा, जि.सोलापूर) येथून आणण्यात आली होती. ट्रक व पाच ब्रास वाळू असा साडेतेरा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चालक व मालक अंकुश सुभाष डोके(वय35, रा. टेभूर्णी,ता.माढा,जि.सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकमालक अंकुश डोकेहा टेंभूर्णी येथून बेकायदेशीर आणलेली वाळू विक्रीसाठी कुपवाडला आणत होता. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी हा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये पाच ब्रास वाळू भरली होती व त्यावर लाकडी भुसा भरलेली पोती ठेवून लाकडी फळ्या लावून पोलिसांची व महसूल अधिका-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.\nनववर्षाचे अपूर्व जल्लोषात स्वागत\nट्रक-बसची धडक; १६ जखमी\nगरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू\nसर्व शासकीय कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध\nसांगलीत युवकाची गळफासाने आत्महत्या\nचोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलक���वर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-mahohar-dongare-case/", "date_download": "2019-01-20T21:13:46Z", "digest": "sha1:QZ45J3SVI5NJMQWJGQ3LTXKY5WDAOZU6", "length": 5247, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनोहर डोंगरे हल्लाप्रकरण; मुख्य संशयित आरोपीस जामीन मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मनोहर डोंगरे हल्लाप्रकरण; मुख्य संशयित आरोपीस जामीन मंजूर\nमनोहर डोंगरे हल्लाप्रकरण; मुख्य संशयित आरोपीस जामीन मंजूर\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. कैलास खडके आणि प्रकाश गुंड यांना जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी 22 जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी त्यांची जामीनावर सुटकाकेली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर डोंगरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात संशयित आरोपी म्हणून अ‍ॅड. कैलास निवृत्ती खडके आणि प्रकाश गुंड यांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. या हल्ल्याचा कट रचून हल्ला केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी अ‍ॅड. राज पाटील यांच्यामार्फत जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. या जामीनअर्जाच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. राज पाटील यांनी आरोपींना या प्रकरणात विनाकारण गुंतविले असल्याचे सांगून फिर्याद आणि फिर्यादी व साक्षीदारांचा सीआरपीसी 164 चा जबाब यामध्ये विसंगती असल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी 22 जून रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.\nआरोपीतर्फे अ‍ॅड. राज पाटील, अ‍ॅड. एम. ए. इनामदार, अ‍ॅड. परदेशी, अ‍ॅड. सुरेश पवार, अ‍ॅड. ढमढेरे यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. हर्षल निंबाळकर यांनी बाजू मांडली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, ��हाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-tech-repeat-messages-deleted-whatsapp/", "date_download": "2019-01-20T21:22:46Z", "digest": "sha1:OTM27AXGPBM2GWVCISP3RY3AEF736FHR", "length": 8597, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हॉट्सअॅपचे डिलीट मेसेज पुन्हा वाचता येनार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हॉट्सअॅपचे डिलीट मेसेज पुन्हा वाचता येनार\nटीम महाराष्ट्र देशा – व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन फीचर ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ आणले. या फिचरच्यामाध्यमातून एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करता येते. यामुळे युजर्स खूप खुश झाले. मात्र, एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे .\nकी, व्हॉट्सअॅपवरुन पाठविलेला मेसेज डिलीट केला असेल, तर तो तसाच डिव्हाईसवर राहतो आणि तो वाचताही येऊ शकतो. स्पॅनिश अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेने हा दावा केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कित्येक तासांनी पुन्हा वाचले जाऊ शकतात.\nव्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ \nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी आनंदाची बातमी\nमेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे तुम्ही मेसेज पुन्हा वाचू शकता, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून हिस्ट्री सेटिंग्समधून व्हॉट्सअॅप नॉटिफिकेशन रिकव्हर केले जाऊ शकतात, असेही यामध्ये म्हटले आहे.\nनोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे.\nहे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल.\nयाशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते. मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील.\nव्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ \nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी आनंदाची बातमी\nभाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही मंत्र्यांमध्ये फेरबदल – मुख्यमंत्री\nव्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी लवकरच दोन नवे फीचर्स\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी…\nपुणे : 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=248809:2012-09-07-17-00-07&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:05:13Z", "digest": "sha1:F2ZJGNB3MPXADBU4PARLWSGEBZ2WM3KT", "length": 18019, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार\nचैतन्य प्रेम, शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nसज्जनांच्या संगाचा, सत्संगाचा जिवावर अमीट ठसा उमटल्याशिवाय रहात नाही. आता हा जो सत्संग असतो तो तीन प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सहवास हा एक सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन-मनन हा दुसरा सत्संग आणि नामस्मरण हा तिसरा सत्संग.\nहा प्रत्येक सत्संग चित्तावर खोलवर संस्कार करतोच. ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरात आपण प्रत्यक्ष सहवासातून होणाऱ्या संस्कारांचे अनेक दाखले पाहिले आहेत. सद्ग्रंथांचं वाचन हेदेखील आरशाप्रमाणे आपल्या मनोधारणेचा दर्जा दाखवत असतं. नवनाथांची पोथी वाचताना असा अनुभव आला. त्या पोथीत असं वर्णन आहे की एका माणसाच्या घरी मूल जन्मतच मरत असे. त्या माणसाची पत्नी पुन्हा गर्भवती होती आणि कोणत्याही क्षणी ती बाळंत होण्याची शक्यता होती. अशा घरी नाथ ‘अलख निरंजन’चा पुकारा करीत भिक्षेसाठी आले. त्यांना पाहताच तो माणूस आनंदून त्यांना म्हणाला, महाराज, आज या घरीच राहून मला उपकृत करा. तुमच्या सेवेची संधी द्या. नाथही म्हणतात, ठीक आहे. आज मी येथेच थांबेन. तो माणूस आनंदाने मोहरून म्हणाला, आज कोणत्या जन्मीचं पुण्यकर्म फळाला आलं माहीत नाही. माझ्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. आज तुमच्या सेवेची संधी मिळाल्यानं माझ्या जन्माचं सार्थक झालं.. हे वाचत असताना आपल्या मनातही पडसाद उमटत असतात आणि ते आपल्या मनोधारणेनुसार असतात. मलाही वाचताना वाटू लागलं, काय धूर्त माणूस आहे हा. नाथ घरात असले आणि पुत्रजन्म झाला की त्यांच्याकडे त्याच्या जगण्याची भीक मागता येईल. म्हणून हा सारा भक्तीचा दिखावा मनात असा विचार आला खरा आणि त्यानंतर पोथी वाचता वाचता डोळे भरून येऊ लागले.. मला वाटलं तसंच झालं. अध्र्या रात्री ती स्त्री बाळंत झाली आणि मूल दगावलं. अर्धी रात्र होईपर्यंत त्या गृहस्थानं नाथांच्या सेवेतच प्रत्येक क्षण व्यतीत केला. त्यांची चरणसेवा केली. जन्माला येऊन काय साधायचं, हे त्यांच्या तोंडून ऐकण्यातही वेळ किती आणि कसा गेला, त्याला कळलंही नाही. अखेर नाथांना विश्रांतीची गरज आहे, हे जाणून अनिच्छेनेच तो तेथून उठला आणि हलकेच खोलीबाहेर आला. आपल्या पत्नीच्या खोलीत आला तोवर ती बाळंत झाली होती आणि मूल मेलं होतं. त्या दुखानं ���त्नी रडू लागली तर तो दबक्या आवाजात पण कठोरपणे तिला समजावू लागला, हे काही आपलं जन्मतच मेलेलं पहिलं मूल नाही. आपलं प्रत्येकच मूल असं गेलं आहे. मूल काय परत होईल न होईल, पण आपल्या घरी नाथमहाराज आले आहेत, तशी संधी पुन्हा यायची नाही. ते विश्रांती घेत असताना ही रडण्याची अवदसा तुला कुठून आठवली मनात असा विचार आला खरा आणि त्यानंतर पोथी वाचता वाचता डोळे भरून येऊ लागले.. मला वाटलं तसंच झालं. अध्र्या रात्री ती स्त्री बाळंत झाली आणि मूल दगावलं. अर्धी रात्र होईपर्यंत त्या गृहस्थानं नाथांच्या सेवेतच प्रत्येक क्षण व्यतीत केला. त्यांची चरणसेवा केली. जन्माला येऊन काय साधायचं, हे त्यांच्या तोंडून ऐकण्यातही वेळ किती आणि कसा गेला, त्याला कळलंही नाही. अखेर नाथांना विश्रांतीची गरज आहे, हे जाणून अनिच्छेनेच तो तेथून उठला आणि हलकेच खोलीबाहेर आला. आपल्या पत्नीच्या खोलीत आला तोवर ती बाळंत झाली होती आणि मूल मेलं होतं. त्या दुखानं पत्नी रडू लागली तर तो दबक्या आवाजात पण कठोरपणे तिला समजावू लागला, हे काही आपलं जन्मतच मेलेलं पहिलं मूल नाही. आपलं प्रत्येकच मूल असं गेलं आहे. मूल काय परत होईल न होईल, पण आपल्या घरी नाथमहाराज आले आहेत, तशी संधी पुन्हा यायची नाही. ते विश्रांती घेत असताना ही रडण्याची अवदसा तुला कुठून आठवली आपल्या जीवनात आहेच काय की ज्याचा आनंद मानावा की दुखं मानावं. जन्मापासून मरण मागेच लागलं आहे. मरणाचा शोक कशाला आपल्या जीवनात आहेच काय की ज्याचा आनंद मानावा की दुखं मानावं. जन्मापासून मरण मागेच लागलं आहे. मरणाचा शोक कशाला.. हे वाचताना त्या शब्दांनी किती संस्कार केले ते शब्दांत सांगता येणार नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2016/05/blog-post.html", "date_download": "2019-01-20T21:03:21Z", "digest": "sha1:CETLVZEPJH2MSLZHQJ7Z3QH6IXZX2J5R", "length": 6846, "nlines": 37, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: वेट विकेट", "raw_content": "\n‘वेट विकेट’... अर्थात ओली खेळपट्टी ही सहसा वापरली न जाणारी, कारण खेळायला कठीण वाटणारी खेळपट्टी असते. या खेळपट्टीवर खेळताना तोंडघशी पडण्याचा किंवा क्लीन बोल्ड होण्याची संभावना जास्त असते म्हणून कसलेले खेळाडू सुद्धा ओल्या खेळपट्टीवर खेळणे टाळतात. आयुष्यात सुद्धा असे जिव्हाळ्याचे परंतु सामान्य चर्चेत टाळले जाणारे अनेक विषय असतात. अश्या ओल्या विषयांच्या खेळपट्टीवर नर्म विनोदाचे चौकार, रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या चोरट्या धावा, सूचक शब्दांनिशी, आढेवेढे न घेता बिनधास्त प्रसंग यांचे मनाला गुदगुल्या करणारे षटकार म्हणजे ‘वेट विकेट’. Adult Stand up Comedy Show...\nह्यातील एडल्ट भाग म्हणजे सदर कार्यक्रमात चर्चिले जाणारे, ज्या बद्दल रोजच्या जी���नात बोलणे टाळले जाते असे विषय. हे विषय कळायला, पटायला, त्यांच्याशी रिलेट व्हायला आणि त्यावरील चर्चा एन्जॉय करू शकायला जी प्रगल्भता लागते, ती सज्ञान लोकांकडे अधिक प्रमाणात असते म्हणून कार्यक्रम फक्त ‘प्रौढांसाठी’. बहुतेक वेळी एडल्ट संकल्पनेशी जोडली गेलेली अश्लीलता, शिवराळ भाषा, ग्राम्य विनोद, अश्या गोष्टी ह्या कार्यक्रमात कुठेच आढळत नाहीत. ‘वेट विकेट’ पाहताना एखाद्या कुटुंबातील सर्व सज्ञान सदस्य, काही तास एकत्र बसून, रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या पण शक्यतो न चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर बिनधास्त केलेली खुसखुशीत टिपण्णी ऐकून खुश होतील.\nसादरीकरण आणि भाषेच्या वापराचा पारंपारिक मार्ग सोडून वेगळ्या, प्रगल्भ, आधुनिक आणि मोकळ्या विचारसरणीच्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन ‘वेट विकेट’ देखील थोड्या आधुनिक, फ्रेश स्वरुपात सादर केली जाते. ‘वेट विकेट’ चा पहिला प्रयोग मंगळवार १७ मे ला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्रौ ८ वा. तर दुसरा प्रयोग बुधवार १८ मे ला दादरच्या शिवाजी मंदिरला रात्रौ ८ वा. रंगणार आहे.\nथोडक्यात, बंद दरवाजाआड, खाजगीत, आवडीने कुजबुजले जाणाऱ्या विषयांवर, प्रेक्षकांना थोड्या गुदगुल्या करत, प्रसंगी चिमटे काढत रंगमंचावरून केलेली तुफान फटकेबाजी म्हणजेच... ‘वेट विकेट’...\nआशुतोष दाबके मोबाईल नंबर - ९८३३०७७८५७\nलेखन आणि सादरकर्ते : आशुतोष दाबके\nदिग्दर्शक : उमेश घाडगे\nनिर्माती : अपर्णा शहाणे (एबीडी प्रोडक्शन)\nडिझाईन : मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन)\nसूत्रधार : नितीन नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/construction-of-illegal-mounds-in-dadars-hawkers-plaza/", "date_download": "2019-01-20T20:50:14Z", "digest": "sha1:KAYB7USQT42YEZI5LGXI5RSHG7KIPJKS", "length": 20486, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "दादरच्या हॉकर्स प्लाझामध्ये बेकायदा गाळ्यांचे बांधकाम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घ���षणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nदादरच्या हॉकर्स प्लाझामध्ये बेकायदा गाळ्यांचे बांधकाम\nमुंबई महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून दादरच्या हॉकर्स प्लाझामध्ये पाच गाळे एका रात्रीत बांधल्याचे उघडकीस आले आहे. माटुंग्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांसाठी पालिकेच्याच मार्केट विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मध्यरात्री पाच गाळे बांधण्यात आले. अखेर हॉकर्स प्लाझामधील असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या गाळ्यांच्या वितरणास स्थगिती दिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या या गाळ्यांप्रकरणी मार्केट विभागाचे अधिकारी अडचणीत येणार आहेत.\nदादरमधील फेरीवाल्यांसाठी पालिकेने 2000मध्ये पाच मजल्यांचे हॉकर्स प्लाझा बांधले. यात 2100 गाळे आहेत. आता या गाळ्यांना प्रचंड मागणी आली आहे. त्याचा फायदा घेऊन ऑगस्ट महिन्यात हॉकर्स प्लाझाच्या तळमजल्यावर दोनशे चौरस फुटांचे पाच बेकायदा गाळे बांधण्यात आले. माटुंग्यातील पाच प्रकल्पग्रस्तांसाठी हे गाळे बांधले.\nमध्यरात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान हे गाळे बांधण्यात आल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यावर हॉकर्स प्लाझामधील व्यापारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. छागला यांच्या खंडपीठाने या गाळ्यांच्या पुढील बांधकामास व गाळेधारकांना परवाने देण्यास स्थगिती दिली आहे.\nमाटुंग्यातील या पाच प्रकल्पग्रस्तांना हॉकर्स प्लाझामध्ये रातोरात गाळे बांधण्यामागे मार्केट विभागातील अधिकाऱ्याचा हात आहे असे सांगतात.\nनियम धाब्यावर; स्थायी समिती अंधारात\nपालिका कायद्यानुसार कोणत्याही गाळ्यांच्या वितरणास स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता असते. गाळे वाटपाचे अधिकार पालिका आयुक्तांनाही नाहीत. पण स्थायी समितीला कोणताही प्रस्ताव सादर न करता मार्केट विभागाने गाळे बांधण्याचा प्रस्ताव परस्पर तयार करून मंजुरीही देऊन टाकली. हॉकर्स प्लाझामधील गाळे फेरीवाल्यांसाठी बांधले आहेत. त्याचे वितरण प्रकल्पग्रस्तांना करता येत नाही. रस्तेरुंदीकरण किंवा अन्य प्रकल्पांत ज्यांची दुकाने किंवा गाळे गेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांसाठी पालिकेने स्वतंत्र मार्केट बांधली आहेत. त्याच मार्केटमधील गाळ्यांचे वितरण प्रकल्पग्रस्तांना करणे बंधनकारक आहे. पण माटुंग्यातल्या एफ-नॉर्थमधील या प्रकल्पग्रस्तांना हॉकर्स प्लाझामध्ये गाळ्यांचे वितरण करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना वाटप करताना पुढच्या वॉर्डमध्ये गाळ्यांचे वितरण करण्याचा नियम आहे. म्हणजे माटुंग्यातील या प्रकल्पग्रस्तांना पुढच्या म्हणजे कुर्ला किंवा वांद्रे विभागात गाळे देणे आवश्यक होते. पण या प्रकल्पग्रस्तांवर दादरमधील मोक्याच्या हॉकर्स प्लाझामधील पाच गाळ्यांची खैरात करण्यात आली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचटक मटक : नागपुरीचे डाळीचे वडे\nपुढीलहार्दिक पटेल यांची प्रकृती ढासळली, जारी केले मृत्युपत्र\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/neha-pendase-rejected-ekata-kapur-serial/", "date_download": "2019-01-20T21:14:27Z", "digest": "sha1:2ICOSOU5PE72JMU3T5Q6FPVHRXDL6UBL", "length": 16186, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "नेहा पेंडसेने दिला एकता कपूरच्या मालिकेला नकार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nनेहा पेंडसेने दिला एकता कपूरच्या मालिकेला नकार\nमराठी चित्रपटसृष्टि व छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध नायिका नेहा पेंडसे हिने एकता कपूरची आगामी मालिकेत काम करायला नकार दिला आहे. नेहा सध्या तिच्या ‘मे आय कम ईन मॅडम’ या विनोदी मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळेच तिला एकता कपूरची मालिका नाकारावी लागली.\nनेहाने याआधी एकता कपूरच्या ‘मानो या ना मानो’ व ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मी माझ्या करिअरची सुरवात एकता कपूरच्या मालिकेतून केली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्यास मी कायम उत्सुक असते. पण यावेळेस मी ‘मे आय कम ईन मॅडम’ या मालिकेत व्यस्त ��सल्यामुळे मला तिच्या मालिकेला नकार द्यावा लागला. पण भविष्यात मला पुन्हा तिच्या सोबत काम करायला आवडेल.’ असे नेहाने प्रसारमाध्यमांना सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिमाचल प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू\nपुढीलप्रियंका चोप्राला दुसऱ्यांदा मिळाला ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2673/", "date_download": "2019-01-20T21:31:48Z", "digest": "sha1:5JEX5SNRIM3KO2QCGAUB7UT77XOA6JTA", "length": 4965, "nlines": 124, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-निश्चित आहे.........................", "raw_content": "\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nएकदा माझ्या अश्रुनीच मला विचारलं\nसारखं सारखं आम्हाला का बोलावतोस\nमाहिताहे तुला आठवण येते तिची\nपण , आमच्यातून का ओघळ्तोस\nअसं न सांगता यायचं नसतं\nझुरत असतोस तू तिच्यासाठी\nमात्र,उत्तर आम्हाला द्यायच असतं\nआठवण तिची आली तरी\nतिचं न येणं निश्चित आहे\nतू कितीही आम्हाला आवरलस तरी\nआमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nतू कितीही आम्हाला आवरलस तरी\nआमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकदा माझ्या अश्रुनीच मला विचारलं\nसारखं सारखं आम्हाला का बोलावतोस\nमाहिताहे तुला आठवण येते तिची\nपण , आमच्यातून का ओघळ्तोस\nअसं न सांगता यायचं नसतं\nझुरत असतोस तू तिच्यासाठी\nमात्र,उत्तर आम्हाला द्यायच असतं\nआठवण तिची आली तरी\nतिचं न येणं निश्चित आहे\nतू कितीही आम्हाला आवरलस तरी\nआमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/ibib-recruitment-18-posts-14-03-2018.html", "date_download": "2019-01-20T21:27:53Z", "digest": "sha1:W5GPYKOB6HW3GLIV3VQPCZ2M7MOLTI6D", "length": 6872, "nlines": 106, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इन्सॉल्वेंसी एंड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [IBBI] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या १८ जागा", "raw_content": "\nइन्सॉल्वेंसी एंड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [IBBI] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या १८ जागा\nइन्सॉल्वेंसी एंड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [IBBI] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या १८ जागा\nइन्सॉल्वेंसी एंड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [Insolvency and Bankruptcy Board of India] मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर' पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nअसिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)\nशैक्षणिक पात्रता : CA/CS/CMA/LL.B./MBA सह वित्त/अर्थशास्त्र/वाणिज्य पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ०१ मार्च २०१८ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : ५००/- रुपये [SC/SC/PWD - शुल्क नाही]\nवेतनमान (Pay Scale) : २८१५०/- रुपये ते ५५६००/- रुपये\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 March, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1718", "date_download": "2019-01-20T22:17:50Z", "digest": "sha1:4WB5T2TUKXM662XGARQYGB5Y7XI6XYXD", "length": 2737, "nlines": 7, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nजत तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nमल्लाळ (ता. जत) येथे कर्जास कंटाळून व द्राक्षबागेचे पीक वाया गेल्याने शेतकर्‍याने घरातच पिकांवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. गोरख हणमंत काळे (वय ४५, रा. लोखंडे वस्ती, मल्लाळ) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. याबाबत भगवंत हणमंत काळे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, गोरख काळे यांची मल्लाळ लोखंडे वस्तीवर तीन एकर शेतजमीन आहे. दोन एकरामध्ये २०१६ मध्ये द्राक्ष बागेचे पीक घेतले आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून चार लाख रुपयांचे तर सिद्धेश्वर सोसायटी, येळदरी यांच्याकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गतवर्षी बागेतून जेमतेम उत्पन्न मिळाले , मात्र, यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिके वाळून गेली. उत्पन्न शून्य असल्याने बँकेचा हप्ता भरता आला नाही.\nयामुळे बँकेकडून वरचेव�� गोरख यांना नोटीसा येऊ लागल्याने बँकेची रक्कम भरण्यासाठी लोकांकडून हात उसने पैसे घेऊन बँकेशी तडजोड करून काही रक्कम भरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2188/", "date_download": "2019-01-20T21:48:03Z", "digest": "sha1:PJI3T3ULY7TQDX7T3K2KTW2QQOA7C6XU", "length": 3512, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आई...", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nदिवसभर कितीही दंगा केला\nतरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही\nघरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित\nशांत झोप कधी लागली नाही\n\"तुला घरी जावसं वाटत नाही\nकसं सांगू त्यांना, घरातून निघताना\nआईला मारलेली मिठी सोडवत नाही\nआई, तू सांगायची गरज नाही\nतुला माझी आठवण येते\nआता माझ्यासाठि डबा करायचा नसतो\nतरीहि तू सहा वाजताच उठतेस\nतुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला\nआई जग खूप वेगळं आहे\nतुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होतो\nआता रणरणंत ऊन आहे\nएक दिवस पिलं म्हणाली, \"आई आता आम्हाला जायचंय\" ...\nआणि तू त्यांना जाऊ दिलंस\nआई, तू इथे नाहीस\nबाकी माझ्याकडे सगळं आहे\nजग खूप वेगळं आहे\nआई, तू इथे नाहीस\nबाकी माझ्याकडे सगळं आहे\nजग खूप वेगळं आहे\nkharach जग खूप वेगळं आहे ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7731+so.php", "date_download": "2019-01-20T21:46:11Z", "digest": "sha1:QYRE3HYNHFX3PJ4TGRWQLW5QJSYS7NRU", "length": 3471, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7731 / +2527731 (सोमालिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Burao\nक्षेत्र कोड 7731 / +2527731 (सोमालिया)\nआधी जोडलेला 7731 हा क्रमांक Burao क्षेत्र कोड आहे व Burao सोमालियामध्ये स्थित आहे. जर आपण सोमालियाबाहेर असाल व आपल्याला Buraoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. सोमालिया देश कोड +252 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Buraoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +252 7731 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ ���कतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBuraoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +252 7731 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00252 7731 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=250748:2012-09-17-18-02-24&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:08:27Z", "digest": "sha1:IGWFNHMLN4YFLWXKOMETOEICIIVFTSW4", "length": 18358, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०३. प्राणाधार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०३. प्राणाधार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०३. प्राणाधार\nमंगळवार, १८ सप्टेंबर २०१२\nस्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘ज्याप्रमाणे ‘आकाश’ हा या विश्वाचा कारणभूत, अनंत, सर्वव्यापी मूलपदार्थ आहे, त्याचप्रमाणे ‘प्राण’ ही या विश्वाचा विकास करणारी अनंत, सर्वव्यापी, कारणभूत अशी शक्ती होय. कल्पाच्या प्रारंभी आणि अखेर सारे काही आकाशात विलीन होऊन जाते आणि विश्वात जेवढय़ा म्हणून शक्ती आहेत त्या सर्व प्राणात लय पावतात;\nपुढील कल्पात समस्त शक्ती या प्राणातूनच विकसित होतात. हा प्राणच गतीच्या रूपाने व्यक्त होत आहे, प्राणच गुरुत्वाकर्षणाच्या, चुंबकत्वाच्या रुपांनी व्यक्त होत आहे. हा प्राणच शारीरिक क्रियांच्या रूपांनी, ज्ञानतंतूंतील शक्तिप्रवाहाच्या रूपांनी व विचाररूपी शक्तीच्या रूपाने व्यक्त होत आहे. विचारापासून तो अगदी मामुली शारीरिक क्रियांपर्यंत सर्वत्र आढळणारी शक्ती म्हणजे या प्राणांचीच निरनिराळी रूपे होत. बाह्य़ व अंतर्जगतातील सर्व शक्ती ज्या वेळी आपल्या मूल अवस्थेप्रत जातात त्या वेळी त्यांच्या त्या अवस्थेलाच प्राण म्हणतात.’’ आता इथे सनातन धर्माचा एक कल्पसिद्धांत स्वामीजी मांडतात. विष्णूपुराणात, महाभारतात या कल्पाचे विवरण आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे मिळून एक महायुग होते आणि अशा एक हजार महायुगांचा मिळून ब्रह्माचा एक दिवस अर्थात कल्प होतो. हा माणसाच्या वर्षगणनेनुसार सुमारे चार अब्ज वर्षांचा होतो. कल्पाच्या अखेरीस सर्व सृष्टी लय पावते आणि पुढील कल्पाच्या प्रारंभी ती पुन्हा साकारते. आता ती विलीन पावते अर्थात सर्व स्थूल, सूक्ष्म आकाशरूप होऊन जाते आणि पुढील कल्पात ही सृष्टी, हे चराचर अर्थात चर आणि अचर हे या आकाशरूपातूनच व्यक्त होत जाते. आता ही सारी प्रक्रिया शक्तीच्याच जोरावर होते आणि ही या विश्वाची मूलभूत शक्ती जी आहे ती प्राणशक्ती आहे, असे स्वामीजी सांगतात. जेव्हा ही सृष्टी विलीन होते तेव्हा या सृष्टीतील समस्त शक्ती या प्राणशक्तीत विलीन होतात आणि पुढील कल्पात या शक्ती प्राणातूनच, प्राणशक्तीतूनच उगम पावतात, विकसित होतात. या चराचरातील समस्त हालचाल, समस्त विकास हा या प्राणशक्तीच्याच पायावर सुरू आहे. इतकेच नव्हे तर ही दृश्यातील हालचाल, हा दृश्यातला विकास ज्या सूक्ष्म विचारातून प्रथम उत्पन्न होतो ती विचारशक्तीदेखील प्राणातूनच उगम पावली आहे. थोडक्यात स्थूल आणि सूक्ष्म म्हणून जी काही शक्ती आहे ती प्राणशक्तीचीच रूपे आहेत. साधं उदाहरण घ्या. आपण आजारी पडतो म्हणजे काय तर आपली प्राणशक्ती कमी होते तेव्हा आपले विचार मंदावतात, विचार करण्याची शक्ती ओसरते, शारीरिक क्रिया मंदावतात, मनाचा उत्साह अर्थात मनाची शक्ती मंदावते. तर अशी प्राणशक्ती समस्त जीवनाला व्यापून आहे आणि ती शक्ती संपते तेव्हाच जीवनही संपते. शरीरात प्राण आहे तोवर त्या शरीरात चैतन्य आहे. तोवर त्या शरीराला किंमत आहे. प्राण हा असा जगण्याचा मुख्य आधार आहे.\nसंपादकीय व विश���ष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/lalu-yadav-convicted-in-second-fodder-scam-case/", "date_download": "2019-01-20T21:33:19Z", "digest": "sha1:KWIDJO3OAPJXSGBUJB2HTVCXWBX4PHJA", "length": 29645, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "चारा खा, पाणी प्या… भुर्रकन तुरुंगात जा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nमुख्यपृष्ठ विशेष New Year 2019\nचारा खा, पाणी प्या… भुर्रकन तुरुंगात जा\nदेशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ९५० कोटी रुपयांच्या बिहारातील चारा घोटाळ्यात राजद अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि इतर १५ आरोपींना रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. लालूंची तत्काळ तुरुंगात रवानगी करण्यात आली असून, ३ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह सहाजणांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, टू-जी स्पेक्ट्रमप्रमाणे आपलीही चारा घोटाळ्यातून सुटका होईल अशी आशा लावून लालू बसले होते. मात्र त्यांना जोरदार दणका बसला आहे. लालूंची राजकीय कारकीर्दच पूर्णपणे धोक्यात आली असून, आता ‘चारा खा, पाणी प्या आणि भुर्रकन तुरुंगात जा’, अशी त्यांची अवस्था झाली आहे.\nरांचीतील विशेष सीबीआय न्यायालयात शनिवारी सकाळपासून लालु समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी बारानंतर गर्दी वाढली. त्यानंतर न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. लालूंसह सर्व २२ आरोपी दुपारी एक वाजता न्यायालयात हजर झाले. लालूंबरोबर त्यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही होते. दुपारी साडेतीन वाजता न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी सर्व आरोपी हजर आहेत का याची माहिती घेतली. सुरुवातीला जगन्नाथ मिश्रांसह सात जणांचे नाव उच्चारले आणि खटल्यातून दोषमुक्त जाहीर केले. उरलेले १६ जण दोषी असून, ३ जानेवारीला शिक्षा ठोठावली जाईल असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. ही बातमी मीडियाने कोर्टबाहेर येताच जाहीर केली आणि राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते हादरले होते.\nदोषी ठरलेला दुसरा खटला\n९० च्या दशकात लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना ९५० कोटी रुपयांचा चारा घोटाळा झाला. घोटाळा एकच असला तरी त्याचे वेगवेगळे खटले सीबीआय न्यायालयात सुरू आहेत. आज सीबीआय विशेष न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविलेला ३३ वा खटला आहे. चारा घोटाळ्यातील 33 पैकी लालूंवर सात खटले दाखल आहेत. यापूर्वी चाईबास कोषागारातून सरकारी पैशांची लूट केल्याप्रकरणात लालू तुरुंगाची हवा खाऊन आले होते. त्यांना मुख्यमंत्रीपदही गमवावे लागले होते. आज देवघर कोषागारातून बेकायदा ८९ लाख रुपये काढल्याचा दुसऱ्या खटल्यात लालू दोषी ठरले आहेत. १९९१ ते १९९४ या चार वर्षांत देवघर कोषागारातून पैसे काढले. धक्कादायक म्हणजे या कोषागारातून केवळ ४ लाख रुपये देण्याची मंजुरी असताना जनावरांच्या चारा औषधांच्या नावाने ८९ लाख रुपये येथून काढण��यात आले.\nलालूप्रसाद यादव, डॉ. जगन्नाथ मिश्र, विद्यासागर निषाद, जगदीश शर्मा, आर. के. राणा, धुव भगत, फुलचंद सिंह, महेश प्रसाद, बेक ज्युलियस, ए. सी. चौधरी, डॉ. कृष्णकुमार प्रसाद, सुधीर भट्टाचार्य, त्रिपुरारी मोहन प्रसाद, संजय अग्रवाल, ज्योती झा, गोपीनाथ दास, सुनील गांधी, सरस्वती चंद्र, साधना सिंह, राजाराम जोशी, सुशील कुमार.\nमाजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र, धुव भगत, विद्यासागर निषाद यांच्यासहित एकूण सातजण.\nलालू पुढे काय करू शकतात\nलालूंना तीन वर्षांपेक्षा कमी किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तर रांची येथील सीबीआय न्यायालय त्यांना जामीन मंजूर करू शकते. पण लालूंना तीन वर्षांपेक्षा जादा कारावासाची शिक्षा झाली तर त्यांना उच्च न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल, असे बिहारमधील प्रख्यात वकील राजेश कुमार यांनी सांगितले.\nनिकालाआधी लालूप्रसाद काय म्हणाले\nमाझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सर्वांना न्याय मिळू लागला आहे. आम्हालासुद्धा न्याय मिळेल. मी मागासवर्गीय आहे. मलाही न्याय मिळेल. एकच कोंबडी नऊवेळा कापली जात आहे. वकिलांनी आवश्यक ते सारे पुरावे न्यायालयात दिले आहेत. निर्दोष मुक्त होण्यासाठी तेवढे पुरावे पुरेसे आहेत.\n२० ट्रक भरून कागदपत्रे\n९५० कोटी रुपयांचा चारा घोटाळा १९९६ मध्ये उघडकीस आला. २००० मध्ये बिहारमधून फुटून झारखंड राज्याची निर्मिती झाली. एकूण ६१ खटल्यांपैकी ३९ खटले झारखंडकडे वर्ग करण्यात आले. या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तब्बल २० ट्रक भरून कागदपत्रे तयार करण्यात आली. असंख्य नोंदी, आरोपींचा सहभाग, साक्षीदार यासंबंधी हे कागदपत्रे आहेत\nआयएएस अधिकारी अमित खरेंनी उघड केला घोटाळा\nखुद मुख्यमंत्र्यांपर्यंत धागेदोरे असणारा चारा घोटाळा उघड करण्यात आयएएस अधिकारी अमित खरे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. मुळचे बिहारचे असलेले अमित खरे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. प्रचंड राजकीय दबाव, धमक्यांना न घाबरता अमित खरे यांनी चारा घोटाळ्याचे पाळेमुळे खोदली आणि ९५० कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आणला. ९० च्या दशकात राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अर्थ खात्याने बिहारमधील सर्व जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना आर्थिक व्यवहारावर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. १९९६ ला अमित खरे पश्चिम सिंघभूम जिल्ह्य़ाचे उपायुक्त होते. जानेवारी १९९६ मध्ये पशुसंवर्धन खात्याच्या चाईबास कार्यालयातून ९ ते १० कोटी रुपयांचे देयके सलग दोन महिन्यांत वाटण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचे अमित खरे यांनी शोधून काढले. पशुसंवर्धन कार्यालयाची तपासणी केली आणि चारा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यालयात असल्याचे लक्षात आले. खरे यांनी दिलेल्या अहवालावर पहिला एफआयआर नोंदविण्यात आला होता.\nचारा घोटाळ्यानंतर अमित खरे यांना बिहार सरकारने त्रास दिला. त्यांची वारंवार बदली करण्यात आली. वडिलांची प्रकृती खालावली तेव्हाही खरे यांना रजा दिली नाही. बिहारमधून त्यांची केंद्रात नियुक्ती केली गेली. तेथून पुन्हा झारखंडमध्ये पाठविले. सध्या अमित खरे झारखंड सरकारचे प्रधान सचिव आहेत.\nबोगस वाटपपत्रे आणि चलने तयार करून १९९२ ते १९९४ या काळात देवघर कोषागारातून तब्बल ८९ लाख ४ हजार ४१३ रुपये बेकायदेशीररीत्या काढण्याबाबतचे हे प्रकरण आहे. चारा घोटाळ्य़ासंबंधात लालूप्रसाद यांच्याविरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. यामधील एका गुह्याबाबतचा खटला पाटणा, तर पाच गुह्यांसंदर्भातील खटला रांची येथे सुरू आहे. देवघरचा हा गुन्हा आरसी ६८ (अ) ९६ खाली 1996 मध्ये दाखल झालेला आहे.\nकागदोपत्री ट्रकऐवजी स्कूटरचा नंबर\nपशुपालन खात्याच्या महाभाग अधिकाऱ्यांनी १०० ते १२० क्विंटल चारा आणि डझनभर बैलांची वाहतूक ट्रकमधून केल्याचे कागदोपत्री दाखविले, पण कागदपत्रावर या महाभागांनी ट्रकऐवजी स्कूटरचा नंबर लिहिल्याचे चौकशीत आढळून आलेले आहे.\nचारा फार्म हाऊसवर पोहोचलाच नाही\nचाऱ्याची खरेदी केली नाही आणि हा चारा फार्म हाऊसवर पाठवलाही नाही. सर्व काम फक्त कागदावर दाखविण्यात आलेले आहे. चारा घोटाळ्य़ाचे हे प्रकरण एक-दोन कोटींपासून सुरू होऊन ते ९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र हा घोटाळा नेमका किती रकमेचा हे निश्चित करता आलेले नाही. कारण त्या काळात हिशेब ठेवण्याबाबत मोठी गडबड झालेली होती. हा घोटाळा १९९४ मध्ये समोर आला तेव्हा झारखंड राज्य बिहारपासून स्वतंत्र झालेले नव्हते.\nलालूंना घोटाळा माहीत होता…\nतत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना या घोटाळ्य़ाची फक्त माहितीच नव्हती, तर अर्थ मंत्रालयाचा त्यांच्याकडे अतिरिक्त भार ���सताना त्यांनी हे पैसे कोषागारातून काढण्याची मंजुरी दिली. याप्रकरणी लालूप्रसाद यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना अनेक महिने तुरुंगात काढावे लागले. चारा घोटाळ्य़ाच्या एका प्रकरणात लालूंना तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद आपली पत्नी राबडीदेवी यांच्याकडे सोपविले. २७ ऑक्टोबर १९९७ रोजी लालूंसह ३८ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामधील ११ जणांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात तिघेजण माफीचे साक्षीदार झाले. दोघांनी गुह्याची कबुली दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअसदुद्दीन ओवेसींचे फूत्कार; आमच्या हिरव्यासमोर कोणताच रंग टिकणार नाही\nपुढीलशाहीरांचा डफ पुन्हा कडाडणार, ‘शाहिरी लोकरंग’चा २८डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/551518", "date_download": "2019-01-20T21:38:00Z", "digest": "sha1:OIEIL7CEMIHNHETHXXQTI7H7JPREV7A7", "length": 7894, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांखळी पालिका क्षेत्रात विविध कामास शुभारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सांखळी पालिका क्षेत्रात विविध कामास शुभारंभ\nसांखळी पालिका क्षेत्रात विविध कामास शुभारंभ\nसांखळी नगरपालीका क्षेत्रातील गेल्या चार वर्षात रखडलेली अनेक विकास कामे सुरू झाली असून नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांचा शुभारंभ होताना दिसत आहे. स्वच्छ शहर, स्वच्छ गाव व्हावा यासाठीही त्यांनी स्वच्छतेविषयी खास योजना आखल्या आहेत. तसेच भटकी कुत्री नियंत्रणात रहावी यासाठीही उपक्रम राबवत आहेत. गटार, ���स्ते, पेवर्स, विहीर स्वच्छता, कचरा नियोजन, मार्केट समस्या, इत्यादी अनेक कामांना चालना देण्यात आली आहे.\nउपलब्ध माहितीनुसार बेताळ मंदिर ते शंकर देसाई घरापर्यंत गटार बांधकाम, बाजारात मासळी शेडचे उद्घाटन, विर्डीत सार्वजनिक विहीरींची दुरूस्ती, स्वच्छता, विर्डी गणेश विसर्जनसाठी रस्ता बांधणी, शाळकरी मुलांसाठी सुका कचरा गोळा करण्याचा उपक्रम. यात 14 शाळांच्या 2000 मुलांनी सहभाग घेतला असून सेंट जॉन विद्यालय पर्यंत कचरा गोळा केल्याची माहिती उपलब्ध आहे. कुत्र्यांची संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा उपक्रम, इत्यादी अनेक कामांचा शुभारंभ झालेला पहायला मिळतो.\nगेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या विविध नगरपालीकेच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, उपनगराध्यक्ष रेश्मी देसाई, सदस्य विभा देसाई, रियाज खान, मिलिंद रेळेकर, दामू घाडी, कुंदा माडकर, निशा पोकळे, दयानंद बोर्येकर, इत्यादी अनेकांची उपस्थिती होती.\nनिवडणुकीच्या तोंडावर विकास कामाचा फायदा विद्यमान नगर सेवकांना\nगेल्या साडेचार वर्षे सांखळी पालिकेतील अनेक कामांना सरकारने खो घातल्यामुळे तसेच मुख्याधिकारी यांच्या वारंवार बदल्या करण्यामुळे साखळी शहरातील सामान्य नागरिकांची कामे रेंगाळत पडली होती. त्याना आता चालना मिळाली असून सुमारे 22 विकास कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार असल्याचा विश्वास विद्यमान नगरसेवकांना आहे. त्याचा फायदा विद्यमान नगरसेवकांना होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. साखळी विकास मंच बाजी मारतो की भाजप समर्थक हे या निवडणुकीत समोर येईलच मात्र सरकारमुळे सांखळीचा विकास कुठे मागे राहिला की येणाऱय काळात सांखळीचा कायापालट होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nभारतीय नौदलात ‘तारिनी’ नौकेचे आगमन\nउद्योगांच्या हितापेक्षा स्थानिक जनतेच्या हिताचा विचार करा- आमदार एलिना साल्ढाना\nटेरॉन, जोसेफवर यापुर्वी अनेक गुन्हे नोंद\nधावशिरे शाळेला अखेर पूर्णवेळ शिक्षिका मिळाली\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विज���तेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-may-get-cabinet-birth/", "date_download": "2019-01-20T22:06:09Z", "digest": "sha1:C2MZWPNDBUBDS6PR2EH3LVYOP6ZDFIYB", "length": 6971, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींच्या मंत्रीमंडळात शरद पवार पुन्हा कृषिमंत्री ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींच्या मंत्रीमंडळात शरद पवार पुन्हा कृषिमंत्री \nपुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे वृत्त ECONOMIC TIMES ने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा सुरु होती. आज मात्र ECONOMIC TIMES थेट शरद पवार यांचे नाव घेऊन बातमी दिली आहे. शरद पवार यांना कृषीमंत्री पद दिले जाण्याची सुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या सगळ्या चर्चांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस इन्कार केला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nनितीन गडकरी आणि शरद पवार पुण्यात दोन कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर होते परंतु या दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य करण्याच टाळाल होत.\nमोदी यांच्या मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होणार आहे. मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाशी भाजपशी बिहारमध्ये आघाडी झाली आहे. त्यामुळे या पक्षाच्या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnataka-vidhansabha-election-result-bjp-congress-jds-politics-116733", "date_download": "2019-01-20T22:30:50Z", "digest": "sha1:XGTRXKGPV2ZLPIEHGOBMIBVDVFA4IWSL", "length": 14403, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "karnataka vidhansabha election result BJP Congress JDS Politics इस रंग बदलते कर्नाटक मे.... | eSakal", "raw_content": "\nइस रंग बदलते कर्नाटक मे....\nबुधवार, 16 मे 2018\nबंगळूर - निवडणुकीचे राजकारण किती रंग बदलणारे असते याचा प्रत्यय मंगळवारी कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये आला. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या नऊ तासांमध्ये राजकारणाचे तीन परस्परविरोधी रंग बंगळूरने आणि पर्यायाने देशाने पाहिले.\nबंगळूर - निवडणुकीचे राजकारण किती रंग बदलणारे असते याचा प्रत्यय मंगळवारी कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये आला. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या नऊ तासांमध्ये राजकारणाचे तीन परस्परविरोधी रंग बंगळूरने आणि पर्यायाने देशाने पाहिले.\nनिवडणूक निकालांना सुरवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारतीय जनता पक्षाने 117 जागांपर्यंत आघाडी घेतली होती. हा कल कायम राहील, असे चित्र दुपारपर्यंत दिसत होते. त्यामुळे रस्त्यारस्त्यांवर ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत राजकारणाचा रंग भाजपचे \"कमळ'ला फुलवून गेला. भाजप शहर कार्यालयातील भगव्या गुलालाची मुक्त उधळण झाल्याचे चित्रदेखील दिसले. सर्व कार्यकर्त्यांमध्ये \"मोदी... मोदी' ही एकच घोषणा ऐकायला येत होती.\nदुपारी दोन-अडीच वाजेपर��यंत असलेले हे चित्र त्यानंतर हळूहळू बदलू लागले. आघाडीवर असलेला भाजप मागे पडू लागला. कॉंग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांनी या जागांवर बाजी मारली. पाहता पाहता \"कमळ' कोमेजत गेले आणि अचानक धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या हिरव्या-पांढऱ्या झेंड्याने कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावर प्रमुख भूमिकेत प्रवेश केला.\nकॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुपारी तीन वाजल्यानंतर रस्त्यावर गर्दी वाढली. हाताचा पंजा असलेले झेंडे रस्त्यांवर फडकू लागले. विद्यमान मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रमुख नेते सिद्धरामय्या यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे चित्र कायम होते. या नऊ तासांमध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः घालमेल झाली. मोदींच्या नावाचा जयघोष करत भाजपचा भगवा झेंडा फडकविणारे कार्यकर्ते कॉंग्रेसच्या खेळीमुळे कावरेबावरे झाले. पराभवाच्या छायेत असल्याने काळवंडलेले कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे चेहरे संध्याकाळी उजळून निघाले. धर्मनिरपेक्ष जनता दलाला अचानक लागलेल्या \"लॉटरी'ने त्यांच्या कार्यकर्त्यांचा आवाज मावळत्या सूर्याबरोबर टिपेला पोचला.\nसत्ता स्थापनेचा दावा करून कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एकत्र राज्यपालांकडून बाहेर पडताना \"पंजा' आणि हिरव्या- पांढऱ्या रंगाचे झेंडे एकत्र फडकत असल्याचे चित्र राजभवनाबाहेर दिसले.\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nकर्नाटकातील काँग्रेस आमदारांना विधिमंडळ बैठकीस उपस्थित राहण्याची सक्ती\nबंगळूर - ऑपरेशन कमळच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक आज होत...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते\nबंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला...\nबंगळ���र - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-bird-conservation-ratnagiri-118627", "date_download": "2019-01-20T22:39:14Z", "digest": "sha1:PGJVOBC24RD2M6UJW3IOJX45Y57DGSYK", "length": 13558, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Bird conservation in Ratnagiri रत्नागिरीत पक्षी संवर्धनाचा यशस्वी प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत पक्षी संवर्धनाचा यशस्वी प्रयत्न\nबुधवार, 23 मे 2018\nसाडवली - जिल्ह्यातील जंगलतोडीमुळे व सध्याच्या महामार्ग रुंदीकरणामुळे प्रचंड वृक्षतोड झाल्याने पक्षी अधिवास संपुष्टात येवु लागला आहे. तरीही पक्षीप्रेमी नागरीक आपआपल्यापरीने पक्षी संवर्धनासाठी योगदान देत आहेत. रत्नागिरीतील प्रयत्न प्रतिष्ठान मार्फत सचिव राखी साळवी व प्रकल्प प्रमुख शैलेश खरडे हे स्वखर्चाने पक्षांसाठी खाणे व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. हा एक चांगला उपक्रम आहे.\nसाडवली - जिल्ह्यातील जंगलतोडीमुळे व सध्याच्या महामार्ग रुंदीकरणामुळे प्रचंड वृक्षतोड झाल्याने पक्षी अधिवास संपुष्टात येवु लागला आहे. तरीही पक्षीप्रेमी नागरीक आपआपल्यापरीने पक्षी संवर्धनासाठी योगदान देत आहेत. रत्नागिरीतील प्रयत्न प्रतिष्ठान मार्फत सचिव राखी साळवी व प्रकल्प प्रमुख शैलेश खरडे हे स्वखर्चाने पक्षांसाठी खाणे व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. हा एक चांगला उपक्रम आहे.\nटाकावू प्लास्टीकच्या माध्यमातुन प्रयत्न प्रतिष्ठानने पक्षांसाठी भांडी तयार केली आहेत. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुरु आहे. आजपर्यंत विविध भागात पक्षांसाठी एकुण ३० फीडर बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी पक्षी येवून दाणे खातात पाणी पितात.\nपक्षाच्या एकुण १५५ हून अधिक जाती आहेत माञ सध्या हे प्रमाण फारच कमी झाले आहे. कावळा व कबुतर असेच प्राणी जास्त दिसत आहेत. धनेश, घुबड हे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे पर्यावरणावर याचा परीणाम होवू लागला आहे.\nपक्षांचे संवर्धन करण्याच्या हेतूने प्रतिष्ठानतर्फे पक्षीमित्र प्रकल्प राबवला आहे. नागरीकांचा, विविध संस्था, मंडळांचा प्रकल्पाला मदतीचा हात मिळत आहे. राखी साळवी, शैलेश खरडे यासाठी योगदान देत आहेत. नागरीकांनी आपल्या परीसरातील पक्षांसाठी अशी साधी सोपी खाण्यापिण्याची सोय केल्यास पक्षी संवर्धनास हातभार लागेल, असे राखी साळवी यांना सांगितले.\nसध्या महामार्ग रुंदीकरणासाठी प्रचंड वृक्षतोड झाली आहे.पक्षांचा अधिवास संपुष्टात आला आहे .आता या पक्षांचे हाल होणार आहेत. या पक्षांसाठी आपण पाणी व खाणे ठेवण्यासाठी मातीची भांडी तयार करणार आहोत.\n- राखी साळवी, सचिव, प्रयत्न प्रतिष्ठान\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\n40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू\nचिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता....\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/central-bank-of-india-boi-61-post-30-09-2016.html", "date_download": "2019-01-20T21:51:21Z", "digest": "sha1:IGTOUEZBKQAV74747J3PK5T3EYG3BI67", "length": 6373, "nlines": 108, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती", "raw_content": "\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती\nट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे.\nक्रेडीट ऑफिसर 06 03 10 19 38\nरिस्क मॅनेजर्स 03 02 06 12 23\nक्रेडिट ऑफिसर – i) पदवीधर ii) 60 % गुणांसह फायनान्स मध्ये MBA/PGDBM किंवा ICAI\nरिस्क मॅनेजर्स – B.Tech./MCA ii) MBA (फायनान्स) किंवा M.Sc. Maths\nवयाची अट: 30 सप्टेंबर 2016 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]\nपरीक्षा : 04 नोव्हेंबर 2016\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2016\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्��देश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2680611", "date_download": "2019-01-20T22:20:00Z", "digest": "sha1:AEZ346FOQMAZTOM4CTLJX6YTGYOLWRL7", "length": 21059, "nlines": 56, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "ग्रिट उभारणे आणि अपवादात्मक मिमल डे असणे 7 मार्ग", "raw_content": "\nग्रिट उभारणे आणि अपवादात्मक मिमल डे असणे 7 मार्ग\nबहुतेक विक्रता लोक विजेते होऊ इच्छितात, परंतु काही निवडक तेथे येण्यासाठी प्रयत्नात घालण्यास तयार असतात. ज्यांच्याकडे विशेष कौशल्य किंवा वेगळा दृष्टिकोन नसतो, ते फक्त दर्शविले जातात आणि काम करतात - अगदी कठोर असले तरीही. आपण त्याला इच्छा, जबाबदारी किंवा यश म्हणू शकता. मी त्याला ग्रिट म्हणतो - dossier rh.\nमी त्याच्या प्रारंभिक दिवसात मिमलमध्ये प्रवेश केला तेव्हा मी एमआयटी पासून उत्तीर्ण झाले नव्हते काही कर्मचारी होता. पण मला माझ्या संघर्षातील किंवा बाहेरील लोकांवर वर्चस्व करण्याची क्षमता होती - आणि हेच मी केले आहे. मी विश्वसनीयतेचा आणि ग्रिटचा ट्रॅक रेकॉर्ड बनविला आणि तो माझा स्पर्धात्मक फायदा झाला\nग्रिट म्हणजे तुमच्या जवळजवळ कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मात करण्यासाठी मानसिक परिपक्वता आहे. तो त्यातून पुढे जाण्याची क्षमता आहे, काहीही फरक पडत नाही. स्वत: ला मिटवून आपण बहुतेक लोक करणार नाहीत आणि अभ्यास वागणूक जेणेकरून गोष्टी दुमडल्या जातील तेव्हा ते गुंडाळणे आपल्यासाठी अशक्य करेल\nवय, शिक्षण, अनुभव किंवा क्षमतेची पर्वा न करता हे जाणून घेणे चांगले आहे की आपण कार्य दर्शविण्यासाठी आणि कार्यासाठी तयार असाल तर आपण उत्कृष्ट करू शकता. ग्रिट सह दररोज येण्यासाठी माझी काही धोरणे येथे आहेत\nदररोज ग्रिट कसे तयार करावे\nइमारत ग्रिट दररोजच्या टिप्स\nगोल्यांवर लक्ष केंद्रित करा\nआपले शेवटचे राज्य चित्रित करा\nपुनरावृत्ती आणि आपल्या य��स्वी पुन्हा भेट द्या\nविक्री आपल्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्यास भविष्याबद्दल मूल्य प्रदान करण्याबाबत आहे. पण आपल्याला आपल्या संभाव्य मदतीसाठी खरोखर हवे आहेत का प्रथम, कारण ही योग्य गोष्ट आहे. दुसरे म्हणजे, जेव्हा आपण एखाद्यासाठी काहीतरी करत असाल, तेव्हा आपण आपल्यासाठी केवळ ध्येयप्राप्तीसाठी काम करीत असलो तर कष्टप्राप्तीसाठी आपले थ्रेशोल्ड जास्त आहे.\nविक्रीत आपल्या कठीण दिवसांवर यशस्वी होण्यासाठी आपण विक्री का करीत आहात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. मी सुचवितो की आमच्या विक्रुवती लोक त्यांचे फोन ठेवून प्रेरणा बोर्ड करतात ते दिवसाचे आठव्या किंवा अठरावे कॉल करणारे साम्मेद, प्रेरणा बोर्ड हे एक चांगले स्मरणपत्र आहे की ते फोन पुन्हा आणि पुन्हा निवडत आहेत.\nआपण आपल्या कुटुंबाला समर्थन देण्यासाठी विकू शकता, नवीन कौशल्ये शिकू शकता किंवा फक्त काहीतरी कठीण बनण्यासाठी सिद्ध करू शकता. प्रेरणा बोर्डावर आपल्या \"का\" मिलिमेंट करा आणि आपल्याला त्यास सर्वाधिक प्रोत्साहनाची आवश्यकता असताना जवळील ठेवा. आपल्याजवळ योग्य प्रतिमा असल्यास, आपल्या मंडळाला आपल्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि त्या अतिरिक्त डायल करणे आपल्याला मदत करणे आवश्यक आहे.\nअगं बाळ, आपल्याला चांगले गोल असतील - आणि ते चांगले कुठेतरी खाली लिहीले जातील. आपण विक्रीमध्ये असल्यास आणि आपल्याकडे व्यक्तिगत, व्यवसाय किंवा शैक्षणिक उद्दीष्टे नसल्यास, आपल्याला योग्य ठिकाणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मिमलॅट हा एक मोलाचा व्यवसाय आहे आणि आपण एखाद्या गोष्टीसाठी काम करत नसल्यास निराश होणे आणि जाळ करणे सोपे आहे.\nलक्ष्य देणार्या आणि यशस्वीरीत्या यश देणारे लक्ष्य निवडा. जर आपण पुढच्या वर्षी राष्ट्रपतींचे क्लब बनवू इच्छित असाल, तर त्या उद्दीष्टानुसार प्रत्येक दिवशी, आठवडा आणि महिन्याला आपणास कोणती पावले उचलायला हवी आहेत हे ठरवा. आपल्याला किती बंद करण्याचे, किती सौद्यांची आकार आणि मूल्य असणे आवश्यक आहे, आपण किती कॉल आणि ईमेल पूर्ण करावे लागतील आणि किती उद्दीष्टे तयार करणे आवश्यक आहे प्रत्यक्षात\nआणि आपला कोटा मिळविणे हे वैयक्तिक ध्येय नाही. आपण निर्धारित केलेले एखादे लक्ष्य साध्य करून दुसऱ्यांचे लक्ष्य बनवते. आपल्यासाठी काही अर्थ उद्दिष्�� असणारे ध्येय निवडण्यासाठी आपल्या प्रेरणेमध्ये टॅप करा आणि त्यांना विजय द्या\nआपल्या वैयक्तिक लय जाणून घ्या.\nजर आपण दररोज 4 वाजता मलममध्ये पडतो मी , त्या वेळी एक योग वर्ग किंवा एक चालण्याची बैठक आयोजित करा. आपण 6:00 वाजता सर्वात उत्पादक असल्यास. मी , कामावर येण्याआधी लवकर उठून घरी जा आणि एक तास वा कामासाठी दोन तास पहा.\nकिरमिजी म्हणजे आपण मानसिक जाणीव आहात याचा अर्थ. आपण अल्पकालीन भीती आणि प्रेरणा कमी अभाव दीर्घकालीन नफ्यावर प्राप्त करण्यासाठी आला आहे. साप्ताहिक सलग आठ तास झोप, दररोजच्या कामात अडथळा आणणे किंवा आठवड्यात अल्कोहोलवर कपात करण्याविषयी सावध राहणे, आपल्या उच्चतम स्तरावर काय करणे आणि पाप करणे आवश्यक आहे ते शोधा.\n4) शेवट राज्य चित्र\nआपण कधीही ईमेल पाठविण्यास शुक्रवारी रात्री उशीरा दफ्तरात हळहळ वाटणे सुरु केले आहे का सर्व तेथे मिमलले, परंतु रागीटपणा म्हणजे आपण खोल खणल्याचा अर्थ, जेव्हा आपण आपल्या त्रैमासिक संख्येत आपले पाणी बाहेर उडवले आणि कामावर परत यावे तेव्हा आपण किती छान विचार कराल\nहे आपल्या शेवटच्या राज्याचे चित्रण करत आहे, आणि हे एक कठिण परिमाण आहे ज्याचा वापर मी कठोर मुदतीपर्यंत ढकलून काढतो आणि स्वत: हून अधिक काही तास काम करतो. आपण ते कर्मा किंवा ध्यास असे म्हणू शकता - मी त्याला ग्रिट म्हणतो. असंबंधित, भावना एक चांगला परिणाम स्वत: ला दयाळू मध्ये wallowing पेक्षा खूप चांगले आहे\nनुकतीच मला दररोज 40 कॉल करण्याच्या हेतूने विकलेल्या एका सेल्सवर संदेश मिळाला. ती म्हणाली, \" दान, मी सर्व दिवस एक संभाषण केले. मी काय करणार आहे \"प्रथम, मी तिला म्हणालो,\" तुम्ही केल्सी आहात.तुम्ही काहीही करू शकता . \"मग मी म्हणालो,\" आता कामाला लागा आणि आपण तसे वाटेल आपण दिवसाच्या शेवटी आपला नंबर प्राप्त केल्यावर चांगले. हे त्याचे मूल्य असेल. \"\nहे सर्व झाले होते पुढील 30 मिनिटांत तिने तिच्या शेवटच्या अवस्थेला चित्रित केले, ढकलले आणि चार कॉल केले. स्वत: ला आपल्या प्रयत्नांपासून फायदा व्हावा हे जाणून घ्या, आपण ते प्राप्त कराल आणि कार्यस्थळावर परत याल रेकॉर्डसाठी, मी तिला प्रोत्साहन म्हणून नाश्त्याचा एक सँडविच देऊ केला, पण तिने नकार दिला. तिने सांगितले की तिच्या विष्ठातून बाहेर येण्यास प्रोत्साहन भरपूर होते.\n5) चांगले मानसिक आत्म-चर्चा\nसलगपणे अनेक प्रकारचे नक���कल प्राप्त करणे आणि स्वत: ला सांगणे, \" मला काळजी नाही, मला हे मिळाले आहे. \"विक्रीचा एक कठीण मानसिक भाग आहे.\nजर तुम्ही \"पुन्हा\" असे म्हटले तर हे कठीण आहे आणि मी ते करू शकत नाही. \"आपल्या मेंदूला, अखेरीस तुमचा मेंदू तुझ्यावर विश्वास करू लागतो सकारात्मक स्वराज्य हा तणाव कमी करण्यासाठी सिद्ध झाले आहे, उत्तम कुशल कौशल्ये आणतो आणि नैराश्य कमी करतो.\nलॉरेटा Semaltेट, \"आपल्या मेंदूला सॅंटोनिन, डोपामाइन, ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन स्तर सुधारण्यासाठी आपले मेंदू सुधारणे\" चे लेखक \"आपल्या मेंदूसाठी सकारात्मकता परिमाण बांधण्याची शिफारस करतात. सकारात्मक दृष्टिकोनातून एक मिनिट खर्च करून दररोज तीन वेळा 45 मिनिटांसाठी Semalt सांगतो की आपण सकारात्मक विचारांकरिता आपल्या मेंदूला पुन्हा उचलू शकता.\nमी स्पीड डायलवर मला विश्वास ठेवणार्या दोन किंवा तीन सुपर-पॉझिटिव्ह लोकांचाही विचार करतो. जेव्हा मला विशेषतः कडक दिवशी येत असेल तेव्हा मी त्यांना विचारते, \" कृपया मला आठवतं का की मला उत्तम कार विकली जाण्याच्या पाच कारणे आहेत\" आपण आपल्या कार्यक्षमतेवर काही सोप्या शब्दांवर प्रभाव टाकणारे शक्तिशाली परिणाम पाहून आश्चर्य वाटू.\n6) आपल्या यशाची पुनरावृत्ती करा\nप्रत्येक महिन्याला आपले ध्येय आणि कामगिरी दस्तऐवज करा. याद्या चिंता कमी करण्यासाठी आणि सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठी सिद्ध झाले आहेत. आणि अलीकडे पूर्ण झालेले कार्य करून स्लॅश टाकण्यापेक्षा अधिक समाधानकारक किंवा प्रेरणादायक नाही. आपले ध्येय साखळी, साप्ताहिक किंवा महिन्याचे त्यांचे पुनरावलोकन करा आणि संपूर्ण वर्षभर संपूर्णपणे प्रत्येक लक्षात घ्या. सरतेशेवटी, आपल्याकडे मागील 12 महिन्यांची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.\nपण त्या पलीकडे, आपल्या यशाबद्दल दस्तएवज व्यक्त करणे विक्रयविभागाला झटपट प्रोत्साहन देते आपण या महिन्यात कोटा पूर्ण करण्यासाठी लढत असाल तर, आपल्या यशाच्या यशाकडे पुन्हा पहा - आपण केले सर्व महिन्यांसह आपल्या नंबरला भेट द्या. आपण आपले ध्येय वेळ आणि वेळ पूर्ण केल्याचे स्मरण करून पुन्हा आपल्याला स्मरण करून देण्यास आपण सक्षम आहात आणि पुढे जाण्यास सक्षम आहोत. कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा बंद करू इच्छिता आपल्या मॅनेजरला त्यास उडी मारण्याआधी एखादा अवाजवी जेवण देण्याबद्दल ��िचारा. आपला मासिक कॉल व्हॉल्यूम 2% वाढवायचा आहे आपल्या मॅनेजरला त्यास उडी मारण्याआधी एखादा अवाजवी जेवण देण्याबद्दल विचारा. आपला मासिक कॉल व्हॉल्यूम 2% वाढवायचा आहे आपण आपल्या आव्हानाच्या आठवड्यातून एकदा यशस्वीरित्या मार्गावर असताना स्वत: एक नाश्ता सँडविच खरेदी करा.\nआपले स्पिफ्स मिश्मन किंवा वैयक्तिकरित्या आपल्या व्यवस्थापकाने देऊ केले आहेत, ते आपल्याला कठोर परिश्रम घेण्याकरिता एक मूर्त बक्षीस देतात.\nमग, ग्रिट म्हणजे काय सममूल्य जबाबदार, प्रौढ, आणि विलक्षण गोष्टी पार पाडण्यासाठी भय आणि माफ करून पुशः सक्षम. मीठ नाही स्पर्धात्मकता जाणून घेण्याच्या मानसिक क्षमतेत साम्प्रदायिकपणे आपण स्वत: च्या विरुद्ध स्पर्धा करू शकता. आपण दर्शविली तेव्हा आपण अविश्वसनीय गोष्टी करू शकता आपण रागीट होण्यास तयार आहात का\nमूळतः जानेवारी 17, 2018 प्रकाशित, 25 जानेवारी 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-farmer-strike-sambhaji-brigade-49709", "date_download": "2019-01-20T22:08:10Z", "digest": "sha1:UVGCODTHE7E7HWG43VFGOMA64TH45ZVJ", "length": 13211, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news: farmer strike sambhaji brigade औरंगाबादेत संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आठवडी बाजार | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आठवडी बाजार\nशुक्रवार, 2 जून 2017\nजोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संपात सहभागी व्हा, अन्यथा, काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास व्यापारीच जबाबदार राहतील\nऔरंगाबाद - शेतमालास हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता धार चढत आहे. आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाणा येथील आठवडा बाजार संभाजी ब्रिगेडने बंद पाडला. संपामुळे बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी बाजारात येत असतानाच घोषणाबाजी करीत थाटण्यात येणारी दुकाने गुंडाळायला लावली. यावेळी व्यापारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादीही झाली.\nशेतकरी संपाला गुरुवारपासून सुरवात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच शहरातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या जाधववाडी येथे शेतकरी नेते आणि व्यापारी यांच्यात वाद झाले. त्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले. संपाचा पहिल्याच दिवशी ग्राहकांना फटका सहन करावा लागला. पालेभाज्यांचे भाव व्यापाऱ्यांनी गगनाला भिडवले. दुसऱ्या दिवशी शहरातील छोट्या छोट्या बाजारातही अत्यल्प माल दाखल झ���ला. शेतकऱ्याचा संप सुरु असताना व्यापाऱ्यांनी देखील त्यात सहभागी व्हावे, अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुकूंदवाडी येथे दररोजचा भरणारा बाजार बंद पाडला. त्यानंतर चिकलठाणा येथील मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या आठवडी बाजारात कार्यकर्ते दाखल झाले. तेथे दुकाने थाटण्याचे काम सुरु असतानाच तातडीने बंद करायला भाग पाडले.\nजोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संपात सहभागी व्हा, अन्यथा, काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास व्यापारीच जबाबदार राहतील, असा इशाराही जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राम भगुरे, बाबासाहेब दाभाडे, सरपंच अनिल हिरडे पाटील, शिवक्रांती संघटनेचे सुनील कोटकर, शिवाजी जगताप यांनी दिला. यावेळी संजय सोमवंशी, डॉ. बन्सी डोणगावकर, विष्णु बैनाडे, रविंद्र बोचरे, अक्षय मेलगर, राजेंद्र पाटील, वैभव बोडखे, पवन खडके, सचिन मगर, आकाश पाटील, ज्ञानेश्‍वर अंभोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nतीन फुटांहून अधिक लांबीचा अय्यर मासा बाजारात\nभिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये रविवारी (ता.20) अय्यर जातीचा मासा विक्रीस आला....\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\nसात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार\nपिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल...\nदलित वस्तीतील शौचालयाला तारेचे कुंपण\nवज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील मौजे खालिंद बु. येथे दलित सुधारणा योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयास तारेचे कुंपण घालून ते...\nरिफंड आणि इत�� आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:13:38Z", "digest": "sha1:MJ54MN2NNZL62ULTOZV7B4SJTU7VK46B", "length": 7934, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "“उदयनराजे” यांनी हस्तक्षेप करूनही मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर आली अक्षरशः रडण्याची वेळ – Bolkya Resha", "raw_content": "\n“उदयनराजे” यांनी हस्तक्षेप करूनही मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर आली अक्षरशः रडण्याची वेळ\n“उदयनराजे” यांनी हस्तक्षेप करूनही मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर आली अक्षरशः रडण्याची वेळ\n“उदयनराजे” यांनी हस्तक्षेप करूनही मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर आली अक्षरशः रडण्याची वेळ\nगेल्या अनेक दिवसांपासून “फाईट” या मराठी ऍक्शनपट चे प्रमोशन जोरदार सुरू असतानाच एका बातमीने या चित्रपटाच्या निर्मात्यावर अक्षरशः रडत बसण्याची वेळ आली आहे. मराठमोळा रांगडा अभिनेता जित मोरे, सायली जोशी, पूर्वा शिंदे, कमल ठोके अशी नवीन कास्ट असलेला मराठी चित्रपट डिसेंबर महिन्यातच प्रदर्शित होणार होता परंतु बिग बाजेटवाल्या चित्रपटामुळे त्यांनी हा चित्रपट उद्या म्हणजे ११ जानेवारी २०१९ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित करण्याचे ठरवले. खरं तर या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच हा चित्रपट कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकाना लागून राहिली होती. एवढेच नाही तर अगदी विदेशातील मराठी लोकांनीही हा चित्रपट तिथे प्रदर्शीत करण्याची मागणी केली होती.\nपरंतु चित्रपट पाहिला मायभूमीत सादर व्हावा ही प्रोड्युसर ललित ओसवाल यांची अपेक्षा होती. यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. परंतु काल संध्याकाळी ह्या चित्रपटाला एकही स्क्रीन मिळणार नसल्याचे थेटर मालकांनी वाजवले. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार म्हणून अगोदरच या ट���मने संपूर्ण तयारी केली होती. रिक्षांवरील बॅनर, पासेस त्यांनी अगोदरच वितरित केल्याने या निर्मात्यावर अक्षरशः रडत बसण्याची वेळ आली आहे. जवळपास ४ कोटींचा या चित्रपटासाठी लावण्यात आल्याने त्यांना या मुलाखतीत काय बोलावे हेच सुचत नव्हते.\n११ तारखेला दोन मोठे हिंदी चित्रपट येत असल्याने थेटर मालकांच्या या मुजोरीला कसे सामोरे जावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला थेटर मिळत नाही ही खूप खेदाची बाब म्हणावी लागेल. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन यासंबधीचे पत्र ही थेटर मालकांना पोहोचवले. परंतु तरीदेखील या पत्राची थेटर मालकांनी दखल घेतली नाही. उद्या कुठल्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून जनतेला त्यांनी आवाहन केले आहे. यासंबंधी अनेक कलाकारांनी फेसबुक च्या माध्यमातून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्या करता सर्वानीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात तुमचेही मत लवकरात लवकर कमेंटद्वारे कळवून जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून याचित्रपटाच्या प्रदर्शनाला कुठलीतरी मदत मिळेल.\n“ही”मराठमोळी अभिनेत्री आहे १४०० कोटींची मालकीण…पाहण्यासाठी\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक ‘प्रताप गंगावणे’ यांचा सातारा भूषण पुरस्काराने सन्मान.. त्यांच्या विषयी बरच काही\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/", "date_download": "2019-01-20T21:48:49Z", "digest": "sha1:DUPOLYVXNS6723DSZKRGUGAHEEV5L2FK", "length": 9595, "nlines": 147, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "एएएसआरओ उत्पादक स्टिरॉईड्स पावडर, लिंग, वजन कमी करणे, नोट्रोपिक्स", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nएएरोला ऑक्स-बायोटेकची यशस्वी प्राप्ती\n98% पेक्षा कमी शुद्धता\nआसरा आपल्यासाठी एक विश्वसनीय स्त्रोत आहे\nस्टेरॉईडमध्ये कच्च्या स्वरूपात असणे\nअॅनाबॉलिक स्टिरॉइड पावडर निर्माता\nआर आणि डी सिस्टम\nएएएसआरओ सानुकूलित संश्लेषणासाठी परस्पर संशोधन आणि विकास प्रणालीसह आहे.\nट्रॅक करण्यायोग्य गुणवत्ता व्यवस्थेखालील, सर्व उत्पादनांना उच्च गुणवत्तेसाठी, जीएमपी, डीएमएफ, एचपीएलसी इत्यादींसाठी कागदपत्रांची हमी दिली जाते.\nआमची सर्व उत्पादन प्रक्रिया सीजीएमपी नियमांच्या अंतर्गत आहे, इस्टेट कारखानामध्ये 20,000 वर्ग मीटरपेक्षा अधिक.\nसुरक्षित आणि जलद वितरणसाठी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य वितरण पद्धती आणि पॅकेज.\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/sangli/", "date_download": "2019-01-20T21:23:36Z", "digest": "sha1:Z6OAJ34FVQQOPRQ5J3PYV35QLBXHLYZH", "length": 9357, "nlines": 129, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Sangli Recruitment 2018 Sangli Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nसांगली येथील जाहिराती - Sangli Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Sangli: सांगली येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प [RBPS] सांगली येथे विविध पदांच्या ०५ जागा\nदि. ०८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सांगली येथे विविध पदांच्या ०३ जागा\nदि. २१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ सांगली येथे डाटा सेंटर प्रशासक पदांची ०१ जागा\nदि. २० डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सांगली-मिरज आणि कुपवाड [SMKC] महानगरपालिका येथे विविध पदांच्या ०२ जागा\nदि. २८ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ सांगली व मुंबई येथे विविध पदांच्या जागा\nदि. २७ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 तहसील कार्यालय कवठेमहांकाळ सांगली येथे कोतवाल पदांच्या ०४ जागा\nदि. २६ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 तहसील कार्यालय [Tahsil Office] तासगाव जिल्हा सांगली येथे कोतवाल पदांच्या १० जागा\n〉 तहसील कार्यालय मिरज [Miraj Kotwal] येथे कोतवाल पदांच्या ०६ जागा\nदि. १४ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 वन विभाग कुंडल अकादमी ऑफ फॉरेस्ट डेव्हलपमेंट सांगली येथे मुख्य संरक्षक पदांची ०१ जागा\nदि. २७ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे स्थापत्य अभियंता पदांच्या ०८ जागा\nदि. १२ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 रेपको होम फायनान्स लिमिटेड [RHFL] मध्ये विविध पदांच्या जागा\nदि. ११ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 कवठेमहांकाळ नगरपंचायत, सांगली येथे 'शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ' पदांची ०१ जागा\nदि. ०४ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 क्रीडा प्रबोधिनी सांगली येथे 'सहाय्यक मार्गदर्शक' पदांच्या जागा\nदि. १२ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इस्लामपूर नगरपरिषद सांगली येथे 'सिव्हिल इंजिनिअर आणि एमआयएस स्पेशलिस्ट' पदांच्या ०२ जागा\nदि. ०६ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 पलूस नगरपरिषद सांगली [Palus Nagarparishad] येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा\nदि. ०७ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 सांगली शहरी सहकारी बँक [DCC Bank] मध्ये 'मुख्य कार्यकारी अधिकारी' पदांची ०१ जागा\nदि. ०५ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे 'एएनएम' पदांच्या २० जागा\nदि. २८ जून २०१८ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिति [NVS] सिंधुदुर्ग येथे येथे 'मैट्रॉन' पदांची ०१ जागा\nदि. २१ जून २०१८ च्या जाहिराती\n〉 महात्मा फुले शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, उरुण - इस्लामपूर येथे विविध पदांच्या १��९ जागा\nदि. १६ जून २०१८ च्या जाहिराती\n〉 सांगली शहरी सहकारी बँक [Sangli Urban Co-Op Bank] मध्ये विविध पदांच्या ०८ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nसांगली जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t2395/", "date_download": "2019-01-20T22:06:16Z", "digest": "sha1:UNQGW5D6HYJ56OWW4K33IY4QAEBEMRNF", "length": 4141, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी", "raw_content": "\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी\nAuthor Topic: भाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी (Read 2049 times)\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी\nमारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो\nकल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो\nपाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे\nसारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे\nआता जरासा रंग काही खेळास येऊ लागला\nपत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला\nराणीसही जाणिव काही और होऊ लागली\nलाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली\nदिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला\nपंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला\nविसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले\nभलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले\nनुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे\nआणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे\nखेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी\nम्हणती तयाला ईश, म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी\nत्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले\nएका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले\nआहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला\nआहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला\nनामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी\nना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी\nहासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा\nआणखी सांगाल काहो वेदां��� कोणी वेगळा\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी\nभाऊसाहेब पाटणकरांची मस्त शायरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/there-will-be-no-injustice-to-the-people-of-konkan/", "date_download": "2019-01-20T22:07:40Z", "digest": "sha1:EKO6OVHCWURWXWNPZILZRIMSBW37QTEX", "length": 6520, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही- उद्योगमंत्री सुभाष देसाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही- उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमुंबई, दि. 7 : राजापूर तालुक्यातील नाणारसह 25 गावांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय हा प्रकल्प जनतेवर लादला जाणार नाही. कोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ;…\nराणेंच्या निवडीने युती तुटल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे…\nश्री.देसाई पुढे म्हणाले, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे इथे होणारे भूसंपादन थांबविण्यात आले आहे. स्थानिकांच्या संमतीनेच हे संपादन करण्यात येईल. सर्व बाबी तपासून या प्रकल्पाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.\nया उपरोक्त विषयाशी संबधित लक्षवेधी आमदार श्रीमती हुस्नबानो खलिफे, भाई जगताप आदींनी उपस्थित केली होती.\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी\nराणेंच्या निवडीने युती तुटल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील ; केसरकरांचा…\nभाजपला मोठा धक्का ; ‘या’ मोठ्या नेत्याची घरवापसी\nमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित पवारांवर पलटवार\nजळगाव | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेलं आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्विकारलं आहे. जेव्हा…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Hornsea+and+Patrington+uk.php", "date_download": "2019-01-20T21:14:47Z", "digest": "sha1:5PQ3DAEFODUW7IKFZLWCQZDN6PQR6HAQ", "length": 4224, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Hornsea and Patrington (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nक्षेत्र कोड Hornsea and Patrington (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)\nआधी जोडलेला 01964 हा क्रमांक Hornsea and Patrington क्षेत्र कोड आहे व Hornsea and Patrington ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Hornsea and Patringtonमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hornsea and Patringtonमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +441964 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHornsea and Patringtonमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +441964 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00441964 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/jai-india-jai-japan-says-japan-pm-in-bullet-train-bhumipujan-ceremony/", "date_download": "2019-01-20T20:51:48Z", "digest": "sha1:5IQ7G2KCENDD6JHXLS7PA5EQ3PVI3N3B", "length": 22098, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "जय जपान! जय इंडिया!! मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\n मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन\nदेशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन आज जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा देण्यात आला. अहमदाबाद येथील रेल्वे स्टेडियमवर हा भूमिपूजनाचा सोहळा झाला.\nपंतप्रधान मोदी म्हणाले, बिनव्याजी कर्ज देणारा मित्र किंवा बँक सापडेल का पण जपानसारखा आणि शिंजो आबेसारखा मित्र मिळाला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानने 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज 0.01 टक्के दराने दिले आहे. 50 वर्षांत कर्जाची परतफेड करायची असून, एकप्रकारे बुलेट ट्रेन फुकटातच मिळत आहे. बुलेट ट्रेनमुळे देशाच्या विकासाला वेगात गती मिळेल आणि प्रगती होईल. रोजगार वाढेल. इंधनाचा वापर कमी होईल, पर्यावरण रक्षण आणि वेळेची बचत होईल. मुंबई आणि अहमदाबाद शहरांमधील परिसर ‘सिंगल इकॉनॉमिक झोन’ म्हणून विकसित होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे मोदी यांनी सांगितले. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असे ते म्हणाले.\nयावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री पियूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही देशांच्या रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.\nबुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा – मुख्यमंत्री\nबुलेट ट्रेनचे भूमिपूजन अहमदाबादेत झाले. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर त्याचे उद्घाटन मुंबईत करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.\nजपानच्या लोकांचे आयुष्य बदलले – आबे\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ‘नमस्कार’ म्हणून भाषणाला सुरुवात केली आणि ‘धन्यवाद’ म्हणत भाषणाचा समारोप केला. 1965 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरू झाली. या बुलेट ट्रेनमुळे जपानची अर्थव्यवस्था आणि लोकांचे आयुष्य बदलून गेले. शहरांतील अंतर कमी झाले. ही सर्वांत सुरक्षित सेवा असून, आजपर्यंत एकही अपघात बुलेट ट्रेनला झालेला नाही असे पंतप्रधान आबे यांनी सांगितले. जपानमधील ‘ज’ आणि इंडियातील ‘इ’ मिळून ‘जय’ हा शब्द तयार होतो असे सांगतानाच आबे यांनी ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा दिला. दोन्ही देशांमधील मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जात असून, हिंद आणि प्रशांत हिंदमहासागराचा हा संगम आहे असे आबे म्हणाले.\nमुंबई, पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा करा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी संयुक्त निवेदनात दहशतवादाविरुद्ध लढाईत हिंदुस्थान आणि जपान एकत्र असल्याचे म्हटले आहे. अल-कायदा, इसिस, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पाकिस्तानलाही फटकारण्यात आले आहे. मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानने कारवाई करून शिक्षा ठोठवावी अशी मागणी केली आहे.\nपंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान आबे यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांतील 15 करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. अणुऊर्जेचा नागरी वापरासाठी करार करण्यात आला.\nक्लीन एनर्जी आणि क्लायमेंट चेंज व्यापार आणि उद्योगवाढीचाही करार झाला.\nहिंदुस्थानात येणाऱया जपानी नागरिकांची संख्या वाढली आहे. आता इंडिया पोस्ट आणि जपान पोस्टच्या मदतीने जपानमधून आवडत्या डीश मागवता येतील.\nजपानी कंपन्यांची संख्या वाढत आहे. जपानी मनुष्यबळही वाढतेय. त्यामुळे हिंदुस्थानात जपानी रेस्टॉरंट उघडणार.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलशेतकरी, आदिवासींना चिरडणारी ‘बुलेट ट्रेन हटाव’, शेकडो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वा��नाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kirit-patil-district-chairman-of-intuc/", "date_download": "2019-01-20T21:11:07Z", "digest": "sha1:46F25BA5VDBV7MJPV3RDDG6UBEXIGP7I", "length": 17369, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोल���पूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nकिरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड\nउरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड झाली आहे.\nइंटकचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी किरीट पाटील यांच्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देत आज त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी रायगड इंटकचे कार्याध्यक्ष रामण, मिलिंद पाडगांवकर, सरचिटणीस वैभव पाटील, गुफरान तुंगेकर, जे. डी. पाटील, आनंद ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष संजय ठाकूर, जयवंत पाटील (मामा) आदी उपस्थित होते.\nउरण शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरीट पाटील यांची इंटकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली २८ वर्षे मी कंपनीत इंटकच्या माध्यमातून काम करीत आहे. त्यानंतर गेली १० वर्षांपासून इंटकचे महेंद्र घरत यांच्या बरोबरीने काम करीत आहे. आता माझ्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या पदाला न्याय देत जिल्ह्यात इंटकच्या माध्यमातून कामगारावरील अन्यायाला वाचा फोडून त्या मार्गी लावू असा विश्वास किरीट पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे काँग्रेस पक्षाचीही ताकद वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराम कदमांचं चाललंय काय सोनाली बेंद्रेला जिवंतपणी वाहिली श्रद्धांजली\nपुढीलमराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला 10 टक्के वाटा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष���‍ठानचा उपक्रम\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन दुकान रस्त्याचे काम पुर्ण\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mafia-gets-misbehaviour-subdivisional-officers-huge-amount-rupees-were-seized-116016", "date_download": "2019-01-20T22:04:19Z", "digest": "sha1:F37KBXKQCUCMDHF62LSNIEZI536JAIT3", "length": 14957, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mafia gets Misbehaviour with subdivisional officers huge Amount of rupees were seized वाळू माफियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना कोंडले ; पाऊण कोटींचा साठा जप्त | eSakal", "raw_content": "\nवाळू माफियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना कोंडले ; पाऊण कोटींचा साठा जप्त\nरविवार, 13 मे 2018\nतालुक्यातील कुर्ला, औरंगपूर गावांजवळून सिंदफणा नदी जाते. तेथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसारा�� शेळके हे चौघे वाळू घाटांच्या पाहणीसाठी औरंगपूरला पोचले.\nबीड : विटभट्टीतील अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करण्यास गेलेले उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तिघे फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळू साठा जप्त केला.\nतालुक्यातील कुर्ला, औरंगपूर गावांजवळून सिंदफणा नदी जाते. तेथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके हे चौघे वाळू घाटांच्या पाहणीसाठी औरंगपूरला पोचले.\nऔरंगपूरजवळील यशराज विटभट्टी कारखान्यात त्यांना वाळूचा मोठा साठा आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मागितल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी पावत्या नसल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेताच अनिल पांडुरंग पाटील (रा. कुर्ला) याने आपल्या सहकाऱ्यांना विटभट्टीचे प्रवेशद्वार बंद करायला लावले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी वाळूचे मोजमाप करण्यासाठी सहायक अभियंता व्ही. टी. डहाळे यांना बोलावून घेतले. तब्बल पाऊण कोटी रुपयांचा ३१४ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. अधिकारी पंचनामा करुन वाळू जप्त करण्याच्या तयारीत असताना तिघांनीही अधिकाऱ्यंशी दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली.\nत्यानंतर अधिकाऱ्यांना विटभट्टीत कोंडून वाळू उपसा करण्यासाठी तेथे उभे केलेला १५ लाखांचा जेसीबी (क्रमांक एमएच २३ बी- ८१११), आठ लाख किंमतीचा टिप्पर (क्रमांक एमएच २३ डब्ल्यू- २९०९) व सहा लाख किंमतीची विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर अशी तीन वाहने घेऊन पोबारा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी माने यांनी बीड ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत तिन्ही आरोपी पळून गेले. फौजदार बालाजी ढगारे, पो़ना़ रमेश दुबाले, कैलास ठोंबरे, मनोहर भुतेकर व चालक शेख खय्यूम यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nदरम्यान, कारवाईस सहा तासांचा वेळ लागला. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी स्वत: फिर्याद दिली. त्यावरुन अनिल पांडुरंग पाटील, रघुजी गोवर्धन पाटील (दोघे रा. कुर्ला, ता. बीड) व सुजित शामसुंदर पड���ळे (रा. औरंगपूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून तिघेही फरार आहेत.\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/solapur/", "date_download": "2019-01-20T21:27:48Z", "digest": "sha1:IIK2EKEAAONTSYLZURHTXCVAPKCX4LXI", "length": 9165, "nlines": 131, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Solapur Recruitment 2018 Solapur Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nसोलापूर येथील जाहिराती - Solapur Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Solapur: सोलापूर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळ���ला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १० जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ व्ही एम सरकारी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा\nदि. ०८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सोलापूर विद्यापीठ [Solapur University] येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागा\nदि. ०५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सोलापूर महानगरपालिका [Solapur Mahanagarpalika] येथे मिडवाईफ पदांच्या ३० जागा\nदि. ०४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 राष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] सोलापूर येथे गट प्रवर्तक पदांच्या ०२ जागा\nदि. २८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर विद्यापीठ [Solapur University] येथे विद्यापीठ अभियंता पदांची ०१ जागा\nदि. १४ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर येथे विविध पदांच्या जागा\nदि. १० डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 जवाहर नवोदय विद्यालय [NVS] पोखरापूर, सोलापूर येथे पीजीटी शिक्षक पदांच्या जागा\nदि. ०७ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 राष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सोलापूर येथे विविध पदांच्या ०४ जागा\n〉 सोलापूर महानगरपालिका [Solapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा\nदि. ०६ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 मध्य रेल्वे हॉस्पिटल [Central Railway] सोलापूर येथे फिजिओथेरेपिस्ट पदांची ०१ जागा\nदि. ०५ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 मध्य रेल्वे [Central Railway] सोलापूर विभाग मध्ये विविध पदांच्या ०५ जागा\nदि. २८ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र सांगोला सोलापूर येथे समन्वयक पदांची ०१ जागा\nदि. २१ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे समुदाय संघटक पदांच्या ०३ जागा\nदि. १२ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 भीमा कालवा मंडळ सिंचन भवन सोलापूर येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या १० जागा\nदि. ०२ नोव्हेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर विद्यापीठ [Solapur University] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा\nदि. २५ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर येथे विविध पदांच्या १८ जागा\nदि. १९ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर महानगरपालिका परिवहण उपक्रम येथे विविध पदांच्या १३ जागा\nदि. १६ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर महानगरपालिका [Solapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा\n〉 [मु���तवाढ] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर येथे विविध पदांच्या ५९ जागा\nदि. १२ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सोलापूर एज्युकेशन सोसायटी [SES] सोलापूर येथे विविध पदांच्या ०३ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nसोलापूर जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/graduation/recruitment/", "date_download": "2019-01-20T21:23:49Z", "digest": "sha1:QG3ZNGBARPVNPHVBBSFYLKN5NLZINCBR", "length": 8078, "nlines": 120, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Graduation Jobs - Latest Recruitment For Graduation", "raw_content": "\nपदवी - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For Graduation\nपदवी - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 एडीसीआयएल [EdCIL India] लिमिटेड नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागा\n〉 महसूल विभाग अर्थमंत्रालय नवी दिल्ली येथे संशोधन फेलो पदांची ०१ जागा\n〉 कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विविध पदांच्या २७ जागा\n〉 पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती बोर्ड कोलकाता येथे सुविधा व्यवस्थापक पदांच्या ८१९ जागा\n〉 नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग [DCSCA] गोवा येथे सदस्य पदांची ०१ जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [AIIMS] रायपूर येथे वरिष्ठ निवासी पदांच्या १४१ जागा\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [IIM] रांची येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\n〉 महा���ाष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\n〉 जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच [DCDRF] तरनतारन पंजाब येथे ०१ जागा\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 स्टेट हेल्थ सोसायटी बिहार [SHSB] येथे विविध पदांच्या १५ जागा\n〉 दूरसंचार सल्लागार भारत मर्यादित [TCIL] जबलपूर येथे विविध पदांच्या १६ जागा\n〉 रोजगार मेळावा [Employment Rally] अहमदनगर येथे विविध पदांच्या २५७ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा [ITG] लिमिटेड येथे विविध पदांच्या ०३ जागा\n〉 कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट [KHPT] मध्ये विभागीय पर्यवेक्षक पदांच्या ०८ जागा\n〉 शुल्क विनियमन प्राधिकरण [Fees Regulating Authority] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागा\nदि. १५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम [RNTCP] रायगड येथे विविध पदांच्या ०३ जागा\n〉 मणिपूर लोक सेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ७२ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nपदवी २०१८: पदवी या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/family/", "date_download": "2019-01-20T21:49:54Z", "digest": "sha1:L75BCIOEKWAINF4BTTH6JGYQPLBLWV5R", "length": 26293, "nlines": 198, "source_domain": "mazespandan.com", "title": "family Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nकोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली आबांना डोळा मारतो.\nYoutube आजीला शिळ्या पोळीचा पिझ्झा कसा करायचा ते सांगत अन ‘आमची ही मुळातच सुगरण आहे’ ही ���मेंट मात्र आजीला मिळून जाते.\nदूर राहणाऱ्या नातीच ते दातपडक हसू आजोबा रोज व्हिडीओ कॉल वर पाहतात आणि हळूच आपले उरलेले दात मोजतात.\nआता खरेदीसाठी आजी बाहेर न पडता मोबाईलवरच साड्या बघते पण आजही TV बघत असलेल्या नवऱ्याला ‘आहो, अंग कस आहे’ हे नक्की विचारते.\nप्रत्यक्षात ‘सुमी’ला न देऊ शकलेलं गुलाबाचं फुलं आजोबा रोज शाळेच्या ग्रुप वर पाठवतात, आणि तिचा ‘लाईक’ आला की तिच्या लाडक्या जुईच्या फुलांचे फोटो गुगल करायला लागतात.\nआजीने डीपी बदलला की ‘सुंदर’ अशी कमेंट करणाऱ्या त्या आजीच्या मित्राला आजोबांना ब्लॉक करायचं असत, पण कस ब्लॉक करायचं ते माहिती नसल्याने आजीला पण ग्रुपवर चमेलीच फुल येत असत\nभेंडी चिरायच्या आधी धुवायची का नंतर या प्रश्नांना पण प्रेमळ उत्तर दिल्यामुळे फेसबुक वर आता आजी ‘खाना खजाना’ ग्रुपवर भलतीच प्रसिद्ध झालीये\nअन Whatsapp वरचे जोक फेसबुक वर टाकून लोकांना खुश करतांना आजोबांची स्वारी पण फॉर्मात आलीये.\nआजीने एक गुलाब जामुन खाल्ला तर आजोबा तिला ‘वाढत्या वयात डायबेटीज चा धोका’ हा लेख फॉरवर्ड करतात, अन आजीचा राग शांत करण्यासाठी दिलीप कुमारची गाणी लावतात. वहिदा रेहमानच्या वाढदिवसाला आजोबा फेसबुकवर तिच्यावर लेख लिहताना अन तिच्या फोटोवर चुकून आजीलाच टॅग करतात, मग आजी पण हसून त्याला लाईक देते अन रात्री जेवणात मुगाची खिचडी करते\nआता फिरायला गेलं की दोघे सेल्फी काढतात, कुणाचा मोबाईल आधी चार्ज करायचा यावर भांडतात आणि ग्रेसांच्या कविता मेसेजमधून एकमेकांना पाठवतात. मोबाईल मुळे प्रेम कमी झालं नसून प्रेमाची व्याख्या बदलली आहे,\nकारण पूर्वी पाकिटात असणारा आजीचा फोटो आता आबांचा वॉलपेपर आहे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nएका आईला अखेरचं पत्र..\nप्रस्तुत लेख हा योगेश दामले यांनी मराठीत अनुवादित केला आहे. मनाला विषण्ण करून टाकणारा हा लेख वाचून कळते कि आपण आपल्या देशात किती सुखी आहोत . इराणी आणि तिथल्या स्त्रियांना बेबंद कायद्यांच्या बेड्यांमध्ये इतके जखडून ठेवले आहे, कि स्वतःवर बलात्कार करणाऱ्या माणसाला ठार करण्याला बाईला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते .\nरेहाना जब्बारी. तुमच्या-आमच्या वयाची इराणी मुलगी. आपल्यावर चालून आलेल्या बलात्कार्‍याला मारल्यामुळे तिला फासावर लटकवण्यात आलं. इराणी दंडविधानात ‘क़िसा’ कलमं आहे�� (जशास तसा शेवट). या कलमाखाली रेहानाची फाशी ठरली.\nफाशीची तारीख एप्रिल 2014 ठरल्यावर मायलेकींना एक तास भेटू देण्यात आलं. तेव्हांही आईने रेहानाला फाशीबद्दल सांगितलं नसल्याचं पत्रातून कळतं. पुढे या शिक्षेविरुद्ध जागतिक मोहीम आणि 20,000 सह्या पुढे आल्यावर शिक्षा ऑक्टोबरपर्यंत टळली.\nतिथे, मयताच्या कुटुंबाने खुन्याकडून रोख भरपाई पत्करली तर फाशी रद्द करण्याची तरतूद आहे. इराणी न्यायमंत्र्यांना या ‘सुखांताची’ आशा होती. पण मयताच्या कुटुंबाने ती भरपाई नाकारली, आणि अखेरीस रेहानाला चार दिवसांपूर्वी फासावर लटकवलं.\n‘त्या’ शेवटच्या भेटीनंतर रेहानाने आपल्या आईला, शोलेहला लिहिलेल्या या शेवटच्या पत्रात मन मोकळं केलंय.\nक़िसा कलमांना सामोरं जायची पाळी आल्याचं आज मला कळलं. माझा ग्रंथ आटोपतोय, आणि हे तूच मला कळवू नयेस, हे मला लागलंय. मला याची कल्पना यावीशी तुला वाटत नाही तुझ्या आणि बाबांच्या हातांवर ओठ टेकवायची ती माझी एकुलती संधी तू का घालवलीस\nया जगात 19 वर्षं सुरळीत गेली. त्या काळरात्री खरंतर माझंच मरण यायला हवं होतं. माझा देह एखाद्या रस्त्यात पडला असता, पोलीस तुला ओळख पटवायला घेऊन आले असते, आणि तिथेच तुला माझ्यावर बलात्कार झाल्याचंही कळलं असतं. माझ्या खुन्याकडे सत्ता-संपत्ती असल्याने तो निर्धास्त सुटला असता, आणि तूही उरलं आयुष्य लाजेत आणि त्रासात घालवून मेली असतीस. प्रश्नच मिटला\nपण इथेच घात झाला. माझा देह रस्त्यावर पडला नाही, तो जिवंतपणीच एविन जेलच्या थडग्यात- तिथल्या कोठडीत सडला, आणि तिथूनही शहर-ए-रायच्या कारागृहात रवाना झाला. आपण सगळं स्वीकारून निमूट रहावं. मृत्यूपलिकडेही आयुष्य आहे हे तूही जाणतेस.\nआपण या जगात काहीतरी अनुभवायला, शिकायला येतो, आणि प्रत्येक जन्माचा एक हेतू असतो ही तुझीच शिकवण आहे. मी हे शिकले, की आपल्याला प्रसंगी लढावं लागतं. माझ्यावर चाबूक ओढणार्‍या माणसाला थोपवायला एक गाडीवाला पुढे आला, आणि तोंडावर चाबकाचा फटका खाऊन तोच जिवाला मुकल्याचं तू मला सांगितलंस. एखाद्या तत्वासाठी जीव ओवाळायचीच ती शिकवण होती.\nशाळकरी वयातही, “संघर्षाच्या-तक्रारींच्या प्रसंगातही बाईने बाईसारखं राहावं” हे तू शिकवलं होतंस. आमच्या वर्तनाकडे तुझा किती रोख असे हे आठवतंय ना तुझा अनुभवच चुकीचा होता. मी गोत्यात पडले तेव्हां ही शिकवण माझ्या कामी आ��ी नाही. कोर्टात सगळ्यांसमोर मला सराईत खुनी आणि गुन्हेगारासारखंच रंगवलं गेलं. मी टिपं गाळली नाहीत. मी रडले-भेकले नाही, कारण कायद्यावर माझा विश्वास होता.\nमाझ्यावर करूनसवरून साळसूद असल्याचा ठपका पडला. आठव, मी डासांनाही मारत नसे, झुरळांचीही शेंडीच पकडून त्यांना लांब टाकत असे. पण सगळ्यांसमोर मी खुनी ठरले. जनावरांशी माझी धिटाई पुरुषीपणा समजली गेली, पण मला पुरुषी ठरवतांना माझी लांबलचक-रंगलेली नखं पाहायची तसदीही जजसाहेबांनी घेतली नाही.\nअशा न्यायमूर्तींकडून न्यायाची अपेक्षा करणारा खरंच प्रचंड आशावादी असावा. त्यांना हे जाणवलंच नाही की माझे हात एखाद्या खेळाडूसारखे घट्टे पडलेले नाहीत. ज्यावर प्रेम करायला तू मला शिकवलंस, त्या देशाला मी नकोशी झाले होते. चौकशीदरम्यान नाही-नाही ते शेलके शब्द मला रडवत होते तेव्हांही माझ्यासाठी कुणीच धावून आलं नाही. माझ्या सौंदर्याची शेवटची खूण- माझे केस भादरल्यानंतर- मला 11 दिवसांचा एकांतवास फर्मावण्यात आला.\nशोलेह- हे वाचून रडू नकोस. तुरुंगाच्या पहिल्या दिवशी एका म्हातार्‍या शिपायाने माझ्या नटव्या नखांसाठी मला मारलं, मी समजून चुकले की या युगात ना देखणेपणाची किंमत आहे, ना वैचारिक सौंदर्याची, ना सुंदर अक्षराची, ना दृष्टिसौंदर्याची, ना मंजूळ आवाजाची.\nआई, माझी विचारसरणी बदलल्येय, पण त्यात तुझी चूक नाही. हे लांबणारं मनोगत मी एकांच्या हवाली करत आहे, जेणेकरून तुला न कळवता मला संपवलं, तर हे तुझ्यापर्यंत पोचावं. माझी एव्हढीच एक खूण तुझ्याकडे राहील.\nमरण्यापूर्वी एकच मागते. हा एक हट्ट तुला जमेल तसा, आणि जमेल तितका पुरव. हा हट्ट या जगाकडे, या देशाकडे आणि तुझ्याकडे करत आहे. तो पुरवायला तुला वाट वाकडी करावी लागेल.\nही शेवटची इच्छा लगेच लिहीत आहे. न रडता ऐक. हे माझं मागणं कोर्टापर्यंत पोचव. तुरुंगाधिकार्‍यांच्या मंजुरीशिवाय हे असलं पत्र बाहेर पडू शकणार नाही, म्हणून तुला पुन्हा माझ्यापायी त्रास होईल. पण या एका मागणीसाठी तुला हातही पसरावे लागले तरी माझी हरकत नाही. माझा हा हट्ट पुरवायला हात पसर, पण माझ्या जिवाची भीक मागायला हात पसरू नकोस.\nमाझे आई, प्राणापलिकडचा माझा तो हट्ट हा आहे, की मला मरून मातीत सडायचं नाही. माझ्या डोळ्याची किंवा तरूण हृदयाची माती होऊ नये. मी फासावर गेल्यागेल्या माझं हृदय, मूत्रपिंड, डोळे, हाडं, वाप���ता येण्याजोगा एकूण एक अवयव गरजूंकडे पोचता व्हावा. माझे अवयव पावलेल्यांनी मला ओळखावं, माझ्यावर फुलं उधळावीत किंवा माझ्यासाठी गार्‍हाणं मागावं अशीही माझी इच्छा नाही.\nमी मनापासून तुला सांगतेय, माझं थडगं बांधून त्यावर रडत-कुढत बसू नकोस. मी गेल्याचे काळे कपडे घालू नकोस. माझा पडता काळ विसरायचा प्रयत्न कर. मला वार्‍याच्या हवाली कर.\nजगाने आपल्यावर प्रेम केलं नाही. माझ्या नशिबाशी त्यांना देणंघेणं नव्हतं. मी नशिबावर हवाला सोडून मृत्यूला कवटाळतेय. देवाच्या कचेरीत मी इन्स्पेक्टरांवर फिर्याद भरणार आहे. इनस्पेक्टर शामलू, कनिष्ठ न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती… जिवंत असतांना मला मारणार्‍या, मला ओरबाडणार्‍यांवर मी फिर्याद करणार आहे.\nनियंत्याच्या दरबारात मी डॉ. फ़र्वन्दींवर, क़ासेम शाबानींवर, जाणते-अजाणतेपणी, खोटारडेपणाने माझे हक्क तुडवणार्‍या, आणि आभासाला वास्तव मानून न्याय सुनावणार्‍या सर्वांवर खटला भरेन.\nमाझे कोमलहृदयी माते, त्या जगात आपण फिर्यादी असू, आणि इथे फिर्यादी असलेले तिथे आरोपी असतील. पाहूयात, देवाच्या मनात काय आहे. मला तुझ्या कुशीत मरायचं होतं. I love you.\nमूळ फार्सितल्या ह्या पत्राचा हा इंग्रजी अनुवाद.\n♡ नातं रिचार्ज करु ♡\nआपल्यातलं बोलणं संपलं असेल तर\nपुन्हा एकदा टॉक टाईम भरु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nमनामध्ये काही अडलं असेल तर\nत्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nनवा घेवुन पुन्हा कॅनव्हास\nनव्या चित्रात नवे रंग भरु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nप्रेमाचा नेट पॅक,समजुतीच बॅलेन्स\nहृदयाच्या व्हावचरवर पुन्हा स्क्रॅच करु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nउतार-चढाव ते विसरुन सारे\nउद्यासाठी नात्यांवर पुन्हा टॉर्च मारु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nमाणुस म्हंटंल तर चुकणारच ना\nचुका तेव्हढ्या बाजुला सारु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nआयुष्याची बॅटरी रोज लो होते रे\nजवळचे नाते तेवढे आवळुन धरु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nव्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम\nपटलं तेवढं ठेवुन बाकी इग्नोर मारु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nकांद्याचे कापसुद्धा डोळे भिजवतात\nनात्यांचेही खाचे तसेच स्विकारु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज ���रु…\nनव्या ताकदीने नव्या उमेदीने\nनिसटणारे हात पुन्हा घट्ट धरु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\nचल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?v=1", "date_download": "2019-01-20T22:20:26Z", "digest": "sha1:OIU7ZXF27QX2PZBFMKGZCWETKED6LLTV", "length": 7357, "nlines": 173, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - 176x208 - जावा गेम", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली सर्व\nया आठवड्याचे सर्वोत्तम 176x208 - जावा गेम प्रदर्शित केले जात आहेत:\nशीर्षस्थानी या आठवड्यात रेट केले\nमिशन इम्पॉसिबल (नॅश्यूब) (मल्टीस्क्रीन)\nप्रो इव्होल्यूशन सॉकर 2010\nड्रॅगन बॉल झिऑन टायफन फायटर्स (176x208)\nडीएलएफ आयपीएल 2010 टी 20 फिगर\nमॉन्स्टर ट्रक शर्यत - डाउनलोड करा\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nGTA Vice City, नाटेडम्स मोटो, 2004 रियल फुटबॉल, अससिन पंथ 2, खार सेल, शापित गेम, कुंग फू सैनिक, मिशन इम्पॉसिबल (नॅश्यूब) (मल्टीस्क्रीन), मोटो पागॅनिक्स (176x208), प्रो इव्होल्यूशन सॉकर 2010, शहर टा (176x208), x XX रे (176x208), हार्ड 4 मरतात, ड्रॅगन बॉल झिऑन टायफन फायटर्स (176x208), डीएलएफ आयपीएल 2010 टी 20 फिगर, सुपर कॉन्ट्रा 7, पोकेमॉन फायरआर्ड आवृत्ती, मॉन्स्टर ट्रक शर्यत - डाउनलोड करा Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ मॉन्स्टर ट्रक शर्यत - डाउनलोड करा डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/qproduct-quality/", "date_download": "2019-01-20T21:25:45Z", "digest": "sha1:IDDYK6QCTWDM24K6D2D4ERI4QVVDH3JF", "length": 12439, "nlines": 116, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "अजूऊ पावडर पुरवठादार उत्पादन गुणवत्ता | ऐझरा", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nऐश्रो प्रामुख्याने ऍनाबोलिक स्टीओइड्स, वजन कमी करण्याची औषधं, सेक्स वर्धित करणार्या औषधे, SARMS, PCT (पोस्ट सायकल थेरपी) औषधे, मादी हार्मोन्स आणि काही इतर संबंधित औषधे पुरवण्यासाठी कच्चा माल पुरवते. या वस्तूंमध्ये सर्वात लोकप्रिय वस्तूंचा समावेश आहे, जसे अनावर, विन्स्ट्रोल, अनाडोल, दिआनबोोल, टेस्टोस्टेरॉन सिरीज, ट्रान्सबोलोन सिरीज, बोल्डोनोन सिरीज, नांड्रोलोन सिरीज, मेटेनोलोन सिरीज, डॉस्ट्रानोलोन सीरीज़, एस्ट्रॅडियस सीरीज़, कॅलेसिस, व्हायग्रा, वॉर्डनफिल, एनावेफिल, फ्लिबन्सरिन , सिबट्रामाइन, ओरलिस्टॅट, क्लॉमिड, हॅलोटेस्टीन, फेमार, टेस्ट्रोलोन एसीटेट, इबुटामोरन, टेस्टॉलोन, लिगंडोल, कार्डारिन, ऑस्टेरिन, क्लेनब्यूटोरॉल, मॉडेफिनिल, प्रीगॅलिन, डायमेथेझोन, योहिंबिने इ.\nएएसएआरओच्या गुणवत्तेसाठी, \"जनलियस वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो\" याचा अर्थ असा होतो. अनुभवी स्टेरॉइड्ससाठी, देखावा आणि वास आणि इतर काही भौतिक पात्रांपासून प्रयोगशाळेच्या मालकांना अंडरगॅंड करण्यासाठी, ते सांगू शकतात की वस्तू प्रतिभाशाली किंवा वाईट आहेत. पण काही ताजे हातांना मदत करण्यासाठी, एएएसआरओ मधील सर्व कच्ची सामग्री शुद्धतेसाठी निश्चित नाही जी 98% पेक्षा कमी असते, बर्याच वस्तू शुद्धतेच्या 99% असतात. एचपीएलसी चाचणी अहवाल आणि सीओए आपल्या वचनपूर्तीसाठी मूलभूत आधार म्हणून आहेत. आणि, आम्ही आमच्या खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांच्या स्थानिक प्रयोगशाळांद्वारे कच्चा पावडर तपासण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि आम्ही संबंधित खर्चासाठी पैसे देऊ शकतो.\nशेवटी, आसाओ स्टिरॉइड वापरकर्त्यांना उच्च शुद्धता स्टिरॉइड्स कच्चा माल द्वारे निरोगी राहण्यास सल्ला देते. अंडकोष किंवा ओव्हरोडोज वापरण्यासाठी दोन्ही चांगले नाहीत. अनावश्यक धोका टाळण्यासाठी, योग्य असलेल्या लोकांना प्राप्त करण्यासाठी.\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/indian-cricket-team-beat-sri-lanka-in-3rd-odi-1602239/", "date_download": "2019-01-20T22:01:52Z", "digest": "sha1:ZBGUHFRY7L272LATJ32PM2UMLDVKU5LO", "length": 11879, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian cricket team beat Sri Lanka in 3rd ODI | श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय, मालिकाही खिशात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nInd vs Sl 3rd ODI: श्रीलंकेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, मालिकाही खिशात\nInd vs Sl 3rd ODI: श्रीलंकेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, मालिकाही खिशात\nश्रीलंकेविरूद्ध सहज विजय मिळवत मालिकाही खिशात\nश्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारताने लंकेला पराभवाची धूळ चारली. तसेच आजचा सामना ८ गडी राखून श्रीलंकेविरोधातली मालिकाही खिशात घातली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने चांगली सुरूवात केली होती. थरंगा आणि समरविक्रमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची बागिदारी केली. पण कुलदीप यादवने थरंगाला ९५ धावांवर आणि समरविक्रमला यजुवेंद्रने ४२ धावांवर तंबूत पाठवले. ज्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. ८४ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांसह शिखरने त्याचे शतक पूर्ण केले. त्याची ही खेळी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. तसेच भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकचे फलंदाज तग धरु शकले नाहीत.\n३ बाद १६० वरून श्रीलंकेचा खेळ ४४.५ षटकात सर्वबाद २१५ असा संपला. त्यानंतर भारताच्या डावात रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही आश्वासक सुरुवात केली. शिखर आणि रोहित शर्मा चांगली भागिदारी करून मोठा धावफलक उभारतील असे वाटले होते. मात्र धनंजयाच्या बॉलवर जोरदार षटकार ओढल्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडूला रोहित शर्मा स्टंप आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शिखर धवन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी मिळून केलेली १३५ धावांची पार्टनरशिप महत्त्वाची ठरली.\nमात्र श्रेयस अय्यर थिसारा परेराच्या चेंडूवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने त्याच्या ६५ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी केली. त्याचमुळे २३ षटकांमध्ये भारताला १५० धावांची मजल मारता आली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी दिनेश कार्तिक आणि शिखर धवन या दोघांनीही चांगली खेळी आणि भारताला सहज विजय मिळवून दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/itihasachi-sadhane/aitihasik-patre/", "date_download": "2019-01-20T21:31:14Z", "digest": "sha1:DTLWRSZPKR65OLC6H5IW3YX5QZCTEEN7", "length": 14835, "nlines": 180, "source_domain": "shivray.com", "title": "ऐतिहासिक पत्रे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nसदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nपुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही ...\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nमराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...\nमराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचे दस्तावेज आहेत. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नम��जुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T20:48:43Z", "digest": "sha1:OA7352PS37RPR7OPLQUV6SYB4YOYQQSD", "length": 8847, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही : पंकजा मुंडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधनगरांना आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही : पंकजा मुंडे\nनांदेड: धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण मंत्रालयात प्रवेश करणार नाही, असे राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते.\nधनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, असे वचन आपण धनगर समाजाला देत असल्याचे त्यांनी सांगितले.\nधनगर आरक्षणासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन संघर्ष कर��्याची आपली तयारी असल्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिली. धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर त्याचा समाचारही घ्यायची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदोषींवर किती दिवसांत कारवाई करणार ; आदिवासी विकास योजनेतील घोटाळा\nकाहीही करा पण बारामतीचा नाद करू नका \nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2750+dj.php", "date_download": "2019-01-20T21:44:56Z", "digest": "sha1:CNRQKW3XJXCEFS5AJWHPFGWYI7IAPEBG", "length": 3429, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2750 / +2532750 (जिबूती)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Arta\nक्षेत्र कोड 2750 / +2532750 (जिबूती)\nआधी जोडलेला 2750 हा क्रमांक Arta क्षेत्र कोड आहे व Arta जिबूतीमध्ये स्थित आहे. जर आपण जिबूतीबाहेर असाल व आपल्याला Artaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जिबूती देश कोड +253 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याल��� Artaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +253 2750 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनArtaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +253 2750 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00253 2750 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/rajyaseva-main-2017-gs-4-question-paper/l/3/", "date_download": "2019-01-20T21:26:48Z", "digest": "sha1:2XBQMUR4YRPO4W6E4SMTBZMBPXQEZ2PJ", "length": 20070, "nlines": 381, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-4 Questions And Answers", "raw_content": "\nराज्यसेवा प्रश्नपत्रिका संच - Question Papers\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-4\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-4\nखालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्व प्राप्त होते.\n(a) स्थानिक कच्चा माल वापरतात.\n(b) स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात.\n(c) प्रादेशिक विषमता कमी करण्यात मदत करतात.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nजागतिक व्यापार संघटनेची स्थापना आणि रचना खालील बाबी संबंधित निरीक्षकाची भूमिका बजावण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.\n(c) बौद्धिक संपत्ती हक्क\n(d) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य\nवरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत \nखालील विधाने विचारात घ्या.\n(a) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादीत ची स्थापना 2006 मध्ये झाली.\n(b) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी कडून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी अल्पकालीन वित्तपुरवठा केला जातो.\n(c) डिसेंबर 2007 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा प्रकाय विकास निधीची सुरुवात झाली.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत \nभारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.\n(a) लहान शेतक-यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात झाली.\n(b) 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला.\n(c) सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट 'एक गाव एक संस्था' हे आहे.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत \n1999 च्या एस.पी. गुप्ता समितीच्या शिफारशीवर आधारित लघुउद्योगा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.\n(a) निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकी साठी 12% भांडवली अनुदान दिले.\n(b) अबकारी कराची सुट मर्यादा रे ₹ 50 लाखा पासून ते 1 कोटी रुपयापर्यंत वाढविली.\n(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आले.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत\nग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यात कार्यरत असणारी सहकारी बँक कोणती \nA. सहकारी कृषी पतसंस्था (CAC's)\nB. जिल्हा सहकारी बँक (DCC's)\nC. राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक (SCARDB's)\nD. राज्य सहकारी बँक (SCB's)\n1904 च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती \n(a) ह्या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापण करण्यास मूभा होती.\n(b) पतसंस्थेव्यतीरिक्त इतर संस्थाची स्थापणा 1904 च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती.\nD. वरीलपैकी एकही नाही\nखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड़ उद्योगधंद्यावर भर दिला गेला \nB. दुसरी पंचवार्षिक योजना\nC. अकरावी पंचवार्षिक योजना\nD. सातवी पंचवार्षिक योजना\n1960-61 ते 1990-91 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता\nA. पेट्रोलची निर्यात करणाच्या देशांचा संघ\nB. पूर्वेकडील युरोपीय देश\nC. आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था\nखालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत\n(a) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढविण्यास मदत करते.\n(b) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सभासद देशांच्या वित्तीय धोरणे तयार करण्यात मदत करते.\nखालीलपैकी कोणत्या पंतप्रधानानी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मुलनासाठी जाहीर केलेल्या 20-कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली\nD. वरीलपैकी कोणीही नाही\nसहकारी कृषी पणनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.\n(a) भारताचा राष्ट्रीय शेती सहकार विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे.\n(b) नाफेड हे शेती उत्पादनाच्या आंतर-राज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते.\n(c) 1974 मध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापणा झाली.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत \nराज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही\nA. सभासदांना भाग विक्री करुन.\nB. रिझर्व बँक व राज्य सरकारकडून कर्ज घेऊन.\nC. बाजारात रोखे विक्री करुन.\nD. सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारुन.\nखालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत\n(a) सहकार ही सामाईक उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी स्थापण करण्यात आलेली अनैच्छीक संघटना आहे.\n(b) सहकार म्हणजे वितरण, उत्पादन यांमध्ये स्पर्धेचा अभाव आणि मध्यस्थांच अस्तित्व नाकारणे.\n(c) सहकार लोकशाहीचा पाया मजबूत करते.\nदुस-या पातळीवरील (2nd Generation) आर्थिक सुधारणे संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.\n(a) सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरविणारा असे झाले.\n(b) पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरविण्यास सरकार बांधील आहे.\n(c) पंचायत राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत \nD. वरीलपैकी एकही नाही\nभारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे \nबाराव्या पंचवार्षिक योजने पूर्वीचे भारतीय नियोजनाबाबत खालील विधाने विचारात घ्या :\n(a) भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे.\n(b) भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे.\n(c) भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत \nखालील विधाने विचारात घ्या.\n(a) 2001-02 मध्ये लघुउद्योगांची तिसरी गणना करण्यात आली.\n(b) या गणनेनुसार भारतात लघुउद्योगांची संख्या 105.02 लाख इतकी आहे.\n(c) या गणनेनुसार नोंदणीकृत लघुउद्योगांची संख्या एकूण संख्येच्या 87% आहे.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत \nखालीलपैकी कोणते बंदर पूर्वेकडील एक उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते \nखालील विधाने विचारात घ्या.\n(a) 1991 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या सरकार पासून भारतातील आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली.\n(b) स्थूल आर्थिक स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापणाशी संबंधित आहे.\n(c) रचनात्मक सुधारणा या पुरवठा व्यवस्थापणाशी संबंधित आहे.\nवरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत \nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्���श्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mumbai-university-recruitment-15102018.html", "date_download": "2019-01-20T21:37:06Z", "digest": "sha1:AOFBMWKRW6BC4KEPXYVDAO65PJLF3NQL", "length": 7438, "nlines": 117, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "मुंबई विद्यापीठ [Mumbai University] मध्ये कुलसचिव आणि संचालक पदांच्या ०४ जागा", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठ [Mumbai University] मध्ये कुलसचिव आणि संचालक पदांच्या ०४ जागा\nमुंबई विद्यापीठ [Mumbai University] मध्ये कुलसचिव आणि संचालक पदांच्या ०४ जागा\nमुंबई विद्यापीठ [Mumbai University] मध्ये कुलसचिव आणि संचालक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nवयाची अट : ५८ वर्षापर्यंत\nशुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्रमांक ०१, किल्ला, मुंबई - ४०००३२.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 October, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2289/", "date_download": "2019-01-20T21:22:04Z", "digest": "sha1:REUR4ECBJSGKRJEWJTVZ77D23NQZ36XH", "length": 6502, "nlines": 133, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एकटेपण", "raw_content": "\nका माझं जगण इतकं एकट एकट झालय\nकुठलं आहे हे वादळ, जे फक्त माझ्याच जीवनी आलय\nजीवाला जीव देणारी, कीती माणस असतात..\nवेडी प्रीत करताना, कीती जण दीसतात..\nएवढ्या गच्च भरलेल्या जगात,कुणीतरी असेल का लपलं\nकारण मलाही हवं वाटू लागलाय, हक्कच कुणी आपलं.\nआनंद एकटीच साजरा करते मी, दु:खात एकटीच झुरते मी.\nकुणीच नाही असं, जीथे मन मोकळं करता येईल.\nकुणीच नाही असं ,जीथे रीत आभाळ भरता येईल.\nओथांब्लेल्या भावना माझ्या,साठवते एका वहीत,\nरात्रन दिवस बसलेले असते, एकटेपणा मी लीहीत\nना कुणा दु:ख मी नसण्याचं,ना कुणा आनंद मी असण्याचा,\nसरावच झालाय जणू मला, मनी कुढत जगण्याचा.\nएकट एकट हे माझं जग,अन होणारी जीवाची जगमग,\nवेड मन माझं कुणालातरी समजेल का\nएकटेपणाला माझ्या कोणी घेईल का आपल्या हाती\nसोडवूनी ही कोडी सारी, बनेल का तो माझा 'जीवनसाथी'\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nका माझं जगण इतकं एकट एकट झालय\nकुठलं आहे हे वादळ, जे फक्त माझ्याच जीवनी आलय\nजीवाला जीव देणारी, कीती माणस असतात..\nवेडी प्रीत करताना, कीती जण दीसतात..\nएवढ्या गच्च भरलेल्या जगात,कुणीतरी असेल का लपलं\nकारण मलाही हवं वाटू लागलाय, हक्कच कुणी आपलं.\nआनंद एकटीच साजरा करते मी, दु:खात एकटीच झुरते मी.\nकुणीच नाही असं, जीथे मन मोकळं करता येईल.\nकुणीच नाही असं ,जीथे रीत आभाळ भरता येईल.\nओथांब्लेल्या भावना माझ्या,साठवते एका वहीत,\nरात्रन दिवस बसलेले असते, एकटेपणा मी लीहीत\nना कुणा दु:ख मी नसण्याचं,ना कुणा आनंद मी असण्याचा,\nसरावच झालाय जणू मला, मनी कुढत जगण्याचा.\n���कट एकट हे माझं जग,अन होणारी जीवाची जगमग,\nवेड मन माझं कुणालातरी समजेल का\nएकटेपणाला माझ्या कोणी घेईल का आपल्या हाती\nसोडवूनी ही कोडी सारी, बनेल का तो माझा 'जीवनसाथी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/product-category/fat-loss/", "date_download": "2019-01-20T21:19:28Z", "digest": "sha1:BVCIYEXDFEUYCEPINJ4ZQ5N5QNEAKNIL", "length": 18251, "nlines": 154, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "चरबी कमी पावडर मालिका पुरवठादार - आश्रा पावडर", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n/ उत्पादने / चरबी कमी होणे पावडर\nआम्ही वेट लॉस पावडर सप्लायर्स, विक्रीसाठी फेट लॉस पावडर आहोत, जसे आम्ही वचन दिले आहे, आमच्या सर्व फॅट लॉस पावडर शुद्धतेसह 98% पेक्षा कमी आहे\nतेथे अनेक भिन्न वजन कमी उपाय आहेत\nयात सर्व प्रकारचे गोळ्या, औषधे आणि नैसर्गिक पूरक आहार यांचा समावेश आहे.\nआपल्याला वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी किंवा कमीत कमी इतर पध्दतीसह वजन कमी करणे सोपे करण्यासाठी दावा केला जातो.\nते या एक किंवा अधिक पद्धतींनुसार कार्य करतात:\nभूक कमी करा, जेणेकरुन आपल्याला अधिक कॅलरीज खातील जेणेकरून तुम्हाला कमी कॅलरीज खातील\nचरबी जसे पोषक शोषण कमी, आपण कमी कॅलरीज मध्ये घेऊन बनवण्यासाठी\nचरबी बर्न वाढवा, आपण अधिक कॅलरी बर्न बनवण्यासाठी\nऔषधे वजन कमी करण्याचा मार्ग म्हणून शारीरिक हालचाली आणि निरोगी खाण्याच्या सवयी बदलू शकतात\nवजन कमी करण्याचा मार्ग म्हणून औषधे शारीरिक हालचाली किंवा निरोगी खाण्याच्या सवयी बदलत नाहीत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जीवनशैलीतील औषधोपचार केल्याने जीवनशैली कार्यक्रमास एकत्रित केले जाते. वजन व्यवस्थापनासाठी आपल्या डॉक्टर किंवा इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांना जीवनशैली उपचार कार्यक्रमाबद्दल विचारा जे तुमच्यासाठी कार्य करतील.\nवजन कमी करण्यासाठी औषधे वापरण्याचे फायदे काय आहेत\nवर्तनामध्ये बदल होताना, खाणे आणि शारीरिक क्रियाकलाप सवयी यासह, नियमित औषधे काही लोकांना वजन गमावण्यास मदत करतात. जीवनशैलीचे भाग म्हणून औषधे घेतलेल्या औषधे सरासरी जेव्हां जीवनशैली कार्यक्रमात सहभागी नसतात त्यांपेक्षा औषधे घेत नाहीत अशा व्यक्तींपेक्षा त्यांचे वजन सुरू होण्यापासून ते 3 आणि 9 इतके अधिक असते. संशोधन दर्शवितात की काही लोक डॉक्टरांनी जेवण���ची वेट-लॉशन औषधे घेत आहेत त्यांपैकी त्यांचे सुरुवातीचे वजन 10 किंवा अधिक हानी पोहोचते. 1 परिणाम औषधोपचार आणि वैयक्तिकरित्या बदलतात.\nआपल्या वजनाच्या वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी झाल्यामुळे रक्तातील साखर, रक्तदाब, आणि ट्रायग्लिसराइड कमी करून आपल्या आरोग्याला सुधारण्यास मदत होऊ शकते. वजन कमी होणे जास्त वजन आणि स्थूलपणाशी संबंधित इतर काही आरोग्य समस्या सुधारू शकतो, जसे की संयुक्त वेदना किंवा स्लीप एपनिया औषधोपचार सुरू करण्याच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये बहुतेक वजन कमी होतात.\nऑर्लिटाट पाउडर, बिटर ऑरेंज / सिनफ्रिने पावडर, सिबटुरामाइन पावडर, क्लेनबेटोरल एचसीएल पावडर, पेंटरमिन ​​पावडर, आणि लोर्केसरिन एचसीएल पाउडर, सेसिलिटाट पावडर.\nओरिलीट पाउडर एक फार्मास्युटिकल औषध आहे, ऑली नावाखाली होणारी 'ओवर-द-काउंटर' विक्री केली जाते आणि त्यानुसार Xenical ऑल्लिट पावडर, ज्याला अॅली किंवा एक्सएनिक असेही म्हटले जाते, ते आपण कोणत्या आहारातून शोषले जाणारे चरबी कमी करू शकतात आणि आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतात. याचे अनेक दुष्परिणाम आहेत, त्यापैकी काही अत्यंत अप्रिय आहेत.\nविशेष म्हणजे, कमी कार्बयुक्त आहार (औषधांचा विना) हे ऑर्लिटाट पावडर आणि कमी चरबीयुक्त आहार दोन्ही म्हणून प्रभावी असल्याचे दर्शविले गेले आहे.\n2 कडू नारंगी / सिनफ्रेइन पावडर\nकडू नारिंगी नावाच्या एका संत्रामध्ये संयुग सिन्फ्रिन पावडर असते. सिंफेरीन पावडर हा ऍफेरेडिनशी निगडीत असतो, जो वजन कमी झालेल्या गोलांची गोळ्या मध्ये एक लोकप्रिय घटक होता.\nसिंफ्रिन पावडर एकदम प्रभावी उत्तेजक, आणि अल्पावधीतील वजन कमी करण्याच्या संभाव्य प्रभावी आहे. तथापि, साइड इफेक्ट्स गंभीर असू शकतात, म्हणून हे अत्यंत सावधगिरीनेच वापरावे.\nSibutramine पावडर मेंदूच्या देखभालीवर परिणाम करणारे मेंदूतील रसायने प्रभावित होतात. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, किंवा उच्च रक्तदाब यांच्याशी संबंधित असू शकणारे मोटापाचे उपचार करण्यासाठी आहार आणि व्यायाम यासह Sibutramine पावडरचा वापर केला जातो.\nSibutramine पावडर अन्न सह किंवा शिवाय घेतले जाऊ शकते. Sibutramine पावडर घेऊन आणि कमी कॅलरी आहार खाण्याच्या पहिल्या 4 आठवड्यांत आपण किमान 4 पाउंड गमावले पाहिजे. 4 आठवडे औषधे घेतल्यानंतर किमान 4 पाउंड गमावलेला नसल्यास आपल्या डॉक्टरांना सांगा.\n4 क्लेनब्यूटोरल एचसीएल पावडर\nक्लेनबूट्रोल एचसीएल पाउडर हे एक पूरक आहे जे क्लेनब्युटरोल एचसीएल पाउडरचे चरबी बर्निंग व वजन कमी करण्याची क्रिया अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. क्लेनब्युटरोलचे एचसीएल पाउडर परिणाम प्रभावी आहेत आणि जॅसिका हार्डी आणि व्हिक्टोरिया बेकहॅमसह सेलिब्रिटीज आणि अॅथलीट्सच्या गटाद्वारे त्यांचे समर्थन केले गेले आहे. शरीराची मुख्य चयापचय दर वाढविताना शरीराच्या चरबीचा चयापचय केला जातो त्या दराने चरबी बर्न करते - दुसऱ्या शब्दांत, हे परिपूर्ण वजन कमी औषध आहे.\nअलौकिक वजन कमी / आहारातील औषधांच्या कच्च्या पावडरची खरेदी करण्यासाठी विशेषतः आंतरराष्ट्रीय ऑनलाइन शॉपिंगद्वारे अत्यंत सावध असणे आवश्यक आहे. प्रतिभावान वस्तू प्रदान करण्याचे दावे करणारे दोन दावे आहेत परंतु ते स्कॅमर म्हणून सिद्ध करणे आहेत. आसाओ प्रदान करते आणि केवळ अलौकिक वस्तू प्रदान करते.\n1 परिणाम 8-32 दर्शवित\nसरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा\nकिंमत क्रमवारी: उच्च कमी\nकिंमत क्रमवारी: ते कमी\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-exploitation-campaign-51133", "date_download": "2019-01-20T22:10:25Z", "digest": "sha1:J74QHVYCBRYCXPP5AXYSLMDDH2LK4ZRT", "length": 15169, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news Exploitation campaign शोषखड्डे मोहिमेस ‘सीईओं’च्या भेटीने गती शक्‍य | eSakal", "raw_content": "\nशोषखड्डे मोहिमेस ‘सीईओं’च्या भेटीने गती शक्‍य\nगुरुवार, 8 जून 2017\nवाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना भेट; २० जूनपर्यंत कामे पूर्ण ��रण्याची सूचना\nसातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेंतर्गत वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. सर्व गावांनी २० जूनपर्यंत शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, कृष्णेच्या पात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन करत ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व सरपंचांना केल्या.\nवाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना भेट; २० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना\nसातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेंतर्गत वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. सर्व गावांनी २० जूनपर्यंत शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, कृष्णेच्या पात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन करत ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व सरपंचांना केल्या.\n‘सकाळ’ने कृष्णा नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याला वाई तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता या मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणजे कृष्णाकाठच्या गावातील सांडपाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखणे होय. वाई तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील सांडपाणी गावातच मुरवले, तर नदीपात्रात सांडपाणी जाणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांत शोषखड्डे घेण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हे शोषखड्डे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे. यात वाई तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांत प्रत्यक्ष जाऊन डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली, तसेच उर्वरित कामांना गती देण्याची सूचना त्यांनी केली. या वेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, वाईचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, खंडाळ्याच्या गटविकास अधिकारी गीता बापट यांच्यासह अ��िकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी डॉ. देशमुख यांनी असले, शेंदूरजणे, कडेगाव या गावांतील शोषखड्डे व घरकुलांच्या कामांची पाहणी केली. खंडाळा तालुक्‍यातील लिंबाचीवाडी, कर्नवडी आदी गावांचा पाहणी दौरा केला. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना भेटून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी विहीर पुनर्भरण, रमाई घरकुल, कृष्णाकाठच्या गावांतील शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. यात वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=39&Itemid=6&limitstart=24", "date_download": "2019-01-20T22:07:50Z", "digest": "sha1:GMQYHA43HCRY4IC7Y6XH3XSHEOAD27BT", "length": 24442, "nlines": 277, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अर्थसत्ता", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nडिआजिओ व्यवहार आठवडय़ात; किंगफिशरचा आराखडाही लवकरच\nयूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना सुरू असलेली साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनच्या डिआजिओमार्फत फायद्यातील यूबीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया चालू आठवडय़ातच होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे; तर किंगफिशर या कर्जसंकटातील विमान वाहतूक कंपनीही नव्या आर्थिक आराखडय़ांसह सज्ज होऊ पाहत आहे.\nचांदीही किलोसाठी ६० हजारांनजीक\nदिवाळी जशी जवळ येत आहे तशी मौल्यवान धातूंचे दर अधिक चकाकत आहेत. चांदीसह मुंबईतही सोने दर मंगळवारी पुन्हा उंचावताना दिसले. गेल्या आठवडय़ात तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आत असलेले सोन्याचे दर १० गॅ्रमसाठी ३१ हजार रुपयांकडे कूच करू पाहत आहेत.\nडॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारीही घसरणीत असताना त्याने दिवसभरात ५५ चा तळ गाठून धडकी भरविली. दिवसअखेर मात्र स्थानिक चलन काहीसे सुधारून ५४.४३ वर स्थिरावले.\nआयुर्विमा व्यवसायात तोटय़ानंतरही ‘एडेल्वाइज फायनान्शियल’ला तिमाहीत ४२ कोटींचा करोत्तर नफा\n० आघाडीची बहुविध वित्तीय सेवा कंपनी एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेडने आयुर्विमा आणि रिटेल वित्तीय सेवा हे आगामी काळातील वृद्धीक्षम व्यवसाय असून, त्यावर आणखी काही वर्षे निरंतर गुंतवणूक करी�� राहण्याचे धोरण निर्धारीत केले आहे.\n‘सेन्सेक्स’मध्ये पाचव्या सत्रातही वाढ कायम\nमुंबई शेअर बाजाराने मंगळवारी सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविली असली तरी ते प्रमाण अद्यापही किरकोळ आहे. आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ ५४.४३ अंश वाढीसह १८,८१७.३८ वर गेला. तर २०.२० अंश वधारणेसह ‘निफ्टी’ने ५,७२० ही तांत्रिक अडथळा दूर सारला.\nमंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\nदेशाच्या अर्थव्यवस्थेचा मध्य आढावा येत्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान घेतला जाणार आहे. यात आर्थिक विकासदराबरोबरच वित्तीय तुटीचे प्रमाणही सुधारून घेता येईल. मात्र माझ्या अंदाजाने ते कमीच राहील.\n- पी.चिदंबरम, केंद्रीय अर्थमंत्री (सोमवारी दिल्लीत)\n‘केजी-डी६’ची आर्थिक छाननी होणारच\nरिलायन्सवर कराराधीन बंधन; कॅगला सरकारचा पाठिंबा : वीराप्पा मोईलीकॅग-रिलायन्स वाद\nवृत्तसंस्था , नवी दिल्ली\nमुकेश अंबानीप्रणीत रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत पक्षपाताचा आरोप होत असलेल्या केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमधील तेल व वायूमंत्री वीराप्पा मोईली यांनी, कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील (केजी डी६) तेल आणि वायूच्या उत्पादन व हिशेबांची छाननी ही या संबंधीच्या कराराधीन असलेले बंधन असून ते रिलायन्सकडून पाळले गेलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन सोमवारी केले.\nसुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू\nव्यापार प्रतिनिधी , मुंबई\nरिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध जारी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने समिती नेमली आहे. गोकर्ण यांची तीन वर्षांसाठीची मुदत २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. २४ नोव्हेंबर २००९ पासून गोकर्ण हे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत.रिझव्‍‌र्ह बँके कायदा १९३४ प्रमाणे एक गव्हर्नर व जास्तीत जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नेमू शकते.\nजैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती\nडॉ. प्रा. एम. महादेवप्पा\nसर्व जैवतंत्रज्ञान पिकांच्या संशोधनावर १० वर्षांची स्थगिती देण्यास तांत्रिक तज्ञ समितीने सर्वोच्च न्यायालयाला गेल्याच आठवडय़ात सुचविले आहे. ही पाच जणांची समिती असून ती न्यायालयानेच नियुक्त केली होती. समितीच्या या शिफारशीमुळे प्रचंड नुकसान होणार आहे.सध्याच्या क्षणी तरी या शिफारशी सर्वोच्च न्यायालयासमोर आ��ेत आणि कोणत्याही निर्णयाप्रत पोहाचण्यापूर्वी न्यायाधीश या पाच जणांच्या तज्ञ समिती शिवाय कृषी संशोधन क्षेत्रातील अनेक तज्ञांशी व्यापक चर्चा करतील, अशी आशा आहे.\n‘जितो’ अध्यक्षपदी पुन्हा - मोतीलाल ओसवाल\n‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘जितो’द्वारे अलीकडेच आयोजिण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चेअरमन नरेंद्र बलदोटा यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मोतीलाल ओसवाल यांच्या गळ्यात टाकण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आली.महासचिव म्हणून राकेश मेहता, उपाध्यक्ष म्हणून शांतीलाल कंवर यांच्या नावालाही कार्यकारिणीने संमती दिली.\nओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प\n५०० कोटींच्या उलाढालीचे उद्दीष्ट\nऔषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या ओंकार स्पेशिअ‍ॅलिटी या भांडवली बाजारातील नोंदणीकृत कंपनीचा रत्नागिरीतील चिपळूण येथे दोन टप्प्यांमधील प्रकल्प येत्या सहा महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. २१६ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणाऱ्या ओंकारतर्फे येत्या दोन वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांची गुतवणूक होणार आहे. तर २०१५ पर्यंत एकूण उलाढालही ५०० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.\nअँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर\nपॅनासॉनिकची नवी व्यवसाय आखणी; नवीन सेवा क्षेत्रात शिरकाव\nजवळपास पन्नास वर्षे जुना ब्रॅण्ड असणाऱ्या अँकर स्विच उत्पादनाबरोबरच वाणिज्यिक वापरासाठी लागणाऱ्या विविध विद्युत उपकरणांच्या व्यवसायावर अधिक भर देण्याचे अँकर ईलेक्ट्रीकल्सने निश्चित केले आहे. याअंतर्गत हॉटेल आदींसाठी केद्रीय पद्धतीने विद्युत रचना तसेच फॉम्र्युला वन, मेट्रोसाठी विद्युत उपकरण सुविधा पुरविण्यात येत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ��किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/spiritual-knowledge-kills-ego/", "date_download": "2019-01-20T20:52:31Z", "digest": "sha1:XWPGEDKIYKAXLNHYJZWPNLWTX5OCOJYO", "length": 5311, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ | Spiritual Knowledge Kills Ego", "raw_content": "\nआत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.\nया वर्गातील आणखी काही लेख\nपरमेश्वरच सगळे करवून घेतो\nवासना व अहंकाराचा नाश\nThis entry was posted in सुविचार and tagged अहंकार, आत्मज्ञान, नाश, सर्वश्रेष्ठ, सुविचार on जुन 5, 2011 by विराज काटदरे.\n← वार्डात तडफदार मीच एकमेव कोल्हा आणि द्राक्षे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-sudha-karmarkar/", "date_download": "2019-01-20T21:34:15Z", "digest": "sha1:LNUEEEU2CQPJ2TUP5VUCF7JDWGLD6G77", "length": 22084, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "लिटल थिएटर : श्वास आणि ध्यास | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nलिटल थिएटर : श्वास आणि ध्यास\nसुधा तशी मला सीनियर. तिच्यासोबत मी सुरुवातीला बालरंगभूमीवर काम केले. मी नुकताच ग्रॅज्युएट होऊन लिहायला लाग��ो होतो. माझ्या श्रुतिका रेडियोवर येत होत्या. त्यातील एका श्रुतिकेत सुधाने कामही केले होते. त्या वेळी ती नुकतीच अमेरिकेतून आली होती. बालनाट्य़ाच्या नव्या कल्पना तिच्या डोक्यात होत्या. परिपूर्ण चिल्ड्रेन थिएटर तिच्या नजरेसमोर होते. असे थिएटर जिथे पोरकटपणा नसेल, अगदी मोठ्य़ांच्या नाटकासारखी छोट्य़ांची पूर्णवेळ रंगभूमी उभारावी, असे तिला वाटायचे. यासाठी लेखक म्हणून तिने मला संपर्क साधला. आम्ही एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये भेटलो. त्यानंतर बालरंगभूमीवर दोन ते तीन वर्षे एकत्र काम केले. माझी दोन नाटके तिने रंगभूमीवर आणली. पहिले नाटक ‘मधुमंजिरी’ आणि दुसरे नाटक म्हणजे ‘कळलाव्या कांद्याची कहाणी.’\n‘मधुमंजिरी’ नाटकात सुधा चेटकिणीची भूमिका करायची. खरं तर तिला मधुमंजिरीची भूमिका साकारायची इच्छा होती. पण आपले वय या भूमिकेसाठी मोठे वाटेल असे लक्षात आल्यावर तिने दुसरी मधुमंजिरी शोधायला सुरुवात केली. ‘मधुमंजिरी’ हे साहित्य संघाचे प्रोडक्शन होते. आमच्या तालमी विल्सन कॉलेजमध्ये चालायच्या. आम्ही तिथे भेटायचो. ऑडिशन्स घ्यायचो. मधुमंजिरीचे काम करायला तुला पाहिजे तशी मुलगी माझ्या बघण्यात आहे. ती आताही तशीच दिसत असेल तर तिला बोलावूया, असे मी सुधाला सुचवले. अशारीतीने अभिनेत्री भावना हिची निवड झाली. १९५९ साली रंगभूमीवर आलेल्या या पहिल्या बालनाट्य़ाने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाची मुहूर्तमेढ रोवली. त्यात चेटकिणीची भूमिका ती अफलातून करायची. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ हे आमचे दुसरे नाटक विनोदी होते. फार्सिकल. त्यात साहित्य संघाचे जयंत सावरकर, महेश गोंधळेकर हे काम करायचे. आमच्या नाटकात मोठय़ांच्या भूमिका मोठेच करायचे. मुलांना मिशाबिशा लावायला लागायच्या नाहीत. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’मध्ये दोन लहान मुले होती. त्यातील एक भक्ती बर्वे.\nनाटक जिथे कुठे करता येईल तिथे करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. एकदा तर मी आणि सुधा रॉक्सी थिएटरच्या व्यवस्थापनाला भेटलो होतो. सिनेमाच्या ठिकाणी नाटक करता येईल का, हा भेटीमागचा उद्देश होता. सुधा झपाटल्यासारखी काम करायची. पूर्णपणे समर्पण भावनेने. ती थांबायची नाही. तिचे काही अडायचे नाही. स्वत: काम करायची. लिटल थिएटरची प्रमुख या नात्याने सर्व जबाबदारी उचलायची.\nमाझ्या बालनाट्य़ संस्थेची पंचविशी झाली, तेव्हा म्ह���जे १९८७ साली मी सुधाला कार्यक्रमाला बोलावले. त्या वेळी सुधाने कोणतीही पूर्वतयारी नसताना स्टेजवर येऊन चेटकिणीची भूमिका करून दाखवली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. लिटल थिएटर म्हणजे प्रायोगिक रंगभूमी वाटू नये म्हणून तिने ‘लिटल थिएटर- बालरंगभूमी’ असे लिहायला सुरुवात केली. आम्ही लेखक मंडळी एकत्र येऊन नव्या कल्पना मांडायचो. पुढे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायला वेगळे थिएटर हवे यासाठी मी माझी बालनाट्य़ संस्था सुरू केली. सुधा तिच्या संस्थेमार्फत काम करीत होती आणि मी माझ्या संस्थेमार्फत. ‘अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’, ‘हं हं आणि हं हं हं’ आणि ‘चिनी बदाम’ ही तिची बालनाटय़े गाजली. तिची घोडदौड सुरूच होती. तिच्याशिवाय बालनाटय़ चळवळीचा विचारही होऊ शकत नाही, एवढे भरीव काम तिने करून ठेवले आहे. आयुष्याच्या उतारवयात ती फारशी घराबाहेर पडायची नाही. माणसांत मिसळायची नाही. कौटुंबिक आघात तिने झेललेले. आज ती आपल्याला सोडून निघून गेली. बालनाटय़ चळवळीचा एक आधार हरपला.\n(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार आहेत.)\n– शब्दांकन : शिल्पा सुर्वे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमाणसातील देवत्वापुढे नतमस्तक होणारा नास्तिक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्�� विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandyatra.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2019-01-20T20:52:25Z", "digest": "sha1:32Q3GZMP5WETFT5OKH33LFEUBF3WITNN", "length": 8426, "nlines": 157, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): टाहो", "raw_content": "\nव्यर्थ टाहो शंभरांचे कोंडलेले\nपाच ठरले थोर येथे जिंकलेले\nहा कशाचा एवढा कल्लोळ झाला\nकी कुणी आहे स्वत:शी भांडलेले\nकाल मजला एक मोठे पत्र आले\nनेमकी गाडी उशीरा का सुटावी\nअन्‌ कुणी मागे नसावे थांबलेले\nनेहमी नटव्या फुलांवर भाळसी तू\nफूल मी साधे - कुणी ना हुंगलेले\nधीर करूनी चाळला गतकाळ् माझा\nगवसले निर्धार सारे भंगलेले\nका तुलाही भरवसा माझा न यावा\nमी तुला जखमेपरी सांभाळलेले\nशब्द झाले घाव तेव्हा हारलो मी\n(रक्त होते फार थोडे सांडलेले\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000000543", "date_download": "2019-01-20T21:27:46Z", "digest": "sha1:ADVIVDQVNNE65PKEYOEB5UW3IBU7AP6O", "length": 4250, "nlines": 22, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "“अ डॉट कॉम मॉम” या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच a dot com mom, a dot com mom social media marathi movie, dr meena nerurkar", "raw_content": "\nपुणे, दि.४ (CTNN): आजच्या या टेक्नोवर्ल्डमध्ये सगळ्याच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. याचीच देणगी म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स, ज्यांच्यामुळे आपआपसांतील नेटवर्क खूप स्ट्राँग झाले आहे. उत्तम पध्दतीने, थोड्या वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत हल्ली काही गोष्टी डिजीटली लाँच केल्या जातात. गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होणाऱ्या “अ डॉट कॉम मॉम” या चित्रपटाचे पोस्टर ही असेच डिजीटली लाँच करण्यात आले.\nसाधी – भोळी आई अमेरिकेत जाऊन काय – काय प्रताप करते याचा अंदाज पोस्टरवरून येतो. अमेरिकेत चित्रीत झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट, ज्यात सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी नाटके आपल्यासमोर आणणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांनी मॉम ची भूमिका साकारली असून त्यांच्या मुलाच्या भूमिकेत मराठमोळा सर्वायव्हर साई गुंडेवार आहे. तर विक्रम गोखले बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अ डॉट कॉम मॉम च्या सुनेची भूमिका साकारली आहे अमेरिकन कलाकार अपूर्वा भालेराव हिने.\nअ डॉट कॉम मॉम च्या पोस्टरवरूनच आपल्याला हसवणाऱ्या या मॉमचे प्रताप पाहण्यासाठी अ डॉट कॉम मॉम पाहायलाच हवा.\n1000006715 1000000015 'बकेट लिस्ट' च्या प्री - बुकींगला जोरदार प्रतिसाद\n1000006716 1000000015 ‘मस्का’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न\n1000006719 1000000015 गायक विनोद राठोड नव्या चित्रपटासाठी सज्ज\n1000006706 1000000015 ना २०१९, ना २०२२ - आता थेट महासत्ता २०३५\n1000006675 1000000015 VIDEO: 'मंकी बात' च्या 'हाहाकार...' ला बच्चेकंपनीची पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2783", "date_download": "2019-01-20T22:07:09Z", "digest": "sha1:U2QPKCQ7U3BLN3JUXBLXYFAHOFEMCIJ7", "length": 16615, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक\nइंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.\nएखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.\nया ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 व���्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.\nयापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.\nटोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.\nया ज्वालामुखीचे स्थान व इतर फोटो माझ्या ब्लॉगवर बघता येतील.\nऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा धोक्यात येईल असे वाटते आहे.\n मला वाटले भारतीयांबद्दल काहीतरी माहिती आहे :)\nयेथे जी माहिती दिली आहे त्यावरुन चिंताजनक प्रकार आहे असे वाटते आहे. गंमत हि वाटते कि भारतीयांना पुराचे व्यवस्थापन ढिसाळ असल्याने पुराचा सामना करावा लागतो. नाहीतर कधीतरीच एखादी त्सुनामी अथवा भुकंप अनुभवावा लागतो. ज्या देशात ज्वालामुखींची जागृती ही घटना, काही फार असामान्य घटना नाही असे ठिकाण भारतात असते तर भारतीयांचे काय झाले असते\nनितिन थत्ते [30 Aug 2010 रोजी 07:38 वा.]\n२००५ मधील पूरपरिस्थितीला भारतातल्या यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद त्याचवर्षी अमेरिकेत आलेल्या कॅतरीना वादळाला अमेरिकन यंत्रणांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा चांगला असल्याचे वाचले होते. (आत्ता दुवा सापडला नाही)\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nतसे तर भारतीय कोणत्याही नैसर्गिक संकटाला अमेरिकन नागरीकांपेक्षा ज���स्त धीराने सामोरे जातात. (दुसरा पर्याय तरी कुठे आहे) हा आता ब्रिटीश, आफ्रिकन, चीनी, जपानी, जर्मन, फ्रेंच, इत्यादी यंत्रणांबद्दल तुलना नाही कारण माझ्याकडे दुवे देण्याची इच्छा नाही.\n२००५ मधील पूरपरिस्थितीला भारतातल्या यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद त्याचवर्षी अमेरिकेत आलेल्या कॅतरीना वादळाला अमेरिकन यंत्रणांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा चांगला असल्याचे वाचले होते.\nत्याचे कारण कत्रिनावादळ झालेल्या लुइजियाना प्रांताचा गव्हर्नर हा (मुळचा) भारतीय आहे. ;)\nअसो. जोक अपार्ट - आपल्या विधानात तथ्य नक्की आहे. तसे (कत्रिनाच्या वेळेस) का झाले वगैरे याची अनेक कारणे आणि \"राज\"कारणे आहेत. पण त्यातून करेक्टीव्ह ऍक्शन्स नक्कीच घेत आहेत असे वाटते. ते जर आपल्याकडे नंतर झाले असले तर आधी चूक झाली ती विसरून जायला हवी.\nभारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. असे असेल तर हा ज्वालामुखी लवकरात लवकर जागा व्हावा अशी प्रार्थना राष्ट्रकुल खेळ स्पर्धा 2010 आयोजन समिती आणि कलमाडी गन्ग करत आहे .या मुळे या ज्वालामुखीच्या राखे खाली सर्व भ्रष्ट्राचार दडपला जाईल असे आमच्या खास प्रतिनिधीने कळवले आहे.मै भ्रष्ट्राचारी common wealth 2010 tv देखते जायींये\nसध्या काय परिस्थिती आहे\n की तूर्तास थांबला आहे\nतेथील विमानसेवा खंडीत झाली आहे का\nह्यांना दशक व शतक ह्यातील फरक माहित नाही वाटतं ;)\n\"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले \nकदाचित म.टा. ला एक शतक एका दशकासारखेच वाटत असेल.\nहे नेहमीचे आहे का\nयंदा ज्वालामुखीचे खुप ऐकु येते आहे प्रमाण वाढले आहे का\nप्रत्येक वर्षी कुठले ज्वालामुखी फुटले हे कोणत्या साईटवर मिळते का हे बघायचे आहे की हे ज्वालामुखी फुटणे अचानक आहे की इतक्या संख्येने व तीव्रतेने दरवर्षीच ज्वालामुखी फुटतात\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nहे युएसजीएस (युएस जिऑलॉजिकल सर्व्हे) चे दुवे पहा.\nस्मिथ्सोनियम आणि युएसजीएसचे ज्वालामुखीवरील संकेतस्थळ\nअगदी हेच डोक्यात आल्याने प्रतिक्रीया दिली होती :)\nकितीही काहि म्हटलं तरी २०१२ चा (पद्धतशीर पणे सोडलेला )किडा प्रत्यक्षात २०१२ येऊन जाईपर्यंत डोक्यातून जाईलसे वाटत नाही\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत ���ाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nएकूण हा चित्रपट फार्ररच् सुरेख आहे..आणि शेवट पण\nयातिल बिच्चारा साइंटिस्ट् (पक्षी/पुढिल अर्थाने- संशोधक) ज्याला न्यायला विमान् येत नाहि तो भारतीयच् का दाखवलाय् बरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2981", "date_download": "2019-01-20T20:52:08Z", "digest": "sha1:HQUWBBB4JAB3BEDPL5LYWOE4OTI2ZLW2", "length": 32220, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुरक्षितता की स्वातंत्र्य? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\nउदाहरण ३.१, ३.२, ३.३\nनिर्बंध लादताना \"तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते\" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nकाल्पनिकांमध्येच (१, २) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय शक्य तरी आहे काय\nनितिन थत्ते [27 Nov 2010 रोजी 09:16 वा.]\nअसे शब्द असलेले फोन, मेल टॅप करणे कदाचित तंत्रज्ञानामुळे शक्य असेल. पण त्याचा वापर करणे शक्य नाही असे वाटते. सर्व मेल, फोन वगैरे वाचणे अर्थ लावणे आणि संदिग्ध व्यक्तींवर कारवाई करणे फिजिकली शक्य आहे असे वाटत नाही.\nबाकी विषयावरील मत: स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांतून माणूस नेहमी सुरक्षितता निवडतो आणि स्वातंत्र्य सोडतो. पण स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता जातेच. कारण सुरक्षितता ज्याच्याकडे आता स्वातंत्र्य गहाण ठेवले त्याच्या मर्जीवर अवलंबून राहते. (मत माझे नाही पण खरे आहे).\nस्वातंत्र्य की सुरक्षितता: मला दोन्ही हवे आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nबातमी हास्यास्पदही आहे व गंभीरही आहे.\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\n२.विरोध केल्यामुळे, अधिक निर्दोष प्रणाली शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.\n३.किवा, विरोध केल्यामुळे, गुप्तरीत्या या धोरणाचे अवलंबन केले जाऊ शकते, ते तसेही चालू असण्याची शक्यता आहे.\n४.नेहमीप्रमाणे जन आंदोलन, आंतरजालावर जागृती, हुजूर-अर्जी वगैरे 'सरळ' पण कठीण उपाय करून विरोध दर्शवला जाऊ शकतो.\n५.किवा, असे शब्द असलेल्या इमैल्स आणि दूरध्वनी संभाषणाचे स्प्याम करणे, एवढा आत्त निर्माण करणे कि कोणचीही प्रणाली कोसळली पाहिजे.\nअतिरेकी कार्यामुळे होणारे नुकसान पाहता धोरण असावे असे वाटते खरे, पण सोय असणे हेच तिचा गैरवापर होणे ह्याचे कारण असते, म्हणून ह्या प्रश्नांचे उत्तर हो किवा नाही असे असू शकत नाही असे मला वाटते, दोनीही बाजू असाव्यात विरोध असावा व धोरणही असावे, तसे असल्यामुळे अति-दुरुपयोग कमी होऊ शकतो व धोरणाचा फायदाही होऊ शकतो.\nनिर्बंध लादताना \"तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते\" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nभयंकर ची व्याख्या करावी लागेल...तसा डेटा उपलब्ध नाही, तुम्ही दिलेल्या दुव्यावरदेखील केवळ माहिती आहे, त्याधारे असे होण्याचे प्रमाण किती हे कळत नाही, हा डेटा उपलब्ध झाल्यास स्कॅन चे दुष्परिणाम अधिक कि स्कॅन न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम अधिक हे समजण्यास हातभार लागेल व उत्तर कळेल. प्रथमदर्शनी हे घातक आहे असेच वाटते. पण मी आधी म्हणल्याप्रमाणे धोरण/सोय असावे पण त्यात वेळोवेळी जनहिताचा कौल घेऊन योग्य बदल अपेक्षित आहेत. ह्यात भांडवलशाहिचे नकारात्मक घटक आहेतच, ते त्यांची सोय बघतात व अशी यंत्रे खपवतात.\nकाल्पनिकांमध्येच (१, २) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय शक्य तरी आहे काय\nअसे करता येऊ शकते का तर हो तशी सोय असू शकते, पण आत्त विस्तार(volume of data)बघता ते करण्याचा प्रकार हा वेडेपणा ठरेल असे वाटते.\nविशाल.तेलंग्रे [27 Nov 2010 रोजी 15:30 वा.]\nगुप्तचर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएसएच्या कम्प्युटर नेटवर्क अटॅक प्रणालीद्वारेतर जगातील कुठल्याही देशातील कुठलेही संगणक ह���क करून त्यातील माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा मिळवू शकतात.\nच्यायला ही एवढी सोपी बाब असते काय \"डाय हार्ड ४.०\" ची आठवण झाली. हॅक की क्रॅक \"डाय हार्ड ४.०\" ची आठवण झाली. हॅक की क्रॅक जर यात तथ्य असेल तर ते खूपच विकसीत आहेत. बाकी जार्गन फाइलनुसार \"हॅकर्स\" स्वार्थापोटीच काड्या करतात. राष्ट्रपती होण्याअगोदरच्या मतदानपूर्व काळात ओबामावर हल्ला झाला होता बहुतेक, पण नंतर राष्ट्रपती झाल्यापासून अजुनपर्यंत एकही आत्मघाती हल्ला त्यांच्यावर झाल्याचे ऐकिवात नाही. काही \"लग्गा (सेटिंग)\" तर नाही जर यात तथ्य असेल तर ते खूपच विकसीत आहेत. बाकी जार्गन फाइलनुसार \"हॅकर्स\" स्वार्थापोटीच काड्या करतात. राष्ट्रपती होण्याअगोदरच्या मतदानपूर्व काळात ओबामावर हल्ला झाला होता बहुतेक, पण नंतर राष्ट्रपती झाल्यापासून अजुनपर्यंत एकही आत्मघाती हल्ला त्यांच्यावर झाल्याचे ऐकिवात नाही. काही \"लग्गा (सेटिंग)\" तर नाही\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\nनक्कीच विरोध करावे. पटण्यापलिकडचे असल्यास माझा यासमांतर गोष्टींना विरोध असेल. ज्यांचा-ज्यांचा विरोध आहे त्यांनी एकत्र येऊन शक्य त्या मार्गाने (पुढे गुन्हेगार, दहशतवादी, इत्यादी पदव्या नावासोबत जोडल्या जाणार नाहीत, याची काळजी बाळगून) विरोध करावा. आमरण-उपोषण, आत्मदहन, मुक-आंदोलन या गोष्टींमध्ये आर्थिक, मानसिक, शारिरिक नि सामाजिक नुकसान होण्याचे जास्त चान्सेस असतात, शिवाय ज्यासाठी ह्या गोष्टी केल्या, त्यांची पूर्तता होण्याचे चान्सेस मात्र खूपच कमी असतात. याउलट बहिष्कार, रास्ता रोको, तोड-फोड, सील करणे अशा समुहाने मिळून करायच्या गोष्टींचा आधार घेऊन विरोध प्रकट केल्याने कुठलेही नुकसान होण्याचे चान्सेस कमी, आणि ज्या मागण्या आहेत, त्या नाइलाजास्तव काही काळातच पूर्ण होण्याचे चान्सेस अधिक असू शकतात.\nह्म्म, जर एकट्याचाच विरोध असेल तर मात्र अवघड आहे. बरेच थ्रिलर पिच्चर पहावे लागतील, ज्यात एकच नायक असतो आणि इतर सर्व पात्रांना कुठल्यातरी कारणास्तव त्याचा विरोध असतो.\nअशी सुविधा असणे आणि तिचा वापर करणे सद्यकाळात प्रॅक्टिकल वाटत नाही.\nया बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nहे औषध कोण कितीवेळा वापरतो यावर त्याला भयंकर ठरवायचे की नाही हे अवलंबून आहे. संसदभवन, विधिमंडळ वगैरेमध्ये असे स्कॅनिंग रोज होत असावे. तिथे या औषधाचा मारा करण्यास माझी हरकत नाहीत. (देशातले सर्वात मोठे गुन्हेगार दुसरीकडे एकत्र कुठे सापडणार\nबाकी वर थत्ते म्हणतात तसे - सुरक्षितता गेली की स्वातंत्र्य जाते आणि स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता.\nराजेशघासकडवी [27 Nov 2010 रोजी 18:41 वा.]\nसुरक्षा व स्वातंत्र्य या दोन डिजिटल संकल्पना असून हे नाही तर ते अशी अस व्हर्सेस देम निवड करण्याचा प्रश्न आहे अशा अविर्भावात हा विचार मांडलेला आहे. प्रत्यक्ष जीवनात असं नसतं. मुळात काही बाबतीत काही मर्यादित निर्बंध असणं म्हणजे स्वातंत्र्य नष्ट होणं नव्हे. आपण कितीतरी निर्बंध घालून घेतो, अनेक स्वातंत्र्यं मर्यादित करतो.\n- गाडी बेलगाम हाकण्याचं, चौकात न थांबण्याचं स्वातंत्र्य\n- वाटेल ते पाणी पिण्याचं स्वातंत्र्य\nएका अर्थाने बघितलं तर सुरक्षा ही स्वातंत्र्याच्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आपला जीव सुरक्षित राहिला की इतर स्वातंत्र्यं उपभोगण्याची शक्यता वाढते. गाडी न थांबता हाकण्याचं स्वातंत्र्य कमी केलं तर अपघातात पाय जाण्याची शक्यता कमी होते व चालण्याचं स्वातंत्र्य वाढतं. तेव्हा आपल्या वागणुकींतून व त्यांना घातलेल्या मर्यादांतून स्वातंत्र्य जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो असा प्राथमिक हायपोथिसिस मांडायला हरकत नाही. निर्बंध क्ष अक्षावर व स्वातंत्र्य य अक्षावर मांडलं तर काहीसा घंटेचा आकार (बेल-शेप) तयार होईल (उजवीकडे लांब शेपूट असलेला).\nप्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का\nफोन, इमेल टॅप - ही अतिरेकी सनसनाटी बातमी वाटते. वाचून असं वाटतं की राजेश घासकडवी या व्यक्तीकडे, केवळ त्याने कुठल्यातरी लेखात बराक ओबामाचा उल्लेख केला म्हणून काही पोलिसांचं बारीक लक्ष आहे. त्याचा प्रत्येक शब्द ऐकून, वाचून त्याच्या आयुष्याविषयी माहिती काढली जाते आहे. आपली गुपितं जाणणारी व्यक्ती किंवा संघटना आहे ही कल्पना काहीशी भीतीदायक आहे. तसं नसावं. संभाव्य गुन्हेगार ओळखण्यासाठी ज्या आठ दहा चाळण्या लावल्या जातात त्यातली ही एक चाळणी असावी. अशा चाळणीतून उरतील ते पुढच्या चाळणीत जातील, असं करत करत शेवटी जे मोजके उर���ील त्यांच्याकडेच बारीक लक्ष देणं कुठच्याही संघटनेला परवडत असावं.\nफुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा हे स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे समजा एखाद्या रोगामुळे शंभरातले दहा जण मरतात. औषधामुळे त्या रोगापासून एकच मरतो. मात्र औषधाच्या दुष्परिणामांमुळे आणखीन एक जण मरतो. मात्र जर कोणी म्हटलं की (औषध द्यायला लागल्यानंतर) रोगाने मरणाऱ्यांची व औषधामुळे मरणाऱ्यांची संख्या सारखीच आहे - त्यामुळे औषध देऊ नये. तर त्यात गल्लत आहे. रोगावर औषध द्यावंच - कारण दहा मेले असते तिथे दोनच मरतात. मृत्यूंची संख्या पाच पटीने कमी होते. शिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षेपेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.\nबाकी बंधनं, विशेषतः सरकारी खात्यांमधून आलेली ही बऱ्याच वेळा या बेल कर्व्हच्या माथ्यापासून दूर नेणारी असतात याबद्दल वाद नाही. सामान्य माणसांना धरणांजवळ फोटो काढायला बंदी होती - शत्रूला नकाशे तयार करता येऊ नयेत म्हणून. कदाचित अजूनही असेल. शत्रूच्या हेरांना असा उघड दिसणारा कॅमेरा वापरण्याची गरज नसावी. म्हणजे हा निर्बंध अनाठायी होता. फक्त अतिरेकी बंधनं झाली की जनता सरकार बदलून ती बंधनं नष्ट करू शकतं. आणीबाणीनंतर बंधनांना विरोध हे सरकार पडण्याचं मुख्य कारण होतं. हे सर्व देशांमध्ये लागू नाही...\nजाताजाता - इतके दुवे नका हो देऊ. विशेषतः त्या दुव्यांमध्ये दिलेली गोष्ट एका वाक्यात किंवा काही शब्दात सांगता येत असेल तेव्हा. वाचनाचा अनुभव तुटक तुटक होतो. तुम्ही दिलेल्या बारापैकी आठ-दहा दुवे सहज उडवता आले असते.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनितिन थत्ते [28 Nov 2010 रोजी 04:28 वा.]\nइतके दुवे नका हो देऊ.\n च्यायला, टेक्नीकल पेपर वाचताना सुद्धा इतका त्रास नाही हो होत\nप्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का\nमान्य, पण आचरट वाटलेल्या निर्बंधांचीच उदाहरणे दिली आहेत.\nहे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही असे मला वाटते.\nदूरध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक दूरध्वनी केंद्रात आणि भ्रम���ध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक मनोर्‍यात तशी यंत्रणा बसवावी लागेल.\nउच्चार ओळखण्याचे तंत्रज्ञान पुरेसे विकसित झालेले नाही.\nइमेल वाचण्यासाठी सर्व इमेल कंपन्यांनी सहकार्य दिलेले आहे असे गृहीत धरू. तरीही, इमेल सर्वर बनविणे खूपच सोपे असते. त्यासाठी वेबसाईट बनविण्याचीही आवश्यकता नाही. आंतरजालाशी सतत जोडलेल्या (थेट जोडणी हवी, लॅन मधील संगणक चालणार नाही) कोणत्याही संगणकात इमेल सर्वर बनविता येतो. सध्याच्या आयपी४ प्रकारच्या आंतरजालाशी थेटपणे सुमारे ४ कोटी संगणक जोडलेले असू शकतात. त्या सर्वच संगणकांत घुसून इमेल शोधाव्या लागतील. किंबहुना, अशा संगणकात इमेल सर्वरचीही आवश्यकता नाही. परवलीचा शब्द वापरून संगणकात शिरून एखाद्या सामायिक फाईलमध्ये अतिरेकी एकमेकांसाठी संदेश लिहून ठेवू शकतील.\nइमेल किंवा केवळ खासगी संगणक किंवा ध्वनीचा वापर करून सांकेतिक भाषेत (एनक्रिप्ट करून) संदेश पाठविले तर तिचा अर्थ लावावा लागेल. परवल्यांच्या (पासवर्ड) कोणत्याही तंत्रज्ञानाला तोडणारे असे तंत्रज्ञानही उपलब्ध नाही. (साधेच उदाहरण द्यायचे तर पोलिसांना मामू म्हणत असत अशी बातमी प्रसिद्ध झाली होती, आता काही वेगळा शब्दही असू शकतो.)\nमुद्दा असा आहे की ड्रायविंग वेन ब्लॅक हे जसे संशय घेण्यासाठी पर्याप्त कारण नसते त्याप्रमाणे हे शब्द वापरणे (पुढच्या उदाहरणांमध्ये मोठा कॅमेरा घेऊन फिरणे) हेही पर्याप्त कारण ठरू नये. ड्रायविंग वेन ब्लॅक प्रकारचा संशय घेऊन होणार्‍या अतिक्रमणाला विरोध करण्यासाठी तोंडाला काळे फासून फिरणे हा उपाय फोल ठरेल परंतु इमेल वाचणारे तंत्रज्ञान आले तर 'मुद्दाम हे शब्द असलेले (निष्पाप अर्थ असलेले, गुन्हा करण्याचा काहीही हेतू नसलेले) इमेल पाठविणे' हा उपाय ठरेल असे मी सुचविले आहे. मुद्दा असा आहे की शंभर दहशतवादी सुटले तरी चालेल परंतु संशयित कोणाला म्हणावे त्याचे नियम आचरट करू नये.\nफुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा हे स्पष्ट केलेलं नाही.\nहोय, तसा स्पष्ट उल्लेख नाही परंतु हा साधा मुद्दा त्यांनी लक्षात घेतलाच असेल असे वाटते.\nशिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षे��ेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.\nत्यांच्या वाटण्याचे समर्थन होऊ शकत नाही.\nसर्वांना झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/audience-experience-katayara-travel-facebook-friends-unique-trip-1202636/", "date_download": "2019-01-20T21:48:32Z", "digest": "sha1:FN3CJOG4FGF7YHHF7PWK6LK4YBOM5W7M", "length": 13065, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रसिकांनी अनुभवला ‘कटय़ार’चा असाही प्रवास! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nरसिकांनी अनुभवला ‘कटय़ार’चा असाही प्रवास\nरसिकांनी अनुभवला ‘कटय़ार’चा असाही प्रवास\nभोरच्या राजवाडय़ामध्ये भरलेल्या दरबारात महेश काळे याने आळविलेले ‘घेई छंद मकरंद’चे सूर.. सांगली येथील राजवाडा पाहण्याबरोबरच गणेशमूर्तीचे दर्शन...\nभोरच्या राजवाडय़ामध्ये भरलेल्या दरबारात महेश काळे याने आळविलेले ‘घेई छंद मकरंद’चे सूर.. सांगली येथील राजवाडा पाहण्याबरोबरच गणेशमूर्तीचे दर्शन.. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर.. फलटण येथील राजवाडा.. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटाचा झाला तसा प्रवास करीत ८० जणांनी ‘कटय़ार’ची गोडी अनुभवली. ‘फेसबुक फ्रेंड्स’च्या या अनोख्या सहलीने रसिकांना आनंद झाला आणि सर्वानीच ‘कटय़ार’च्या शंभराव्या दिवशी भेटण्याचा निर्धारही केला.\n‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निर्मितीचा आणि चित्रीकरणाचा प्रवास हा प्रत्यक्ष तेथे जाऊन अनुभवावा ही संकल्पना सुरेश नाईक यांना सुचली. गार्डियन कॉपरेरेशनचे मनीष साबडे यांनी ही संकल्पना उचलून धरली. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे, निर्माते सुनील फडतरे, पाश्र्वगायक महेश काळे, छायाचित्रकार वैभव चिंचोळकर यांना बरोबर घेऊन ही सहल काढण्याचे निश्चित झाले. मनीष साबडे यांनी फेसबुकवर ही कल्पना मांडली आणि पाहता पाहता ८० जणांनी आपला सहभाग नोंदविला.\nया सहली��िषयी माहिती देताना सुरेश नाईक म्हणाले, भोर येथे सुबोध भावे याने संहितेवरून चित्रपट करताना करावे लागलेले बदल, प्रत्यक्ष चित्रीकरण करतानाची तांत्रिक करामत, त्यानुसार कलाकारांची केलेली निवड या विषयीची माहिती दिली. पंतसचिव यांच्या राजवाडय़ामध्ये महेश काळे याने चित्रपटातील ‘घेई छंद मकरंद’, ‘सुरत पियाँ की’ ही गीते सादर केली. त्यानंतर आमची सहल सांगली येथील राजवाडय़ामध्ये पोहोचली. राजघराण्याचे पटवर्धन कुटुंबीय बरेचदा तेथे वास्तव्यास असतात. सायंकाळी महेश काळे याने सर्व नाटय़पदे सादर केली आणि सुबोधच्या रसाळ निवेदनाने या मैफलीमध्ये रंग भरले. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरामध्ये महेशने ‘भोला भंडारी’ हे गीत सादर केले. फलटण येथील राजवाडय़ामध्ये चित्रित केलेल्या अनेक प्रसंगांचे चित्रीकरण डोळय़ांसमोर उभे राहिले. वाडय़ातील वरच्या मजल्यावर रामाचे दर्शन घेतले. दोन दिवसांची ही सहल अनुभवताना आम्ही प्रत्येक जण जणू ‘कटय़ार’च्या चमूचाच एक भाग झालो होतो. स्मृतींच्या कुपीत जपून ठेवावी, अशी सहल कधीच प्रवास संपू नये असे वाटत असतानाच संपली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहनिमून स्पेशल : तरल प्रेमकहाणी (मांडू)\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/remember-these-things-when-you-get-married/", "date_download": "2019-01-20T20:53:28Z", "digest": "sha1:XYLLP36MRBUJD2D7KIP7W2TNGV7UJZNP", "length": 11420, "nlines": 267, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नवीन लग्न झाल्यास 'या' गोष्टी लक्षात असू द्या - Maharashtra Today", "raw_content": "\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nठाणे में भूकंप के झटके\nअब हरेक स्कूल में खेल के लिए एक घंटा आरक्षित –…\nमुंबई मॅरेथॉन में ‘बेटी बचाओ’ पर जनजागरण\nHome Lifestyle Relation नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या\nनवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या\nविवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चुका करु नका….नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमची किंमत राहणार नाही. यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात असू द्या..\nही बातमी पण वाचा : अरेंज मॅरेज करताय मग, आपल्या होणाऱ्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा\nलग्न किंवा लग्नानंतर रिसेप्शनला आलेला खर्च याबाबत पार्टनरसोबत चुकूनही चर्चा करु नका. या खर्चावरून पार्टनरसोबत बढाया मारल्याने तुमच्या नात्यात अंतर पडू शकते.\nलग्नातील नातेवाईकांची चुकूनही पार्टनरसमोर खिल्ली उडवू नका. कधी कधी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पार्टनरसोबत बोलताना नातेवाईकांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे त्यांना दुःख होऊ शकते.\nतुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्यासोबत तुमच्या विद्यमान पार्टनरची तुलना अजिबात करू नका. कालतरांने यामुळे वाद निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल.\nतुमचे नाते जर घट्ट बनवायचे असेल तर, पार्टनरला अॅटीट्यूड दाखवण्यापासून दूर राहा.\nपार्टनरसोबत त्याच्या कामावरून, किंवा नोकरीवरून रागावू नका. त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.\nही बातमी पण वाचा : नात्यात खुश नाही तर मघ करा या गोष्टी..\nPrevious articleमुख्यमंत्री नितीश कुमारची प्रकृती खालावली; एम्समध्ये दाखल\nNext articleभारतीय विदेशी पती-पत्नी नागरिकत्व कार्ड मिळविण्यास पात्र\nपु���्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nमुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..\nनात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक\nकामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित\nकाँग्रेसच्या तिकीटावर करिना कपूर लढणार भोपाळमधून\n‘खेलो इंडिया’त सव्वादोनशे पदकांसह महाराष्ट्राची बाजी\nकांग्रेस ने बाबासाहब के नाम पर वोट मांगा पर किया कुछ...\nशिवसेना भाजप मध्ये जुंपली\nकांग्रेस इंदु मिल की जगह हड़पना चाहती थी: देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध अविनाश पांडे यांची मोर्चेबांधणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=250222:2012-09-14-19-27-54&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:07:28Z", "digest": "sha1:EZVVMWMGC2VCI76O4P24QQQ4L6NCGNBL", "length": 18223, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०१. एक प्रसंग", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०१. एक प्रसंग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २०१. एक प्रसंग\nशनिवार, १५ सप्टेंबर २०१२\nमागील काही दिवस हे ‘पुत्रादपि धनभाजां भीति’वरून आपलं जे चिंतन चालू आहे, ते कुणाला विषयांतरासारखंही वाटेल पण साधनेच्या मोठय़ा टप्प्याकडे वळण्याआधीच साधकाच्या मनातील उरलासुरला भ्रमही दूर करण्याचा आणि त्याला सावध करण्याचा आचार्याचा हेतू आहे. कुणाला हा अर्थ ओढूनताणून आणलेला वाटेल.\nपण साधनेचा मार्ग सांगताना एकदम ‘पैसा हा अनर्थाचं मूळ आहे आणि श्रीमंताला पुत्राकडूनही भीती आहे’, हे सांगायचे तात्पर्य काय तर अध्यात्मात साधलेल्या प्रगतीचा मोहदेखील मनात साठवू नकोस कारण कोणत्याही प्राप्तीचा मोह हा अनर्थालाच कारणीभूत होतो, एकवेळ तू त्याच्या प्रभावापासून दूर राहशील पण तुझ्या निकटस्थांच्या मनात (इथे निकटस्थ म्हणजे केवळ नात्यातील अभिप्रेत नाहीत) मोह निर्माण होऊ शकतो आणि त्यातून तूदेखील भौतिकाकडे खेचला जाऊ शकतोस, असा इशारा आचार्य देतात, असं वाटतं. भौतिकापुरतं बोलायचं तरी साक्षात्कारी किती कमालीचा दक्ष असतो, याचा प्रत्यय गाडगेबाबांच्या चरित्रातून मिळतो. त्यांनी आजन्म स्वतसाठी एक छदामही घेतला नाही. जे मिळालं ते समाजाकडेच अनंत हस्ते परत केलं. ते काहीच घेत नसत तेव्हा लोक त्यांच्या एकुलत्या एका मुलीला काही भेटी देत असत. संस्थेतील एक खोली रिकामी करून ती तेथे राहू लागली आणि कुणालाच त्यात काही गैर वाटले नाही. गाडगेबाबांना हे समजताच त्यांनी तिच्या नावे एक जाहीर पत्रच जारी केले. त्यात ते म्हणाले, ‘‘तुम्ही गाडगेबोवाचे घरातील माणसे. गाडगेबोवाजवळ बारा आण त्याग तर तुमचेजवळ एक रुपया त्याग असायला हवा. कदाचित गाडगेबोवाने घरात काही आणले तर तुम्ही खरं तर म्हणावं की आम्हाला हे नको. घेऊन जा. पण तुला पैशाचे पक्के भूत लागले. करिता गाडगेबोवांची मुलगी म्हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाराने काही देऊ नये, असा सर्व जनतेला जाहीर निरोप आहे तर अध्यात्मात साधलेल्या प्रगतीचा मोहदेखील मनात साठवू नकोस कारण कोणत्याही प्राप्तीचा मोह हा अनर्थालाच कारणीभूत होतो, एकवेळ तू त्याच्या प्रभावापासून दूर राहशील पण तुझ्या निकटस्थांच्या मनात (इथे निकटस्थ म्हणजे केवळ नात्यातील अभिप्रेत नाहीत) मोह निर्माण होऊ शकतो आणि त्यातून तूदेखील भौतिकाकडे खेचला जाऊ शकतोस, असा इशारा आचार्य देतात, असं वाटतं. भौतिकापुरतं बोलायचं तरी साक्षात्कारी किती कमालीचा दक्ष असतो, याचा प्रत्यय गाडगेबाबांच्या चरित्रातून मिळतो. त्यांनी आजन्म स्वतसाठी एक छदामही घेतला नाही. जे मिळालं ते समाजाकडेच अनंत हस्ते परत केलं. ते काहीच घेत नसत तेव्हा लोक त्यांच्या एकुलत्या एका मुलीला काही भेटी देत असत. संस्थेतील एक खोली रिकामी करून ती तेथे राहू लागली आणि कुणालाच त्यात काही गैर वाटले नाही. गाडगेबाबांना हे समजताच त्यांनी तिच्या नावे एक जाहीर पत्रच जारी केले. त्यात ते म्हणाले, ‘‘तुम्ही गाडगेबोवाचे घरातील माणसे. गाडगेबोवाजवळ बारा आण त्याग तर तुमचेजवळ एक रुपया त्याग असायला हवा. कदाचित गाडगेबोवाने घरात काही आणले तर तुम्ही खरं तर म्हणावं की आम्हाला हे नको. घेऊन जा. पण तुला पैशाचे पक्के भूत लागले. करिता गाडगेबोवांची मुलगी म्हणून यापुढे कोणाला काही मागू नये व देणाराने काही देऊ नये, असा सर्व जनतेला जाहीर निरोप आहे’’ आजच्या पाश्र्वभूमीवर हा प्रसंग कसा दिसतो’’ आजच्या पाश्र्वभूमीवर हा प्रसंग कसा दिसतो आज साधनेच्या नावावर मोठमोठे भौतिक डोलारे उभे राहतात आणि ज्यांनी ते उभारले त्यांच्यानंतर ते वारसाहक्काने त्यांच्या पुढील पिढीत हस्तांतरित होतात. अध्यात्म हे भौतिक नाकारणारे नसले तरी पोसणारे नसतेच. त्यामुळे स्थावर मालमत्तेसारखे पुढील पिढीकडे काही वारसाहक्काने हस्तांतरित व्हावे, असे अध्यात्माचे स्वरूप नसते. आध्यात्मिक प्रेरणा, इच्छा, भगवंताविषयीचं प्रेम दुसऱ्याच्या मनात रुजवता येऊ शकतं आणि त्याआधी ते रुजवणारा स्वत: त्यात आकंठ बुडालेला असावा लागतो. ‘अर्थमर्नथ भावय नित्यं..’चा श्लोक हीच प्रेरणा देतो. आता या सावध सूचनेनंतर, साधकाला कृतीशील मार्गदर्शन करणाऱ्या आपण निवडलेल्या सात श्लोकातील शेवटचा आणि साधनेचा पूर्ण नकाशा मांडणारा श्लोक आहे- ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् आज साधनेच्या नावावर मोठमोठे भौतिक डोलारे उभे राहतात आणि ज्यांनी ते उभारले त्यांच्यानंतर ते वारसाहक्काने त्यांच्या पुढील पिढीत हस्तांतरित होतात. अध्यात्म हे भौतिक नाकारणारे नसले तरी पोसणारे नसतेच. त्यामुळे स्थावर मालमत्तेसारखे पुढील पिढीकडे काही वारसाहक्काने हस्तांतरित व्हावे, असे अध्यात्माचे स्वरूप नसते. आध्यात्मिक प्रेरणा, इच्छा, भगवंताविषयीचं प्रेम दुसऱ्याच्या मनात रुजवता येऊ शकतं आणि त्याआधी ते रुजवणारा स्वत: त्यात आकंठ बुडालेला असावा लागतो. ‘अर्थमर्नथ भावय नित्यं..’चा श्लोक हीच प्रेरणा देतो. आता या सावध सूचनेनंतर, साधकाला कृतीशील मार्गदर्शन करणाऱ्या आपण निवडलेल्या सात श्लोकातील शेवटचा आणि साधनेचा पूर्ण नकाशा मांडणारा श्लोक आहे- ‘प्राणायामं प्र���्याहारं नित्यानित्यविवेकविचारम् जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्वधानम् जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महद्वधानम्\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253303:2012-10-02-17-37-02&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2019-01-20T22:05:09Z", "digest": "sha1:PRZKIAZ4UUIJK25LXWYSCJIQKPFDD4T6", "length": 33731, "nlines": 240, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख : रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी हवी!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख : रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी हवी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख : रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी हवी\nमधु कांबळे - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२\n‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष ५५ वर्षांपूर्वी स्थापन झाला आणि पुढे त्याची शकले होत गेली. या खंडित शक्तीने एकत्र यायचे असेल, तर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पक्षासाठी करून ठेवलेल्या वैचारिक मांडणीकडे पुन्हा पाहावे लागेल आणि निवडणुकांच्या व्यवहारात ‘रिपब्लिकन आघाडी’निशी किंवा स्वबळावर उतरून लाचारीचे राजकारण सोडून द्यावे लागेल, अशी सूचना मांडणारा हा लेख..\nस्वतंत्र भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीला व राज्यघटनेला पूरक अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक मांडणी केली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी ३ ऑक्टोबर १९५७ ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, त्याला ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. पक्षाच्या स्थापनेनंतरचा सुरुवातीचा पाच-दहा वर्षांचा कालखंड सोडला तरी या राजकीय पक्षाची काय अवस्था झाली आहे, याबद्दल खूप काही बोलून झाले आहे. नेतृत्वाची स्पर्धा, गटबाजी, आत्मकेंद्रित राजकारण, सामाजिक-आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, भावनिक प्रश्नांना अवास्तव महत्त्व, सौदेबाजी, सत्तेची हाव, कुणाच्या तरी वळचणीला राहण्याची लाचारी य��वर आतापर्यंत बराच खल झाला आहे. त्यातच नव्या नव्या राजकीय युत्या, आघाडय़ा आंबेडकरी कार्यकर्त्यांना कोडय़ात टाकणाऱ्या ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला आज नगण्य स्थान आहे. ताकद असूनही ती वाया जात आहे, ही त्यातील खरी शोकांतिका आहे. नव्या पिढीवर चळवळीचा प्रभाव नाही, ज्यांना काही करावे असे वाटते असा तरुण वर्ग चाचपडत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संकल्पनेला धरून बदललेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत रिपब्लिकन राजकारणाची नव्याने मांडणी करण्याची आवश्यकता आहे.\nडॉ. आंबेडकरांनी भारतीय जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रातच रिपब्लिकन पक्षाची व्यापक संकल्पना मांडली आहे. खुले पत्र हाच रिपब्लिकन पक्षाचा जाहीरनामा आहे आणि आजच्या राजकारणालाही तो तंतोतंत लागू आहे. रिपब्लिकन पक्षाची मूलभूत भूमिका त्यात त्यांनी मांडली आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वावर रिपब्लिकन पक्षाची उभारणी केली जाईल आणि संसदेत येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची या तीन निकषांवर कसोटी पाहिली जाईल. याचाच अर्थ संसदेत तयार होणारा कोणताही कायदा स्वातंत्र्य हिरावणारा, समता नाकारणारा आणि बंधुता धुडकावणारा नसला पाहिजे, ही व्यापकता क्वचितच अन्य पक्षांच्या जाहीरनाम्यात पाहायला मिळेल. संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी रिपब्लिकन पक्ष असेल असेही बाबासाहेबांनी म्हटले आहे.\nआंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या काय, याचे दाखले त्यांनी स्वत:च दिले आहेत. ब्रिटिश संविधानावरील ग्रंथात वॉल्टर बेज्हॉट यांनी ‘चर्चेवर आधारलेली शासन संस्था म्हणजे लोकशाही’ असे म्हटले होते, तर ‘लोकांचे, लोकांनी नियुक्त केलेले आणि लोकांकरिता राबणारे सरकार,’ ही अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या जगप्रसिद्ध आहे. आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या यापेक्षा वेगळी आहे. ‘लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही.’ त्यांची ही लोकशाहीची संकल्पना सुस्पष्ट, व्यापक आणि भारतीय समाज व्यवस्था बदलण्यासाठी ती अधिक उपकारक आहे, असे म्हणावे लागेल. कारण लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी समाज व्यवस्थेत विषमता नसली पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. पीडित व दडपलेला वर्ग समाजात असता ��ामा नये. एका बाजूला सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांच्या हाती झाले आहे असा एक वर्ग आणि दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग, अशी समाजात विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारण विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये िहसात्मक क्रांतीची बीजे असतात, मग त्याचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते. नक्षलवादाच्या जन्माआधीच बाबासाहेबांनी हा इशारा दिला होता, परंतु त्याकडे कोण लक्ष देणार\nरिपब्लिकन पक्षाची मांडणी करताना बाबासाहेबांनी राजकीय व्यवहारात संविधानिक नीतीचाही आग्रह धरला आहे आणि तो सर्वच राजकीय पक्षांना व राजकारण्यांना लागू आहे. राजकारणातील वंशपरंपरा व घराणेशाही लोकशाहीच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जॉर्ज वाशिंग्टनचे त्यासाठी ते उदाहरण देतात. लोकांच्या प्रेमाखातर व आग्रहाखातर वॉशिंग्टन दोनदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, परंतु तिसऱ्यांदा त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ही सांविधानिक नीती होय. लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी नीतिमान समाज व्यवस्थेची आवश्यकता असते असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय याचीही व्याख्या त्यांनी केली आहे. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमागील थोडक्यात संकल्पना ही अशी होती. मात्र जे प्रत्यक्ष चित्र आज लोकांसमोर आहे; ते अगदी निराशाजनक आहे.\nबाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची बांधणी व उभारणी करण्यात नेतृत्वाचा अंहपणा व त्यातून निर्माण होणारी गटबाजी हा सर्वात मोठा अडथळा आहे. गटबाजीत शक्तीचे विभाजन होते आणि अपयशाशिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही, त्यात कोणत्याच नेत्याचाही फायदा आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु आता झाले गेले विसरून रिपब्लिकन राजकारणाची नव्याने मांडणी करण्याचा किमान ५५ वर्षांनंतर तरी विचार व्हायला हवा. त्यासाठी काही पर्यायांचा विचार करायला हरकत नाही. सर्व नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे, अशी अजूनही रिपब्लिकन कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु प्रत्येक नेत्याची महत्त्वाकांक्षा ऐक्याच्या आड येत आहे, दुरावाही इतका वाढला आहे, की त्यामुळे ऐक्याचा प्रयोग प्राप्त प��िस्थितीत यशस्वी होईल व तो टिकेल असे वाटत नाही. त्याला दुसरा पर्याय निवडणुकांमध्ये आघाडी करणे हा होऊ शकतो. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे अकराहून अधिक गट आहेत. त्यांचा त्यांचा अजेंडा वेगळा आहे. परंतु निवडणुकीत डावी आघाडी म्हणून ते एकत्र येतात, त्यामुळेच त्या राज्याची प्रदीर्घ काळ सत्ता त्यांनी हातात ठेवली. रिपब्लिकन नेत्यांनी आपापले गट वेगळे ठेवावेत, परंतु निवडणूक रिपब्लिकन आघाडी म्हणून लढवावी, त्यामुळे मतविभागणी टाळून पक्षाची ताकद दाखविता येईल. रिपब्लिकन नेत्यांनी एवढा मनाचा मोठेपणा दाखविला व निवडणुकीपुरते का होईना एकत्र आले तर महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल बदलू शकतात. १९५७ व १९९६ च्या लोकसभा निवडणुकांची उदाहरणे त्यासाठी नजरेसमोर ठेवावीत. या निवडणुकांमध्ये थोडेबहुत पक्षाला यश मिळाले, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलण्याची किमया एकसंध रिपब्लिकन शक्तीने करून दाखविली होती.\nदुसरे असे की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारितच रिपब्लिकन पक्षाची आताच्या बदललेल्या परिस्थितीत फेरमांडणी केली पाहिजे. पक्षाचा एक स्वंतत्र कार्यक्रम हवा. भावनिक प्रश्न थोडे बाजूला ठेवले पाहिजेत. भावनिक प्रश्नामुळे व्यापक सामाजिक सहानुभूती गमावून बसण्याचा धोका असतो आणि पक्ष विस्ताराला मर्यादा येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाने समाजातील ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, इतरांचे प्रतिनिधित्व करायला इतर पक्ष आहेतच. त्यासाठी सामाजिक व आर्थिक प्रश्नावर पक्षाची सुस्पष्ट भूमिका असली पाहिजे. पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीचा पत्रक काढून निषेध करणे किंवा रस्त्यावर येऊन निदर्शने करणे म्हणजे पक्षाचा आर्थिक कार्यक्रम होऊ शकत नाही. देशाचे, राज्याचे आर्थिक धोरण काय असले पाहिजे, याची रिपब्लिकन पक्षाने मांडणी केली पाहिजे. ते धोरण बरोबर की चुकीचे हा वेगळा प्रश्न राहील.\nरिपब्लिकन पक्षाचा नेमका किती मतदार आहे हेच अजून जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यासाठी पुढील पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाने ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, त्यात थोडे यश येईल व बरेच अपयश येईल; परंतु आपल्या खात्यावर किती मते आहेत, हे आजमावता येईल. फार तर निवडणुकीनंतर त्या त्या परिस्थितीत युती-आघाडय़ा करायला ���रकत नाही. परंतु या आघाडय़ा करताना पक्षाच्या मूलभूत विचारसरणीशी प्रतारणा होणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. पक्षाची मतपेटीतील ताकद किती हे कळल्यानंतर पुढील राजकारणाची दिशा ठरविणे सोपे जाईल. राजकारणात कायम कोणी कुणाचा शत्रू वा मित्र नसतो हे खरे आहे, परंतु त्यासाठी किमान समान कार्यक्रमावर युती आधारलेली असली पाहिजे. त्याला भिकेचे वा लाचारीचे स्वरूप येऊ नये.\nबाबासाहेब आंबेडकरांनी शेवग्याच्या झाडाची गोष्ट सांगितली आहे. घरात चार धडधाकट भाऊ दारातल्या शेवग्याच्या झाडवरील शेंगांवर गुजराण करायचे. शेवग्याच्या शेंगा विकून चार भावांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, सारे कुटुंब अर्धपोटीच असायचे. परंतु त्याची त्या भावांना कीही फिकीर नव्हती, सवयीचा गुणधर्म म्हणा. एके दिवशी त्यांच्या घरी एक सोयरा येतो. त्यालाही अर्धपोटीच झोपावे लागते. परंतु त्याला झोप लागत नाही. घरी एवढी धट्टीकट्टी माणसे असताना अशी ही परिस्थिती का, याचा तो रात्रभर विचार करतो. मग त्याच्या लक्षात येते की, दारातल्या शेवग्याच्या झाडाने या कुटुंबाला लाचार केले आहे. सोयरा पहाटे उठतो शेवग्याचे झाड तोडतो आणि निघून जातो. सकाळी बघतात तर शेवग्याचे झाड तोडलेले आहे. मग सोयऱ्याला लाखोली वहायला सुरुवात झाली. पण आता पुढे काय, खायचे काय, या प्रश्नाने चारही भाऊ चारी दिशेला निधून गेले. कष्ट करू लागले, चार पैसै हातात मिळू लागले, मुलाबाळांना पोटभर अन्न, कपडालत्ता मिळू लागला, दारिद्रय़ निघून गेले, लाचारी संपली. रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी करताना पक्षनेतृत्वाने यापासून अवश्य बोध घ्यावा\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘ल���कसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T20:49:09Z", "digest": "sha1:4U2CJCKW5P6WGBRSTMOQ2RPK6PKC5F2R", "length": 6124, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे? जाणून घेण्यासाठी फोटोवर – Bolkya Resha", "raw_content": "\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nचित्रपटात हिरो हिरोईन यांच्यासाठी वापरण्यात येणारे कपडे नेमके कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ऍकशन रिप्ले ” या चित्रपटा��ाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. म्हणूनच याविषयी जाणून घेऊयात…\nचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरण्यात येणारे सगळेच कपडे एका पेटीत बंद करून ठेवण्यात येतात. पुढे हेच कपडे दुसऱ्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला सोडून इतरांसाठी वापरण्यात येतात. दुपट्टा, घागरा याची जोडी दुसऱ्या कापड्याबरोबर मॅच करून पुन्हा हे कपडे वापरले जातात. कधीकधी एखाद्या मुख्य कलाकाराला यातील कपडे आवडले किंवा एक आठवण म्हणून एखाद्याला ते घरी न्यावेशे वाटले तरी त्यांना तशी परवानगी दिली जाते. या सर्व कपड्यांच्या खर्चाचा समावेश प्रोडक्शन हाऊस मध्ये केलेला असतो. असेही सांगण्यात येते की, कधीकधी या कपड्याची बोली देखील लावली जाते. यातून मिळणारा पैसा गरिबांच्या मदतीसाठी वापरण्यात येतो.\nआजकाल टीव्ही मालिकेत देखील अशाच भारी कपड्याचा सर्रास वापर होताना दिसतो. वेगवेगळ्या मालिकेत वापरले जाणारे कपडे पुन्हा ओळखू न यावेत यासाठीची खबरदारी घेतली जाते.\nबद्धकोष्ठता, मुळव्याध, संधिवात यासर्वासाठी फायदेशीर आहे हे फुल .. तर आदिवासी भागात बनवतात याच फुलांची दारू\nपाल अंगावर पडली की लगेचच अंघोळ का करावी ….यामागे आहे ” हे” शास्त्रीय कारण.\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2016/09/15/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:01:23Z", "digest": "sha1:ZGUCM7BEX3Q3T4VBXIY35CKHL74UTQV5", "length": 11594, "nlines": 166, "source_domain": "mazespandan.com", "title": "मंत्रपुष्पांजली - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nखरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.\nमंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-\nया मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणेः\nयज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्\nतेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:\nश्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.\n स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः\nश्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.\n साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं\nश्लोकाचा अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.\nसमन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति\nश्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.\n मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति\nश्लो��ाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.\nसंपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Whatsapp, आध्यात्मिक and tagged android, app, application, marathi blog katta, marathi blog kavita, marathi blogs, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मंत्रपुष्पांजली, मंत्रपुष्पांजली अर्थ, मंत्रपुष्पांजली मराठी, मंत्रपुष्पांजली मराठी अर्थ, मंत्रपुष्पांजली श्लोक आणि मराठी अर्थ, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, स्पंदन on September 15, 2016 by mazespandan.\n← सुंदर सुविचार… आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके.. →\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w790518", "date_download": "2019-01-20T21:33:58Z", "digest": "sha1:ACCPOJI2LQT7US2BRIKGYCRNDTMIL6H2", "length": 11143, "nlines": 267, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "हिंदू प्रार्थना वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nहिंदू देव आणि देवी\nशक्तिशाली हिंदु देव हनुमान देवाला\nख्रिसमस 2 द्वारे टोनी एलजी\nख्रिसमस नवीन द्वारे टोनी एलजी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर हिंदू प्रार्थना वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/modi-letter-t/", "date_download": "2019-01-20T21:54:19Z", "digest": "sha1:V2M7SPZXX6JY65PVZTZS5JDT4EZEZWMT", "length": 9578, "nlines": 165, "source_domain": "shivray.com", "title": "Modi Letter T | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १३\nमोडी वाचन – भाग ११\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मो���ी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nमोडी वाचन – भाग १८\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-30/", "date_download": "2019-01-20T21:05:43Z", "digest": "sha1:KMD6IPAGMSEKDMKDC7OX4V6C7HLVCPBK", "length": 9362, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेन वॉर्नची ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेन वॉर्नची ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका\nसिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर टीका करताना म्हटले की, भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी करण्यात आलेली खेळाडूंची निवड ही, अर्थहीन आणि मूर्खपणाचे आहे. पुढील विश्‍वचषक समोर ठेवून ऑस्ट्रेलियाने कोणत्याही नवख्या खेळाडूला संधी दिली नाही.\nनिवड समितीने पीटर सिडल, उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायन यांना एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. याबबत बोलताना. वॉर्न म्हणाले, मी नुकताच ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला. त्यामध्ये काही महत्त्वाचे खेळाडू नव्हते तर काही अनुभवी खेळाडूंची नावे होती. त्यांची निवड या मालिकेपर्यंत मर्यादित राहते. त्यामुळे विश्‍वचषकाच्या महत्त्वाच्या स्प्रॅंर्धेचा विचारही कारण्यात आला नाही असे मला वाटते, असेही वॉर्न पुढे म्हणाला.\nमला समाजात नाही की, डी. शॉर्टची संघात कशी निवड झाली नाही. तो सध्या भरात असून तो कामचलाऊ गोलंदाज म्हणूनही उपयोगी ठरेल. त्याने काय चूक केली याचा, मला शोध लागला नाही. तो आणि फिंच संघाला चांगली सलामी देण्यासाठी उत्तम खेळाडू आहेत, जेव्हा तुम्ही संघ निवडता तेव्हा काही खेळाडू त्या मालिकेसाठी फायद्याचे ठरतील असे असायला हवे तर काही खेळाडू आगामी मालिकांच्या दृष्टीने निवडायला हवेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी ���्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/you-can-get-your-net-test-paper-resolved-download/", "date_download": "2019-01-20T20:49:18Z", "digest": "sha1:P7S7J2TR5G7XD43P67EJSNWMP5SIDDJA", "length": 9035, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुम्ही सोडवलेला ‘नेट’ परीक्षेचा पेपर असा करा ‘डाउनलोड’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतुम्ही सोडवलेला ‘नेट’ परीक्षेचा पेपर असा करा ‘डाउनलोड’\nसीबीएसई तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘नेट’ परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. १८ ते २४ डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या नेट परीक्षांमध्ये देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले होते. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजेन्सी) मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर ‘एनटीए’च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांना आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिका २८ तारखेपर्यंत डाउनलोड करता येणार आहेत.\nप्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना www.ntanet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘view question paper and response’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर ऍप्लिकेशन नंबर व पासवर्ड अथवा ऍप्लिकेशन नंबर व जन्मतारीख भरून आपण सोडवलेला पेपर पाहता येणार आहे.\nएनटीएने अधिकृत उत्तरपत्रिकांबाबत (अंसर की) कोणतीही माहिती दिली नसली तरी ३१ डिसेंबर पर्यंत उत्तरपत्रिका उपलब्ध करण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्��ालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hardik-pandya-scores-maiden-test-century-takes-record-26-runs-off-an-over/", "date_download": "2019-01-20T21:33:00Z", "digest": "sha1:BPP3VYFAYWQARKPMGILM4TBNPUPYX7LO", "length": 7265, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक\nभारत व श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कालच्या 6 बाद 329 धावांवरून आजचा खेळ सुरू झाला. आजच्या खेळाच्या दुसऱ्याच षटकात शहा बाद झाला त्यानंतर कुलदीप यादव व हार्दिक पांड्यादरम्यान 62 धावांची भागीदारी झाली. हार्दिक पांड्याने शानदार खेळ करत आपले पहिले कसोटी शतक साजरे केले. या खेळीदरम्यान पांड्याने 8 चौकार व 7 षटकारांची आतिषबाजी केली. कुलदीप यादवने 73 चेंडूत 26 धावा केल्या. कुलदीप यादव बाद झाल्यावर पांड्या व उमेश यादव यांच्यात 66 धावांची भागीदारी झाली. लंचनंतर दुसऱ्याच चेंडूवर भारताचा डाव 487 धावांवर समाप्त झाला. लंकेच्या पहिल्या डावात 3 बाद 38 धावा झाल्या आहेत.\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nयुजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं\n1.कसोटीत एका षटकात भारतातर्फे सर्वाधिक 26 धावा करण्याचा विक्रम आज हार्दिक पांड्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी संदीप पाटील व कपिल देव यांच्या नावावर 24 धावा एक षटकात करण्याचा विक्रम होता या दरम्यान पांड्याने 3 चौकार व 2 षटकार लगावले.\n2. भारतातर्फे एका सत्रात सर्वाधीक धावा ��रण्याचा विक्रम पांड्याने आपल्या नावावर केला.यापूर्वी 99 धावांचा विक्रम सेहवागच्या नावावर होता.पांड्याने 107 धावा आज सकाळ सत्रात जमवल्या .\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nयुजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं\nAsia Cup 2018 : भारताला जबर धक्का,पंड्यासह आणखी दोन खेळाडू संघाबाहेर\n‘आशिया कप’चा थरार आजपासून,भारत-पाक लढतीकडे नजरा\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05372+de.php", "date_download": "2019-01-20T20:53:08Z", "digest": "sha1:PGUX22ZDDLBXNMKVUPR5BBOUIRKKNWWK", "length": 3452, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05372 / +495372 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Meinersen\nक्षेत्र कोड 05372 / +495372 (जर्मनी)\nआधी जोडलेला 05372 हा क्रमांक Meinersen क्षेत्र कोड आहे व Meinersen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Meinersenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Meinersenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495372 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सु��ूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMeinersenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495372 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495372 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/during-nda-government-there-high-proportion-housing-117986", "date_download": "2019-01-20T22:37:01Z", "digest": "sha1:26XI6763DK3EGOTC6BN2HJD66AQZK3XV", "length": 12113, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "During the NDA government, there is a high proportion of housing \"एनडीए'च्या काळात घरबांधणीचे प्रमाण अधिक | eSakal", "raw_content": "\n\"एनडीए'च्या काळात घरबांधणीचे प्रमाण अधिक\nसोमवार, 21 मे 2018\nभाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 2014 पासून ग्रामीण भागात 45.86 लाख घरांच्या बांधकामास परवानगी दिली आहे. आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या कालावधीत मंजूर झालेल्या घरांच्या तुलनेत हे प्रमाण 240 टक्‍क्‍यांनी अधिक असल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.\nनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 2014 पासून ग्रामीण भागात 45.86 लाख घरांच्या बांधकामास परवानगी दिली आहे. आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या कालावधीत मंजूर झालेल्या घरांच्या तुलनेत हे प्रमाण 240 टक्‍क्‍यांनी अधिक असल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार, \"यूपीए'च्या कार्यकाळात दोन योजनांअंतर्गत ग्रामीण भागात 13.45 लाख घरे बांधण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, \"एनडीए' सरकार 2014 ला सत्तेत आल्यापासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 45.86 लाख घरांना परवानगी मिळाली आहे. याच योजनेअंतर्गत 2022 पर्यंत 1.2 कोटी घरे बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. घरे बांधण्यासाठी \"यूपीए' सरकारने 20,303 कोटी रुपये मंजूर केले होते, तर \"एनडीए' सरकारने 70,716 कोटी रुपये मंजूर केले होते, अशी माहितीही सरकारने दिली. कॉंग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पंतप्रधान आवास योजना अपयश��� ठरल्याची टीका केल्याने सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/name-deceased-and-landowners-crop-loan-has-been-taken-115858", "date_download": "2019-01-20T21:43:11Z", "digest": "sha1:CINTGCNZ5XDR3KG2P7OD4ODL55QGMMSA", "length": 12745, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the name of the deceased and the landowners the crop loan has been taken मंगळवेढ्यात मयत आणि जमीन विकलेल्यांच्य��� नावे पीककर्ज घेतल्याचे उघड | eSakal", "raw_content": "\nमंगळवेढ्यात मयत आणि जमीन विकलेल्यांच्या नावे पीककर्ज घेतल्याचे उघड\nशनिवार, 12 मे 2018\nकर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योग्यप्रकारे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे का, कोणी त्यांच्या नावे बोगस कर्ज उचलली आहेत का यासह अन्य बाबींची चौकशी करण्याकरिता आता नमूना लेखापरीक्षण होणार आहे. त्यासाठी 75 लेखापरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांची खाती त्यांच्यामार्फत पडताळण्यात येतील.\n- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक\nसोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील सिध्दापूर-तांडोर विकास सोसायटीतून एका मयत आणि जमीन विकलेल्या एका शेतकऱ्यांने कर्ज काढले आहे. हा प्रताप या विकास सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव व जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेतील बॅंक इन्स्पेक्‍टर यांनी संगनमताने केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना दिले आहेत.\n2008 ते 2015 या कालावधीत शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलण्यात आली आहेत. सुंदराबाई बसगोंडा पाटील, बाळासाहेब चनबसप्पा चौगुले, पुष्पावती आप्पासाहेब तळ्ळे, कस्तुराबाई शिवगोंडा पाटील अशा दहा शेतकऱ्यांच्या नावे 18 लाख 83 हजार रुपयांचे परस्पर कर्ज उचलली आहेत, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.\nजिऊबाई विठोबा सोनगे या 2012 मध्ये मयत झाल्या. परंतु, 16 जून 2013 मध्ये त्यांनी मंगळवेढ्यातील सिध्दापूर-तांडोर विकास सोसायटीतून 1 लाख 4 हजारांचे कर्ज घेतले असून रामगोंडा मुत्यानवर व सरस्वती मुत्यानवर यांनी सन 2008-09 मध्ये त्यांच्या जमिनीची विक्री केली आहे. तरीही सरस्वती मुत्यानवर यांनी त्यांच्या जमिनीवर 29 जूलै 2013 रोजी 78 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे दाखविण्यात आले आहे.\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nमोदी सरकारने वाढविला देशाव��ील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'\nसांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर...\nएकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमालेगाव - नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातूनच शुक्रवार हा मालेगाव तालुक्‍यासाठी घातवार ठरला. तालुक्‍यातील तीन शेतकऱ्यांनी...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/03/25/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:22:44Z", "digest": "sha1:ALSIQXCITA5MM5NUP2LBR2K5RSTD2GAZ", "length": 11092, "nlines": 153, "source_domain": "mazespandan.com", "title": "वाचण्यासारखे - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं वाटणं चूक आहे का’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं वाटणं चूक आहे का तेव्हा आई-वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते. त्यांची ऐपतही नव्हती; पण आज आमच्याजवळ मुलांना देण्यासाठी सगळं काही असताना ते कशासाठी अडवून ठेवायचं तेव्हा आई-वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते. त्यांची ऐप��ही नव्हती; पण आज आमच्याजवळ मुलांना देण्यासाठी सगळं काही असताना ते कशासाठी अडवून ठेवायचं\nहा एक फसवा युक्तिवाद आहे हा निसर्गविरोधी तर आहेच, पण मुलांचं यशच हवं असेल तर त्या उद्दिष्टाला हरताळ फासणाराही आहे. प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही हा निसर्गविरोधी तर आहेच, पण मुलांचं यशच हवं असेल तर त्या उद्दिष्टाला हरताळ फासणाराही आहे. प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही प्रगतीचा महत्त्वाचा घटक उद्दिष्टाचं अप्रूप, त्याची दुर्दम्य इच्छा आणि त्या इच्छेआड येणारे अडथळे पार करण्याची क्षमता. अशा अडथळ्यांविना आपसूक मिळणारं यश पचत नाही, पेलवत नाही. प्रतिकूलतेशिवाय प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. मुलांना लशी का टोचाव्या लागतात प्रगतीचा महत्त्वाचा घटक उद्दिष्टाचं अप्रूप, त्याची दुर्दम्य इच्छा आणि त्या इच्छेआड येणारे अडथळे पार करण्याची क्षमता. अशा अडथळ्यांविना आपसूक मिळणारं यश पचत नाही, पेलवत नाही. प्रतिकूलतेशिवाय प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. मुलांना लशी का टोचाव्या लागतात लस म्हणजे जंतूंचा अर्क लस म्हणजे जंतूंचा अर्क तो शरीरात शिरल्याशिवाय त्याची प्रतिकारशक्ती जागृत होत नाही. मूल जन्म का घेतं तो शरीरात शिरल्याशिवाय त्याची प्रतिकारशक्ती जागृत होत नाही. मूल जन्म का घेतं ते जेव्हा पंधरा टक्क्यांच्या वर आईची ऊर्जा वापरू लागतं, तेव्हा निसर्गच त्याला उबदार गर्भाशयातून बाहेर काढतो. संत्र्याच्या झाडाला बहर यावा यासाठी त्याचं पाणी तोडावं लागतं. पाणी मिळेनासं झालं तरच ते झाड फुलतं, फळ धरू लागतं. गरज पुन्हा वंशसातत्याची अन् प्रेरणा प्रतिकूलतेची.\n‘‘मग आता आम्ही काय करावं आयुष्याची भलीसुरती वाट खड्डे करून खडतर कशी करायची आयुष्याची भलीसुरती वाट खड्डे करून खडतर कशी करायची आणि का’’ बाईंना माझं लॉजिक समजेना.\n‘‘खडतर करू नका, पण त्याच्या पायानं तर चालू द्या ना त्याला खांद्यावर उचलून पांगळं करू नका. मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्याचा वेग वाढत नाही, हरवून बसतो. आयुष्याचं अप्रूप, कुतूहल ओसरण्याइतकी समृद्धीची दुसरी वाईट बाजू नाही. बदल म्हणून का होईना, एकदा ट्रिपला विमानाने न जाता पॅसेंजरने जा. त्याला मित्रांसोबत सायकलवर पाठवा. त्याला तहान-भुकेची जाणीव होऊ द्या. तुम्ही त्याला भुकेची जाणीव होण्यापूर्वीच जेवू घालता. अशाने भूकही मरते आणि अन्नाचे अप्रूपही. कडकडून लागलेल्या भुकेनंतर प्रयासाने मिळणारे दोन घास आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा ठेवा होतो. मागेल ते देणं हे प्रेम नव्हे. आवश्यक ते द्या, हवं ते देऊ नका. पिलांच्या पंखात बळ यावं म्हणून पक्षीण त्यांना भरवते, पाठीवर घेऊन उडत नाही. त्याला अपंग करीत नाही. फिक्स झालेल्या मॅचच्या यशापेक्षा परिश्रमाअंती झालेला पराभव परवडला, कारण तो जास्त आनंद देतो.\nयशातून मिळणारा आनंद हा यशाकडे जाणाऱ्या प्रवासात आहे. तो प्रवास ज्याचा त्याने केला तरच त्याला आनंद मिळेल. असं यश थोडं असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मोठा असतो. तोच अजून मोठे यश मिळवण्याची प्रेरणा देतो. या प्रवासात ‘जे न मिळे त्यासाठी जगणे’ हा ‘नाद मधुर-कटू’ जडण्यासारखी मजा नाही. मुलांचा तो आनंद हिरावून घेऊ नका.’’\nसवयीने मी प्रिस्क्रिप्शन पॅड ओढलं. समीरचे नाव लिहून ‘आरएक्स’ची खूण केली. आता मी काय औषध लिहितो हे डॉक्टर दाम्पत्य कुतूहलाने पाहात असतानाच बर्टार्ड रसेलचे हे प्रसिद्ध वाक्य लिहिले – ‘आयुष्यातल्या खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे, हव्या असलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी न मिळणे\n– डॉ. नंदू मुलमुले\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका ९ चे चमत्कार(\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2587", "date_download": "2019-01-20T22:07:35Z", "digest": "sha1:H6NSBHMA6W73XINLK4NJ5FEGUHICI7AU", "length": 28775, "nlines": 195, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी सुभाषिते | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा. एका ओळीत एकादे तत्व किंवा सत्य मांडलेले आणि दुसर्‍या ओळीत त्याचे उदाहरण अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. कांही सुभाषितांचे चार चरणही असतात. या सुभाषितांमध्ये सोप्या भाषेत आणि चपखल उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन पण मनोरंजक पध्दतीने केलेले असल्यामुळे ती लक्षातही राहतात. सुभाषित म्हंटले की ते संस्कृतमध्येच असले पाहिजे असा अलिखित नियम आहे.\nमाझ्या आईला मराठी ही एकमेव भाषा येत होती, त्या काळातील नियमांप्रमाणे संस्कृत शिकणे तिला शक्य झाले नाही. पण मराठी भाषेतील असंख्य सुवचने तिच्या जिभेवर होती आणि ती त्यांचा सुयोग्य उपयोग बोलण्यामध्ये करत असे. त्यातली कांही वचने ही सुभाषितांसारखीच होती. त्यांतली थोडी पुढे अंशतःच वाचनात आली. ती जशी आठवतात तशी खाली दिली आहेत. \"सुश्लोक वामनाचा ...\" या उक्तीनुसार हे श्लोक बहुधा त्यांनीच लिहिले असावेत आणि कदाचित ते संस्कृत सुभाषितांचे अनुवाद असावेत.\nबालपणी बाळांची कोमलतरुतुल्य बुध्दी वाकेल घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तीही फाकेल \nकेल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार \nप्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ............. परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी \n...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो\n( वाचकांना पूर्ण श्लोक माहीत असल्यास कृपया ते द्यावेत. तसेच अशा प्रकारचे इतर श्लोकसुध्दा दिले तर त्यांचा एक लहानसा संग्रह होईल.)\nरामदासस्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही जवळ जवळ सुभाषितेच आहेत. त्यातला भक्तीमार्गाचा उपदेश कदाचित सर्वांना भावणार नाही, पण त्याशिवाय रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा खूप सूचना या मनाच्या श्लोकांमध्ये दिल्या आहेत. मात्र त्या सोदाहरण नसल्यामुळे नुसताच कोरडा उपदेश वाटतात. उदाहरणार्थ ...\nनको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी ॥\nनको रे मना लोभ हा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥\nमना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणें नीच सोशीत जावे ॥\nस्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥\nदेहे त्यागिता कीर्ति मागे उरावी मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥\nमना चंदनाचे परी त्वां झिजावे परी अंतरी सज्जना नीववावे ॥\nसंत नामदेव, तुकाराम, चोखा मेळा आदींचे अनेक अभंग ही सुभाषितेच आहेत. उदाहरणादाखल हे अभंग पहा.\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा \nऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार \nमहापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती \n तया यातना कठीण ॥\nकमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे ॥\nमाते तृण बाळा दुधाचि ते गोडी ज���याची न ये जोडी त्यासी कामा ॥\nऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा \nव्यंकटेशस्तोत्रामधील कांही ओव्या सुभाषितासारख्या वाटतात.\nसमर्थागृहीचे श्वान, त्यास सर्वही देती मान\nबहिणाबाईंच्या ओव्या तर नक्कीच सुभाषितांसारख्या आहेत. (मूळ अहिराणी बोलीभाषेतल्या ओव्या जराशा शुध्द मराठी भाषेत दिल्या आहेत.)\nअरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर \nआधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर \nमन वढाय वढाय, जसं पिकामध्ये ढोर \nकिती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर \nअशी अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडल्या कवींच्या कांही रचनासुध्दा सुभाषितांसारख्या वाटतात.\nएक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे \nजरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे\nदोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ \nवियोगार्थ मीलन होते, नियम या जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \nदेणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे \nघेता घेता एक दिवस घेणार्‍याचे हात घ्यावे \nसंस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिध्द साहित्याचा भाग आहेत तर कांही सुटे सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण होते हे आज आपल्याला, निदान मला तरी ठाऊक नाही. मला असे वाटते की मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर आणि प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातल्या पंडितांनी त्या श्लोकांची संकलने केली असावीत. मराठी भाषेतील सुभाषितांचे असे एकत्र संकलन कदाचित झाले नसावे किंवा कोणी केले असले तरी त्याला प्रसिध्दी मिळाली नसावी. असे संकलन करण्याच्या एका अत्यंत अल्पशा प्रयत्नाची सुरुवात या धाग्यातून करीत आहे. वाचकांनी कृपया यात भर घालावी, तसेच कांही संग्रह जालावर उपलब्ध असल्यास त्यांचे दुवे द्यावेत अशी विनंती आहे.\nमुक्तसुनीत [26 Jun 2010 रोजी 04:36 वा.]\n...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो\nतदितर खग भेणे वेगळाले पळाले\nउपवन-जल-केली , जे कराया मिळाले\nस्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो\n...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो\n( हा श्लोकही वामन पंडिताचाच असावा असा अंदाज. नळ-दमयंती आख्यानातून \nमुक्तसुनीत [26 Jun 2010 रोजी 04:39 वा.]\nअन्योक्ती या शब्दातच \"उक्ती\" शब्द आहे - अन्यावर केलेले परंतु \"लेकी बोले सुने लागे\" असे भाष्य.\nफळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,\nहिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,\nअहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,\nस्वतं���्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.\nप्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,\nतृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,\nसशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,\nपरंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी\nमाझ्याकडे असलेल्या 'मराठीची बोलु कौतुके' ह्या संग्रहात वरील चार ओळी अशा आहेत:\nप्रयत्नें वाळूचे कण रगडितां तेलहि गळे\nतृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीहि विघडे\nसशाचेही लाधे विपिनिं फिरता शृंगही जरी\nपरंतू क्षुद्राचें हृदय धरवेना क्षणभरी\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nयमक्या वामन असा दोष ठेवेल\nपिऊनीहि, लाधे आणि परंतू हे शब्द योग्य वाटतात. पण विघडे हा शब्द अर्थयोग्य असला तरी त्याचे गळेशी यमक जुळत नाही. आणि वामनपंडित हे तर यमकाकरिता प्रसिद्ध हा शब्द अर्थयोग्य असला तरी त्याचे गळेशी यमक जुळत नाही. आणि वामनपंडित हे तर यमकाकरिता प्रसिद्ध ते असा दोष ठेवतील ते असा दोष ठेवतील शिवाय, मूळ नीतिशतकात प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्‌ अशी ओळ आहे. त्यामुळे. 'परंतू मूर्खाचे' हे कदाचित बरोबर असावे.\nमूर्खाचे हाच शब्द मी पाठ केला होता आणि शेवटच्या चरणाचा उपयोग अनेक वेळा संभाषणात केला होता. \"एकाद्याच्या नादी कशाला लागायचे त्याचं म्हणणं ऐकायचं आणि सोडून द्यायचं.\" अशा अर्थी.\nवरील चार ओळी आणि नंदन ह्यांनी सांगितलेल्या चार ओळी आमच्या प्राथमिक शाळेच्या प्रार्थनेत होत्या. 'विषय सर्वथा नावडो' ही ओळ का, असा प्रश्न तेव्हा पडायचा.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. मुक्तसुनीत यांनी \"तदितर खग भेणे....\" हा श्लोक अगदी व्याकरणशुद्ध आणि निर्दोष लिहिला आहे.\nमात्र रचना वामन पंडिताची नव्हे. हा श्लोक रघुनाथ पंडित यांच्या नलोपाख्यान (अथवा नलदमयंती) या काव्यातील आहे.यातील खग म्हणजे कलहंस.\nमुक्तसुनीत [26 Jun 2010 रोजी 12:41 वा.]\nश्री. मुक्तसुनीत यांनी \"तदितर खग भेणे....\" हा श्लोक अगदी व्याकरणशुद्ध आणि निर्दोष लिहिला आहे.\nधन्यवाद. मात्र गमतीची गोष्ट अशी की , या श्लोकात जुन्या व्याकरणाचे नियम पाळायला हवे होते. उदाहरणार्थ , \"जे करायां मिळालें \".\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"मात्र गमतीची गोष्ट अशी की , या श्लोकात जुन्या व्याकरणाचे नियम पाळायला हवे होते. उदाहरणार्थ , \"जे करायां मिळालें \". ....\n या दोन शब्दांवर अनुस्वार संभवत न��हीत.\nपहिल्या दोन पंक्तींचा अन्वय असा:\n\"जे (खग) उपवनजलकेली कराया (एकत्र)मिळाले, ( ते) इतर खग तदा भेणे वेगळाले पळाळे.\" यात \"या\" आणि\"ले\" वर अनुस्वर नकोच. भेणे (भीतीने) मधील णे वर अनुस्वार असू शकेल.\nतिसर्‍या ओळीतील त्याचपाशी हा शब्द \" त्याजपाशीं \" असा असणे योग्य वाटते.\nशरद् कोर्डे [26 Jun 2010 रोजी 08:15 वा.]\nत्यासी बुधे न सहवास कधी करावा||\nज्याच्या असे विमलही मणी उत्तमांगी |\nतो सर्प काय न डसे खल अंतरंगी ||\nव्याकरणशुद्ध सुभाषित आहे की नाहि माहित नाहि मात्र आवडते खरे..\nकायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला\nधावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे\nभ्रांत तुम्हा का पडे\nयाशिवाय अनंत फंदींचे काहि फटके (काहि कालबाह्य असले तरी बाकीचे) सुभाषितात गणता यावेत\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमराठीतील बहुतांश सुभाषिते, अगदी प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे...सह भर्तृहरीच्या शतकत्रयीतून (नीतीशतक, शृंगारशतक व वैराग्यशतक) आलेली आहेत. त्याशिवाय बहुतेक संत व पंतकवींचे काव्यही सुभाषितांत मोडता येईल. त्यातीलच काहींनी म्हणीचे स्वरूपही घेतले. उदा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे.... किंवा दिसामाजि काही तरी लिहावेप्रसंगी अखंडीत वाचित जावेप्रसंगी अखंडीत वाचित जावेगुणश्रेष्ठ उपास्य त्याचे करावेगुणश्रेष्ठ उपास्य त्याचे करावेबरे बोलणे सत्य जीवीं धरावे\n1952-54 साली पवनार आश्रमाने मराठीतील निवडक कवींच्या वेच्यांचा नवनीत नावाचा संग्रह काढला होता. आता खूप वर्षे झाल्याने त्या पुस्तकाचा प्रकाशन काल आठवत नाही.* मात्र 'नवनीत'ची ती दुसरी आवृत्ती होती. अशाच प्रकारचा एक संग्रह 19व्या शतकाच्या शेवटी निघाला होता. (1890) त्यातील बहुतांश वेचे संत कवींच्या रचनांतील होते. दुसऱ्या 'नवनीत'मध्ये अगदी शेवटचे कवी हे केशवकुमार किंवा परशुरामपंत तात्या गोडबोले अशा कवींचे होते. त्या संग्रहातील काही वेचे तेव्हा उतरून घेतले होते. ते असेः\nज्या पुरुषास न पुसे कोणी\nहोता जोवरि अंबरी तपत चंडांशु तेजे निशे\nझाला निष्प्रभ तारकाधिपतिही, बोला कशाला दुजे\nराहुच्या वदनी अजी गवसता तो भानु दैवे पहा\nकैसे क्षुद्रही काजवे चमकती त्याच्यापुढे हे पहा\nआघंतीचे क्षण सोडुनिया अशेष जीवनि या देख\nपरिस्थितीचा रंग काढिंता क्षणयुग्मचि उरते एक\nउसीरा न चालिजे मार्गुउणीयासी न कीजे सांगु\nउप���ांति न कीजे रागु\nआणि श्रोतयाच्या मनी व्यग्रता नांदे\nतरी कवित्व रसराज मंदे\nजळ तुंबता तडागी फोडावा लागतो जसा पाट\nशोकक्षोभी रोदन हृदयस्थैर्या नसे दुजी वाट\nसाध्याही विषयांत आशय कधी मोठा आढळे\nनित्याच्या अवलोकनें जन परि होती पहा आंधळे\n* या संग्रहातील वेचे वाचल्यानंतर, सुमारे दीड दोन शतके महाराष्ट्रातील कवी मराठीची थोरवी गाऊन लोकांमध्ये स्वभाषेबद्दल अभिमान निर्मात करत होते, एवढं लक्षात येतं. त्यामुळे तो संग्रह विशेषत्वाने लक्षात राहिला.\nपरशुराम(तात्या) बल्लाळ गोडबोले(जन्म १७७९, मृत्यू ३-९-१८७४) यांनी ’महाराष्ट्र भाषेतील कवितांचे वेचे’ नवनीत या नावाने संकलित करून १८५४ मध्ये प्रथम प्रकाशित केले. त्याची १८ वी आणि बहुधा शेवटची आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली होती.\n’नवनीत भाग २ रा’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला होता, पण तो पहाण्यात आला नाही. आता मिळतो की नाही ते माहीत नाही. डीडींकडे असल्यास त्यांतील दुर्मीळ कविता त्यांनी उपक्रमावर द्याव्यात.\nडीडींचे शेवटचे वाक्य--थोडी सुधारणा करून :\nसुमारे दीड दोन शतके महाराष्ट्रातील कवी मराठीची थोरवी गाऊन लोकांमध्ये स्वभाषेबद्दल अभिमान निर्माण करत होते, एवढे या संग्रहातील वेचे वाचल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे तो संग्रह विशेषत्वाने लक्षात राहिला.\nप्रकाश घाटपांडे [27 Jun 2010 रोजी 03:27 वा.]\nमराठी अर्थासह असलेली सुभाषिते ही इथे उपलब्ध आहेत.\n'नवनीत'ची (१९५७) एकच प्रत मी १३-१४ वर्षांपूर्वी पाहिली होती. मात्र त्याचे संपादन परशुरमपंत तात्या गोडबोले यांनी केले नव्हते, एवढे निश्चित. वर सांगितल्याप्रमाणे त्यावेळी आवडतील (व समजतील) तेवढे वेचे मी उतरून घेतले होते. असे काही वेचे आहेत माझ्या संग्रही.\nमाझ्या या धाग्यात महत्वपूर्ण माहिती पुरवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:11:43Z", "digest": "sha1:JR4VD2RIIIC52HRN3F3UJGNDIL2OAMQY", "length": 8340, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बरड गोळीबाराच्या सीआयडी चौकशीसाठी “जय मल्हार क्रांती’चा उपोषणाचा इशारा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबरड गोळीबाराच्या सीआयडी चौकशीसाठी “जय मल्हार क्रांती’चा उपोषणाचा इशारा\nफलटण – बरड, ता. फलटण येथे गुलाब भंडलकर यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर व सुत्रधार अद्याप फरारी आहेत. तरीही पोलिस प्रशासन तपासात दिरंगाई करत आहे. हल्लेखोरांना अटक झाली नाही तर दि. 18 पासून उपोषण करण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nदरम्यान, गोळीबाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुलाब भंडलकर यांच्यावर झालेला गोळीबार व प्राणघातक हल्लाची लवकरात लवकर सीआयडीमार्फत चौकशी व्हावी व संबधित गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी, अन्यथा 18 जानेवारी 2019 ला जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई होत आहे. याबाबी गांभीर्याने घेण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/23685%2523comment-207717", "date_download": "2019-01-20T22:27:32Z", "digest": "sha1:JS25C2QUIOSAJ7S4AEUXI6TQBLXDFZ4W", "length": 5702, "nlines": 94, "source_domain": "www.manogat.com", "title": "काळजाची कांच | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक जयन्ता५२ (गुरु., ०८/११/२०१२ - १४:५६)\nकाळजाची कांच जेंव्हा चूर झाली\nकाळजी सारी क्षणी त्या दूर झाली\nत्या नकाराचे किती आभार मानू \nमाणसांची माहिती भरपूर झाली\nयायची ना वादळे आता कधीही\nलुप्त झाली आणि माझे ऊर झाली\nपापण्यांची तोडुनी दारे निघाली\nबेलगामी आसवे चौखूर झाली\nअर्ज माफीचा कधी केलाच नव्हता\nही अशी 'सुटका' कशी मंजूर झाली\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nमतला आवडला प्रे. एक अज्ञात (शनि., १०/११/२०१२ - ०५:४२).\nसहमत प्रे. मिलिंद फणसे (शनि., १०/११/२०१२ - ०८:४७).\n छान आहे तुझी गझल आवडली. फक्त अभिव्यक्ती थोडी अजून प्रभा प्रे. प्रोफ़ेसर (सोम., १२/११/२०१२ - ०३:४२).\nआवडली प्रे. कुमार जावडेकर (सोम., १९/११/२०१२ - १७:४२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/play-keeps-me-alive-41451", "date_download": "2019-01-20T22:35:15Z", "digest": "sha1:VJ3YONFOUG7QC2QWBDQ34J7EWBWERUSR", "length": 13997, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The play keeps me alive नाटकाने मला जिवंत ठेवले - जयंत सावरकर | eSakal", "raw_content": "\nनाटकाने मला जिवंत ठेवले - जयंत सावरकर\nरविवार, 23 एप्रिल 2017\nउस्मानाबाद - 'आतापर्यंत 110 नाटकांमध्ये कामे केली, काही नाटकांचे अनेक प्रयोग केले. वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम केले. प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही तरी दिले, नाटकापासून मिळालेल्या सुखाचा आनंद मोजता येत नाही. नाटकाने मला जिवंत ठेवले आहे,'' असे मत 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.\nउस्मानाबाद येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सावरकर यांची अमित भंडारी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी बॅकस्टेजपासून ते नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासातील अ���ेक अनुभव सांगितले. सावरकर म्हणाले की, नाटकामध्ये येण्याला नातेवाइकांचा विरोध होता. मध्यमवर्गीयांचे जीवन जगणारे आमचे कुटुंब होते. 1955 मध्ये नाटकांशी संबंध आला. नाट्यक्षेत्रात आल्यानंतर कमी शिक्षणाची लाज वाटावी, अशी परिस्थिती होती. कारण या क्षेत्राशी संबंधित असलेली माणसे उच्च विद्याविभूषित अशीच होती. त्यांच्यापर्यंत कसे पोचता येईल, असा प्रयत्न केला.\nएका कीर्तनकारांकडून व्याकरण शिकता आले. त्यांचे अनुकरण हे अभिनयाच्या यशाची पायरी ठरली. तो पुढे एक कर्तृत्वाचा महत्त्वाचा दुवा ठरला. प्रारंभी एका नाटकात अपयश आले; परंतु कधीच पिचून गेलो नाही. यश मिळण्यासाठी काम करावे लागते, याची किंमत मला त्या वेळी कळाली. नकारात्मक विचार कधीच केला नाही. त्यामुळे पुढील आयुष्य सुकर गेले, असेही सावरकर यांनी सांगितले.\nबॅकस्टेजचा उपयोग नट होण्यासाठी\nनाटकाची आवड असल्यामुळे टेपरेकॉर्डर, पार्श्वसंगीत, हिशोब लिहिणे, प्रॉम्पटिंग करणे आदी कामे मिळावी म्हणून आपण प्रयत्न केला असल्याचे सावरकर यांनी सांगितले. बॅकस्टेजचा उपयोग नट होण्यासाठी झाला. आतापर्यंत 110 नाटकांमध्ये काम केले; परंतु शारदा नाटकातील श्रीमंताचं आणि कडाष्टक नाटकातील कर्करावांचं काम करावे, अशी मनापासून इच्छा होती. हे काम मला अजूनपर्यंत मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे मिळाल्यानंतर कालचा (शुक्रवार) दिवस कसा होता, या प्रश्नाला उत्तर देताना सावरकर म्हणाले की, माझी निवड बिनविरोध झाली. काल सूत्रे स्वीकारल्यानंतर उस्मानाबादकरांनी मला नवसंजीवनी दिली.\nराष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी आता स्वतंत्र निवडप्रक्रिया\nनवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुक��ाच सोशल मीडियावर...\n'शिवस्मारकाला बंदी अन् डान्सबारला परवानगी'\nऔरंगाबाद : \"छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाच्या कामावर न्यायालयाने बंदी घातली आणि डान्स बारवर असलेली बंदी उठवली. त्यामुळे या राज्यात...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A4-2/", "date_download": "2019-01-20T21:20:51Z", "digest": "sha1:7IOWWWXZTIO4GVP5OC4LOSQGXUTQBZLF", "length": 5743, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "चंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे. फोटोपाहून wow म्हणाल.. – Bolkya Resha", "raw_content": "\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे. फोटोपाहून wow म्हणाल..\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे. फोटोपाहून wow म्हणाल..\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे. फोटोपाहून wow म्हणाल..\nफोटोत दिसते त्या सुंदर मुलीच नाव अनन्या आहे. अनन्या बहुतेक वेळा शाहरुख खानच्या मुली सुहान खानसह दिसतात. अनन्या पांडे, सुहाना खान आणि संजय कपूर यांची कन्या शायनी कपूर ह्या तिघी चांगल्या मैत्रिणी आहेत. बर्याचदा ह्या तिघी डिनर पार्ट्या किंवा एखाद्या चित्रपट डेट ला एकत्र येतात. अनन्या पांडे कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का पाहण्यासाठी खाली स्कोल करा.\nकरण जोहरच्या ���वीन चित्रपटात ‘स्टूडंट ऑफ दी इयर 2’, टायगर श्रॉफ दोन नव्या अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या चित्रपटापासून तिच्या बॉलीवूड कारकीर्दीची सुरुवात करतील. चंकी पांडे आणि भावना पांडेची मोठी मुलगी अनन्या यांचा जन्म २९ मार्च १९९९ रोजी झाला. ती शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची जिवलग मैत्रीण आहे.\nअनन्या सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. Instagram वर त्यांचे फोटो नेहमीच व्हायरल होत रहातात. अनन्याकडे 3 लाखांपेक्षा जास्त अनुयायी आहेत. सहसा त्यांचे पालक सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात त्यामुळे ती चांगलीच चर्चेत येते.\nवडिलांप्रमाणे, अनन्यालाच बॉलिवूडमध्येच रस असतो. ग्लॅमर उद्योगाशी संबंधित अनन्या धर्म प्रॉडक्शन आगामी चित्रपटाच्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाची सुरुवात करणार आहे.\nअनन्याबरोबरच, या चित्रपटात टायडर श्रॉफसह अभिनेत्री तारा सुतरिया देखील असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा ​​करणार आहे\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे.. फोटोपाहून थक्क व्हाल\nअल्लू अर्जुन यांच्या सुंदर पत्नी बद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/18283", "date_download": "2019-01-20T22:31:50Z", "digest": "sha1:BADPAKD3NPHEQHAAUCZYIGWU46FTICQQ", "length": 7409, "nlines": 115, "source_domain": "www.manogat.com", "title": "लवाद | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक सतीश वाघमारे (रवि., १५/११/२००९ - ११:४७)\nबाप-लेक आज पुन्हा कडाक्यानं भांडलेत-\nटोकदार अपशब्द घरभर सांडलेत..\nमी सारं ऐकतेय, पाहतेय\nत्याच्या डोळ्यांतले अश्रू - धुमसणारे\nआणि ह्यांचे अबोल हुंदके\nफक्त मलाच ऐकू येणारे...\nदोन वादळांमधल्या अस्वस्थ शांततेत\nजीव मुठीत घेऊन वावरतेय,\nजेव्हा मला बनावं लागेल\nत्या दोघांतला लवाद ,\nस्वतःची कुठलीच दाद- फिर्याद\nत्या दोघांची वकील, साक्षीदार\nकुणी जिंको वा हरो, शेवटी\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nवा... प्रे. श्रावण मोडक (रवि., १५/११/२००९ - १२:२५).\nवेगळा विषय प्रे. जयन्ता���२ (रवि., १५/११/२००९ - १८:२२).\nहेच प्रे. मिलिंद फणसे (सोम., १६/११/२००९ - ०१:५२).\nमाफ करा. प्रे. बेफ़िकीर (रवि., १५/११/२००९ - १९:१६).\nसुंदर विषय प्रे. कमलाकर दिवाकर (सोम., १६/११/२००९ - ०३:४७).\nसुरेख कविता... प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., १६/११/२००९ - ०६:४७).\nकठोर, कटू वास्तव इतके अचूक आणि संयत शब्द लेऊन .... प्रे. सुधीर कांदळकर (सोम., १६/११/२००९ - १३:४८).\n'मध्यस्थ' हें नाटक ... प्रे. सुधीर कांदळकर (सोम., १६/११/२००९ - १३:५०).\nखरेच प्रे. मी प्राजक्ता (मंगळ., १७/११/२००९ - १२:०१).\nसुरेख.. प्रे. चैतन्य दीक्षित (गुरु., १९/११/२००९ - ११:०२).\n प्रे. चित्त (सोम., २३/११/२००९ - १९:२०).\n प्रे. सतीश वाघमारे (गुरु., १९/११/२००९ - १७:२७).\nवश्यश्च पुत्रो प्रे. प्रणव सदाशिव काळे (रवि., २२/११/२००९ - ११:१९).\n प्रे. सतीश वाघमारे (सोम., २३/११/२००९ - १८:३४).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ८ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spandane.wordpress.com/2017/12/06/%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A6-pro-active-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T22:19:27Z", "digest": "sha1:CYTE7L6SYTCQPBY3H4LDSUX6AQUH3BNK", "length": 10377, "nlines": 125, "source_domain": "spandane.wordpress.com", "title": "५५०) Pro Active – स्वयंप्रेरित | Spandane", "raw_content": "\n५५१) मत प्रदर्शन: »\n५५०) Pro Active – स्वयंप्रेरित\n५५०) Pro Active – स्वयंप्रेरित\nप्रत्येक माणसाची वर्तणूक हा खरेतर संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक माणसाचे दुसऱ्याबरोबरचे वागणे सारखे तर नसतेच, पण एकसारखे सुद्धा नसते.\nPro Active म्हणजे स्वयंप्रेरित. जन्मापासून अनेक नाती निर्माण होतात. काहींच्या बरोबर आपले सूर जुळतात तर काहींच्या पासून आपण दोन हात लांबच राहतो. ह्या जीवन प्रवासात आपल्याला अनेकांची मदत लागते / मदत होते. काही जण प्रेमापोटी – कर्तव्यापोटी अशी मदत करतात. ह्याचे स्मरण अनेकवेळा मोठेपणी राहत नाही. अनेक वेळा अनेक जणांना समोरच्या माणसाने आपल्याला हवी असलेली किंवा अपेक्षित असलेली उत्तरे द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु प्रत्येक वेळी हे शक्य नसते. काहीवेळा जवळची माणसे – नातेवाईक – मित्र न विचारता सुद्धा आपल्याला सल्ला देतात. हा सल्ला जर आपल्या अपेक्षेत बसणार असेल, तर आपण त्याचे स्वागत करतो. परंतु जर हा सल्ला आपल्या अपेक्षेत बसणारा नसेल, तर मात्र आपण त्या माणसापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो.\nइथेच आपली चूक होण्याची शक्यता असते. हा अप्रिय सल्ला त्या माणसाने आपल्याला दुखावण्यासाठी दिलेला नसून, आपल्यावरील प्रेमापोटी व आपले नुकसान होऊ नये म्हणून दिलेला असतो. त्या सल्ल्याचा परिणाम आपल्यासाठी श्रेयस्कर असतो.\nजी माणसे शिकलेली आहेत, ज्यांना तुमची खरी ओळख आहे, तुमचा स्वभाव माहित आहे, तुमच्यावर आत्यंतिक प्रेम आहे व तुमचे भले व्हावे अशी प्रामाणिक ईच्छा आहे तेच लोक असा श्रेयस्कर पण तुम्हाला अप्रिय वाटणारा Pro – Active सल्ला देतात. त्यांना तोंडावर गोड बोलणे जमत नाही. तुमच्या स्वप्नातील पुढील खाच खळगे त्यांना दिसतात आणि म्हणूनच ते योग्य असा सल्ला देतात. तुमचा विरोध त्यांना अपेक्षित असतो. त्याचे तुम्ही स्वागत केले पाहिजे. आपल्या समस्येकडे / स्वप्नाकडे पुन्हा एकदा गांभीर्याने बघितले पाहिजे.\nशेवटी निर्णय हा तुम्हीच घ्यायचा असतो. परंतु पुढे भविष्यात समस्या आल्यानंतर अनेक वेळा अश्या माणसाला विचारले जाते कि त्या वेळी तुम्ही गप्प का बसलात अश्यावेळी आपल्या भूकाळातील वागण्याचे विश्लेषण करा. तो माणूस गप्प बसल्यामुळे नुकसान तर तुमचेच झाले ना \nPro – Active सल्ला देणारी माणसे अनेकवेळा नाकारली जातात – कुटुंबात , समाजात, नोकरी / व्यवसायात सुद्धा. मित्रानो. अशी माणसे ओळखा आणि त्यांना मित्र करा. तुमचाच फायदा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.\n५५१) मत प्रदर्शन: »\n५९२ ) स्पंदने आणि कवडसे – ३१\n५९१) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१८ / २६-०८-२०१८\n५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य\n५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९\n५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१-०८-१९६९)\n५८७) स्वातंत्र्य – एक चिंतन\n५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी – १५-०८-२०१८\n५८१) फेसबुक संन्यास – २१-०७-२०१८\n५८०) आई-वडिलांची शाळा …….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07174+de.php", "date_download": "2019-01-20T20:52:28Z", "digest": "sha1:4M5SBEHZQT5ZUAIKTCEF4KXQP6V4UFKG", "length": 3464, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07174 / +497174 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mögglingen\nक्षेत्र कोड 07174 / +497174 (जर्मनी)\nआधी जोडलेला 07174 हा क्रमांक Mögglingen क्षेत्र कोड आहे व Mögglingen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mögglingenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mögglingenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497174 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMögglingenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497174 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497174 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cm-devendra-fadanvis-targets-opposition-46947", "date_download": "2019-01-20T21:43:38Z", "digest": "sha1:6JQUBVZAJ75GRKWSROP4SBORR6Q56U4U", "length": 12099, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM Devendra Fadanvis targets opposition बाहुबलीचा पार्ट टू दाखवायला तयार : मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nबाहुबलीचा पार्ट टू दाखवायला तयार : मुख्यमंत्री\nसोमवार, 22 मे 2017\nमाझ्याकडे चिठ्ठी आली आहे, की कट्टाप्पाने बाहुबली को क्यू मारा, याचे उत्तर मिळाले नाही. तुम्ही म्हणाला तर मी बाहुबली पार्ट टू दाखवायला तयार असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.\nमुंबई : माझ्याकडे चिठ्ठी आली आहे, की कट्टाप्पाने बाहुबली को क्यू मारा, याचे उत्तर मिळाले नाही. तुम्ही म्हणाला तर मी बाहुबली प���र्ट टू दाखवायला तयार असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. आज विधानसभेत एकमताने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम (जीएसटी) मंजूर करण्यात आला. त्यावेळी अभिनंदन करतेवेळी मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, \"देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत आपण तीन दिवस संपूर्ण चर्चा करून एकमताने विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम ( जीएसटी )विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासातील आज ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो. आपण सगळे या इतिहासाचे साक्षीदार आहात.\" मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व पक्षाचे गटनेते विधानसभेच्या सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.\nदरम्यान, जीएसटी बिलाच्या चर्चेवेळी विधानसभेत बाहुबली या चित्रपटावरून विरोधी व सत्ताधारी बाकावरून एकमेकांना बरेच टोले लगावले गेले. यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साधकबाधक चर्चा करत जीएसटी बील मंजूर करण्यात आले.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ��िपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-20T22:20:47Z", "digest": "sha1:4BANE6VH7JZPBKTESALO6ZV64466Z6QO", "length": 7297, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "रणवीर कपूर सोबत दिसणारी हि मराठी अभिनेत्री कोण आहे जाणून धक्का बसेल – Bolkya Resha", "raw_content": "\nरणवीर कपूर सोबत दिसणारी हि मराठी अभिनेत्री कोण आहे जाणून धक्का बसेल\nरणवीर कपूर सोबत दिसणारी हि मराठी अभिनेत्री कोण आहे जाणून धक्का बसेल\nरणवीर कपूर सोबत दिसणारी हि मराठी अभिनेत्री कोण आहे जाणून धक्का बसेल\nयेत्या १८ जानेवारी २०१९ रोजी “कृतांत” हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही पाहायला मिळाला. ट्रेलरवरूनच चित्रपटातील रहस्य आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, सायली पाटील यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. यासोबतच ट्रेलरमध्ये ‘दोन भावांचे गूढ आणि एक युवती यांची कथा ‘ चित्रपटात संदीप कुलकर्णी सांगताना दिसतो. हे सगळे रहस्य या युवतीभोवती दडले असल्याचे दिसून येते. ह्या गूढ युवतीची भूमिका साकारली आहे “वैष्णवी पटवर्धन ” या नवख्या अभिनेत्रीने. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…\nवैष्णवी पटवर्धन ही मूळची पुण्याची परंतु कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाली. एक मॉडेल म्हणूनही तिने काम पाहिले आहे.२०१५ साली ” मिस अर्थ ” ची ती फर्स्ट रनरअप ठरली . याशिवाय २०१६ साली ‘फेमिना मिस इंडिया’ ची फायनलिस्ट बनून टॉप टेन च्या यादीत तिने नाव मिळवले होते. पुढे kkajla हा पंजाबी म्युजीक व्हिडीओ साकारल���. “राजा अबरोडिया” या बॉलिवूड चित्रपटात तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळे वैष्णविला प्रसिद्धी मिळाली. काजल अगरवाल हिच्यासोबत ” हिमालया काजल ” ही जाहिरात तिने साकारली. त्यासोबतच स्ट्रेक्स, गारनिअर हेअर कलर सारख्या जाहिरातीत ति झळकली. माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी चित्रपट “बकेट लिस्ट” मध्येही वैष्णवी पटवर्धन हिने महत्वाची भूमिका बजावली होती.\nरणवीर कपूर गेस्ट असलेल्या भूमीकेत ह्याच चित्रपटात दिसला होता, रणवीर कपूरने केलेला हा त्याचा पहिला मराठी चित्रपट होता ज्यात त्याने आपला छोटासा रोल निभावला. ह्याच चित्रपटात वैष्णवी पटवर्धन आणि रणवीर कपूरची ओळख झाली आणि हा फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला. आता पुन्हा “कृतांत” या चित्रपटाद्वारे वैष्णवी प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपटातील गूढ तिच्याभोवती गुरफटलेले असल्याने तिच्या अभिनयाची झलक या चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे.\nशीतलने भय्याला नमवण्यासाठी खाण्यात जमालगोटा मिसळला पण “जमालगोट्याने” खरंच जुलाब लागतात का\nनेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या ह्या मराठी अभिनेत्रीने बिकिनीत फोटो शेअर केल्याने होतीये ट्रोल\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/sampurn-panchtantr-dusre-tantra-mitraprapti/", "date_download": "2019-01-20T21:58:40Z", "digest": "sha1:H7XWMBKNUGKJA2AJNFX27QDQ7JCD2SB6", "length": 7937, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "संपूर्ण पंचतंत्र दुसरे तंत्र : मित्रप्राप्ती", "raw_content": "\nसंपूर्ण पंचतंत्र दुसरे तंत्र : मित्रप्राप्ती\nसंपूर्ण पंचतंत्र दुसरे तंत्र : मित्रप्राप्ती\t- श्री. ह. अ. भावे\nसंपूर्ण पंचतंत्र’ हे मूळ संस्कृत पंचतंत्राचे शब्दश: भाषांतर आहे व कुठलाही क्रमसुद्धा बदललेला नाही. अशा तऱ्हेचे हे मराठीतील पहिलेच भाषांतर आहे. ‘पंचतंत्र’ म्हणजे’तंत्र’ नामक पाच कथासमूहांचा संग्रह. पंचतंत्रात मित्रभेद, मित्रसंप्राप्ती, काकोलूकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारक अशी पाच तंत्रे आहेत. या कथासमूहांना अथवा भ���गांना’तंत्र’ अशी संज्ञा वापरली आहे. मनोरंजक आणि ज्ञानवर्धक असा हा नीतिकथांचा संग्रह आहे\nप्रस्तावना पंचतंत्र हा नीतिकथांचा संग्रह आहे, हे आपण पाहिले आहे. पंचतंत्राच्या प्रारंभीच’कथामुखा’ मध्ये त्याचे रचना प्रयोजन स्पष्ट केलेले आहे अमरशक्ती राजाच्या तीन’शास्त्रविमुख’ आणि’विवेकरहित’ अशा पुत्रांना केवळ सहा महिन्यांच्या काळात’नीतिशास्त्रज्ञ’ बनविण्याचे आव्हान स्वीकारून विष्णुशर्म्याने हा नीतिबोधक कथांचा संग्रह एका सूत्रात गुंफला आहे. म्हणजे पंचतंत्राचे श्रोते आहेत तीन राजकुमार, जे शास्त्रविमुख आणि विवेकरहित आहेत. त्यांना नीतीचे ज्ञान हवे आहे; पण ती नीती आहे ऐहिक जीवनाशी संबद्ध, धर्म, अर्थ आणि काम या त्रिविध पुरुषार्थांशी संबद्ध, मोक्षसाधनेशी त्यांना कर्तव्य नाही. त्याचमुळे मनू आदींनी सांगितलेले धर्मशास्त्र, चाणक्य आदींनी सांगितलेले अर्थशास्त्र आणि वात्स्यायन आदींनी सांगितलेले कामशास्त्र यांचे ज्ञान राजकुमारांना व्हावे, त्यांच्या ठायी बुद्धिप्रकाश फाकावा, अशीं राजाची इच्छा आहे. परंतु जीविताची मर्यादा आणि ज्ञानाची असीमता व अनंतता ध्यानी घेता हे सारे ज्ञान संक्षेपाने, पण नेमकेपणाने प्रात झाले पाहिजे, ते केवळ पुस्तकी न राहता व्यवहाराच्या, नाना जीवनप्रसंगांच्या संदर्भासह प्राप्त झाले पाहिजे, अशी राजाची स्वाभाविक अपेक्षा आहे. विष्णुशर्म्याने जो कथारूपाचा आश्रय केला आहे, तो या जीवनसंदर्भांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पंचतंत्रातल्या कथासंभारांतून उमलून आलेले नीतिशास्त्र हे तत्त्वजड राहिलेले नाही; केवळ सुभाषितभांडारासारखे बनलेले नाही; तर नाना प्रकारच्या जीवनसंदर्भांत विश्वासू सोबत करणाऱ्या मित्रासारखे’ बनले आहे. पंचतंत्राचे श्रोते हे’नीतिशास्त्रज्ञ’ होण्याची अपेक्षा राखून अध्ययनाला प्रवृत्त झालेले आहेत, हे आपण कथामुखावरून पाहिलेच आहे. पंचतंत्रातील कथांमधून जी नीती परिस्फुटीत होत आहे, ती नीती मोक्षप्रवण धर्माशी संबद्ध नसून इहप्रवण राजनीतीशी आणि व्यवहारचातुर्याशी संबद्ध आहे. हे इहलोकीचे जीवन वैयक्तिक आणि सामूहिक संदर्भात यशस्वी कसे करावे, त्यात अवधान कसे सांभाळावे, वंचना कशी टाळावी, विपरीत प्रसंगांवर मात कशी करावी आणि’शठं प्रति शाठ्यम्’ या तत्त्वाचा अवलंब करून जीवन संघर्षात टिकाव कसा धरावा, याचाच बोध पंचतंत्रातल्या कथांतून उमलून येतो. म्हणजे पंचतंत्रातल्या नीतिकथा या चातुर्यकथा आहेत; व्यवहार नीतिकथा आहेत. या कथा वाचताना’येथ चातुर्य शहाणे झाले ’ अशी जाणीव वाचकांच्या मनात जागल्यावाचून राहत नाही.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: संपूर्ण पंचतंत्र दुसरे तंत्र : मित्रप्राप्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T21:44:40Z", "digest": "sha1:LCSNNJ3RCLCHNUPVH27VV7VZFFUIKMYO", "length": 9344, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेस्ट संप : मनसेने कोस्टल रोडचे काम पाडले बंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेस्ट संप : मनसेने कोस्टल रोडचे काम पाडले बंद\nमुंबई – बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. परंतु, प्रशासनाला संपावर अद्याप काढण्यात यश आलेले नाही. संपावर तोडगा निघाला नाहीतर सोमवारी मुंबईत तमाशा करू, असा इशारा मनसेने रविवारीच दिला होता. यानुसार मनसे आज रस्त्यावर उतरली असून कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे.\nमनसे कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडच्या कामाला विरोध दर्शवत तेथून सर्व मशिन्स हलविण्यास भाग पाडले आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळे ठोकले आहे. संप मिटत नाही, तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरु करून देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार असून संपाबाबत चर्चा करणार आहेत.\nकाय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या\n– महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे\n– एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी\n– अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती\n– बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल\n– कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदोषींवर किती दिवसांत कारवाई करणार ; आदिवासी विकास योजनेतील घोटाळा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-government-will-complete-is-next-two-year-ncp-supremo-comments-on-shivsena-bjp-alliance/", "date_download": "2019-01-20T21:21:51Z", "digest": "sha1:DS4R5IO77VDRYNJQGKRNNYOINWBYLYVB", "length": 6411, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपचे सरकार आणखीन दोन वर्षे काढेल; शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपचे सरकार आणखीन दोन वर्षे काढेल; शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा: ‘सामनामधून आपण रोज नवनवीन वाचतो. मात्र शिवसेनेची भूमिका मला समजलेली नाही. त्यामुळे भाजप सरकार अजून दोन वर्ष आरामात काढेल’ असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच शिवसेनेन सरकारचा पाठींबा काढला तर राष्ट्रवादी पाठींबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क काढले जात होते. मात्र ही भेट केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेले बदल हे गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले असल्याची टीका त्यांनी यावेळी ��ेली.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minimum-balance-charge-changes-for-sbi-customers-from-april-1/", "date_download": "2019-01-20T21:34:35Z", "digest": "sha1:22URV42VNPFLMWX7MFSLNG3ZCPLO3QSF", "length": 7819, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम\nटीम महाराष्ट्र देशा : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 1 एप्रिल म्हणजे आजपासून काही गोष्टी बदललेल्या आहेत. एसबीआयने ग्राहकांसाठी इलेक्टोरल बॉन्ड, चेकबुक आणि मिनिमम बॅलेन्स यामध्ये बदल केले आहेत.\nमिनिमम बॅलेन्स : बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो.\nचेकबुक : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचं चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावं असं एसबीआयने सांगितलं होतं. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आलं आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं आहे.\nइलेक्टोरल बॉन्ड: देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prostitutes-better-government-officials-says-bjp-mla/", "date_download": "2019-01-20T21:21:47Z", "digest": "sha1:MUODB46D2GEZZERMYVONR4S5VDPXRUNM", "length": 6300, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्यांचे चरित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्यांचे चरित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nनवी दिल्ली : अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केले आहे. सुरेंद्र सिंह असं त्याचं नाव आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बैरियाचे भाजपा आमदार आहेत. दरम्यान भाजपा आमदाराच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nअधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन प्रमाणिकपणे आपले काम करतात. पण अधिकारी पैसे घेऊन काम करतील याची शाश्वती नाही असे मत आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यात येतीये.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nटीम महाराष्ट्र देशा- काल झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सामन्यात कांगारूंना पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक विजय…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/small-business-disaster-bjp-government-bhalchandra-kanago-118300", "date_download": "2019-01-20T21:54:25Z", "digest": "sha1:XVGLZHOYPR7GHSYC743ZVJY7VNJ2L3IN", "length": 13483, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "small business in disaster by BJP Government Bhalchandra Kanago भाजप सरकारमुळे छोटे उद्योग संकटात - डॉ. भालचं��्र कानगो | eSakal", "raw_content": "\nभाजप सरकारमुळे छोटे उद्योग संकटात - डॉ. भालचंद्र कानगो\nमंगळवार, 22 मे 2018\nदेवठाण - 'काळ्या पैशांच्या नावाखाली भाजप सरकारने जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली. नोटाबंदीच्या नावाखाली श्रीमंत, उद्योजकांचे पैसे \"व्हाइट' केले. निवडणुकीत आर्थिक मदत करणाऱ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला. त्यानंतर \"जीएसटी' लागू करून छोटे व्यावसायिक संपविण्याचे काम केले. अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांना शरण गेलेले हे सरकार आहे,'' अशा शब्दांत भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो यांनी सोमवारी टीका केली.\nमहाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे बारावे अधिवेशन अकोल्यात आज सुरू झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारभारी उगले होते. माजी मंत्री मधुकर पिचड, सुभाष लांडे, श्‍याम काळे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. कानगो म्हणाले, 'विडी कामगारांच्या प्रश्नांत अकोले-संगमनेरचे योगदान कायम राहिले. भविष्यात विडी कामगारांचे प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्‍यता आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होताना जुने धंदे मरतात; मात्र या मरणाऱ्या धंद्यांना सरकारने मदत केली पाहिजे. भाजप सरकारमुळे छोटे उद्योग संकटात आले. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत \"भाजप हटाव'साठी काम सुरू करावे.''\nविडी कामगारांच्या मुला-मुलींचे मोफत शिक्षण झाले पाहिजे, दरमहा साडेतीन हजार रुपये निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे, विडी कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळावे, घरकुल योजनेतून घर मिळावे, या मागण्या अधिवेशनात करण्यात आल्या.\nजातीय दंगली घडविण्याचा डाव - पिचड\nमधुकर पिचड म्हणाले, 'साखर व्यवसाय अडचणीत असताना शत्रुराष्ट्र पाकिस्तानातून हे सरकार साखर आणते. देशात गोमांस, जातिधर्मांच्या नावाखाली दंगली घडविल्या जातात. 2019च्या निवडणुकीपूर्वीही जातीय दंगली घडवून सत्ता मिळविण्याचा त्याचा अजेंडा आहे. त्यासाठी सावध राहा. फडणवीस सरकार, आम्हाला समृद्धी महामार्ग नको. गावोगावचे, खेड्यापाड्यांतील रस्ते बनवून द्या.''\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-20T20:50:26Z", "digest": "sha1:OUPVPOU66DH4QJHCTXX6GPG5DOBS3EJQ", "length": 6437, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "“त्या दिवशी बाळासाहेबांनी मला वाचवले नसते तर”… अमिताभ बच्चन यांनी सांगितली आठवण – Bolkya Resha", "raw_content": "\n“त्या दिवशी बाळासाहेबांनी मला वाचवले नसते तर”… अमिताभ बच्चन यांनी सांगितली आठवण\n“त्या दिवशी बाळासाहेबांनी मला वाचवले नसते तर”… अमिताभ बच्चन यांनी सांगितली आठवण\n“त्या दिवशी बाळासाहेबांनी मला वाचवले नसते तर”… अमिताभ बच्चन यांनी सांगितली ��ठवण\nहिंदि मराठी सिने सृष्टीतील दिग्गज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यातील घनिष्ठ नात्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळते.मराठीतील दिग्गज दादा कोंडके यांच्या चित्रपटाला जेव्हा चित्रपटगृह मिळत नव्हते त्यावेळी देखील खुद्द बाळासाहेबांनी पुढाकार घेत मराठी चित्रपट सृष्टीला पुढे आणण्यास मदत केली होती. तेव्हापासून दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मैत्रीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ” ठाकरे ” हा मराठी चित्रपट २०१९ साली प्रेक्षकांसमोर येत आहे. यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी देखील बाळासाहेबांची गोड आठवण सांगितली आहे.\n१९८२ साली ‘कुली’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच एका सिन दरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. यादुखापतीमुळे ते काही दिवस बेशुद्ध देखील झाले होते. बंगलोर वरून विमानातून त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. यावेळी मुसळधार पाऊस असल्याने कुठल्याही अम्ब्युलन्सची सुविधा त्यांना मिळाली नाही. परिस्थिती आणखीनच गंभीर होत असतानाच बाळासाहेबांनी शिवसेनेची अम्ब्युलन्स त्यांच्या मदतीसाठी रवाना केली. ‘ही मदत त्यावेळी मला मिळाली नसती तर… ‘ असे उद्गार काढत बाळासाहेब मला माझ्या वाडीलांसारखे असल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले त्यावेळी देखील बाळासाहेबांनी मातोश्रीवर जया आणि अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करून अगदी आपल्या सुनेप्रमाणेच तिचे स्वागत केले होते.\nआशा अनेक गोड आठवणी काढत बाळासाहेब यांच्यावर केवळ एकच चित्रपट न बनवता अनेक वेबसिरीज बनवल्या जाव्यात, असे मत अमिताभ बच्चन यांनी सांगितले\n“सूर्यवंशम” चित्रपट अभिनेत्रीबद्दल ९९% लोकांना हे सत्य माहित नाही… सत्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल\nडॉ बाबासाहेब ‘सकपाळचे’ डॉ बाबासाहेब ‘आंबेडकर’ कसे झाले वाचा काय आहे आडनाव बदलण्यामागचे कारण\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-cid-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-20T22:03:28Z", "digest": "sha1:4GRDSM46GRPNS4W37IBPIGVYVVP6LWH5", "length": 6140, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "ह्या कारणामुळे CID मालिका सोनी चायनलला बंद करावी लागली. – Bolkya Resha", "raw_content": "\nह्या कारणामुळे CID मालिका सोनी चायनलला बंद करावी लागली.\nह्या कारणामुळे CID मालिका सोनी चायनलला बंद करावी लागली.\nह्या कारणामुळे CID मालिका सोनी चायनलला बंद करावी लागली.\n“दया तोड दो दरवाजा” असा acp प्रद्युमन यांचा डायलॉग अखेर २१ व्या वर्षी संपला. मालिका २१ जानेवारी १९९८ साली सुरु झालेली, मालिकेने तब्बल १५४७ एपिसोड केले. पण अखेर मालिका इतक्या घवघवीत यशानंतर आता बंद करण्यात आली. मराठीचा अव्वल दर्जाचा कॉमेडी शो “चला हवा येऊ द्या” ह्या कार्यक्रमांत हि बऱ्याच भागात CID वर आधारित कॉमेडी दाखवण्यात आली. इतकंच नव्हे तर तामिळ आणि मल्याळम भाषेतल्या शो मधेही CID वर आजही जोक मारले जातात .\nऑक्टोबर २०१८ म्हणजे मागच्याच महिन्यात सोनी टीव्हीने ऑफिशिअल अनोसमेन्ट करून मालिका संपली असं जाहीर केलं. पण मालिका इतक्या जबरदस्त फॉर्म मध्ये असताना ती बंद का करण्यात आली असा अनेकांनी सवाल उठवला. #savecid अशी विनवनीही अनेकांनी सोशिअल मीडियावर केली पण त्याचा काही उपयोग झाल्याचं दिसलं नाही. डायरेक्टर आणि प्रोड्युसर बी. पी. सिंग यांनी ह्याबाबत खुलासा केला. ते म्हणाले cid मालिका सोनी टीव्ही मागच्या दोन वर्षांपासून बंद करण्याच्या प्रयत्नात होती. मालिकेचे संपूर्ण राईट्स सोनी टीव्हीला आहेत. सोनी टीव्ही असं का करत आहे असं विचारलं असता त्यांचं म्हणणं होत कि मालिकेचा टीआरपी खूप खालावला आहे त्यामुळे ती बंद करावी लागतेय. पण सत्य काही वेगळंच होत.\nमालिका आजही तितकीच पहिली जाते जितकी गेल्या ४-५ वर्षांपासून पहिली जाते. आम्ही मालिकेत काही बदल करायला हवे होते त्यांच्या म्हणण्यानुसार रोज रोज तेच पाहून लोक कटलेट २१ वर्ष आम्ही मालिका दाखवली पण आता काळानुसार आम्हालाही बदलायला हवं. पण रसिकांना आजही मालिका आवडते मग आम्ही बदल करायचं कारणच काय लोकांना आजही तेच आवडत जे पूर्वी आवडायचं. त्यामुळे टीआरपी आहे तसाच आहे.\nहि आहे भारताची सर्वात हॉट अभिनेत्री जिने सनिलिओनीला माग टाकलं तेही बिकिनी किंवा अंगप्रदर्शन न करता\nमराठी अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या हॉटेलमधील तो वेटर मला पाहून हस्तमैथुन करू लागला मी लगेच..\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-20T21:35:36Z", "digest": "sha1:LLSF25YHYYCCHY4XHI2CM5JQBR3WANAM", "length": 13895, "nlines": 285, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "जगातील देश: कॅमेरॉन - Wanderlust vlog", "raw_content": "\nआफ्रिका, कॅमरुन, जगाच्या देश\nशासन युनिटी रिपब्लिक; बहुपक्षीय राष्ट्रपतीशक्ती (विरोधी पक्ष जे 1990 मध्ये वैध आहेत)\nचलन आफ्रिकन फॅन्सिअरियर आफ्रीकेन फ्रँक (एक्सएएफ)\nलोकसंख्या 17,340,702 (जुलै 200 9 अंदाज)\nLANGUAGES 4 प्रमुख आफ्रिकन भाषा गट, इंग्रजी आणि फ्रेंच अधिकृत\nकॅमरून मधील सर्वाधिक लोकप्रिय शहरे\nयाओने - फ्रेंच बोलत\nबामेंडा - इंग्रजी बोलत\nBuea - इंग्रजी बोलत\nदोआला - कॅमरून मध्ये व्यापाराच्या सर्वात मोठ्या शहर आणि मुख्य केंद्र (फ्रेंच बोलत)\nइबोलावा - फ्रेंच बोलत\nगरवा - फ्रेंच बोलत\nक्रिबी - फ्रेंच बोलत\nलिंबे - इंग्रजी बोलत\nNgaoundere - फ्रेंच बोलत\nxxx सॉकेटसह 220V, 50Hz आणि प्लग प्रकार डी आणि प्रकार एम.\nआपल्या मूळ परवान्यासह एक आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (IDP) आवश्यक आहे आपल्या स्थानिक ऑटोमोबाइल असोसिएशनने घरी सोडण्यापूर्वी IDP आपल्यास जारी केले जाऊ शकते.\nआपण 25 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे\nकिमान एक 1 वर्षासाठी पूर्ण परवाना असणे आवश्यक आहे\nजवळजवळ नेहमीच क्रेडिट कार्ड आहे (व्हिसा आणि मास्टरकार्ड सर्वोत्तम आहे)\nमद्यार्क, औषधे आणि वेश्याव्यवसाय\nकॅनाबिस बेकायदेशीर व गुन्हेगार आहे\nसूचीबद्ध लस शिफारस केलेली आहेत\nया देशासाठी सूचीबद्ध केलेल्या खालील लसींची शिफारस आपल्या संरक्षणासाठी आणि संसर्गजन्य रोग पसरविण्यास प्रतिबंध करण्यासाठी करण्यात येत आहे.\nहे फक्त कार्यकर्त्यांना किंवा कामाच्या नियुक्त कामावरील व्यक्तींनाच लागू होतात.\nआपण कोणत्याही चुकीची माहिती पाहता, किंवा आपण काही जोडण्यास इच्छुक असल्यास, आम्हाला मेल पाठवा.\nस्रोत आणि अधिक माहिती: thebasetrip.com\nटॅग्ज: आफ्रिका, कॅमरून, ���गातील देश, प्रवास माहिती, याऔंडे\nWanderlust VLOG एक प्रवास ब्लॉग आहे सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म जेथे आपण माहिती पाहू शकता, प्रवास मार्गदर्शक आणि गोष्टी आणि प्रवास गंतव्ये करू.\nजगातील देश: CABO VERDE\nजगातील देश: मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक\nवॅरलडलस्ट व्हीलॉग ऑक्टोबर 13, 2017\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या\nकाही सामान्य प्रवास घोटाळे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग जानेवारी 18, 2018\nवॅरलडलस्ट व्हीलॉग नोव्हेंबर 8, 2017\nवॅरलडलस्ट व्हीलॉग नोव्हेंबर 7, 2017\nजगभरातील विमानतळ वायफाय संकेतशब्द\nवॅरलडलस्ट व्हीलॉग नोव्हेंबर 4, 2017\nफ्लाइंग बद्दल काही आश्चर्यजनक गोपनीय माहिती\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल ऑक्टोबर 19, 2017\nजगातील देश: कॅन्गो रिपब्लिक\nवॅरलडलस्ट व्हीलॉग ऑक्टोबर 15, 2017\nमासिक अद्यतनासाठी साइन अप करा\nआमच्या फेसबुक पेज प्रमाणे\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, खाद्यान्न आणि पेय\nएंटवर्पमध्ये 2017 ग्रीष्म बार\nहेलेना ब्रॉइसियस जून 5, 2017\nब्लॉग, खाद्यान्न आणि पेय\nबेल्जियममधील एक्सएक्सएक्स ब्रुअरीजची आपण भेट दिली पाहिजे\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल ऑक्टोबर 28, 2017\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/best-marathi-kavita/marathi-kavita-5031/", "date_download": "2019-01-20T21:27:13Z", "digest": "sha1:KKN3XPMGL57QFH2C4RQKEY7C7O45FH7W", "length": 3411, "nlines": 74, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "निरभ्र आकाशात कुठेही मागमूस नव्हता... marathi kavita .", "raw_content": "\nनिरभ्र आकाशात कुठेही मागमूस नव्हता... marathi kavita .\nनिरभ्र आकाशात कुठेही मागमूस नव्हता... marathi kavita .\nपक्षी सारे मनसोक्त वावरतात\nछोट्या छोट्या डोळ्यात भरून...\nकाळे ढग जमत आहेत..\nभावनेचा कोंडमारा होत आहे..\nवाटत सार काही आता\nतकलादू नाती सहज तूटतात\nकाही तशीच तग धरून राहतात\nझाडांच्या घट्ट मुळाप्रमाणे विश्वासाने...\nकाही नाती वाहून जातात..\nकाही नाती नवीन होतात..\nवादळ हळूहळू शमत गेल..\nचित्र मात्र जरा वेगळ आहे...\nपाउल उचलत नाही मला..\nमाझ्याच पायाखाली दिसतो मला\nस्वप्नांचा चुराडा उन्हात चमकणारा\nमी का तमा करावी..\nतिच्या जाण्याने शमेल कधीतरी\nअसे सध्या तरी नाही वाटत...\nकुणाचे.. किती बळी घेणार\nसांगता पण येणार नाही...\nनिरभ्र आकाशात कुठेही मागमूस नव्हता... marathi kavita .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3219/", "date_download": "2019-01-20T21:55:38Z", "digest": "sha1:KG7E64TQVLAKNU4GDFGG4ZLK7FGIBVYZ", "length": 3928, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका", "raw_content": "\nवेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका\nAuthor Topic: वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका (Read 1769 times)\nवेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका\nवेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..\nपायलटची बायको ... \" गेलास उडत...\"\nमंत्र्याची बायको ... \" पुरे झाली तुमची आश्वासनं.\"\nशिक्षकाची बायको ... \" मला नका शिकवू...\"\nरंगारयाची बायको ... \" थोबाड रंगवीन.\"\nधोब्याची बायको ... \" चांगली धुलाइ करीन.\"\nसुताराची बायको ... \" ठोकुन सरळ करीन.\"\nतेल विक्रेत्याची बायको ... \" गेलात तेल लावत.\"\nन्हाव्याची बायको ... \" केसाने गळा काप्लात की हो माझा.\"\nडेंटिसची बायको ... \" दात तोडुन हातात देइन.\"\nशिंप्याची बायको ... \" मल शिवलंस तर याद राख.\"\nअभिनेत्याची बायको ... \" कशाला नाटक करता\nवाण्याची बायको ... \" नुसत्या पुड्या सोडु नका \"\nरेल्वे ड्रायव्हरची बायको.... \" आली का गाडी रुळावर/लायनीवर \nसंगणक अभियंत्याची बायको..... \" तुला डिलीट करून टाकीन\nमेनेजरची बायको म्हणेल.....\"तुम्हाला बरोबर म्यानेज करते..\nवेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका\nRe: वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका\nवेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/6-people-including-govind-gaikwad-killed-2-jamkhed-113015", "date_download": "2019-01-20T22:40:34Z", "digest": "sha1:PEWUTHAIZHLV4XDIA4ZXX4I5HBQDBHPX", "length": 12634, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "6 people including govind gaikwad killed 2 in jamkhed जामखेड- गोविंद गायकवाड याच्यासह 6 जणांनी गोळ्या घातल्या | eSakal", "raw_content": "\nजामखेड- गोविंद गायकवाड याच्यासह 6 जणांनी गोळ्या घातल्या\nरविवार, 29 एप्रिल 2018\nजामखेड : जामखेड येथील योगेश व राकेश राळेभात यांच्यावर गोविंद गायकवाड यांच्यासह सहा जणांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nयाबाबत कृष्णा अंबादास राळेभात(रा. मोरेवस्ती, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गोविंद दत्ता गायकवाड(रा. तेलंगशी) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. योगेश राळेभात व राकेश राळेभात जामखेड बाजार समितीच्या आवारातील काळेच्या हॉटेलवर सायंकाळी गप्पा मारत असताना गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी गोळ्या घातल्या, असे राकेश राळेभात याने जमखी अवस्थेत असताना कृष्णा राळेभात यांना सांगितले.\nजामखेड : जामखेड येथील योगेश व राकेश राळेभात यांच्यावर गोविंद गायकवाड यांच्यासह सहा जणांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nयाबाबत कृष्णा अंबादास राळेभात(रा. मोरेवस्ती, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गोविंद दत्ता गायकवाड(रा. तेलंगशी) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. योगेश राळेभात व राकेश राळेभात जामखेड बाजार समितीच्या आवारातील काळेच्या हॉटेलवर सायंकाळी गप्पा मारत असताना गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी गोळ्या घातल्या, असे राकेश राळेभात याने जमखी अवस्थेत असताना कृष्णा राळेभात यांना सांगितले.\nएक वर्षापूर्वी योगेश व राकेश यांचे उल्हास माने यांच्या तलामीतील मुलांच्या बरोबर राजकीय बोर्ड लावण्यावरून वाद झाला होता. त्याच वादाच्या कारणावरून पिस्तूलातून गोळ्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे\nमिरजमध्ये मोकळ्या चारचाकीवर गोळीबारः दोन फैरी झाडल्या\nमिरज - येथील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्स या इमारतीसमोर लावलेल्या खासगी मोटारीवर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. पण भर...\nप्रेमाच्या नादात स्वतःच्या वाढदिवशीच घेतला गळफास\nचिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या...\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/Category/Hall_Ticket_Page_5.html", "date_download": "2019-01-20T21:38:35Z", "digest": "sha1:NPUE63LZLIKLZZPX4EZFXDQFDKOSMCKZ", "length": 7891, "nlines": 119, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Maha NMK Download Admit Card / Hall Ticket", "raw_content": "\nNMK 2018: सर्व परीक्षांचे प्रवेशपत्र सर्वात जलद मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १८ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 महाराष्ट्र फायर सेवा [DMFS] प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षा प्रवेशपत्र\nदि. १७ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्���\n〉 भारतीय सर्वोच्च न्यायालय 'जूनियर कोर्ट सहाय्यक' पदांची परीक्षा प्रवेशपत्र\n〉 इंडियन ओव्हरसीज बँक [IOB] 'विशेषतज्ञ' पदांची परीक्षा प्रवेशपत्र\n〉 पंजाब अँड सिंध बँक [Punjab & Sind Bank] 'मॅनेजर' पदांची परीक्षा प्रवेशपत्र\n〉 अलहाबाद उच्च न्यायालय विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 एमपीपीएमसीएल [MPPMCL] व्यवस्थापन कार्यकारी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भारतीय [RRB] रेल्वेच्या ग्रुप- डी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदि. १४ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग [MHD] भरती पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nदि. १२ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] आसाम विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 गुजरात मेडिकल कौन्सिल [GMC] आरोग्य अधिकारी पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ११ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भारतीय रिझर्व बँक [RBI] मध्ये 'अधिकारी ग्रेड बी' पदांची भरती कॉल लेटर\n〉 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [NTPCL] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदि. १० सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथ 'नर्सिंग ऑफिसर' पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ०६ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सशस्त्र सीमा बल [SSB] ASI, SI & HC पदांची भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र\n〉 फेडरल बँकेतील [Federal Bank] 'अधिकारी व लिपिक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ०४ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक [IPPB] मध्ये 'अधिकारी' पदांची मुलाखत प्रवेशपत्र\n〉 भारतीय स्टेट बँक [SBI] प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मुलाखत प्रवेशपत्र\nदि. ०१ सप्टेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कृष्णा डीसीसीबी [DCCB] बँक कर्मचारी 'सहाय्यक / लिपिक' पदांची परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कार्यालय जिल्हा पंचायत राजनांदगांव प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) कॉल लेटर\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X & Y ट्रेड Phase II परीक्षा प्रवेशपत्र\nअधिक परीक्षेचे निकाल खालील पेजवर:\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/indian-maritime-university-mumbai-recruitment-16052018.html", "date_download": "2019-01-20T21:25:54Z", "digest": "sha1:KPFM3KMZOMBXPUUBS33FPY5SBUSDKR24", "length": 7741, "nlines": 115, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी [Indian Maritime University] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागा", "raw_content": "\nइंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी [Indian Maritime University] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागा\nइंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी [Indian Maritime University] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागा\nइंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी [Indian Maritime University Navi Mumbai] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nवयाची अट : ५५ वर्षे\nवयाची अट : ४० वर्षे\nवयाची अट : ४५ वर्षे\nमुलाखत दिनांक : १८ मे २०१८ रोजी दुपारी २:०० ते ५:०० वाजता\nमुलाखतीचे ठिकाण : इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी, नवी मुंबाबेर कॅम्पस - ४००७०६.\nनोकरी ठिकाण : मुंबई\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 May, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात��रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/air-india-workers-news/", "date_download": "2019-01-20T21:38:24Z", "digest": "sha1:ZG26PS4WADDEDQM5IKZDYUG5K4MDUEV6", "length": 9308, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एअर इंडियाचे पायलट असमाधानी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएअर इंडियाचे पायलट असमाधानी\nव्यवस्थापनाचा सुधारित वेतनाचा प्रस्ताव नाकारला\nनवी दिल्ली – एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्‌सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटनी केला आहे.\nरुंद बॉडी बोइंग विमान व अरुंद बॉडी विमान यांच्या पायलटांच्या वेतनात समानतेसाठी एअर इंडियाने वेतनात सुधारणेचा निर्णय घेतला. रुंद बॉडी पायलटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन पायलट गिल्डने (आयपीजी) यास विरोध करीत एअर इंडियाच्या व्यवस्थापनास नोटीस पाठविली आहे. कामगार आयुक्त दोन्ही पक्षांना बोलावून समेटाचा प्रयत्न करणार आहेत. आयपीजीचा एक पायलट म्हणाला की, हा निर्णय म्हणजे न्यायालयाचा\n2012 मध्ये सरकारच्या एका पॅनलने सर्व पायलटांच्या वेतनाची पुनर्रचना केली होती. त्यावर 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. जून 2016 मध्ये अरुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी नव्या वेतनाचा स्वीकार केला. रुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी मात्र नव्या वेतनास नकार दिला. आपले वेतन 25 टक्‍क्‍यांनी कमी होईल, असे संघटनेने म्हटले होते.\nत्यानंतर अरुंद बॉडी विमान पायलटांचे वेतन 2016 च्या करारानुसार दिले जात होते. रुंद बॉडी विमान पायलटांना मात्र जुनेच वेतन दिले जात होते. 2017 मध्ये आयपीजीने सुधारित वेतन संरचनेस मान्यता दिली. पण नागरी उड्डयन मंत्रालयाने नोव्हेंबर 2018 मध्ये ती फेटाळून लावली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविप्रोकडून बोनस शेअरची घोषणा\nस्वदेशी ई-कॉमर्स कंपन्यांची ग���ज : मोहनदास पै.\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nचलनी नोटांची गरज वाढणार\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nरबर उद्योगात रोजगाराची व निर्यातीची मोठी क्षमता\nग्रामीण भागात 1.37 कोटी घरांची निर्मिती पूर्णत्वास\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/liverpool-take-christmas-no-1-spot/", "date_download": "2019-01-20T21:46:48Z", "digest": "sha1:6CCTF5U2XI7ELRDP2KLIJS36LMQSBDXZ", "length": 8355, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लिव्हरपूल पहिल्या स्थानी कायम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलिव्हरपूल पहिल्या स्थानी कायम\nवोल्व्हरहॅम्पटन – मोहंमद सलाहच्या चांगल्या खेळाच्या जोरावर लिव्हरपूल संघाने वोल्व्हरहॅम्पटनचा 2-0 असा पराभव करत ख्रिसमच्या सुट्टीच्यापूर्वी इंग्लीश प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थान कायम केले आहे. वोल्व्हरहॅम्पटनने भक्कम बचावाचा खेळ करण्याचा प्रयन्त केला. परंतु, त्यांना अपयश आले. वोल्व्हरहॅम्पटन लीगमध्ये सातव्या स्थानावर आहे.\nसामन्याच्या सुरुवातीपासून वोल्व्हरहॅम्पटनने बचावात्म खेळ केला. त्यामुळे पहिले 20 मिनिटे गोल होऊ शकला नाही. 22 व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या मोहंमद सलाहने बॉलला योग्य दिशा देत गोल नोंदवला. त्यानंतर वोल्व्हरहॅम्पटन संघाने अनेक आक्रमक चाली रचल्या पण गोल करण्यात आक्रमकपटूंमध्ये समन्वय नसल्याने त्यांना गोल करण्यात अपयश आले.\nदुसऱ्या सत्रामध्ये 68 व्या मिनिटाला वर्गील वान डिकने गोल करत लिव्हरपूलची आघाडी 2-0 केली. त्यानंतर गोल करण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले आणि हा सामना लिव्हरपूलने 2-0 जिंकला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\nका��गिरी उंचावण्याची गरज : गेन्नारो गैटूसो\nखेलो इंडिया : फुटबॉलचे अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\n#व्हिडीओ : दुबईत भारतीय फुटबॉल चाहत्यांना पिंजऱ्यात कोंडून धमकावले\nविजयासह बार्सेलोनाचे पहिले स्थान भक्कम\nआशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारताच्या अभियानाला आजपासून सुरुवात\nआता भारताला हरवणे सोपे नाही\nअर्सेनाल क्‍लबच्या समान पध्दतीने भारतीय संघाला सेवा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-44/", "date_download": "2019-01-20T22:01:43Z", "digest": "sha1:UTTDYX7P4BAWU4ZQZIUASHHDNLHHCZNG", "length": 9348, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात 461 लाख टन उसाचे गाळप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\nपुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम वेगात सुरू असून आत्तापर्यत 461.99 लाख टन उसाचे गाळप झाले असून 489.51 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत चालेल, अशी शक्‍यता आहे. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गळीत हंगाम लवकर सुरू करण्यात आला होता. पण डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने सर्व कारखाने वेगाने सुरु झाले. सध्या राज्यात 185 साखर कारखाने सुरु आहे. त्यातील 99 सहकारी व 86 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.\nगेल्यावर्षी आत्तापर्यंत फक्‍त 411.21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तब्बल 424.50 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गाळपाचा वेग जास्त आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत गाळप हंगाम सुरू होता. यंदा मात्र दुष्काळाची पार्श्‍वभूमी असल्याने हा हंगाम फार काळ सुरू राहणार नाही.\nराज्यात सध्या पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 62 कारखाने सुरू आहे. त्यात 31 कारखाने सहकारी व तितकेच खासगी कारखाने सुरू आहेत. याशिवाय कोल्हापूरमध्ये 36 तर नांदेडमध्ये 32 साखर कारखाने सुरू आहेत. अहमदनगर विभागात 28 तर औरंगाबाद विभागात 22 कारखाने सुरू आहेत. राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या नसल्या तरी आगामी काळात त्या होणार आहेत. उसाला पाणी कमी पडण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सध्या राज्यात उस तोडणी वेगात सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/holi-festival-in-aurangabaD/", "date_download": "2019-01-20T21:17:29Z", "digest": "sha1:S3UZBCE2BM7ZYNV4L627NSB2ZHVON745", "length": 4995, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बार र् महिना म् आई छरे होळी। | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › बार र् महिना म् आई छरे होळी\nबार र् महिना म् आई छरे होळी\nपरळी : रवींद्र जोशी\nबंजारा समाजातील पारंपारिक पद्धतीने होळीचा सण परळी तालुक्यातील विविध तांड्यावर अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. बंजारा संस्कृतीचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बंजारा बांधव जल्लोषात व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले.\nहोळी या सणाला बंजारा समाजात फार महत्व आहे. बंजारा समाज राहत असलेल्या तांड्यावर पंधरा दिवस दररोज सायंकाळी लेंगी (गाणे) गायीली जाते. महिला व पुरुषांच्या लेंगीने सर्वच तांड्यावर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे. बंजारा समाज मागील काही वर्षात शहरात मोठ्या संख्येनी स्थायिक झाला आहे. तरीही शहरातील बंजारा समाजात पारंपरिक सणाची गोडी कायम आहे. यासाठी विविध तांड्यावर होळी सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\nबंजारा समाजातील परंपरे नुसार होळी पेटविण्यात आली. बंजारा बोली भाषेतील बंजारा समाजाचे आकर्षण असलेल्या लेंगी (गाणे) चा कार्यक्रम अतिशय रंगतदार ठरला. लेंगीच्या कार्यक्रमात महिला व पुरुष गायक सहभागी झाले होते.\nबंजारा परंपरेची होळी साजरी होत असताना नागरिकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा व ताल आणि सुरांच्या वेगळ्या शैलीने होळी गीतांची एक रंगत अनुभवायला मिळाली. होळी भोवती फेर धरून गायली जाणारी बंजारा गीते व थिरकणारी पाउले यामुळे ही होळी लक्षवेधी ठरली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t3932/", "date_download": "2019-01-20T21:03:12Z", "digest": "sha1:DWD3OJZ4W47JZ627DJ63SPKOZ7CPAVID", "length": 3344, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-साप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा मंगळवार दि.३ऑगस्ट २०१०", "raw_content": "\nसाप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा मंगळवार दि.३ऑगस्ट २०१०\nAuthor Topic: साप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा मंगळवार दि.३ऑगस्ट २०१० (Read 792 times)\nसाप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा मंगळवार दि.३ऑगस्ट २०१०\nचा हा १० वा अंक सोबत जोडलेला आहे.\nअंक वाचा प्रतिक्रिया कळवा...मित्रांनाही पाठवा.\nhttp://weeklysuryakanti.blogspot.com/इथेही वाचून ई-वाचनाचा अनोखा अनुभव घेऊ शकता.\nनेहमी प्रमाणेच सहकार्य अपेक्षित आहेच.\nमाझ्या रचना.....माझा आवाज....एक अनोखा काव्यनुभव \nसाप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा म���गळवार दि.३ऑगस्ट २०१०\nसाप्ताहिक सूर्यकांती....अंक १० वा मंगळवार दि.३ऑगस्ट २०१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-199635.html", "date_download": "2019-01-20T21:23:09Z", "digest": "sha1:MDNVDS7VSR57GAQSA6ELUY5NRDRFSIZF", "length": 12895, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nअनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम\n09 जानेवारी : अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान' चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका निभावणार याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा सलमानसोबत या चित्रपटात झळकणार आहे.\n'सुलतान' चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर अनुष्का-सलमानचा फोटो अपलोड करू याबाबतची माहिती देण्यात आली असून अनुष्का शर्मानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही न्यूज शेअर केली आहे.\nआदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास झफरचे आहे. हरियाणी कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण कर्जतमध्ये होत आहे. कुस्तीपटूच्या भूमिका साकारण्यासाठी सलमानने कुस्तीचे खास प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच, त्याने मिक्स मार्शल आर्टचेही धडे घेतले. या वर्षीच्या ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.\nआमिर, शाहरुखनंतर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडचा दबंग खान सलमानसोबत काम करणार आहे. पदार्पणातच तिने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी', आणि त्यानंतर 'जब तक है जान'मध्ये काम केलं. गेल्या वर्षी आलेल्या 'पीके'मध्ये ती आमिर खानसोबत झळकली, आणि आता सुलतानद्वारे ती सलमानसोबत काम करणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'सुलतान'anushka sharama. Salman khanSultanअनुष्का शर्माआमिर खानशाहरुख खानसलमान खान\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणा���्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Enterprises-Fund-should-be-investigated-in-the-COD/", "date_download": "2019-01-20T21:36:55Z", "digest": "sha1:LXMLVZEU47BESM4JUL7OKYKPKIIZNUND", "length": 8389, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एंटरप्राईजेस निधी’ची सीओडी चौकशी व्हावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘एंटरप्राईजेस निधी’ची सीओडी चौकशी व्हावी\n‘एंटरप्राईजेस निधी’ची सीओडी चौकशी व्हावी\n2014 सालापासून आतापर्यंत एंटरप्राईजेस निधीत साडेचार कोटी रुपये गोळा झाले आहेत. या निधीतून तातडीची कामे हाती घेणे आवश्यक असताना त्यावर अधिकार्‍यांकडून संशयास्पद उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे हा एंटरप्राईजेस निधी विनियोगाची ‘सीओडी’ (गुप्तचर विभाग) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केली. दरम्यान, सत्ताधारी सदस्यांनी निधी चौकशी मागणीला पाठिंबा दर्शविण्याऐवजी आयुक्‍तांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.\nयावेळी आयुक्‍त कुरेर म्हणाले, 3 वर्षांत 20 कोटी रुपये कामांचा प्लॅन बनविण्यात आला. मनपा अनुदानातून कामे हाती घेताना कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ताण पडत आहे. एसएफसी अनुदानातील 9 कोटी रुपये, घरपट्टीला अन्य निधीतून कामे हाती घेण्यात येत आहेत. जमा—खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. मात्र, तातडीची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खुलासा केला. पुष्पा पर्वतराव यांनी, विकासकामे अधिकार्‍यांच्या कामांबाबत शंका व्यक्‍त केली. त्याचबरोबर मनपाच्या स्थावर मालमत्तांतून मिळणार्‍या महसुलातून एंटरप्राईजेस निधीतील कामांबाबत शंका उपस्थित करताना सीओडी चौकशीची मागणी केली.\nदरम्यान, इतिवृत्त वाचन करून कायम करणाच्या विषयात विरोधी गटाची अधिकारीवर्गाविरोधातील आक्रमकपणा व सत्ताधार्‍यांची बोटचेपी भूमिका सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, आयुक्‍त कु���ेर यांच्या स्पष्टीकरणानंतर भैरेगौडा पाटील यांनी, आयुक्‍तांच्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्‍त केली.\nपंढरी परब यांनी शहरात दोन रेल्वे पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराची रहदारी व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गा शेजारून संपर्क रस्ते बनविण्यात यावे, अशी सूचना मांडली. दिपक जमखंडी यांनी 14 व्या वित्त आयोगातील 6 कोटी रुपये निधी तील कामे, वॉर्ड बजेटमधील तसेच स्मार्ट सिटी कामांची माहिती अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी केली.\nआयुक्‍त कुरेर म्हणाले, शहरातील 12 झोपडपट्टी परिसरात 1 कोटी 87 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ई—शौचालये, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतेची कामी हाती घेण्यात येत आहेत. अ‍ॅक्शन प्लॅन मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविले आहे.\nमहापौर व उपमहापौरांचा अधिकारीवर्गावर वचक नसल्याने मनमानी कामे केली जात आहेत. कपिलेश्‍वर पूल ते बॅ. नाथ पै सर्कल दरम्यानचा मार्ग नो हॉकर्स झोन घोषित करण्याची मागणी जमखंडी यांनी केली.\nमार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nसंमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा\nबाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’\nएड्सविरुद्ध पंचायतराजची भूमिका महत्त्वाची\n‘सुगी’ पर्वात बळीराजा दंग\nबेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Model-suicides-by-jumping-from-the-building/", "date_download": "2019-01-20T21:15:22Z", "digest": "sha1:HM4TFWGZA5JFS64OVHXSU4CDYCJDJ64O", "length": 4961, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या\nइमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या\nमित्राच्या पार्टीला आलेल्या 25 वर्षीय मॉडेल तरुणीने इमारतीच्या पंधराव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे मालाड, मालवणीमध्ये घडली. अर्पिता त्रिवेणीनाथ तिवारी असे मृत तरुणीचे नाव असून टीव्ही शोची ती अँकर असल्याची माहिती मिळते. या घटनेची नोंद करत मालवणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.\nमालाड पश्‍चिमेकडील मालवणी परिसरात असलेल्या कच्चा रोडवरील मानवतळ इमारतीमध्ये सोमवारी पहाटे साडेचार ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करणारी अर्पिता ही एका टीव्ही शोची अँकर असून रविवारी रात्री एका मित्राने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आयोजित केेलेल्या पार्टीसाठी ती आली होती. पार्टी आयोजित करणारा मित्र हा अर्पिताचा प्रियकर असल्याची माहिती मिळते. त्याच्यासोबत आणखी काही मित्र या पार्टीला उपस्थित होते. याठिकाणी झालेल्या वादानंतर अर्पिताने खिडकीतून खाली उडी घेतली.\nखंडणीखोर मांगलेशी संबंधित डीवायएसपीचा जबाब नोंदवला\nराज्य सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने\nरस्त्यावर दोन दिवस पार्क केलेली वाहने होणार जप्त \nइमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Transport-on-Harbor-Road-disrupted/", "date_download": "2019-01-20T21:17:15Z", "digest": "sha1:CC6N2LK5HJSJNOQC7GPSLUJQSDTVDVAA", "length": 5740, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हार्बरचा खोळंबा, मरे विस्कळीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बरचा खोळंबा, मरे विस्कळीत\nहार्बरचा खोळंबा, मरे विस्कळीत\nचेंबूर येथे रेल्वेरुळाखालील सिमेंटचे बॉक्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आल्याने मंगळवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बॉक्स बदलल्याने रेल्वेच्या वेगावर बंधने आली. हार्बरवरील रेल्वेवाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने चालू होती. मात्र ऐन गर्दीच्य���वेळीच हार्बरचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.\nमंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून हार्बर मार्गावरील चेंबूर येथे रुळाखालील सिमेंटचे बॉक्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रुळाखालील हे सिमेंटचे बॉक्स खूप जुने असल्याने ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या.\nहार्बरची वाहतूक उशिराने धावत असल्याची उद्घोषणाही करण्यात आली. मात्र रेल्वेने या कामाची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभर ही वेगमर्यादा कायम असल्याने सीएसएमटीकडे जाणार्‍या व येणार्‍या गाड्या उशिराने धावल्या.\nएकीकडे पावसाने दमदार हजेरी लावली असताना मध्य रेल्वेची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक आसनगाव लोकलमधील तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झाली. दिवा-कोपर स्थानकादरम्यान हा बिघाड झाला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी घरी परतणार्‍या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.\nकाही प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून घर गाठले. दरम्यानच्या काळात जलद मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर लोकलमधील तांत्रिक दोष दूर केले. त्यानंतर या ट्रॅकवरील वाहतूक पूर्ववत झाली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/In-Maval-the-process-of-recruitment-of-the-Kotwal/", "date_download": "2019-01-20T21:41:38Z", "digest": "sha1:ONVUELUEE5ONIB77XWFOSDXXJ7AYT6UN", "length": 6013, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मावळात कोतवाल भरती प्रक्रिया सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मावळात कोतवाल भरती प्रक्रिया सुरू\nमावळात कोतवाल भरती प्रक्रिया सुरू\nवडगाव मावळ : वार्ताहर\nमावळ तालुक्यातील करंजगाव, शि���णे, कोथुर्णे, करुंज, वराळे, सोमाटणे, लोणावळा, बऊर व टाकवे खु. या 9 सजांसाठी कोतवाल भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून मंगळवार (दि.8) पासून दि.15 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, अशी माहिती तहसिलदार रणजीत देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांनी दिली.\nसंबंधीत सजांच्या कोतवाल पदांसाठी आरक्षणांचा संवर्गही निश्‍चित करण्यात आला असून यामध्ये करंजगाव (सर्वसाधारण), शिवणे (सर्वसाधारण स्त्री), कोथुर्णे (भटक्या जमाती क), करूंज(सर्वसाधारण), वराळे(भटक्या जमाती ड), सोमाटणे (भटक्या जमाती क स्त्री), लोणावळा (सर्वसाधारण), बऊर (विषेश मागास प्रवर्ग) व टाकवे खु.(सर्वसाधारण) या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.कोतवाल भरतीसाठी दि.8 ते 15 पर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार आहे. दि.18 रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे व दि.19 रोजी तहसिल कार्यालयामध्ये पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 3 जून रोजी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात होणार आहे.\nदि.3 रोजी उत्तराची विवरणी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.5 रोजी हरकत मागविणे, 7 ला हरकतींवर सुनावणी, 8 ला तोंडी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.11 रोजी तोंडी परीक्षा व त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन दि.18 रोजी नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.यासाठी उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा कमी व 40 वर्षे वयापेक्षा जास्त नसावा, शैक्षणिक पात्रता किमान 4 पास असावी, उमेदवारांना लेखी व तोंडी परिक्षेत गुणवत्ता प्राप्त करावी लागेल अशा काही अटी लागू असून अर्जासोबत शैक्षणिक व वयाचा पुरावा असलेला दाखला, जातीचा दाखला, वर्तणूक व आरोग्याचा दाखला आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळ��ले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557069", "date_download": "2019-01-20T21:37:02Z", "digest": "sha1:T7EHX622662KCWF5BIFUSZZQLQKBW4W7", "length": 14158, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनपा निवडणूक आ.गाडगीळांच्याच नेतृत्वाखाली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा निवडणूक आ.गाडगीळांच्याच नेतृत्वाखाली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nमनपा निवडणूक आ.गाडगीळांच्याच नेतृत्वाखाली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nकेवळ डिजीटल लावून अथवा हवाई प्रचार करून निवडणुका जिंकता येत नाहीत तर त्यासाठी लोकांची कामे करणे महत्वाचे असल्याचा टोमणा मारत महापालिकेत भाजपाचाच ब्रॅण्डेड महापौर होणार, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला. मनपा निवडणुकीचा सर्व्हेचा निकाल आपल्या खिशात असल्यानेच आपण हा दावा करत असल्याचे सांगतानाच आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येणार असून माजी आमदार दिनकर पाटील आणि माजी उपमहापौर शेखर इनामदार हे त्यांना समन्वयकाची भुमिका पार पाडतील, अशी घोषणाही त्यांनी केली.\nभारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिका क्षेत्रातील बुथ कमिटय़ांच्या अध्यक्षांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. शुक्रवारी सायंकाळी भावे नाटय़मंदीरमध्ये मेळावा झाला. यात बुथ अध्यक्षांना शहरात कुटूंबांना भाजपाशी जोडण्यासाठी भेटवस्तूंचे वाटप करण्याबरोबर संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ हवेत फुगे उडवणे, डिजीटल बोर्ड झळकवणे, अथवा हवाई प्रचार करून मतं मिळत नाहीत तर त्यासाठी लोकांची कामं करावी लागतात. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते, असा टोला काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांचे नाव न घेता मारून चंद्रकांत पाटील यांनी भाषणाची सुरूवात केली. भाजपामध्ये बुथ प्रमुखांना नेत्याइतकीच किंमत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वतः गुजरातमधील एका बुथचे अध्यक्ष असल्याचे सांगून पाटील म्हणाले, बुथ कमिटय़ा भक्कम झाल्यास निवडणुका जिंकणे डाव्या हाताचा मळ आहे.\nमनपा क्षेत्रात एक लाख कुटुंबाना भेटवस्तु देणार\nनिवडणुकीत अचानक मतं मागण्यासाठी न जाता लोकांशी संपर्क वाढवा. त्यांच्या घरापर्यंत जा असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यासाठ�� प्रत्येक बुथला 200 भेटवस्तु देण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून हे संपर्क अभियान राबविण्यात येणार असून 25 फेब्रुवारी रोजी हे अभियान संपवण्याची सूचनाही त्यांनी केली. आपल्यालाही एका बुथची जबाबदारी द्या, प्रत्येक आठवडयाला आपण येऊन लोकांशी संपर्क साधू, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या जुलै महिन्यात महापालिका निवडणूक होईल. तोपर्यंत प्रत्येक कुटूंबाला किमान चार वेळा भेट द्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला चहा देतीलच पण मतेही देतील, अशी टिपणी पाटील यांनी केली. कोल्हापूरमध्ये आम्ही हा प्रयोग यशस्वी केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमनपा बरोबरच विधानसभा आणि लोकसभाही भाजपाच जिंकणार\nमहापालिकेची निवडणूक भाजपाच जिंकणार हे आपले भविष्य आहेच. पण विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाचीच सरशी असेल, असा दावाही त्यांनी केला. आपला हा दावा ज्योतिषावर आधारीत नाही. तर गेल्या चाळीस वर्षातील राजकीय अनुभव आहे. तो कधी फेल जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर महापालिका निवडणुकीचा सर्व्हे नागपूरच्या संस्थेकडून करण्यात आला आहे. त्याच्या अहवालाचा कागद आपल्या खिशात आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nआम्हाला कोणी अस्पृश्य नाही, प्रवेश सर्वांना देऊ पण उमेदवारी सर्व्हे सांगेल त्यालाच\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छूक आहेत. आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही. मेरीट पाहुन प्रवेश देण्यात येईल. काही प्रमाणात पार्श्वभूमी पाहून सर्वांनाच प्रवेश देऊ पण उमेदवारीचा शब्द कोणालाच देणार नाही. सर्व्हे सांगेल त्यालाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.\nमाजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत, दिनकर चव्हाण, रघुनाथ बोराडे, सुधीर पाटील, महेश मजगे, कॅ. बबन खाडे, संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nखा.पूनम महाजन 22 रोजी सांगली दौऱयावर\nभाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा खा. पूनम महाजन 22 फेबुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र दौऱयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत युवा मेळाव्याबरोबरच अनेक कार्यक्रमा��चे आयोजन करण्यात येणार आहे. 22 रोजी सायंकाळी पाच वाजता भावे नाटय़मंदिरात युवा मोर्चाचा मेळावा होणार असल्याचे मकरंद देशपांडे यांनी सांगितले.\nमाजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी बुथ अध्यक्षांच्या हजेरीसह स्वागत व प्रास्तविक केले. महापालिका निवडणूकीसाठी पक्षाने सुरू केलेली तयारी सांगितली. त्याचबरोबर बुथकमिटय़ा अध्यक्षांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.\nयावेळी आ. सुधीर गाडगीळ, माजी आ. दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सौ. नीता केळकर, मुन्ना कुरणे, बटूदादा बावडेकर, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, सुरेंद्र चौगुले, दरिबा बंडगर, पांडूरंग कोरे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बुथ कमिटय़ांचे अध्यक्ष उपस्थित होते.\nसोलापूर रेल्वे स्थानकावर 14 किलो सोने जप्त\nआष्टय़ात मोटरसायकल अपघातात पती-पत्नी ठार\nआगा.. देशी पेक्षा जरशीच बरी \nअनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/mahavitaran-on-viral-zero-rupees-electricity-bills-291727.html", "date_download": "2019-01-20T21:03:18Z", "digest": "sha1:FJJRLOGV5WL2J3G74DV46OVRSSEUZWA7", "length": 15445, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'त्या' शून्य रुपये वीजबीलाचं कोडं उलगडलं, महावितरण म्हणतंय...", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल��लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'त्या' शून्य रुपये वीजबीलाचं कोडं उलगडलं, महावितरण म्हणतंय...\n'सरकारी काम अन् चार महिने थांब' असं उगाच म्हटलं जात नाही पण महाव��तरणने तर याही पुढे जाऊन एका ग्राहकाला चांगलाच बुचकाळ्यात पाडलं.\nसांगली, 04 जून : शून्य रुपयाचे वीजबील आणि 10 रुपयांचा दंड असं भन्नट वीजबील गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर व्हायरल झालं होतं. शून्य वीज बिलामुळे दहा रुपयांचा दंड कसा भरणार असा प्रश्न सर्वांचा पडला होता. पण याचा खुलासा दस्तर खुद्द महावितरणने केलाय.\n'सरकारी काम अन् चार महिने थांब' असं उगाच म्हटलं जात नाही पण महावितरणने तर याही पुढे जाऊन एका ग्राहकाला चांगलाच बुचकाळ्यात पाडलं. सांगलीतील राहुल वरद यांना महावितरणने शून्य वीजबिल पाठवले. आणि सात दिवसांत वीजबिल नाही भरले तर 10 रुपये दंड भरावा लागेल असं नमूद केलं. साहजिकच शून्य रुपये भरायचे कसे आणि नाही भरले तर 10 रुपयांचा दंड का भरायचा असा प्रश्न राहुल वरद यांच्यासह अख्या सोशल मीडियाकर्मींना पडला. अनेकांनी हे वीजबिल फेक असल्याचं सांगितलं. पण, हा प्रकार खरोखरचं घडला असं महावितरणनेच स्पष्ट केलं.\nनवीन सुधारित बिलावर देय रक्कम, दंडाची रक्कम शून्य दाखवण्यात आली असून तांत्रिक कारणांमुळे ‘शून्य’ रुपयांच्या वीजबिलास 10 रुपये दंड/विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणने केलाय.\nमहावितरण म्हणतंय, राहुल वरद हे महावितरणच्या विश्रामबाग (जि. सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक 279100020747 असा आहे. मागील सहा महिन्यांपासून वरद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल येत वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना 99 युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वरद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीजबिलावर देय रक्कम ‘शून्य’ आली.\n10 रुपयांची तांत्रिक चूक\nचालू महिन्याचे वीजबिल आणि महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे. तर चालू देयकावर सात दिवसानंतर भरावयाची रक्कम शून्य येणे अपेक्षित होते. तांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी 10 रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीजबिलावर सर्व रकमा ‘शून्य’ करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत असं स्पष्टीकरण महावित���णने दिलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE/all/", "date_download": "2019-01-20T22:13:16Z", "digest": "sha1:IHSYYJJMRA7RE6B7Y34J2Z74FWO5GWI6", "length": 11157, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेता- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nक���िना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nआंध्रात भाजपचे फक्त चार आमदार आहेत. त्यातल्या एकाने राजीनामा दिल्याने खळबळ उडालीय.\nSBI YONO 20under20 अॅवाॅर्डच्या नामांकनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर\nहा अभिनेता एके काळी होता मनोरुग्ण; बॉलिवूडमध्ये लवकरच करणार कमबॅक\nVIDEO : सलमानच्या 'भारत'चा काऊंटडाऊन टीझर रिलीज\nसगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\n...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ\nMunnaBhai MBBS मधील हा अभिनेता आहे ३ वर्षांपासून बेपत्ता\nVIDEO : 'थलाईवा'ला टक्कर देण्यासाठी चाहत्यांनी उभारला कटआऊट, घडलं भंयकर...\n#MeToo : 'त्यांना चुकीच्या पद्धतीनं फसवलं गेलं असू शकतं' कोर्टानं आलोकनाथ यांना दिला दिलासा\nबाहुबलीसोबत लढणार नील नितीन मुकेश, 'साहो' सिनेमाच्या सेटवरचा फोटो केला श���अर\nVIDEO : प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्यासाठी 'सिंबा'ने लढवली अशी शक्कल\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T21:16:15Z", "digest": "sha1:PRN3TAQ25YSGSZPBDITFNHI5XPR37EOT", "length": 12633, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मिय��ने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nSpecial Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'\nनांदेड, 19 जानेवारी : नांदेड हा खरंतर अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला. पण, याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीची विराट सभा घेऊन अशोकरावांची झोप उडवली आहे. एवढंच नाहीतर तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला एक खुली ऑफर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, पण त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्याव्यात, अशी खुली ऑफर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडीसमोर ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी ओवैसींची ही खुली ऑफर स्वीकारणार का हे पहावं लागणार आहे.\nसचिनच्या वर्ल्ड चॅम्पियन मित्रासोबत विराट अनुष्काचे फोटोसेशन\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\nIndia vs Australia: चहलच्या सिक्सरनंतर धोनीचा धमाका, भारताचा वनडे मालिकेतही ऐतिहासिक विजय\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nLive Cricket Score, India vs Australia 2nd ODI: विराट-धोनीने आणली कांगारूंवर संक्रांत, भारताने उडवला विजयी 'पतंग'\nऑस्ट्रेलियात विराट-अनुष्का रोम���टीक मूडमध्ये, पाहा PHOTOS\nक्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय\nVIDEO: विवादानंतर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला हार्दिक पांड्या, अशी दिली प्रतिक्रिया\nLive cricket score, India vs Australia, 1st ODI: रो'हिट'ची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ३४ धावांनी विजय\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-g-13-departments-permit-for-shivaji-maharaj-international-memorial/", "date_download": "2019-01-20T21:24:39Z", "digest": "sha1:K6ZZNARAK3PJKWVIMA5NNLQ5VHODUNXD", "length": 9966, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकास १३ विभागांच्या परवानग्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकास १३ विभागांच्या परवानग्या\nटीम महाराष्ट्र देशा – मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणेसाठी आत्तापर्यंत १३ विभागाच्या परवानग्या मिळाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ महिन्यांपूर्वी या स्मारकाचे जलपूजन केल्यापासून आतापर्यंत यावर १५ कोटी ८२ लाख ८० हजार ११ रूपये खर्च झाले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाचे उप अभियंता विजय जेथ्रा यांनी अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रात १३ विभागांचे ना- हरकत प्रमाणपत्र आणि त्यांसकडून झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे.\nज्या १३ विभागांनी ना-हरकत प्रमाणपत्र दिली आहेत त्यात नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाईम बोर्ड, बीएनएचएस इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, कोस्ट गार्ड पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, वन आणि पर्यावरण विभाग, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, एअरपोर्ट ऑथोरिटी, एव्हिएशन ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २��� डिसेंबर २०१६ रोजी प्रकल्पस्थळी जलपूजन कार्यक्रम करण्यात आला होता.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nत्यावेळी एमएमआरडीएने हा खर्चाचा भार सोसला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सततच्या तगादानंतर ५ कोटी ५४ लाख अदा केले आहेत. यामध्ये २ कोटी ५४ लाख सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहेत. कला दिग्दर्शक नितीन देसाईच्या एनडी आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस ३ कोटी देण्यात आले आहेत . नितीन देसाई यांनी आगाऊ रक्कम घेत काम केले.\nएमएमआरडीए प्रशासनाने पंतप्रधान यांच्या हस्ते होणा-या भूमीपूजन कार्यक्रमामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व शिफारशी मान्य केल्या आहेत. परंतु आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपयोगिता प्रमाणपत्र दिलेच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ईजीआयएस इंडिया कन्स्ट्रकॅशन या कंपनीस १० कोटी १८ लाख १० हजार १७७ इतकी रक्कम दिली. तसेच देशमुख कन्स्ट्रकॅशन कंपनीस १० लाख ६९ हजार,८३४ एवढी रक्कम दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ महिन्यांपूर्वी या स्मारकाचे जलपूजन केल्यापासून आतापर्यंत यावर एकूण १५ कोटी,८२ लाख,८० हजार ११ रूपये खर्च झाले आहेत\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-recruitment-10052018.html", "date_download": "2019-01-20T21:55:13Z", "digest": "sha1:6MKOUQQWEKR23EESLHFVWYHZA3XZCPLV", "length": 6995, "nlines": 109, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १३ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १३ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १३ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer)\nमुख्य रसायनशास्त्र (Chief Chemist)\nशैक्षणिक पात्रता : ०१) केमिस्ट्री / बायो - केमिस्ट्री / फूड टेक्नोलोंजि / फूड & ड्रुग्स विषयांसह बी.एस.सी पदवी उत्तीर्ण ०२) ०५ वर्षांचा अनुभव\nवयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ रोजी १९ वर्षे ते ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ५ वर्ष सूट]\nशुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]\nवेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे ४४००/- रुपये\nनोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 May, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणि�� पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/south-indian-bank-po-exam-result-08092018.html", "date_download": "2019-01-20T21:43:19Z", "digest": "sha1:5OOOJ4UELIDA6VUHKHMZNVFG3HOK5O6R", "length": 4908, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "साउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर (PO) भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nसाउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर (PO) भरती परीक्षा निकाल\nसाउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर (PO) भरती परीक्षा निकाल\nसाउथ इंडियन बँकेत [South Indian Bank] प्रोबशनरी ऑफिसर (PO) भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/vastu-for-wealth-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81/", "date_download": "2019-01-20T22:06:47Z", "digest": "sha1:M5T52IRWQA2D3EH3VUQ4YZDQAHW3RMFP", "length": 8077, "nlines": 85, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "संपत्तीसाठी वास्तु | Vastu for Wealth in Marathi", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nतुमच्या संपत्तीवर वास्तुचा कसा परिणाम होईल\nनाम * दूरध्वनी क्रमांक * email * interests * तुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्ती व्यवसायमला कोणतीही समस्या नाही City * आम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्ती व्यवसायमला कोणतीही समस्या नाही City * आम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू Terms & Conditions\nसंपत्ती ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे कार्य करते. संपत्तीशिवाय, समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. समाजात चांगला दर्जा मिळविण्यासाठी आणि आरामदायक आयुष्य घालविण्यासाठी पैसा मिळणे आवश्यक असते. जर कुटुंबाचा कर्ता (पैसे कमावणारा) व्यक्तीला मोठे आर्थिक नुकसान झाले तर मुलांसहित कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर कमीअधिक परिणाम होतो. कुटुंबातील सदस्यांच्या ताण, तणाव आणि चिंता जास्त दिवस चालत राहिल्या तर कायदेशीर अडचणी, मतभेद आणि असमाजिक कृत्ये घडतात. हे सत्य कबूल करावे लागेल की पैसा कमवायच्या चढाओढीत थोडेच लोक बहुसंख्य लोकांना मागे टाकून त्यांच्या लक्षापर्यंत पोहचतात तेव्हा बहुसंख्य लोक आपल्या नशीब, विधीलिखित किंवा दुर्देवाला दोष देतात.\nसंपत्ती स्थान - लक्ष्मी स्थान\nप्रत्येक घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी संपत्तीचे स्थान असते. कधीकधी संपत्तीचे स्थान घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी नसते. जरी संपत्तीचे स्थान घरामध्ये असले तरी ते स्नानगृह किंवा शौचालय आणि उपयुक्तता खोली यांच्यामुळे अडथळा येतो त्यामुळे आपोआप संपत्तीविषयीच्या समस्या डोके वर काढतात आणि सर्वात असुरक्षित अशा आर्थिक समस्यांमुळे शारिरीक किंवा मानसिक दुःख वाढतात.\nसंपत्ती स्थान जर स्नानगृह, शौचालय, उपयुक्तता आणि साठवण खोली यांच्या आसपास असेल तर संपूर्ण कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते.\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/desh-videshchya-parikatha-sweden/", "date_download": "2019-01-20T21:53:47Z", "digest": "sha1:Q5M75FUJIPMBPNDKPYSTWS4Z3REJJQ2R", "length": 7211, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "देश विदेशच्या परीकथा – स्वीडन", "raw_content": "\nदेश विदेशच्या परीकथा – स्वीडन\nदेश विदेशच्या परीकथा – स्वीडन\t- मालती दांडेकर\nपरीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्याा, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा \nमनोगत लहानपणी आपल्या वडिलधार्याथ मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या, चातुर्याच्या, गमतीच्या आणि शौर्यपराक्रमाच्या त्या सगळ्या ‘लोककथाच’. यातलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे अद्भुतरम्य कथांचा असे. खरे ना परीकथा म्हणजे जादुगारांच्या, यक्षपर्याे, चेटकिणी यांच्या बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादूमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच परीकथा म्हणजे जादुगारांच्या, यक्षपर्याे, चेटकिणी यांच्या बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादूमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायि��ा तर असणारच या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातून नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अशी की भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत- अगदी वन्य जमातींतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या ‘देशविदेशच्या परीकथा या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातून नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अशी की भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत- अगदी वन्य जमातींतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या ‘देशविदेशच्या परीकथा ’ या दूरदूरच्या देशातल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी; तसेच तेथील भौगोलिक रचना, पीकपाणी सारे कसे निराळेच ’ या दूरदूरच्या देशातल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी; तसेच तेथील भौगोलिक रचना, पीकपाणी सारे कसे निराळेच या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व कथाइतक्याच त्याही तुम्हाला खात्रीने आवडतील. ‘स्वीडन’ हा देश नॉर्वेला बिलगलेला असून या दोन्ही देशांना मिळून ‘स्कँडीनेव्हिया’ असेही नाव आहे. अर्थात येथील परीकथांतूनही नॉर्वेच्या कथांतले वातावरण व भौगोलिक परीस्थिती ही समान तर्हे ची दिसतात. स्वीडनच्या ह्या परीकथा मध्ययुगापासून चालत आलेल्या प्राचीन अशा आहेत. व त्यात अनेक पौर्वात्य परीकथांचे साम्य दिसते. उदा. ‘जादूची शाल’ ही कथा आपल्याकडच्या प्रसिध्द ‘सोनसाखळी’ या कथेसारखीच वाटेल तुम्हाला. ती मी स्वीडनच्या परीकथेत दिलेली आहे. याही कथा अद्भुतरम्य व मनोरंजक आहेत हे सांगणे नकोच. शंभर वर्षापूर्वी जी. ओ. हिल्टन-कॅव्हेलियस व जी स्टीफन्स या दोन गृहस्थांनी स्वीडीश परीकथा जमवून त्या लिहिल्या व अलिकडेच इर्मा कापलान् या विदुषींनी इंग्लिशमध्ये त्यातल्या काही कथांचे एक पुस्तक ‘फेअरी टेल्स फ्रॉम स्वीडन’ या नावाने प्रसिध्द केल्या आहेत. अशा ह्या सुरेख कथा आपल्याला आवडतीलच.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: देश विदेशच्या परीकथा – स्वीडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s228201", "date_download": "2019-01-20T21:32:45Z", "digest": "sha1:OUL2EOWZ7XNELOK7B7JIZIFTHUYXYC2L", "length": 9316, "nlines": 216, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "शहरातील शरद ऋतूतील आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ठिकाणे\nशहरातील शरद ऋतूतील आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी शहरातील शरद ऋतूतील अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphoneringtones/?id=", "date_download": "2019-01-20T22:22:05Z", "digest": "sha1:NH3PNDE7ZW3SZJJKQDRMW465N6K4T5XH", "length": 10985, "nlines": 301, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट आयफोन रिंगटोन", "raw_content": "\nआयफोन रिंगटोन शैली सर्व\nसर्वोत्तम आयफोन रिंगटोन दर्शवित आहे:\nटीव्ही / मूव्ही थीम्स\nआशिकी 2 सदिश गिटार\nनवीनतम नवे एस एम एस 200 9\nब्लिंग ब्लिंग मजकूर संदेश\nफक्त पुरेसा मिळू शकत नाही\nमी इतकाच अकेला तुटलेला देवदूत आहे\nमी एक भावना मिळाली\nमशीन गन रॅपिड फायरिंग\nनवीन आणि लोकप्रिय »\nघर एकट्या आज रात्री\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nमी इतकाच अकेला तुटलेला देवदूत आहे\nश्रीमती आणि सौ. सदभाविक बासरी\nनॅनो - शीळ घालणे ट्यून\nराधे कृष्ण की ज्योतिअलोकिक.\n28K | टीव्ही / मूव्ही\nहरवीरसणम - अयप्पा - तेलगु\nआशिकी 2 सदिश गिटार\nओम जय जगदीश हरे\nआबे यार एसएमएस टोन\nमोहब्बत बरस देना तु सवा कभी है\nएक हसीना था गिटार जुन्या\nया महिन्यात रेटेड »\n3K | टीव्ही / मूव्ही\nद इम्पिरियल मार्च (दर्थ वेडर थीम)\nद एंड द (इन्स्ट्रुमेंटल)\nतेरे बिन सानू सोनीिया\nहम फोजी इश्के देश की शिक्षा है\nभाऊभाई मोरी राम गुजराती\nसाहिल फोन उथोई कोई अपको याद कर रहा है 6\nगोल्डन गर्ल्स थीम गाणे\nफॉक्स थीम वर एनएफएल\n947 | टीव्ही / मूव्ही\nराज पिकअप फोन येर - सर्वोत्तम एमपी 3 टोन\nती खूप उच्च आहे\nला फॅमा क्वीनी कॅमिना\nमोटोरोला मोटो जी तृतीय जनरल\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nआयफोन रिंगटोन फोन रिंगटोन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\niPhone रिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\niPhone रिंगटोन सहसा सुसंगत आहेत Apple iPhone 4, आयफोन 5, आयफोन 6, आयफोन 7, आयफोन 8 आणि आयफोन x मॉडेल.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मोटोरोला मोटो जी तृतीय जनरल रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्तम आयफोन रिंगटोन एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY फ्री आयफोन रिंगटोन स्टोअरवर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबीपासून रॅप, ध्वनी प्रभाव आण�� पानाच्या आयफोन रिंगटोनसाठी एम 4 आर आणि एमपी 3 रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपण आपल्या iPhone वर रिंगटोन पूर्वावलोकन करू शकता, आपण आपल्या iPhone करण्यासाठी आयफोन रिंगटोन डाउनलोड करू इच्छित असल्यास आमच्या iOS अनुप्रयोग वापर किंवा संगणक वापर आणि iTunes सिंक्रोनायझेशन पद्धत येथे सांगितल्याप्रमाणे: iPhone रिंगटोन सेटअप माहिती\nरिंगटोन आपल्या संगणकावर डाउनलोड करा\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/19576", "date_download": "2019-01-20T22:37:10Z", "digest": "sha1:ZIJFTL72FTOUGWOOZ4AJCLZ5KJKGIWCP", "length": 16223, "nlines": 146, "source_domain": "www.manogat.com", "title": "स्मरणाआडचे कवी -६ (वासुदेव गोविंद मायदेव) | मनोगत", "raw_content": "\nस्मरणाआडचे कवी -६ (वासुदेव गोविंद मायदेव)\nप्रेषक प्रदीप कुलकर्णी (शनि., २४/०४/२०१० - १२:५५)\n१. एकनाथ यादव निफाडकर\n२. श्रीनिवास कृष्ण पाटणकर\n३. विठ्ठल भगवंत लेंभे\n४. वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक\n५. श्रीनिवास रामचंद्र बोबडे\n६. वासुदेव गोविंद मायदेव\n७. वासुदेव वामनशास्त्री खरे\n८. गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद\n९. माधव केशव काटदरे\n१०. चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे\n११. विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक\n१२. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर\n१३. दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त\n१४. बी. नागेश रहाळकर ऊर्फ कवी रहाळकर\n१५. गंगाधर रामचंद्र मोगरे\n१६. रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले\n१९. कविवर्य ना. वा. टिळक\nकविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव (जन्म - जन्म २६ जुलै १८९४) हे रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत.\nकवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.\n'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nआय़ुष्याची अखेर वगळता मायदेव यांचे बहुत��ंश आयुष्य पुण्यात गेले. फर्गसन महाविद्यालयात शिक्षण झाल्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगण्यातील स्त्री-शिक्षण संस्थेत ते नोकरीसाठी रुजू झाले. या संस्थेचे ते आजीव सभासद होते. येथेच त्यांनी दीर्घ काळ शिकविले. मायदेव यांनी त्या काळी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांचा संसार शेवटी शेवटी मनस्तापदायक झाल्याचे म्हटले जाते.\nमायदेव यांच्यावर एक सावत्र भाऊ व चार सावत्र बहिणी अशी पाच भावंडांची जबाबदारी होती. या भावंडांचा शैक्षणिक खर्च, त्यांच्या विवाहांचा खर्च मायदेव यांना करावा लागला होता. प्रापंचिक खर्चात कपात करून या खर्चाला त्यांनी प्राधान्य दिले होते. या कारणामुळे त्यांच्या संसारात कुरबुरी होत असल्याचेही म्हटले जाते.\nमायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱया जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते.\nना. दा. ठाकरसी विद्यापीठासाठी लाखो रुपयांच्या देणग्या मायदेव यांनी मिळवून दिल्या होत्या. भौतिक लाभाची कोणतीच अपेक्षा न बाळगणारी जी एक पिढी स्वातंत्र्यपूर्व काळात होती, त्या पिढीच्या प्रतिनिधींपैकीच मायदेव हे एक होते.\nमायदेव यांचे बहुतांश आयुष्य पुण्यात गेले. सुरवातीला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील दोन खोल्यांत त्यांचे वास्तव्य होते. नंतरचा त्यांचा काळ डेक्कन जिमखान्यावरील त्यांच्या बंगल्यात गेला. आयु्ष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांना पुण्याहून मुंबईला स्थलांतर करावे लागले. गिरगावातील चाळीत एका छोट्याशा खोलीत ते राहत, खानावळीत जेवत व महिन्याचा खर्च ४०-५० रुपयांत भागवत असत अशा विपन्नावस्थेतच ३० मार्च १९६९ रोजी त्यांची अखेर झाली.\nकाय करू माझा कान्हा चुकला का\nराख अंबे माझा हरी असे तेथे \nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nकाय सुरेख कविता आहे प्रे. चित्त (शनि., २४/०४/२०१० - १६:४५).\nसहमत प्रे. आजानुकर्ण (रवि., २५/०४/२०१० - ०३:४९).\nशबरीची बोरे प्रे. महेश (शनि., २४/०४/२०१० - २०:१६).\nमहेश यांना... प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., १०/०५/२०१० - १२:१६).\nमालिकेतील आणखी एक चांगला लेख .... प्रे. सुधीर कांदळकर (मंगळ., २७/०४/२०१० - ०१:४८).\nकांदळकर यांना... प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., १०/०५/२०१० - १२:५८).\nलेख आणि सादर ... प्रे. यशवंत जोशी (शनि., ०८/०५/२०१० - १८:४१).\nसगळ्यांचे आभार प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., १०/०५/२०१० - १३:०३).\nकवी मायदेव प्रे. अभिजीतमायदेव (सोम., ३०/०५/२०११ - ०९:३१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/seva/photogallery/jungli-jaigad-fort-photos/", "date_download": "2019-01-20T20:51:45Z", "digest": "sha1:RR6XNWR6RPEYO23TL26RZYOWHAIDSF4P", "length": 6187, "nlines": 133, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जंगली जयगड किल्ल्याचे फोटो | Jungli Jaigad Fort Photos", "raw_content": "\nजंगली जयगड किल्ल्याचे फोटो\nसमुद्रसपाटीपासून ३३७६ फूट उंचीवर असलेला हा गड कोयनानगर पासून ११ कि.मी. अंतरावर असलेल्या नवजे गावापासून जवळ आहे. नावाप्रमाणे हिरव्या घनदाट जंगलात वसलेला हा गड निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. कर्‍हाडहून कोयना नगरला जाऊन नवजे गावापर्यंत एसटीने किंवा खाजगी वाहनाने येथपर्यंत पोहोचता येते. जंगली जयगडावरुन कोयना धरणाच्या पाणसाठ्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पश्चिमेकडे चिपळूणच्या दिशेने विस्तीर्ण कोकणाचे दर्शन होते. गडाचा माथा अरुंद व लहानसा आहे.\nगडावरुन कोकणात जाणारा हेळवाक ते चिपळूण हा कुंभार्ली घाटातून जाणारा रस्ता नागमोडी वळणे घेत पोफळी गावापर्यंत उतरलेला दिसतो. गडाच्या बाजूने जंगलात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, रानफुले, वनस्पती आहेत.\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552012", "date_download": "2019-01-20T21:36:18Z", "digest": "sha1:DYJKP4L5F5LXJE7BIBBQ34FHSRKB6YCY", "length": 5924, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओएनजीसीला इंडियन ऑईल, गेलमधील हिस्सा विक्रीस मंजुरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ओएनजीसीला इंडियन ऑईल, गेलमधील हिस्सा विक्रीस मंजुरी\nओएनजीसीला इंडियन ऑईल, गेलमधील हिस्सा विक्रीस मंजुरी\nएचपीसीएलमधील सरकारी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी इंडियन ऑईल आणि गेल इंडियामधील ओएनजीसीला आपला हिस्सा विक्रीस सरकारकडून मंजुरी देण्यात आली. ओएनजीसीने 36,915 कोटी रुपयांना एचपीसीएलमधील हिस्सा खरेदी करणार आहे. ओएनजीसीजवळ इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील 13.77 टक्के हिस्सेदारी असून त्याचे बाजारमूल्य 26,200 कोटी रुपये आहे. गेलमध्ये ओएनजीसीचा हिस्सा 4.86 टक्के असून ते मूल्य 3,847 कोटी रुपये आहे.\nजानेवारीच्या सुरुवातीला सरकारने ओएनजीसीला दोन्ही कंपन्यांतील हिस्सेदारी विक्री मंजुरी दिली आहे. ओएनजीसी निर्धारित किमतीला समभागांची विक्री करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. एचपीसीएलमधील सरकारचा 51.11 टक्के हिस्सा ओएनजीसी खरेदी करणार असून यासाठी 36,915 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या ओएनजीसीकडे 12 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नसून आपला दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.\nओएनजीसी आपल्याकडील हिस्सा एलआयसीला विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र एलआयसीकडून समभागांची किंमत बाजाराच्या सध्याच्या दरापेक्षा 10 टक्क्याने कमी आकारण्यात आली होती. यानंतर दोन्ही कंपन्यांतील हिस्सा बाजारात मुक्तपणे विक्री करण्याचा निर्णय ओएनजीसीने घेतला.\n115 जिल्हय़ांसाठी मानांकन यादी\nइन्फोसिसच्या नफ्यात 28 टक्के घसरण\nएलआयसी 26 हजार कोटीची गुंतवणूक आयआरएफसीमध्ये करण्याची शक्यता\nतिमाहीत टीसीएसला 7 हजार कोटीहून जादा नफा\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nधोनी आजही सर्वोत्तम ‘फिनिशर’ : चॅपेल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255880:2012-10-17-05-35-03&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2019-01-20T22:01:39Z", "digest": "sha1:UP4622B4GHASDH3TJKJEXLFTTQM5Q47Q", "length": 30076, "nlines": 250, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख : परकी गुंतवणुकीची बेभरवशी ‘पॉलिसी’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख : परकी गुंतवणुकीची बेभरवशी ‘पॉलिसी’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख : परकी गुंतवणुकीची बेभरवशी ‘पॉलिसी’\nविमा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्के करण्यासाठी कायद्यात जे\n१५ बदल करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, त्यामुळे विमा कंपन्यांनी पैसा कोठे गुंतवावा याच्या अटीही शिथिल होणार आहेत. परकी गुंतवणूक वा खासगीकरणाला भावनिक विरोधापेक्षा हे मुद्दे अधिक समजून घ्यावे लागतील..\n‘बदलत्या काळानुसार विमा क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण सुधारणा आवश्य��� आहेत. विमा क्षेत्रातील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यासाठी कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहे. देशात भांडवल निर्मितीला मर्यादा आहेत. भांडवलाअभावी विमा क्षेत्राचा विकास होत नाही. म्हणून विमा क्षेत्रात ४९ टक्केथेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली असून त्या संबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल. ते विधेयक मंजूर करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षासह सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली जाईल,’ असे भारताचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ८ ऑक्टोबर २०१२ रोजी झालेल्या आर्थिक संपादकांच्या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले आहे.\nविमा व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण होऊन कार्यक्षमता वाढावी. जनतेला स्वस्त दरामध्ये विमा उपलब्ध व्हावा. नवीन तंत्रज्ञान भारतात यावे. विमाधारकांना नवनवीन पर्याय उपलब्ध व्हावेत. विम्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा तसेच पायाभूत सुविधांसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी मिळावा यासाठी विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु प्रत्यक्षात गेल्या १२ वर्षांच्या अनुभवांचा विचार करता परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे विमाधारकांच्या हिताचे आहे काय त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होतील त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होतील विमाधारकांची गुंतवणूकच नव्हे तर त्यांचे भविष्य ही सुरक्षित राहील का विमाधारकांची गुंतवणूकच नव्हे तर त्यांचे भविष्य ही सुरक्षित राहील का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.\nविमा व्यवसायात पैशाची सुरक्षितता व विश्वास याला फार महत्त्व आहे. विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले करण्यापूर्वी आयुर्विमा महामंडळ विमाधारकाने घेतलेल्या त्यांच्या सर्व विमा पॉलिसींची प्रू्ण जोखीम स्वीकारीत असे.\nपरंतु विमा क्षेत्र खुले झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांनी शेअर मार्केटशी निगडित अशी युलिप पॉलिशी बाजारात आणली. यामध्ये बचतीचा भाग हा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जात असल्यामुळे त्याची सर्व जोखीम ही विमा कंपन्यांची न राहता ती संबंधित विमाधारकांची असते. या सर्व खासगी कंपन्यांचा ८५ ते ९० टक्के धंदा हा युलिप पॉलिसीचा होता. शेअर मार्केट कोसळल्यामुळे व सदर पॉलिसींच्या इतर काही शर्तीमुळे कोटय़वधी युलिपधारकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे विमाधारकांचा विम्यावरचा विश्वास मोठय़ा प्रमाणावर डळमळीत झालेला आहे.\n२०१०-११ या आर्थिक वर्षांत युलिप पॉलिसीच्या विमा हप्त्यांपोटी ५२,७३९/- कोटी रुपये जमा झाले होते. परंतु २०११-१२ या वर्षांत केवळ १७,४५५/- कोटी रुपयेच विमा हप्त्यापोटी जमा झालेत. युलिपच्या विमा हप्त्यांच्या रकमेत एका वर्षांमध्ये ६७ टक्के इतकी घट झाली. परंतु त्याच वेळी पारंपरिक विमा पॉलिसींच्या विमा हप्त्यांमध्ये मात्र ३२ टक्क्यांनी वाढ झाली. २०१०-११ या वर्षांमध्ये ती रक्कम ७२,८७८/- कोटी रुपये होती. तर २०११-१२ मध्ये विमा हप्त्यांचे ९६,२२४/-कोटी रुपये इतके उत्पन्न झाले.\nपरदेशी कंपन्यांच्या भारतातील प्रवेशामुळे विम्याची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर असुरक्षित झालेली असून येथील विमाधारकांनी ती मोठय़ा प्रमाणावर नाकारली आहे. असुरक्षित गुंतवणुकीच्या अनेक उदाहरणांपैकी युलिप पॉलिसी हे एक उदाहरण आहे. या कंपन्या विमा धंद्यातील रकमांची करीत असलेली धोकादायक गुंतवणूक, दावा नाकारण्याचे प्रमाण इत्यादी बाबी ही विमाधारकांच्या हिताला पोषक अशा नाहीत.\nविमा क्षेत्र खुले झाल्यानंतर कोणतेही नवीन तंत्रज्ञान परकीय कंपन्यांनी गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या देशात आणलेले नाही. आयुर्विमा महामंडळाने तयार केलेल्या मॉरटॅलिटी टेबलाचाच या कंपन्या वापर करतात.\nखासगी विमा कंपन्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मोठय़ा शहरांपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. आयुर्विमा महामंडळाचा नवीन विमा हप्त्यांच्या बाबतीत बाजारातील हिस्सा हा ७१.३५ टक्के तर एकूण विमा पॉलिसीच्या बाबतीत तो ८०.८९ टक्के इतका आहे. तर देशातील सर्व खासगी विमा कंपन्यांच्या विमा हप्त्यांच्या बाबतीत तो हिस्सा २८.६५ टक्के तर विमा पॉलिसींच्या बाबतीत तो १९.११ टक्के इतका आहे. याचाच अर्थ या कंपन्यांचे विमाधारक हे मोठय़ा शहरातील श्रीमंत लोक आहेत. त्यामुळे विम्याचा प्रसार व्हावा, जनतेला स्वस्त दराने विमा उपलब्ध व्हावा या उद्दिष्टांचा व परकीय गुंतवणुकीचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही.\nपायाभूत सुविधांसाठी ३ लाख कोटी रुपये उपलब्ध व्हावेत हा एक उद्देश विमा क्षेत्र खुला करण्यामागे होता. परंतु खासगी विमा कंपन्यांनी अशा प्रकारची कोणतीही मोठी गुंतवणूक केलेली नाही. अशा प्रकारची गुंतवणूक ही केवळ आयुर्विमा महामंडळानेच केलेली आहे.\nविमा क्षेत्र खुले झाल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये बहुतांश खासगी विमा कंपन्या सातत्याने तोटय़ात आहेत. शेअर्स विक्रीला काढावयाचे असल्यास गेल्या ३ वर्षांमध्ये त्या कंपन्या नफ्यामध्ये असणे आवश्यक असते. त्यामुळे बऱ्याच कंपन्या भांडवल बाजारातून भांडवल उभे करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढवून हवी आहे. यामध्ये विमाधारकांचे हित साधणे अथवा अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे असा कोणताही हेतू नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\nविमा क्षेत्र खुले केल्यानंतर आज विमा व्यवसायामध्ये घट का होत आहे खासगी विमा कंपन्यांचे तथाकथित इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट येथील विमाधारकांना आकर्षित का करू शकले नाहीत\nविमा धंदा कमी होण्यामध्ये अनेक कारणे आहेत. परंतु अयोग्य प्रकारच्या पॉलिसीची अयोग्य प्रकारे विक्री करण्याच्या खासगी कंपन्यांची प्रवृत्ती याला अधिक कारणीभूत आहे. युलिप हे त्याचे एक उदाहरण आहे. भांडवलाची कमतरता हे विमा धंदा कमी होण्याचे कारण नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\n१४ लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता व ३० कोटींहून अधिक विमा पॉलिसी असलेली आयुर्विमा महामंडळ ही देशातील प्रथम क्रमांकाची वित्तीय संस्था आहे. या मालमत्तेवर देशी व विदेशी कंपन्यांचा, उद्योगपतींचा डोळा आहे. त्यामुळे त्यांना महामंडळाचे खासगीकरण करून त्यावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करावयाचे आहे. विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांना खुले केल्यापासून आयुर्विमा महामंडळाचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या १२ वर्षांमध्ये सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकाने २२ डिसेंबर २००८ रोजी लोकसभेमध्ये मांडलेले आयुर्विमा महामंडळ (दुरुस्ती) विधेयक २००८ मधील घातक तरतुदी हे त्याचे उदाहरण आहे. (परंतु कोटय़वधी विमाधारकांच्या व मोठय़ा प्रमाणावरील खासदारांच्या तीव्र विरोधामुळे डिसेंबर ११ मध्ये हे विधेयक त्यातील बहुतांश घातक तरतुदी वगळून संसदेमध्ये संमत करण्यात आले.)\nसार्वजनिक क्षेत्रातील ४ सर्वसामान्य विमा कंपन्या व जी.आय.सी. यांचे शेअर्स विक्रीला काढण्याचा निर्णय स���कारने नुकताच घेतलेला आहे. तसेच त्यासंबंधीचे दुरुस्तीचा समावेश असलेले विधेयक २२ डिसेंबर २००८ पासून राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे. या पाश्र्वभूमीवर थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्केपर्यंत वाढविणे कसे धोक्याचे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.\nआज देशामध्ये घरगुती बचतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर कमी झालेले आहे. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून विमा क्षेत्रातील घरगुती बचतीवर ४९ टक्के व त्याचप्रमाणे एफ.आय. आय. व एफ. डी. आय.द्वारे त्यापेक्षा जास्त नियंत्रण विदेशी विमा कंपन्या प्रस्थापित करू शकतील. त्यामुळे देशातील कोटय़वधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणाऱ्या व देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या या निर्णयाला सर्वानीच तीव्र विरोध करणे आवश्यक आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-marathi-drama-sola-eke-sola/", "date_download": "2019-01-20T21:13:33Z", "digest": "sha1:5Z5TXZ5A4W6SLDVAF5OUT3TGYC4CG2SF", "length": 26498, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "वैचारिक प्रयोग! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मण��कर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\n‘सोळा एके सोळा’ एका दिग्दर्शक आणि लेखकाची नवे नाटक सुरू करण्याची मनोरंजक चर्चा…\nनाटक उभं करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते हा प्रश्न भरतमुनींपासून आजच्या सुजाण प्रेक्षकांपर्यंत सर्वांना कधी ना कधीतरी पडलेला आहे. त्यात मराठी माणसांना जरा जास्तच. कारण जगाच्या कोणत्याही कोपऱयात दोन मराठी माणसं एकत्र आली की प्रथम एक मराठी मंडळ स्थापन होतं आणि त्या मंडळातर्फे गणेशोत्सवात कोणतं नाटक सादर करायचं याची खलबतं सुरू होतात असं ऐकिवात आहे. नाटय़कलेवर इतकं निस्सीम आणि निर्व्याज प्रेम करणारी दुसरी जमात जगात शोधून सापडणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात नाटय़गृह एकवेळ नसतीलही पण नाटय़कर्मींची कमतरता महाराष्ट्रभूमीला कधीही पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला जितकं महत्त्व मिळत नाही त्यापेक्षा जास्त महत्त्व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला मिळतं ते बहुदा याचमुळे. आणि मग एक नाटक कसं करायचं हा प्रश्न मराठी माणसाच्या संदर्भात पराकोटीचा गहन आणि जाज्वल्य ठरतो. अलीकडेच महाराष्ट्रच नाही तर अखंड ब्रह्मांडाला शहाणपण शिकवणाऱया पुण्यनगरीतल्या एका हुशार आणि विद्वान नाटककाराने या शंकेचं निरसन करायचं ठरवलं आणि या विषयावर एक नाटकच लिहिलं. ‘सोळा एके सोळा’ हे नाटक भूमिका थिएटर्स या संस्थेने सध्या व्यावसायिक रंगमंचावर आणलंय. हे नाटक पुण्यातील डॉ. विवेक बेळे या अत्यंत प्रगल्भ आणि प्रतिभावान लेखकाने लिहिलंय.\nडॉ. बेळेंची नाटकं ही उत्तम वैचारिक बैठकीतून उतरलेली भन्नाट नाटकं आहेत. काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर अफाट गाजलेलं माकडाच्या हाती शॅम्पेन हे बेळेंचंच नाटक. मराठी समाजाचे आजचे प्रश्न बेळे फार मार्मिकपणे आपल्यास���ोर मांडतात आणि हसताहसता आपण नकळत अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, हे कसब भल्याभल्या नाटककारांना अवगत नाही. बेळे त्यांच्या प्रत्येक नाटकात हे करून दाखवतात. सध्या तुफान गर्दीत चालू असलेला ‘आपला मानूस’ हा चित्रपट बेळेंच्याच ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकावरून काढलेला आहे. त्यामुळे अशा एका संपन्न लेखकाने नाटक कसं करावं या विषयावर नाटक लिहिल्यावर उत्सुकता स्वाभविक आहे.\n‘सोळा एके सोळा’ एका दिग्दर्शकापासून सुरू होतं. हा प्रस्थापित असलेला दिग्दर्शक एका नवोदित लेखिकेला भेटायला येतो आणि तिने लिहिलेलं नाटक कसं उभं करायचं यावर ते दोघे चर्चा करतात असा काहीसा घाट ‘सोळा एके सोळा’ नाटकाचा आहे. आता वास्तवात एखाद्या निर्मात्याकडे एखादा नवीन लेखक जातो तेव्हा निर्माता त्याला त्याच्या गोटातल्या दिग्दर्शकाशी बोलून नाटक बांधायला सांगतो. नाटक हा कन्स्ट्रक्शनसारखा धंदा झाल्याने आणि प्रामुख्याने तिथलाच पैसा या धंद्यात आल्याने हल्ली नाटकं बांधली जातात. ‘सोळा एके सोळा’मध्येही बेळेंनी हेच प्रयोजन साधलंय. आता दिग्दर्शक लेखिकेला तिच्या नाटकात बदल सुचवू लागतो. आर्किटेक्ट हल्ली ज्याप्रमाणे स्थापत्यशास्त्र्ााचा विचार करण्यापेक्षा वास्तुशास्त्र्ााचा अधिक विचार करतात त्याप्रमाणे हा दिग्दर्शक नाटय़मूल्यांपेक्षा प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाचा विचार करुन हे बदल सुचवतो हे एक टेरिफिक क्लृप्ती वापरून बेळेंनी इथे मांडलंय. एका प्रथितयश दिग्दर्शकाच्या आणि एका नवीन लेखिकेच्या या संघर्षातून ‘सोळा एके सोळा’चा डोलारा हा खूपच मार्मिक आणि इंटरेस्टिंग पद्धतीने पुढे सरकू लागतो. यात मग आपल्याला तिने लिहिलेल्या नाटकातले प्रसंगही त्या पात्रांसकट दिसू लागतात आणि खेळ अधिकच बहरदार होऊ लागतो.\nदिग्दर्शक म्हणून आनंद इंगळे आणि लेखिका म्हणून शर्वाणी पिल्लई या दोघांनी ‘सोळा एके सोळा’ खेळवत ठेवलंय. आनंदचा बनचुके अॅटीटय़ूड आणि शर्वाणीने आपले हात दगडाखाली आहेत हे जाणून सादर केलेल्या या दोन व्यक्तिरेखा कमालीच्या सहज वाटतात. मुळात दोघांनी अत्यंत समजुतदार अभिनय साकारलाय. ऑथर बॅक्ड असल्याने सुरुवातीपासून आनंदचा दिग्दर्शक वरचढ वाटू लागतो, पण नाटक पुढे जातं तसं शर्वाणी टेकओव्हर करते आणि लेखिका स्ट्राँग होत जाते. सुरुवातीला शर्वाणी आणि नंतर आनंद स्वतः वरचढ ���ोण्याचा प्रयत्न करत नाहीत इथे ‘सोळा एके सोळा’ जिंकतं. विवेक गोरेचा नाटकातल्या नाटकातला बाप, अमृता देशपांडे त्याची मुलगी आणि निखिल दामले प्रियकर हे तिघे जवळजवळ अर्धे नाटक व्यवस्थित सांभाळतात. मुळात हे नाटकातलं नाटक आजच्या पिढीचं असल्याने ते इंटरेस्टिंग आहे. रेणुका बोधनकरची जे-१६ या सीटवरची स्त्र्ााr प्रेक्षक छान वठलीये. मुळात इतरांचे सीन सुरू असताना हे सगळे कलाकार स्टेजवरचं असल्याने रिऍक्ट होतात ते छान वाटतं. इथे सुबोध पंडेचं दिग्दर्शन दिसतं.\nसुबोधनं ‘सोळा एके सोळा’ हे तसं थोडं कॉम्प्लिकेटेड नाटक अत्यंत सोपं करून उभं केलंय हे कौतुकास्पद आहे. बेळेंचं लिखाण हे असंच असतं, पण सुबोधने ग्राफिक्सचा चपखल वापर करून ते सामान्य प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंय. संदेश बेंद्रेचं नेपथ्य हे नेहमीप्रमाणेच दिमाखदार आणि नाटकाला पूरक आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना उत्तम. संदेश सप्तीसकर पर्याप्त संगीत देतात. नाटकासाठी महत्त्वाचे असणारे सगळे घटक म्हणजे लेखिका, दिग्दर्शक, निर्माते, प्रेक्षक आणि नाटकातील पात्र हे सर्व यात आहेत. तरीही हे खूप मनोरंजक आणि हुशार नाटक आहे.\nनाटक – सोळा एके सोळा\nदर्जा – तीन स्टार\nनिर्मिती – भूमिका थिएटर्स निर्मित\nनिर्माते – श्रीकांत तटकरे\nलेखक – विवेक बेळे\nनेपथ्य – संदेश बेंद्रे\nप्रकाश – शींतल तळपदे\nसंगीत – समीर सप्तीसकर\nदिग्दर्शक – सुबोध पंडे\nकलाकार -शर्वाणी पिलाई, रेणुका बोधनकर, अमृता देशमुख, विवेक गोरे, निखिल दामले, आनंद इंगळे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेल्या रुद्रला आजोबांमुळे जीवदान\nपुढीलबदलत्या हवामानामुळे बळीराजा उद्ध्वस्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37779", "date_download": "2019-01-20T22:21:03Z", "digest": "sha1:CXHJTXL7HCIEM4JCLKORQUDMMWZE5UH4", "length": 8273, "nlines": 225, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Redbone (Live From The Tonight Show ) व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia7610\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Redbone (Live From The Tonight Show ) व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व��हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-mls-bopaiah-karnataka-assembly-pro-tem-speaker/", "date_download": "2019-01-20T21:32:40Z", "digest": "sha1:A46P22BZCZQAWF4SMK2QJOLRVOXX5TCW", "length": 7170, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी के.जी.बोपय्या यांची नियुक्ती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी के.जी.बोपय्या यांची नियुक्ती\nनवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nदरम्यान भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.\nदरम्यान विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी बोपय्या यांना विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली. आज दुपारी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रव���दीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/st-bus-driver/", "date_download": "2019-01-20T21:22:50Z", "digest": "sha1:YJVNFJ7GUIPZZIWASHHY477FLJQMUT2C", "length": 5407, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसटी चालकांनी बसस्थानकाच्या गेटवर चढुन केले आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएसटी चालकांनी बसस्थानकाच्या गेटवर चढुन केले आंदोलन\nउस्मानाबाद : बसस्थानकाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे बात गाडी वळवणे आणि लावणेही अवघड झाल्याने वैतागलेल्या एसटी चालकांनी चक्‍क बसस्थानकाच्या गेटवर चढुन आंदोलन केल्याची घटना उमरगा येथे घडली हे आंदोलन तब्बल तीन तास चालले.राष्ट्रीय महामार्ग दहावर असलेल्या उमरगा बसस्थानकावर दक्षिणेकडे ये जा करणा-या सगळया गाडया थांबतात हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने मुंबई,शिर्डी-हैद्राबाम,गुलबर्गा आदी गाडयांची तसेच लातुरला येजा करणा-या गाडयांची वर्दळ असते. मात्र बसस्थानकाभोवती असलेल्या अतिक्रमणांमुळे गाडी वळवणे आणि लावणेही अवघड जात असल्याने उमरगा नगरपालिका आणि एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.\nतिसऱ्या दिवशीही लालपरी बंदच ; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा धूसर\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nसोलापूर( प्रतिनिधी ) - शिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर - मॉम्स आयोजित खास महिलांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून ���ाली पवारांची ओळख \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actor-kartik-aryan-and-aishwarya-ray-will-work-together-rohan-sippis-next-114436", "date_download": "2019-01-20T21:52:25Z", "digest": "sha1:SW6BTC4WQ5CQQEMMNURDLYU4GSKBIUGJ", "length": 11359, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actor Kartik aryan and Aishwarya Ray will work together in Rohan Sippis next कार्तिक करेल ऐश्वर्या राय बच्चन सोबत रोमान्स | eSakal", "raw_content": "\nकार्तिक करेल ऐश्वर्या राय बच्चन सोबत रोमान्स\nरविवार, 6 मे 2018\nदिग्दर्शक रोहन सिप्पी हे ऐश्वर्या राय बच्चन सोबत लवकरच एक थ्रिलर सिनेमा बनविण्याच्या तयारीत आहेत.\n'सोनू के टिटू की स्विटी'ने 100 करोडची कमाई केली आणि बॉलिवूडचा चार्मिंग बॉय कार्तिक आर्यन याच्याकडे बॉलिवूडच्या नजरा पुन्हा उंचावल्या आहेत. कार्तिकचा जादू तरुणाईच्या मनात तर घर करुन आहेच. पण लवकरच कार्तिकला त्याचे चाहते एका विश्वसुंदरीसोबत बिग स्क्रिन शेअर करताना बघतील.\nदिग्दर्शक रोहन सिप्पी हे ऐश्वर्या राय बच्चन सोबत लवकरच एक थ्रिलर सिनेमा बनविण्याच्या तयारीत आहेत. सुत्रांनुसार, सिप्पी या सिनेमासाठी यांनी कार्तिकची भेटही घेतली आहे. या सिनेमाचे नाव सध्यातरी ठरविले गेलेले नाही.\nऐश्वर्या राय आणि रोहन सिप्पी 15 वर्षानंतर एकत्र कामि करतील. या आधी त्यांनी 'कुछ ना कहो' सिनेमासाठी एकत्र काम केले होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे....\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सर���ेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार...\nजेट एअरवेज: नरेश गोयल 700 कोटींची गुंतवणूक करण्यास तयार\nमुंबई: आर्थिक संकटात असलेल्या 'जेट एअरवेज'मध्ये कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र...\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/milk-give-subsidy-rs-5-liter-115523", "date_download": "2019-01-20T21:37:24Z", "digest": "sha1:2VXSZC3BBL5C5YD6YZKOZ7D7OP6MJ7LH", "length": 13675, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "milk give a subsidy of Rs 5 per liter प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या | eSakal", "raw_content": "\nप्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या\nशुक्रवार, 11 मे 2018\nपुणे - दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दूध उत्पादक आणि प्रकिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अ��्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.\nपुणे - दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दूध उत्पादक आणि प्रकिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.\nसंघाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. यावेळी उपाध्यक्ष गोपाळराव मस्के, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, प्रभात दूध संघाचे सारंग निर्मळ, डॉ. विवेक क्षीरसागर आदी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, की दूध भुकटीचे दर कोसळल्याने खासगी आणि सहकारी संस्था अडचणीत आहेत. त्यामुळे दुधालाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरीही अन्याय होत आहे.\nदूध उत्पादकांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकार प्रतिलीटरअनुदान देते. शालेय मुलांना पोषक आहार म्हणून दूध भुकटी दिली जाते. आपल्याकडे दूध भुकटीला अनुदान देऊन शेतकऱ्यांना मदत केल्याचे भासवले जात अाहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तेथे मार्ग निघाला नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.\nदुधाचे विक्रीचे दर कमी करण्यासाठी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व संस्थांचे खरेदी दर पाहून विक्रीचे दर दहा दिवसांमध्ये ठरविण्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले असल्याचेही विनायकराव पाटील यांनी सांगितले.\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nत्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय\nसुपे - एकच बैल होता. चितऱ्या त्याचं नाव. शेजारच्या बैलाच्या वारंगुळ्यावर शेती करायचो. चारा-पाण्याअभावी दावणीला मरण्यापरीस चितऱ्याला व्यापाऱ्याला इकला...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला...\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/human-behaviour-213519/", "date_download": "2019-01-20T21:48:37Z", "digest": "sha1:6WSSDTTWMULP46B3HKJQKPJQLG2OW7VH", "length": 23087, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चाले तैसा बोले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआयुष्य मजेत जाईल »\n‘बो ले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हे वचन ऐकले नाही असा माणूस नसेल. ‘चाले तैसा बोले, त्याची वंदावी पाऊले’ हे मात्र कुणी ऐकले नसेल.\n‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हे वचन ऐकले नाही असा माणूस नसेल. ‘चाले तैसा बोले, त्याची वंदावी पाऊले’ हे मात्र कुणी ऐकले नसेल. तशी ही दोन्ही वचने आपापल्या परीने बरोबर आहेत; पण तसे वागण्याचे परिणाम मात्र फार वेगळे आहेत. आपण आधी काही बोलून ठेवले तर नंतर ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणे हे अत्यंत ताण उत्पन्न करणारे असते. म्हणजे त्यातून ढोंग ���त्पन्न होण्याची शक्यता फार असते. आधी म्हणायचे- ‘स्त्रीसंग हा आध्यात्मिक प्रगतीसाठी अयोग्य’ आणि नंतर लक्षात येते की, आपण सामान्यच आहोत आणि आपल्याला स्त्रीही फार आवडते. मग भावनांना दाबून ठेवणे चालू होते आणि ते अनर्थापर्यंत घेऊन जाते.\nकित्येकांनी आपल्या आयुष्यात ‘बोले तैसा चाले’ हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आयुष्यात फक्त ढोंग उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आत्मिक अनुभूती झाल्यामुळे मुखातून असे शब्द ‘निघणे’ हे ज्यांच्या बाबतीत झाले आहे त्यांची वर्तणूकदेखील आपोआप परिवर्तित होत गेली आहे. पण ज्यांनी देखावा उत्पन्न करण्यासाठी काहीतरी विधान केले आहे, उदाहरणार्थ- ‘पैसा हे सर्व अनर्थाचे कारण आहे’ किंवा ‘स्त्रीसंग हा अवनतीस नेतो,’ इ.- त्या सर्वाना आपण उच्चारलेले हे वाक्य निभावण्यासाठी लांडय़ालबाडय़ा करायला लागल्या आहेत. त्या लपवायला खोटेनाटे वागावे लागले आहे.\nआपण जे करू तेच सांगितले की नक्कीच खरे बोलले जाते आणि कोणताही ताण येत नाही व आयुष्यात ढोंगही राहत नाही. मुख्य म्हणजे आपण खरे कसे आहोत, ते कळत राहते आणि आयुष्यात बदल आणण्याचे मार्ग खुले होऊ लागतात. आपण खोटे बोलू शकतो, हे आपल्याला समजले की, ‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ असे ढोंगी विधान करण्याऐवजी ‘काही वेळा खोटे बोलावे लागते-’ हे सत्य आपण बोलू शकतो. फक्त आपण खोटे बोललो हे उघडकीस आले तर पुन्हा खोटे बोलणे गाढवपणाचे ठरते. हा विरोधाभास भल्याभल्यांना कळत नाही. जगात खोटे वागावे लागते, हे सत्य आहे. मुळात एखादी गोष्ट खरी आहे म्हणजे नक्की काय आहे, हे आपण कधीच ठरवू शकलेलो नाही. बदल आणि सतत बदल- एवढेच आपण म्हणू शकतो.\nआपण कसे आहोत, हे कळण्यासाठी सतत स्वत:कडे लक्ष असणे आवश्यक असते. त्याला अन्य भाषेत ‘निगाहे करम’ असे म्हटलेले आहे. कसे वागावे, हे कुणी कुणाला अजिबात सांगू शकत नाही. कुणी सांगूही नये आणि कुणी ऐकूही नये. पण आपल्या वागणुकीकडे लक्ष मात्र असायला हवे. आणि तेही सतत. हे लक्ष देता देता आपण आपोआपच ऊर्जेचा साठा करू लागतो. कारण ‘चुकीचे’ वागलो की आपली ऊर्जा कमी होते, हे आपले आपल्याला कळू लागते. योग्य वागलो की सुख, शांती, समाधान आपल्याकडे चालत येते, हेही कळू लागते.\n‘निगाहे करम’ हे कसे करायचे तर आपण जे काही करतो ते अलिप्तपणे पाहायचे. मग ते साधे दात घासणे असो, खोटे बोलणे असो, पैसे खा��े असो, लैंगिक संबंध असो, शरीरधर्म असोत, अगर काय वाट्टेल ते असो. हे मी चांगले केले, हे मी वाईट केले, असे अजिबात न म्हणता त्या कृतीचे परिणाम म्हणून आपल्या ऊर्जेचा स्तर कसा राहतो, हे फक्त बघत राहायचे. हे बघताना आपल्याला आपल्या आणि इतरांच्या आयुष्याचे आयाम कळू लागतात. कंगोरे कुठे आहेत, ते कळते. कधी चालायचे आणि कधी थांबायचे, ते कळू लागते. थांबल्यावर ‘अरे, गेलो असतो तर बरे झाले असते..’ असे वाटणे आणि चालल्यावर ‘अरे, थांबायला हवे होते..’ असे वाटणे जवळजवळ बंद होते. गोष्टी मनापासून केल्या जातात.\nप्रथमच ‘जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही’ असा दृष्टिकोन प्राप्त होतो. ज्याला अवघड भाषेत ‘वैराग्य’ असे नाव दिले जाते. आयुष्यातली सर्व मजा इथे आणि आताच आहे, नंतर नाही, असा साक्षात्कार होण्याची शक्यता वाढते. यात विरोधाभास असा, की वैराग्य प्राप्त झालेला माणूसच आयुष्याच्या क्षणाक्षणाचा आनंद घेऊ शकतो. असा माणूस हा कोणत्याही स्थितीत मजेतच असतो.\nएका राजाला असे वाटे की, आपण आपल्या गुरुजींना राजवाडय़ात राहायला बोलवावे. ते आपले जंगलात राहत असत. दरवेळेस राजा आमंत्रण देई आणि ते म्हणत, ‘अरे, मी इथेच बरा आहे. तिथे काय आणि इथे काय’ राजाला वाटे की, सुखोपभोग मिळाल्यावर आपण घसरू अशी त्यांना भीती वाटत असणार. दुसरे काय’ राजाला वाटे की, सुखोपभोग मिळाल्यावर आपण घसरू अशी त्यांना भीती वाटत असणार. दुसरे काय त्यामुळे एके दिवशी तो त्यांच्या खनपटीसच बसला. ‘इथे काय आणि तिथे काय असे नुसते म्हणण्यात काय अर्थ आहे त्यामुळे एके दिवशी तो त्यांच्या खनपटीसच बसला. ‘इथे काय आणि तिथे काय असे नुसते म्हणण्यात काय अर्थ आहे खरेच तिथे येऊन राहून दाखवा,’ असे त्याने जवळजवळ आव्हानच दिले. गुरुजींनी थोडा विचार केला आणि म्हटले, ‘बघ हं खरेच तिथे येऊन राहून दाखवा,’ असे त्याने जवळजवळ आव्हानच दिले. गुरुजींनी थोडा विचार केला आणि म्हटले, ‘बघ हं नंतर तुला असे वाटता कामा नये, की उगीच बोलावले.’ राजा म्हणाला, ‘मला असे कसे वाटेल नंतर तुला असे वाटता कामा नये, की उगीच बोलावले.’ राजा म्हणाला, ‘मला असे कसे वाटेल तुम्ही मला वंद्य आहात.’ गुरुजी ताडकन् उभे राहिले आणि ‘चल’ म्हणाले. झाले तुम्ही मला वंद्य आहात.’ गुरुजी ताडकन् उभे राहिले आणि ‘चल’ म्हणाले. झाले दोघे राजवाडय़ात आले. राजाने मस्त आरामदायक सोयी करून ठेवल्या होत्या. द���स-दासी होते. म्हणाल ते खायला-प्यायला होते. गुरुजी मजेत राहायला लागले. एके दिवशी त्यांनी मद्य मागवले असे राजाच्या कानावर आले. एक दिवशी मांसाहार केला असे समजले. एक दिवशी स्त्रीसंगदेखील केला असे कळल्यावर मात्र राजाचा धीर सुटला. तो तडक त्यांना भेटायला गेला. गुरुजी मजेत होते. राजा म्हणाला, ‘आता तुम्ही अगदी माझ्यासारखे सर्व ऐषोराम करत आहात. आता तुमच्यात आणि माझ्यात फरक काय दोघे राजवाडय़ात आले. राजाने मस्त आरामदायक सोयी करून ठेवल्या होत्या. दास-दासी होते. म्हणाल ते खायला-प्यायला होते. गुरुजी मजेत राहायला लागले. एके दिवशी त्यांनी मद्य मागवले असे राजाच्या कानावर आले. एक दिवशी मांसाहार केला असे समजले. एक दिवशी स्त्रीसंगदेखील केला असे कळल्यावर मात्र राजाचा धीर सुटला. तो तडक त्यांना भेटायला गेला. गुरुजी मजेत होते. राजा म्हणाला, ‘आता तुम्ही अगदी माझ्यासारखे सर्व ऐषोराम करत आहात. आता तुमच्यात आणि माझ्यात फरक काय’ गुरुजींनी हातातला प्याला खाली ठेवला. झटकन् उभे राहिले आणि म्हणाले, ‘चल, सांगतो तुला.’ राजा त्यांच्याबरोबर निघाला. त्यांनी राजधानीची सीमा ओलांडली. राजा विचारी- ‘सांगा ना आता.’ ते म्हणत, ‘थोडे पुढे चल.’ अखेर राजा थांबला. म्हणाला, ‘आता शक्य नाही. माझ्या राण्या, सैन्य सगळे मागे आहे. मी नाही पुढे येऊ शकत.’ गुरुजी म्हणाले, ‘हाच तो फरक. मी पुढे जाऊ शकतो. मी परतही येऊ शकतो. पण आता तुझ्या मनात किल्मिष आले आहे. मी जातो.’ असे म्हणून पुन्हा झोपडीत राहण्यासाठी ते निघून गेले.\nफारसे बोलू नये. बोलायची वेळ आलीच तर आपला जो अनुभव असेल त्याला अनुसरून आपण जसे वागत असू तसेच बोलावे. त्यात आपल्याला जे सांगायचे आहे तसेच बोलता येणे, हे फार थोडय़ा लोकांना जमते. सामान्यपणे लोक बोलतात आणि नंतर ‘मला तसे म्हणायचे नव्हते, मला असे बोलायचे होते,’ असे म्हणून वेगळेच काहीतरी बोलतात. त्यामुळे बोलतानादेखील ‘निगाहे करम’ अत्यावश्यक ठरते. तरच जे आणि जसे सांगायचे असते, तसे सांगता येते. तसे सांगता नाही आले तर तेदेखील नीट समजते. काय चुकले, कुठे चुकले, ते कळते. पुढच्या वेळेस जास्त चांगले बोलता येते. अशी प्रगती चालू राहते. कधीकाळी अनुभव नसताना अनुमानाने बोलायची वेळ आली तर तसे स्पष्ट सांगितले की काम होते. ‘मला याचा अनुभव नाही. पण तरीदेखील माझे मत हवे असेल तर ते असे आहे. ते संपूर्णपणे चुक��चे असू शकते,’ असे नि:संकोपणेच सांगता येते.\n‘निगाहे करम’ जमायला लागल्यावर चालायचे कसे, हे कळते. चालताना थांबण्याचे भान राहते. थांबताना चालण्याचे भान राहते. चालायचे कसे, हे कळल्यावर ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करता येऊ लागतो. जमले तर शब्दांना वजन येऊ लागते. ऐकणाऱ्यांना ते कळू लागते. सांगण्यातला फापटपसारा कमी होत जातो. फार मोठय़ा महापुरुषांचे चालणेच बोलणे होऊन जाते. अखेर ‘गुरोऽस्तु मौनम् व्याख्यानम् शिष्यास्तु प्रच्छिन्नसंशय:’ अशी परिस्थिती होऊन जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nऊर्जा वाढवा, पण नियंत्रित करा\nभ्या, पण घाबरू नका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/applications/?q=Repacked", "date_download": "2019-01-20T22:05:17Z", "digest": "sha1:NRVWHHFCM25MWA2DXHP5SOP6WX2USXIE", "length": 6740, "nlines": 146, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Repacked सिम्बियन ऐप्स", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Repacked\"\nसर्व सिम्बियन अॅप्समध्ये शोधा >\nसिंबियन गेममध्ये शोधा >\nअँड्रॉइड अॅप्स मध्ये शोधा\n13K | इंटरनेटचा वापर\n2K | इंटरनेटचा वापर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक ��ानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Quickoffice 6.2 अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552015", "date_download": "2019-01-20T21:37:47Z", "digest": "sha1:ZZZ4WB5G5WFQXVHW6SZNCCPTAGYWHNQC", "length": 6852, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुंतवणुकीसाठी भारत अजूनही आकर्षक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » गुंतवणुकीसाठी भारत अजूनही आकर्षक\nगुंतवणुकीसाठी भारत अजूनही आकर्षक\nपाचव्या स्थानी मजल जपानला टाकले मागे : सरकारच्या सुधारणांमुळे गुंतवणूकदार आशादायी\nगुंतवणुकीसाठी भारतीय बाजारपेठ अजूनही आकर्षक आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याच्या यादीमध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी भारत या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर होता. पीडब्ल्यूसी या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, 2018 वर्षासाठी भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानावर अजूनही अमेरिका कायम आहे.\nपीडब्ल्यूसीकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकीसाठी 46 टक्के सीईओंनी अमेरिकेला पहिले स्थान दिले. यानंतर चीन (33 टक्के), जर्मनी (20 टक्के), ब्रिटन 15 टक्क्यां���ह चौथ्या स्थानी आणि भारत 9 टक्क्यांसह पाचव्या स्थानी आहे. सरकारकडून मजबूत पायाभूत सुधारणा करण्यात आल्याने गेल्या वर्षात भारताची स्थिती सुधारली आहे, असे पीडब्ल्यूसी इंडियाचे प्रमुख श्यामल मुखर्जी यांनी म्हटले.\nभारताच्या विकास दर वाढीबाबत अनेक गुंतवणूकदार आशादायी आहेत. सरकारने पायाभूत सुविधा, उत्पादन, कौशल्य विकाससंदर्भातील समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र यानंतरही सायबर सुरक्षा, हवामान बदल यासारख्या नव्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे, असे मुखर्जी म्हणाले.\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील सीईओंना जगभरात व्यवसाय करण्यासाठी वातावरणनिर्मिती होत असताना सामाजिक आणि आर्थिक आव्हाने वाढत आहेत. प्रादेशिक वाद, सायबर संकट, दहशतवाद ही आव्हाने आहेत. 40 टक्के सीईआंsनी प्रादेशिक वाद, सायबर सुरक्षा आणि 41 टक्क्यांनी दहशतवाद सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले.\nव्यावसायिक, सरकार, एनजीओ, मीडिया क्षेत्रातील लोकांचा विश्वास गेल्या वर्षाएवढाच दिसून आला.\nमोबाईल क्रमांक 10 अंकीच\nशेअर बाजाराची पुन्हा पडझड\nसचिन बंसलकडून ‘ओला’मध्ये गुंतवणूक\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2812/", "date_download": "2019-01-20T22:07:23Z", "digest": "sha1:TP6ACG5HGXVCSRM6BGY4VPP5YSKIFJF4", "length": 3066, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा", "raw_content": "\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा\nAuthor Topic: नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा (Read 791 times)\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा\nरूणझूण रूणझूण पायी पैंजन , पायामध्ये वाळा\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा 3\nसोनियाचा पाळणा रेशमाची दोरी झोका देते नानापरी\nगाणे गाऊनी तुला नीजवीते\nगाणे गाऊनी तुला नीजवीते, लागुदे डोळा ,\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३\nनानापरी केला हट्ट इच्छा पुरविली बाळाची\nकेशर दूध दुधात साखर\nकेशर दूध दुधात साखर , लोण्याचा गोळा\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३\nएका जनार्दनी समरस गौळण हरिचारणासी आल्या\nहरिचारणासी आल्या गौळणी , लागुदे डोळा ,\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा\nनीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/najmoon-shafi-sheikh-story-46876", "date_download": "2019-01-20T22:30:34Z", "digest": "sha1:JXP2JNW3K7NDFNXOKX7VSL4JYF2AMJOX", "length": 17641, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Najmoon Shafi Sheikh story बांगडी व्यवसायातून शेतीच्या दिशेने... | eSakal", "raw_content": "\nबांगडी व्यवसायातून शेतीच्या दिशेने...\nसोमवार, 22 मे 2017\nघरची परिस्थिती बेताची. पती शेतमजूर, दोन मुले, एक मुलगी. कुटुंबाचा आर्थिक भार, मुलांचं शिक्षण, या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. आज महिन्याकाठी पाच ते सात हजारांची कमाई त्या करतात. बांगडी व्यवसायावर त्यांनी साडेसहा एकर शेती घेतली. छोटा व्यवसाय असूनही एका महिलेची धडपड, जिद्द कशी असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील नजमून शफी शेख.\nनजमून शफी शेख यांचे सासर अणदूर (ता. तुळजापूर), पण लग्नानंतर त्या माहेरी बोरामणीलाच राहायला आल्या. त्यांच्या आईदेखील बांगडी व्यवसायात होत्या. लहानपणापासून आईबरोबर बांगड्या भरायला जात असल्याने आपसूकच बांगडी व्यवसायाची पूर्ण माहिती आणि चांगला हातखंडा होता. त्यामुळे पती शफी यांना आर्थिक साथ देण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. साधारण वीसेक वर्षांपूर्वीची ही घटना. बांगडी व्यवसायातूनच त्यांनी सैपन, गौस आणि मुलगी मुमताज यांचे शिक्षण पूर्ण केले. तिघांची लग्ने करून दिली. तीनही मुले आपापल्या संसारात स्थिर आहेत. नजमून शेख यांचा स्वभाव बोलका आणि सगळ्यांना ताई, काकू, भाभी म्हणत बांगडी भरण्याचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे बायकांचा सर्वाधिक ओढा आहे. त्यामुळेच केवळ बोरामणीच नव्हे तर नजीकच्या वाड्य���, वस्त्यांवरूनही बायका त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी येतात.\nमहिन्याला दीडशे डझन बांगड्यांची विक्री\nनजमून शेख यांच्याकडे फॅन्सी, प्लेन, मुडई, चमकी अशा विविध प्रकारच्या बांगड्या विक्रीस असतात. साधारण फॅन्सी बांगड्या ८० रुपये, प्लेन ३० रुपये, मुडई ७० रुपये आणि चमकीच्या ७० रुपये डझनप्रमाणे त्या बांगड्या भरतात. महिन्याकाठी सुमारे दीडशे डझन बांगड्यांची त्या विक्री करतात. बांगडी व्यवसायातून त्या दरमहा साडेसात हजारांची कमाई करतात. लग्नसराईच्या हंगामात हीच विक्री महिन्याकाठी तीनशे डझनावर पोचते. त्या वेळी मिळकतही दुप्पट होते. त्यातून खर्च वजा जाता पाच ते सात हजार रुपये त्या मिळवतात.\nबोरामणी तसेच परिसरातील तांदूळवाडी, मोहोळकर तांडा आदी गावच्या लग्नकार्यातील बांगड्यासाठी शेख यांच्याकडे सर्वाधिक बांगडी भरण्याची मागणी असते. मुळातच बांगड्यातील विविधता, गुणवत्ता यामुळे त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी बहुतेक कार्यप्रमुख पसंती देतात. लग्नाशिवाय, मुंज, बारसे यांसारख्या विविध कार्यक्रमांनाही त्यांना बोलावणे असते.\nसौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरी व्यवसाय\nबांगड्या भरण्याच्या व्यवसायाबरोबर नजमून शेख सौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरीची विक्री करतात. त्यात अगदी लहान मुलींच्या बांगड्या, टिकल्या, नेलपॉलिश, मेंदी कोन यासह मंगळसूत्र, अंगठ्या, पैंजन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या व्यवसायातूनही त्या महिन्याकाठी दोन-अडीच हजार रुपये जास्तीचे मिळवतात. विशेषतः सणवारामध्ये या साहित्याला सर्वाधिक मागणी असते. घरी बांगड्या भरताभरता वाढत्या मागणीमुळे गावातही त्यांनी एक दुकान थाटले.\nनजमून शेख या गावात आणि परिसरातील अनेक कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. गावातील ‘सकाळ' तनिष्का गटाच्या गटप्रमुख सौ. अनिता माळगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे काम आणखी जोमाने केले. त्या स्वतः तनिष्का सदस्य आहेत. त्यानंतर या कामासाठी त्यांनी चांगला पुढाकार घेतला, आज या परिसरात नजमून शेख स्वच्छतादूत म्हणूनच काम करतात.\nशेती घेतली, पशुपालनाचे ध्येय...\nकाही वर्षांपूर्वीच नजमून शेख यांनी बांगड्यांच्या व्यवसायातून आर्थिक बचत करीत साडेसहा एकर शेती घेतली. या शेतीत पुरेसे पाणी आहे. सध्या घरच्यापुरते धान्य त्या पिकवतात; पण याही पु���े जाऊन त्या आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय करणार आहेत. यादृष्टीने मोठा मुलगा सैपन त्यासाठी प्रयत्न करीत आहे. बांगडी व्यवसायापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास येत्या वर्षात प्रगतिशील शेतकरी म्हणून परिपूर्ण होणार आहे.\nनजमून शेख - ९५९५०६०२०२\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nवारजेत शहर सुशोभीकरणच्या नावाखाली मार्केटिंग\nवारजे : येथील श्रीराम सोसायटी-नादब्रह्म सोसायटी परिसरात, स्थानिक नगरसेवकाने सोसायटीच्या जवळ 400 मीटर लांबीची \"खाजगी भिंत\" दुतर्फा रंगवली आहे. शहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/monsoon-andaman-45214", "date_download": "2019-01-20T21:36:42Z", "digest": "sha1:QIFGXJ2NAAV3U5YOWZQ7RRB5KMXN5HRD", "length": 14267, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Monsoon Andaman मॉन्सून अंदमानात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 15 मे 2017\nपुणे - बहुप्रतीक्षित असलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबारमध्ये रविवारी दाखल झाले. या मोसमी वाऱ्यांनी आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत हजेरी लावली आहे.\nपुणे - बहुप्रतीक्षित असलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबारमध्ये रविवारी दाखल झाले. या मोसमी वाऱ्यांनी आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत हजेरी लावली आहे.\nदरवर्षी अंदमानात 20 मे रोजी दाखल होणारा मॉन्सून गेल्या वर्षी 18 मे या दिवशी दाखल झाला होता, तर या वर्षी सर्वसाधारण तारखेच्या सात दिवस अगोदरच मॉन्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. मॉन्सून अशाच प्रकारे पुढे सरकत राहिल्यास यंदा 25 मे किंवा 26 मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईल, तर कोकणच्या दक्षिण भागात साधारणपणे पाच जूनच्या दरम्यान दाखल होणारा मॉन्सून यंदा एक ते तीन जूनदरम्यानच तळ कोकणात हजेरी लावेल आणि त्यानंतर सहा ते आठ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात पोचेल, असा अंदाज आहे.\nमॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती असल्यामुळे येत्या 72 तासांत मोसमी वारे अंदमान आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापून घेतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मॉन्सूनच्या आगमनामुळे अंदमान-निकोबारमध्ये जोरदार पाऊस होईल. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. अंदमान दाखल झालेल्या मोसमी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असून, तो येत्या काही तासांत 50 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. अंदमान-निकोबार, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होईल. मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातील हवेचा दाब कमी झाला आहे. त्याचप्रमाणे उत्तर-पश्‍चिम मध्य प्रदेश आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र राज्यात द्रोणीय स्थिती, तर बिहार आणि झारखंड राज्यात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे.\nहवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, म���्य प्रदेश, विदर्भ आणि ओडिशामध्ये सोमवारी (ता. 15), तर छत्तीसगडमध्ये मंगळवारी (ता. 16) उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे.\nमॉन्सून दाखल होण्याचा सर्वसाधारण कालावधी :\n- अंदमानात 20 मे रोजी होतो दाखल\n- केरळमार्गे देशात एक जूनला प्रवेश\n- तळ कोकणात 5 जूनपर्यंत हजेरी\n- महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत दाखल\n- संपूर्ण भारत 15 जुलैपर्यंत व्यापतो\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/adv-shrihari-ane-profile-1151177/", "date_download": "2019-01-20T22:00:03Z", "digest": "sha1:5EOWCZ4F4P773OH5PMGINCBVENUOY2XR", "length": 12988, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अ‍ॅड. श्रीहरी अणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nराज्याच्या महाधिवक्तापदावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या झालेल्या नेमणुकीने विदर्भाला चौथ्यांदा हा सन्मान मिळाला आहे.\nराज्याच्या महाधिवक्तापदावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या झालेल्या नेमणुकीने विदर्भाला चौथ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. अरविंद बोबडे, व्ही. आर. मनोहर व सुनील मनोहर यांच्यानंतर आता हे पद सांभाळणारे अणे लोकनायक बापूजी अणे यांचे नातू आहेत. ते कट्टर विदर्भवादी आहेत.\nअणे यांचा जन्म पुण्याचा. त्यांचे शालेय शिक्षण आताच्या झारखंडमधील जमशेटपूरला झाले. मुंबई व पुण्यात वकिली व्यवसायात उत्तम संधी असतानासुद्धा त्यांनी नागपूर गाठले, ते त्यांच्यावर असलेल्या आजोबांच्या प्रभावामुळे. स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ सुरू करण्यात लोकनायक अणे यांचा सिंहाचा वाटा होता. नागपुरातील गांधीनगरात असलेल्या एका मोटारीच्या गॅरेजमध्ये राहून वकिली सुरू करणाऱ्या अ‍ॅड. अणे यांनी नंतर बुद्धिमत्तेच्या बळावर मागे वळून बघितलेच नाही. या व्यवसायात अल्पावधीत नाव कमावूनसुद्धा स्वत:ला सामाजिक चळवळींशी त्यांनी जोडून घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी अनुशेषाच्या मुद्दय़ावरून अनेकदा न्यायालयात धाव घेतली. या सर्व प्रकरणात त्यांनीच बाजू मांडली. राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाची धुरा अ‍ॅड. अणे यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. विधि व पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे त्यांना मनापासून आवडते. राज्य विधि आयोगाचे सदस्य, गांधी सेवा आश्रम समितीचे पदाधिकारी, अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ वकील के. एच. देशपांडे व कॉ. एस. के. संन्याल यांचा प्रभाव आपल्यावर आहे व त्यांच्यामुळेच माझी सामाजिक जाण तीव्र राहिली, असे अणे प्रत्येक वेळी आवर्जून सांगतात. या पदावर नियुक्ती होण्याआधीसुद्धा अणे राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून कार्यरत होतेच. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ते अल्पमतात असल्याचा दावा करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली तेव्हा अणेंनीच सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली व ही याचिका फेटाळण्यात आली. सुमारे चौदा वर्षे नागपूर खंडपीठात यशस्वीपणे वकिली केल्यानंतर अणे मुंबईला स्थायिक झाले, पण त्यांनी विदर्भाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. त्यांच्या नियुक्तीने भारतीय संविधानाची उत्तम जाण असलेल्या वकिलाला हे पद मिळाल्याची भावना विधि वर्तुळात व्यक्त होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/the-mystery-woman-in-nawazuddin-siddiquis-pic-is-296705.html", "date_download": "2019-01-20T21:03:45Z", "digest": "sha1:PH6CFNIVQW6KFZKVAICAAV3KHOOOINOV", "length": 3934, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कोण आहे नवाजुद्दीनची ही मिस्ट्री गर्ल?–News18 Lokmat", "raw_content": "\nकोण आहे नवाजुद्दीनची ही मिस्ट्री गर्ल\nअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका तरूणीसोबतचा फोटो शेअर केला होता. ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण याची चर्चा सुरू झाली होती.\nमुंबई, 20 जुलै : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुक���ंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका तरूणीसोबतचा फोटो शेअर केला होता. ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण याची चर्चा सुरू झाली होती. नवाजने या फोटोत ये लडकी मेरे रोम रोम में बसती है असं लिहिल्याने ही चर्चा अधिकच वाढली. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. ही तरूणी इटालियन अभिनेत्री व्हेलेंटिना कॉर्टी असून नवाजसोबतच्या आगामी सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या रोममध्ये सुरू आहे.\nया सिनेमाचं दिग्दर्शन शर्मिष्ठा चॅटर्जी करतायत. शर्मिष्ठा आणि नवाज यांची मैत्री एकदम जुनी. मान्सून शूटआऊट, लायन, देख इंडियन सर्कस या सिनेमांत दोघंही एकत्र दिसले होते.नवाजुद्दीनच्या ठाकरे सिनेमाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बाळासाहेब ठाकरेंवर बनत असलेल्या या सिनेमात ठाकरेंची भूमिका साकारायचं आव्हान नवाजनं स्वीकारलंय.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ganpati/all/page-6/", "date_download": "2019-01-20T21:02:56Z", "digest": "sha1:HGUZNJKT65BBO4GU2H4B5NVOGMF4RWP7", "length": 10668, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganpati- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nमी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय.\nPHOTO - असे सजले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर\nगणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन\nगणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम\n'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना\nलालबागच्या राजाचं झालं पाद्यपूजन\nअक्षय तृतीयेला दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांची आरास\nदगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी\nबाप्पाच्या विसर्जनाला सौरभ गोखले उपस्थित\nपुण्यात कसबा गणपतीचं विसर्जन\nमुंबईत घरगुती गणपतींचं विसर्जन उत्साहात\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nपुण्यातील गणपती विसर्जनाचे फोटो\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/strike/all/page-19/", "date_download": "2019-01-20T21:03:08Z", "digest": "sha1:FRY46E6BY6ZS5EOCFFGVFSWZH62KHLFF", "length": 10670, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Strike- News18 Lokmat Official Website Page-19", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर ���ाय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nदिवाळीच्या तोंडावर कापड कामगारांचा आजपासून बेमुदत संप\nचंदू चव्हाण परत येणार \n2011 मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, पाक सैनिकांचे शिर आणले होते कापून \nदलाली तर काँग्रेसच्या रक्तात - अमित शाह\nसर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍यांना अक्षय कुमारनं सुनावले खडे बोल\nसजिर्कल स्ट्राईकचे पुरावे लष्कराने केंद्राकडे सोपवले\nभारताचा मोठेपणा, चुकून भारत आलेल्या पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोडले\nनाव चंदू चव्हाण...भाऊ सैन्यात, आई वडील लहानपणी वारले..3 महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल\nमोदींची हे सडेतोड कृती, राहुल गांधींची मोदींवर स्तुतीसुमनं\nसर्जिकल हल्ल्यानंतर शेअर मार्केट कोसळलं\nकेंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशव्यापी संप\nसरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांचा आज संप\nशेतकर्‍यांची 'आडत'मधून सुटका, एपीएमसीचा संप मागे\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-on-sharad-pawars-alligations-update-new/", "date_download": "2019-01-20T21:48:58Z", "digest": "sha1:WA7ITAJVLHHM6T6UH26RDOMQ3OYN636X", "length": 7864, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही - फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही – फडणवीस\nमुंबई : काल रविवारी राष्ट्रवादीचा १९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पुण्यामध्ये पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधांना जीवे मारण्याची आलेली धमकी म्हणजे लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.\nदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे. दरम्यान पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य काय ते बाहेर येईलच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही\nपोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता थेट कारवाईचे…\nटीम महाराष्ट���र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kulbhushan-jadhav-case-icj-will-pronounce-its-verdict-today-46005", "date_download": "2019-01-20T21:40:46Z", "digest": "sha1:OKD7VSLSWE44RCJ4P3JFOZSHXOHZQ2YJ", "length": 12768, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kulbhushan Jadhav case: ICJ will pronounce its verdict today कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल | eSakal", "raw_content": "\nकुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल\nगुरुवार, 18 मे 2017\nनवी दिल्ली : भारताचा गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ताब्यात घेऊन फाशीच्या शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज (गुरुवार) निर्णय देणार आहे.\nनवी दिल्ली : भारताचा गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ताब्यात घेऊन फाशीच्या शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज (गुरुवार) निर्णय देणार आहे.\nनेदरलॅंडसमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी सुनावणी सुरू आहे. भारताच्यावतीने हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. पाकिस्ताननेही त्यांची बाजू मांडली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 14 न्यायाधीशांचे खंडपीठ आज निकाल देणार आहे. आज दुपारी साडे तीन पासून या प्रकरणी निकाल लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानला मान्य असेल का आणि पाकिस्तान त्याची अंमलबजावणी करणार का याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, जर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचा पाकिस्तानने अवमान केला तर पाकला आंतराष्ट्रीय स्तरावर मोठ्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक बॅंकेसह इतर अन्य आंतररष्ट्रीय संस्था, संघटनांकडून पाकिस्तानला असहकार्य केले जाऊ शकते, अशी शक्‍यता तज्ज्ञांयनी व्यक्त केली आहे.\nदरम्यान केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयातील निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी खात्री आहे. 'भारताने मांडलेल्या बाजूवर पाकिस्तानने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आम्हाला आशा आहे की न्यायालयाचा निर्णय भारताच्या बाजूने लागेल', अशा प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री पी. पी. चौधरी यांनी व्यक्त केल्या आहेत.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आप��� नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:52:24Z", "digest": "sha1:SCKLIZLAI26VVORBEEJZIUDN6COBTGX5", "length": 6055, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "सुबोधने भावे यांनी पत्नी मंजिरीला स्वतःच्या रक्ताने लिहिले होते पत्र…कारण वाचून थक्क व्हाल – Bolkya Resha", "raw_content": "\nसुबोधने भावे यांनी पत्नी मंजिरीला स्वतःच्या रक्ताने लिहिले होते पत्र…कारण वाचून थक्क व्हाल\nसुबोधने भावे यांनी पत्नी मंजिरीला स्वतःच्या रक्ताने लिहिले होते पत्र…कारण वाचून थक्क व्हाल\nसुबोधने भावे यांनी पत्नी मंजिरीला स्वतःच्या रक्ताने लिहिले होते पत्र…कारण वाचून थक्क व्हाल\nअभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी अगदी शालेय जीवनात असल्यापासून एकमेकांना ओळखतात. पुण्यातील नाट्यमंदिरात एका नाटकादरम्यान मंजिरी आणि सुबोध यांची ओळख झाली होती. यावेळी सुबोध दहावीत तर मंजिरी आठवीत शिकत होती. मंजिरीला पाहताक्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता. त्याने पत्र लिहून तिला प्रपोज केले होते. यावर मंजिरीनेही होकार कळवला होता. यानंतर जवळपास दोन वर्षे हे दोघेही एकमेकांना भेटू लागले होते.\nएकदा सुबोध अकरावीत असताना त्याच्या मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेला होता. तिथे बसून तो आपल्या मित्रांसोबत सिगारेट ओढत बसला होता. त्याच्या आसपास दोन चार जण इकडून तिकडे फिरत होते. वर पाहिल्यावर त्याला मंजिरी दिसली. सुबोध सिगारेट ओढताना पाहून मंजिरीला राग आला. मग मंजिरीची समजूत काढत तो तिच्या मागोमाग गेला. परंतु काही केल्या मंजिरीने त्याला माफ केले नाही. यावर सुबोधला पश्चाताप तर झालाच पण यापुढे कधीही सिगारेटला हात लावणार नसल्याचा निर्णय घेत आपल्याच रक्ताने त्याने मंजिरीला एक पत्र लिहिले. आजही याच्या खुणा त्याच्या हातावर पाहायला मिळतील . कलर्स मराठीवरील ” नवरा असावा तर असा ” या शो दरम्यान हर्षदा खानविलकर हिच्यासोबत गप्पा मारताना सुबोधने हा किस्सा तिला सांगितला. याच शोमध्ये सुबोध त्याची पत्नी मंजिरीसोबत आलेला पाहायला मिळाला. याच भागात अभिनेता प्रसाद ओक ने देखील सपत्नीक हजेरी लावलेली पाहायला मिळाली.\n“इंदोरीकर महाराज” एवढ्या मिळवलेल्या पै��ाचे नेमके करतात काय…जाणून घेतल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल\n“सैराट” चित्रपटातील आर्चीचे वडील म्हणजेच तात्यासाहेब पाटलांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sports-news-world-cup-hockey-indias-squad-announced/", "date_download": "2019-01-20T21:20:35Z", "digest": "sha1:KPPFDKA43CZQ6JIAN6OJCW3FBK2NJTYC", "length": 12798, "nlines": 267, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर - Maharashtra Today", "raw_content": "\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nठाणे में भूकंप के झटके\nअब हरेक स्कूल में खेल के लिए एक घंटा आरक्षित –…\nमुंबई मॅरेथॉन में ‘बेटी बचाओ’ पर जनजागरण\nHome Sport विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर\nविश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर\nओदिशाची राजधानी भूवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मनप्रीतसिंगकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली असून चिंग्लेनसना सिंग कांगुजम हा उपकर्णधार आहे. पी.आर. श्रीजेश व कृष्ण बहादूर पाठक हे गोलरक्षक आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ रोजीच दक्षिण आफ्रिकेविरुध्द आहे.\nआशिया चॕम्पियन्स ट्रॉफीला मुकलेल्या डिफेंडर बिरेंद्र लाक्रा याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याशिवाय भारताच्या बचाव फळीत अमीत रोहिदास, सुरेंद्र कुमार, कोथाजीतसिंग, हरमनप्रीतसिंग आणि वरुण कुमार यांचा समावेश आहे.\nमिडफिल्डमध्ये कर्णधार मनप्रीत व उपकर्णधार कांगुजाम या अनुभवी जोडीवर खरी मदार असेल. आघाडी फळीत चॕम्पियन्स आशिया चषक गाजवणारा आकाशदीपसिंग मुख्य असेल.\nकलिंगा स्टेडियमवर या विश्वचषकाचेसामने होणार आहेत. त���यासाठी यजमान भारताचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला असून बेल्जियम, कॕनडा आणि दक्षिण आफ्रिकासुध्दा याच गटात आहेत. गटातील विजेत्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे.\nनिवडलेल्या संघाबद्दल मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले की, उपलब्ध ३४ खेळाडूंमधून आम्ही सर्वोत्तम १८ खेळाडू निवडले आहेत. हा संघ म्हणजे अनुभवी व युवा खेळाडूंचा उत्तम समन्वय आहे ज्यांना त्यांचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेसच्या आधारावर निवडण्यात आले आहे.\nभारतीय संघासाठीचे संभाव्य सर्व ३४ खेळाडू 23 नोव्हेंबरपर्यंत एकत्रित सराव करतील.\nगोलरक्षक- पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक.\nडिफेंडर- हरमनप्रीतसिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूणकुमार, कोथाजीतसिंग, सुरेंद्रकुमार, अमीत रोहिदास\nमिडफिल्डर- मानप्रीतसिंग (कर्णधार), चिंगलेन्सनासिंग कांगुजाम (उपकर्णधार), निळकंठ शर्मा, हार्दिकसिंग, सुमीत\nफॉरवर्ड- आकाशदीपसिंग, मनदीपसिंग, दिलप्रीतसिंग, ललितकुमार उपाध्याय, सिमरनजीतसिंग\nPrevious articleनोटाबंदी सुटाबुटातील मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच : राहुल गांधी\nNext articleकोलकाता : कोर्ट ने रविशंकर ट्रस्ट की इमारत को गिराने का आदेश दिया\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nमुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..\nनात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक\nकामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित\nकाँग्रेसच्या तिकीटावर करिना कपूर लढणार भोपाळमधून\n‘खेलो इंडिया’त सव्वादोनशे पदकांसह महाराष्ट्राची बाजी\nकांग्रेस ने बाबासाहब के नाम पर वोट मांगा पर किया कुछ...\nशिवसेना भाजप मध्ये जुंपली\nकांग्रेस इंदु मिल की जगह हड़पना चाहती थी: देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध अविनाश पांडे यांची मोर्चेबांधणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/", "date_download": "2019-01-20T21:35:43Z", "digest": "sha1:IZOHEFBMSMK7JRLRVZDYDTNG6IFFNVOQ", "length": 17491, "nlines": 267, "source_domain": "shivray.com", "title": "Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray | छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्र���ती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरण...\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nप्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती....\nशिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला.. तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बा...\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\n“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्...\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nजयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्यां ताराया या या अनन्य शरणा आर्यां ताराया धृ आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घा...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nकिल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध्यम शिवाजी महाराजांनी ...\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : ...\nकिल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : ...\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nतब्बल 225 करोड़ पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बनतोय आपल्या महाराजांवर चित्रपट “छत्रपती शिवाजी” नक्की ...\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nशिवराय प्रश्नमंजुषा �� प्रश्न क्रमांक १५\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nअमित प्र. मुसळे: खुपच छान, सविस्तर माहीती......\nSukumar Baburao Patil: अतिशय छान व उपयुक्त माहिती आहे ....\nशूर शिलेदार येसाजी कंक\nचौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची ...\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nमराठे – निजाम संबंध\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nपायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त ...\nमराठे – निजाम संबंध\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nथोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती ...\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करण��रे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nमोडी वाचन – भाग १६\nमराठे – निजाम संबंध\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1724", "date_download": "2019-01-20T22:18:58Z", "digest": "sha1:DTLQSGKPVPGO2UYEPIGEOAM3PRNN5UPX", "length": 2878, "nlines": 7, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nहेलिकॉप्टर भरकटले : पृथ्वीराज देशमुख बनले ‘पायलट’\n24-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी\nहेलिकॉप्टर व मुख्यमंत्र्यांचे नाते चांगले नसताना सांगलीहून कोडोलीला जाताना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. कोडोलीला जाण्याऐवजी कोल्हापूरच्या दिशेने ते गेले, मात्र त्यांच्यासोबत असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कोल्हापूरच्या पॉईंटवरुन राष्ट्रीय महामार्ग पकडून त्यानुसार कोडोलीच्या दिशेने प्रयाण केले. वारणेचा परिसर देशमुखांच्या परिचयाचा असल्यामुळे त्यांनी पायलटलाच मार्ग दाखवत ते हेलिपॅडपर्यंत आणले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा बुधवारी पुन्हा एकदा चुकली. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून ते कोडोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान हेलिकॉप्टर भरकटले.\nया हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dunningen+de.php", "date_download": "2019-01-20T21:23:20Z", "digest": "sha1:3MPF4PH6RGTE55UO2BETSVKZC6LXDHUR", "length": 3428, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Dunningen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Dunningen\nक्षेत्र कोड Dunningen (जर्मनी)\nआधी जोडलेला 07403 हा क्रमांक Dunningen क्षेत्र कोड आहे व Dunningen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Dunningenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dunningenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497403 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDunningenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497403 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497403 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-will-buy-us-200-billion-dollar-worth-goods-117504", "date_download": "2019-01-20T22:29:56Z", "digest": "sha1:TKGR75ODGQUSZ3273VU5TSL2IV4RUOYH", "length": 14006, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "China will buy US 200 billion dollar worth of goods चीन करणार अमेरिकेच्या दोनशे अब्ज डॉलरच्या वस्तूंची खरेदी | eSakal", "raw_content": "\nचीन करणार अमेरिकेच्या दोनशे अब्ज डॉलरच्या वस्तूंची खरेदी\nशनिवार, 19 मे 2018\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकची इतर देशांशी व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलत आयात पोलाद व ऍल्युमिनियवर जादा कर आकारला आहे. याचबरोबर चीनमधील वस्तूंच्या आयातीवर जादा कर आकारण्याचा इशारा दिला आहे.\nवॉशिंग्टन : अमेरिकेसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी चीनकडून दोनशे अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तूंची खरेदी होण्याची शक्‍यता आहे. चीनसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. त्यामुळे चीनकडून अशाप्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो.\nचीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या 50 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर जादा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेर���केत आयात होणाऱ्या 150 अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर 25 टक्के कर आकारण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. मागील काही काळापासून दोन्ही देशांतील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. चीनचे उपाध्यक्ष लिऊ हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची अमेरिकेच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशी दोन दिवस चर्चा सुरू आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी लिऊ यांना काल व्हाईट हाऊसमध्ये पाचारण केले होते. चीनच्या शिष्टमंडळाने अमेरिकेसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी 200 अब्ज डॉलरच्या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे चीनसोबतच्या व्यापारातील अमेरिकेची तफावत कमी होण्यास मदत होणार आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकची इतर देशांशी व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलत आयात पोलाद व ऍल्युमिनियवर जादा कर आकारला आहे. याचबरोबर चीनमधील वस्तूंच्या आयातीवर जादा कर आकारण्याचा इशारा दिला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.\n- दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधातील तणाव कमी होणार\n- चीन करणार दोनशे अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तूंची खरेदी\n- सोयाबीनसह अन्य कृषी उत्पादने, सेमीकंडक्‍टर, नैसर्गिक वायूचा समावेश\n- चीनसोबतच्या व्यापारातील अमेरिकेची तफावत 500 अब्ज डॉलर\n- चीनच्या उत्पादनांवरील जादा कर अमेरिकेकडून मागे घेतला जाणार\n- डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांना यश मिळाल्याचे चित्र\n'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे....\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nहिंदू धर्मिय तुलसी गबार्ड उतरणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत\nवॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची 2020 मध्ये होणारी निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असून, याबाबत पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे...\nजेफ बेझॉस आहेत चार लाख एकर जमिनीच��� मालक\nवॉशिंग्टन\" आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत मी लोकांना माहिती देऊ इच्छितो असे सांगत जेफ बेझॉस यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती...\nगीता गोपीनाथ ‘आयएमएफ’मध्ये रुजू\nवॉशिंग्टन - म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. आयएमएफमधील...\nजागतिक बॅंकेच्या अध्यक्षांचा ‘दे धक्का’\nवॉशिंग्टन - जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जीम योंग किम यांनी सोमवारी अचानक पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. हा निर्णय ट्रम्प सरकार व जागतिक बॅंकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/right-vote-six-members-given-back-117778", "date_download": "2019-01-20T21:57:55Z", "digest": "sha1:KIX4PDLYT6JTLCAHA4BIGHXRQJCPJV6N", "length": 17807, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "the right to vote for six members given back ‘त्या’ सहा सदस्यांना मतदानाचा अधिकार | eSakal", "raw_content": "\n‘त्या’ सहा सदस्यांना मतदानाचा अधिकार\nशनिवार, 19 मे 2018\nबीड : जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सोयीचा आणि राजकीय अर्थ काढून भाजपला धक्का म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा आनंद औट घटकेचा ठरला.\nया सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. १९) पुन्हा स्थगिती दिल्याने त्या सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान करता येणार आहे. यामध्ये माजी मंत्री आणि या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचे पाच समर्थक तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या एका समर्थक जिल्हा परिषद सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.\nबीड : जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सोयीचा आणि राजकीय अर्थ काढून भाजपला धक्का म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा आनंद औट घटकेचा ठरला.\nया सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. १९) पुन्हा स्थगिती दिल्याने त्या सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान करता येणार आहे. यामध्ये माजी मंत्री आणि या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचे पाच समर्थक तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या एका समर्थक जिल्हा परिषद सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.\nगेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या माजी मंत्री सुरेश धस समर्थक सदस्यांनी थेट भाजपला मतदान केले. तर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचा एक सदस्य गैरहजर होता. राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे यांच्यासह मंगल सोळंके व अजय मुंडे यांच्या याचिकेवरुन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी १६ ऑक्टोबरला शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्‍विनी जरांगे, संगीता महानोर, मंगला डोईफोडे व अश्विनी निंबाळकर यांना अपात्र ठरविले. यावर अपात्र सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दाद मागीतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती देण्यात आली. यावर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागीतली. दरम्यान, प्रकरणाची सुनावणी १५ तारखे पर्यंत ग्रामविकास मंत्र्यांनेच करावी मात्र दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घ्यावे आणि तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या कामकाजात या सदस्यांना मतदान करता येणार नाही असे आदेश 4 मे रोजी न्यायालयाने दिले होते.\nदरम्यान, या प्रकरणाची मंगळवारी (ता. १५) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर सुनावणी होऊन शनिवारी (ता. १९) पारित झालेल्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला पुन्हा स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या सहा सदस्यांना लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान करता येणार आहे. यातील शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्‍विनी जरांगे, संगीता महानोर व अश्विनी निंबाळकर हे पाच सदस्य सुरेश धस गटाचे आहेत. तर, मंगला डोईफोडे या क्षीरसागर समर्थक आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक सुरु असल्याने राष्ट्रवादीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून राजकी�� फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. ‘जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला असून या सदस्यांना कुठल्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही’ असे याचिकाकर्ते आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे गटनेते बजरंग सोनवणे यांच्या लेटरपॅडवर प्रसिद्धीस दिले होते. आजच्या निकालाने त्यांचा आनंद औट घटकेचा ठरला.\nदरम्यान, बजरंग सोनवणे यांची गटनेता म्हणून सात मार्चला रोजी झालेल्या निवडीवरच या सुनावणीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निवडीच्या तथाकथीत सभेचे कागदपत्रेच बनावट असल्याचा मुद्दा अपिलार्थींच्या वकीलांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नसल्याचेही नमूद केले. दरम्यान, निकालातही श्री. सोनवणे यांच्या निवडीची वैधता तपासणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/artificial-water-shortage-118292", "date_download": "2019-01-20T21:58:58Z", "digest": "sha1:GTV2FYYYN6G37Q3WSWW6JNS4CQAYTOPH", "length": 15370, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Artificial water shortage उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 22 मे 2018\nसातारा - कृष्णा नदी उद्‌भवातून रोज २० दशलक्ष लिटर पाणीउपसा होत असतानाही साताऱ्याच्या उपनगरांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे असमान वाटप, मुख्य दाबनलिकेवरील (रायझिंग लाईन) जोडण्या, जलवाहिन्यांच्या गळतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.\nसातारा - कृष्णा नदी उद्‌भवातून रोज २० दशलक्ष लिटर पाणीउपसा होत असतानाही साताऱ्याच्या उपनगरांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचे असमान वाटप, मुख्य दाबनलिकेवरील (रायझिंग लाईन) जोडण्या, जलवाहिन्यांच्या गळतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.\nसातारा शहराच्या पूर्वेकडील सदरबझार, गोडोली व करंजेचा काही भाग, तसेच शाहूपुरी, शाहूनगर, खिंडवाडी, विलासपूर, संभाजीनगर, विसावा नाका, खेडचा काही भाग, कृष्णानगर या भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा नदी उद्‌भवातून प्राधिकरण पाणीउपसा करून शुद्ध केलेले पाणी सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला पुरविले जाते. उन्हाच्या झळा लागायला लागल्यापासून शाहूपुरीत पाण्याची अडचण आहे. आठ-आठ दिवस शेजाऱ्यांच्या बोअरचे पाणी आणून, खर्चासाठी टॅंकर आणून गरज भागविण्याची सवयच शाहूपुरीवासीयांना जडली आहे. गेल्या आठवड्यात सदरबझारमध्ये गणेश कॉलनी व परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. शाहूनगरमध्येही कमी दाबाने व अल्पकाळ पाणी मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.\nशासनाच्या निकषानुसार प्रति माणसी १३५ लिटर पाणी पुरवणे आवश्‍यक आहे. साताऱ्यात कसेबसे १०० लिटर प्रति माणसी पाणी पुरवताना प्राधिकरणाची दमछाक होते. पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज कमी असल्याने पाण्याची चणचण भासत नाही. तथापि, उन्हाळ्यात पाण्याची गरज व मागणी वाढते. ही वाढीव गरज भागविताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडते. परिणामी आंदोलनांना सामोरे जावे लागते. एका ठिकाणावरून पाणी उपसून दुसऱ्या टाकीत चढवले\nया दोन टाक्‍यांना जोडणाऱ्या जलवाहिनीस दाबनलिका म्हणतात. या दाबनलिकेवरून वाटेतील काही भागास पाण्याची कनेक्‍शन देण्याचे पाप यापूर्वीच्या प्राधिकरणाच्या काही मंडळींनी केले. त्याचे दृष्परिणाम आज प्राधिकरणाच्या अंतर्गत असणाऱ्या भागांना सहन करावे लागत आहेत. दाबनलिकेतील पाण्याचा प्रचंड दाब असतो. तसेच १८ ते २० तास या नलिका प्रवाही असतात. त्यामुळे ऋतू कोणताही असला तरी त्यावरून कनेक्‍शन घेतलेल्या भागात पाण्याचा सुकाळ असतो. सातारा व परिसरातील काही भागातील नागरिक या सुकाळाचा आनंद घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूस मोठ्या लोकसंख्येच्या वस्त्या व उपनगरांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शाहूपुरी, शाहूनगरमध्ये जलवाहिन्यांच्या गळत्यांची संख्या मोठी आहे. या गळत्या काढून पाणी वाचविण्यापेक्षा अपार्टमेंटना सोईप्रमाणे कनेक्‍शन देण्याकडे कर्मचाऱ्यांचा ‘कल’ दिसतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे समान वाटप होत नाही.\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nजादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिं���्‍य बझार...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/virginity-test-marriage-police-bandobast-116383", "date_download": "2019-01-20T22:29:08Z", "digest": "sha1:ASOR3FE3LFH2Z6K32BHHLFLEVN7UAY7X", "length": 11940, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "virginity test marriage police bandobast कौमार्य चाचणीची प्रथा डावलून त्यांनी केला विवाह | eSakal", "raw_content": "\nकौमार्य चाचणीची प्रथा डावलून त्यांनी केला विवाह\nमंगळवार, 15 मे 2018\nपिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.\nपिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.\nऐश्‍वर्या आणि विवेक या जोडीने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कंजारभाट समाजातील या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून अनिष्ट प्रथांना धुडकावून लावून विवाह केला. काळेवाडी, विजयनगर येथे शनिवारी (१२ मे) हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथेविरुद्धचा लढा देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते कृष्ण इंद्रिकर, केतन घमंडे, भारत तामचीकर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सहा महिन्यांपासून कौमार्य चाचणीविरुद्ध हा लढा सुरू होता. त्यामध्ये या समाजातील अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. समाजाविरुद्ध जाऊन काम करू नये, अशी धमकी या तरुणांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी धमक्‍यांना न घाबरता आपला लढा सुरू ठेवून विवाह केला.\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला\nचाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-turn-large-screen-due-touchscreen-118108", "date_download": "2019-01-20T22:16:09Z", "digest": "sha1:SMHLJIMCFE5OOFL75RVA7FWBPDFAPDGN", "length": 14486, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news turn off large screen due to touchscreen टचस्क्रीनमुळे मोठ्या पडद्याचे हाल! | eSakal", "raw_content": "\nटचस्क्रीनमुळे मोठ्या पडद्याचे हाल\nसोमवार, 21 मे 2018\nनागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ‘सिंगल स्क्रीन’पेक्षा मल्टिप्लेक्‍सची संख्या जास्त झाली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल. नागपूर शहराचा जवळपास प्रत्येक भाग सिनेमागृहांनी व्यापला होता. महाल, सीताबर्डीसारख्या भागांमध्ये तर आजूबाजूलाच सिनेमागृहे आहेत.\nनागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ‘सिंगल स्क्रीन’पेक्षा मल्टिप्लेक्‍सची संख्या जास्त झाली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल. नागपूर शहराचा जवळपास प्रत्येक भाग सिनेमागृहांनी व्यापला होता. महाल, सीताबर्डीसारख्या भागांमध्ये तर आजूबाजूलाच सिनेमागृहे आहेत. मात्र, जवळपास १५ वर्षांपूर्वी डिजिटायझेशन आले आणि ‘रिल’ उतरली. हा बदल ज्या सिनेमागृहांनी स्वीकारला, ते आजही टिकून आहेत. मात्र, काही काळाच्या ओघात मागे पडले. चित्रा, भरत, अमरदीप, नटराज, रिगल, नरसिंग, रिजंट या चित्रपटगृहांना डिजिटायझेशनसोबत सिनेमाच्या बदलत्या अर्थकारणाचाही फटका बसला.\nनागपूर शहराच्या मध्यभागी असलेली आणखी तीन सिनेमागृहे ऑक्‍सिजनवर आहेत. एकतर चित्रपट उद्योगातील मोठ्या कंपन्यांना शरण जाणे किंवा ताळे लावून घरी बसणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. नागपुरातील तीन मोठ्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहांचे रूपांतर ‘डबल स्क्रीन’मध्ये झाल्यामुळे त्यांना अच्छे दिन आले. आता सद्यस्थितीत शहराच्य�� सर्वच भागांमध्ये मल्टिप्लेक्‍स असून आणखी चार बड्या कंपन्यांचे मल्टिप्लेक्‍स वेटिंगवर आहेत.\nवर्षभरातून एक-दोन अपवाद वगळले, तर आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघावे, असे सिनेमे येत नाहीत. अधेमधे काही आलेच, तर आठवड्यातून तीनच दिवस चालतात. बसल्या जागी मोबाईलवर सिनेमा बघण्याचे फॅड आल्यामुळे व्यवसायावरही खूप परिणाम झाला आहे.\n-राजा लहरिया, व्यवस्थापक, पंचशील थिएटर\n१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया\nनागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कध���ही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=249946%3A2012-09-13-17-55-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:03:22Z", "digest": "sha1:XXETO2ZOYNKEYTOQ4UCTGB4SX44GFIFT", "length": 6351, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २००. वारसा", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २००. वारसा\nशुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२\nसाधनेचा पायादेखील स्थिर झाला नसताना ज्याला आपण कुणीतरी झालो आहोत, असं वाटू लागतो आणि त्याच्या भवतालच्यांनाही तसा भ्रम होतो, तेव्हा काय घडतं अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाला आणि त्याच्या अत्यंत जवळच्यांना वारसामोहाची भीती असते. आजूबाजूच्या जगात काय दिसते अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाला आणि त्याच्या अत्यंत जवळच्यांना वारसामोहाची भीती असते. आजूबाजूच्या जगात काय दिसते आचार्याच्या शब्दांत विचारायचे तर, ‘सर्वत्रेषा विहिता रीति’ काय आहे\nतर जिथे भगवंताच्या कार्याच्या नावाने साधनेइतकाच किंवा साधनेहून अधिक भौतिकाचा डोलारा उभा रहातो तो आपल्यानंतर आपल्या घरात किंवा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तिकडेच रहावा, असा मोह एकतर तथाकथित स्वयंसिद्धाच्या मनात रुजू शकतो किंवा त्यांचा हा वारसा त्यांच्यानंतर आपल्याकडे यावा, अशी ओढ त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तिंच्या मनात निर्माण होऊ शकते. मानवी स्वभावानुसार यात गैर काहीच नाही पण आध्यात्मिक सत्याला हे पूर्णपणे विसंगत आहे. प्रत्यक्षात ‘मी’ नष्ट करणं, यावाचून या जगात भगवंताचं म्हणून काहीच कार्य नाही आणि त्या कार्यासाठी एक रुपयाही साठवावा लागत नाही, उलट असलेला सोडावा लागतो त्यामुळे भगवंताच्या कार्याच्या नावावर जो भौतिकाचा डोलारा उभा राहातो तो कालौघात आणखी वाढेल किंवा नष्टही होईल. भगवंताला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्या डोलाऱ्याने समाजाचे भले होईल, काही लोक भगवंताच्या मार्गाकडे वळतील, या साऱ्या परिस्थितीनुरूप गोष्टी झाल्या. भौतिकाचा असा वारसा पुढच्या पिढीत सोपवला जाऊ शकतो आणि जगभर हे दिसतेच. पण अध्यात्माचा वारसा असा सहज संक्रमित होणारा नसतो. मुळात अध्यात्माचा वारसा म्हणजे काय, हेच आपण नीटपणे जाणत नाही. सिद्धपदाचा वारसा केवळ श्रीसद्गुरू निव्वळ इच्छामात्रेण कुणाहीकडे संक्रमित करू शकतात. पण साधनेचा असा वारसा साधकाला पुढल्या पिढीकडे सोपवता येत ना���ी. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की हे सारे चिंतन साधकापुरते आहे आणि साधकालाच लागू आहे. सिद्ध अथवा साक्षात्कारी, अवतारी संतांना नव्हे. तर तपस्या ज्याची त्याला करावी लागते. साधना ही व्यक्तीची अत्यंत आत्मिक बाब असते. तपस्येचा म्हणून काही वारसा नसतो. तपस्यागत शक्ती दुसऱ्याला देता येत नाही. ती ज्याची त्याला कमवावी लागते. आध्यात्मिक जाणिवेचा वारसा केवळ संक्रमित करता येतो. ज्या मार्गानं मी इथवर पोहोचलो त्या मार्गानं तुम्हीही वाटचाल कराल तर आपण सारेच वास्तविक सत्यापर्यंत पोहोचू, ही जाणीव संक्रमित करता येते. त्यासाठी प्रेरणाही देता येते, मानसिक आधार देता येतो. अन्यथा आध्यात्मिक पायरी ही स्थावर मालमत्तेप्रमाणे दुसऱ्याला देता येत नाही. प्रत्यक्षात जगात काय दिसते त्यामुळे भगवंताच्या कार्याच्या नावावर जो भौतिकाचा डोलारा उभा राहातो तो कालौघात आणखी वाढेल किंवा नष्टही होईल. भगवंताला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्या डोलाऱ्याने समाजाचे भले होईल, काही लोक भगवंताच्या मार्गाकडे वळतील, या साऱ्या परिस्थितीनुरूप गोष्टी झाल्या. भौतिकाचा असा वारसा पुढच्या पिढीत सोपवला जाऊ शकतो आणि जगभर हे दिसतेच. पण अध्यात्माचा वारसा असा सहज संक्रमित होणारा नसतो. मुळात अध्यात्माचा वारसा म्हणजे काय, हेच आपण नीटपणे जाणत नाही. सिद्धपदाचा वारसा केवळ श्रीसद्गुरू निव्वळ इच्छामात्रेण कुणाहीकडे संक्रमित करू शकतात. पण साधनेचा असा वारसा साधकाला पुढल्या पिढीकडे सोपवता येत नाही. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की हे सारे चिंतन साधकापुरते आहे आणि साधकालाच लागू आहे. सिद्ध अथवा साक्षात्कारी, अवतारी संतांना नव्हे. तर तपस्या ज्याची त्याला करावी लागते. साधना ही व्यक्तीची अत्यंत आत्मिक बाब असते. तपस्येचा म्हणून काही वारसा नसतो. तपस्यागत शक्ती दुसऱ्याला देता येत नाही. ती ज्याची त्याला कमवावी लागते. आध्यात्मिक जाणिवेचा वारसा केवळ संक्रमित करता येतो. ज्या मार्गानं मी इथवर पोहोचलो त्या मार्गानं तुम्हीही वाटचाल कराल तर आपण सारेच वास्तविक सत्यापर्यंत पोहोचू, ही जाणीव संक्रमित करता येते. त्यासाठी प्रेरणाही देता येते, मानसिक आधार देता येतो. अन्यथा आध्यात्मिक पायरी ही स्थावर मालमत्तेप्रमाणे दुसऱ्याला देता येत नाही. प्रत्यक्षात जगात काय दिसते सर्वत्रेषा विहिता रीति, काय आहे सर्वत्रेषा विहिता रीति, काय आहे तर वारसाहक्काने कुणीकुणी त्या आध्यात्मिक पायरीवर हिरिरीने आरूढ होतात आणि तेथून मग घसरतातही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/25612", "date_download": "2019-01-20T22:40:09Z", "digest": "sha1:56M4PBCLIPHCHCGSDSMD7AVTC3LDHJSD", "length": 12790, "nlines": 117, "source_domain": "www.manogat.com", "title": "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन | मनोगत", "raw_content": "\nसोप्या पद्धतीने मराठीत लेखन\nप्रेषक ओक (शुक्र., २८/११/२०१४ - १४:५२)\nविंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे तर त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.\nहे सर्व वापरून नवीन माणूस मराठीत टाईप करायला लागेपर्यंत थकून जातो. त्याचा इंटरेस्ट संपतो. हे सर्व टाळण्यासाठी मी युबंटूमध्ये आवश्यक ती सर्व सॉफ्ट्वेअर आधीच इन्स्टॉल करून एकच एक पॅकेज बनविले आहे.\nखाली दिलेल्या लिंकवरून युबंटूची आव्रुत्ती डाऊनलोड करून त्याची सीडी बनवा. ही सीडी आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू करा. आता युबंटू सुरू होईल आणि सर्व मराठी आयुधे आपोआप उपलब्ध होतील. काम झाले की ही सिडी काढून टाका व कॉम्प्यूटर परत चालू करा. आपली आधीची विंडोजची प्रणाली सहीसलामत परत मिळेल.\nया लाईव्ह सिडीमुळे आपल्या सध्याच्या प्रणालीला कसलाही धक्का न लावता युबंटू आणि मराठी स्पेल चेक असे दोन्ही लाभ मिळवता येतात. अर्थात हे फक्त मराठी सॉफ्टवेअर नसून ही पूर्ण युबंटू ऑपरेटिंग सिस्टिम असल्यामुळे ही फाईल साईज आहे सुमारे २ जीबी आता इतकी मोठी फाईल नेटवरून उतरवून घेणे शक्य नसेल तर मला आपला पत्ता कळवा म्हणजे मी ही डीव्हीडी पोस्टाने पाठवून देईन. आणि हो, हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत आणि मुक्त स्त्रोत आहे.\nयुबंटूच्या लिबर ऑफिसमध्ये मराठी टाईप आणि स्पेल-चेक कसा दिसेल ते खालील चित्रावरून स्पष्ट होईल.\nया चित्रात सर्वात वरच्या बाजूला मराठी इनपुट मेथड (इन्स्किप्ट / फोनेटिक) निवडण्याचा पर्याय दिसत आहे. मधल्या भागात लाल रंगावर राईट क्लिक केल्यावर शुद्ध शब्दांचे पर्याय दिसत आहेत.\nआपल्याला काही सुधारणा सुचवायच्या असल्या तर त्या देखील कळवा म्हणजे पुढच्या आवृत्तीत सुधारणा करता येतील.\nमनोगतासारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व ल���क ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी याची मदत होईल. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट, ऍटो कंप्लीट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ही सीडी जरूर वापरून पहा.\n(तांत्रिक लेखन असल्यामुळे इंग्रजी शब्दांचा वापर अपरिहार्य)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nउबंटु प्रे. राजेंद्र देवी (रवि., ३०/११/२०१४ - ०४:२८).\nलाईव्ह सीडी कुठेही चालते प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १४:१८).\nआपण युबंटूत मराठी कसे टाईप करता प्रे. राजेंद्र देवी (गुरु., ०४/१२/२०१४ - ११:३८).\nआपण युबंटूत मराठी कसे टाईप करता प्रे. राजेंद्र देवी (गुरु., ०४/१२/२०१४ - ११:३८).\n प्रे. शुद्ध मराठी (रवि., ३०/११/२०१४ - १२:४४).\nजोडाक्षरे प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १५:०२).\n प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०३/१२/२०१४ - १८:४७).\nअक्षराचे आकारमान वाढवता येते प्रे. प्रशासक (बुध., ०३/१२/२०१४ - १८:५८).\nमाझी उत्तरे प्रे. ओक (गुरु., ०४/१२/२०१४ - १७:२३).\nस्पष्टीकरण प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०९/१२/२०१४ - १९:३६).\nफॉन्टशी संबंधित नवीन माहिती प्रे. ओक (गुरु., ११/१२/२०१४ - ०४:३७).\nत्यासाठी बहुतेक नवीन फॉन्ट बनवावा लागेल. प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ११/१२/२०१४ - १०:५९).\n१८७० सालातील पुस्तक प्रे. शुद्ध मराठी (शनि., १३/१२/२०१४ - १३:४२).\nकाही प्रश्न प्रे. चेतन पंडित (सोम., ०१/१२/२०१४ - १४:२७).\nहोकारार्थी उत्तरे प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १४:०८).\nएक अति गंभीर सूचना प्रे. चेतन पंडित (सोम., ०१/१२/२०१४ - १४:४२).\nहायफनचा वापर प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १५:०९).\n प्रे. मृदुला (सोम., ०१/१२/२०१४ - २१:५२).\nकाही प्रतिप्रश्न प्रे. ओक (मंगळ., ०२/१२/२०१४ - १३:५१).\nमनोगत प्रे. मृदुला (बुध., १०/१२/२०१४ - ११:५४).\nअधिक माहिती प्रे. ओक (शुक्र., ०५/१२/२०१४ - १३:१७).\nकाही निरीक्षणे प्रे. ओक (शुक्र., ०७/०९/२०१८ - १४:००).\nनवीन आवृत्ती प्रे. ओक (गुरु., १५/११/२०१८ - ०७:४१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्��� ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/career-in-pottery-sector/", "date_download": "2019-01-20T20:54:08Z", "digest": "sha1:7WXLPGKWFQIVXPIPQB2TQVK4GGWKZU7R", "length": 18714, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "करीअरची कलात्मक वाट; कुंभारकला अर्थात पॉटरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्���ेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nकरीअरची कलात्मक वाट; कुंभारकला अर्थात पॉटरी\nकुंभारकाम हा पारंपरिक व्यवसाय… माठ, पणती, कुंडय़ा, शोभेची मातीची भांडी अशा कितीतरी वस्तूंना कुंभाराला आकार द्यावा लागतो. मातीतून साकारणाऱया वस्तूंची निर्मिती करण्याच्या कलेची ज्यांना आवड आहे, त्यांनी कुंभारकाम नक्कीच शिकावे. स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय करूनही ही कला जोपासता येते. शिवाय उत्तम संधी मिळाल्यास ही कलाच तुमचा व्यवसायही बनून जाईल.\nकुंभारकामाला कलात्मकतेची जोड दिली, तर व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी मातीचे प्रकार, तिच्यातील गुणधर्म, मातीच्या वस्तू भाजण्याचे तंत्रज्ञान या कृती शिकल्याने स्वतःची मूर्तिकला विकसित करता येते. कुंभारकाम किंवा मातीकाम ही आनंद देणारी कला आहे. माती, हवा, पाणी, प्रकाश आणि अग्नी या सर्व निसर्गनिर्मित तत्त्वांचा ही कला शिकणाऱया विद्यार्थ्याला अनुभव येतो, मात्र यासाठी जिद्द, चिकाटी, संयम, कलात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.\nचित्रकला, रंगकाम, भरतकाम, संगीत, नृत्य अशा अनेक कलांप्रमाणेच मातीकाम किंवा कुंभारकाम ही सांस्कृतिकता जोपासणारी कला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा आपल्या देशाचं वेगळेपण, पारंपरिकता आणि सौंदर्य जपण्याची ताकद याही कलेत आहे.\nचाकावरचे किंवा कोणत्याही प्रकारचे मातीकाम करणे ही एक कला आहे, चाकावर मातीचा गोळा ठेवण्यापासून एखादं भांड, मडकं किंवा वस्तू तयार करण्याचं कौशल्य आत्मसात करावं.\nसतत सराव करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे.\nपारंपरिकतेला अधुनिकतेची जोड देणाऱयांची आवश्यकता आहे.\nकुंडय़ा, बरण्या, विविध आकाराच्या वाटय़ा तसेच मोरपंखी पाने, पानांचे कँडल स्टँड अशा प्रकारच्या कलात्मकता जोपासणाऱया वस्तूंची सतत निर्मिती करण्याचा ध्यास.\nमातीचा अभ्यास, जाण असणारा.\nसर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. डी. एन. रोड, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फोर्ट\n‘आकार’ संस्था जि. रायगड, ता. इंदापूर\nसामनाचे यूट्युब चॅनल सब���्क्राइब करा\n; भाजप खासदार नाना पटोले यांची ‘मन की बात’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/2018/06/page/9/", "date_download": "2019-01-20T21:59:39Z", "digest": "sha1:S65CBIK7MDNPB5YE4KENEH43E7O5RGMM", "length": 2471, "nlines": 37, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "June 2018 – Page 9 – Bolkya Resha", "raw_content": "\n‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत अंजलीला मदत करणाऱ्या रूपा ह्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या\n‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणाचा काका (संपतराव गायकवाड) जेव्हा गायकवाडांच्या वाड्यावर कब्जा मिळवतो तेंव्हा तो एका महिलेला वाड्यावर घेऊन येतो तीच मालिकेतील नाव “रूपा” असे दाखवले आहे. आज आपण तिच्या बद्दल जाणून घेऊयात. रूपाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीच खार नाव हे “मुग्धा परांजपे असे आ���े. मुग्धा मूळची पुण्याची. विवेक परांजपे आणि मेधा परांजपे यांची हि मुलगी. तिला एक लहान बहीणनही आहे […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T21:33:28Z", "digest": "sha1:GPP6LSIARIODHEXGQNU7JHMTIPVFJI6N", "length": 14966, "nlines": 91, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "पशुपालन : चारा व अन्नपदार्थ विकास योजना - DestaTalk", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी वार्ता > पशुपालन : चारा व अन्नपदार्थ विकास योजना\nपशुपालन : चारा व अन्नपदार्थ विकास योजना\nपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना. चारा व अन्नपदार्थ (फीड) संवर्धनासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणारी ही योजना आहे. सन 2005–06 पासून ही योजना, तिच्या खालील चार घटकांसह, राबवली जात आहे –\nचार्‍याचे ठोकळे (फॉडर ब्लॉक्स) बनवणारी यंत्रे उभारणे\nचराऊ कुरणे विकसित करणे, काही कुरणे राखीव ठेवणे\nचराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण\n२०१० पासून केंद्र पुरस्कृत चारा विकास योजनेत थोडेफार बदल केले गेले आहेत ज्यायोगे उपलब्ध असलेल्या चार्‍याचा जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेता येईल. ह्यासाठी १४१.४० कोटी रूपयांची खर्चास मान्यता मिळाली आहे व ह्या योजनेमध्ये खालील नवीन घटक व तंत्रज्ञानाचा समावेश केला गेला आहे –\nचारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणे\nतूस कापणी यंत्रांचा वापर करणे व वाढवणे\nमुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना\nअझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिक\nबायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना\nएरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना\nशिवाय, चालू घटक योजनेवरील अनुदाना खेरीज, चार्‍याचे ठोकळे बनवण्याच्या यंत्रणेस दिले जाणारे अनुदान ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे ज्��ायोगे ह्या योजनेतील सहभाग वाढेल. तसेच कुरण-विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठीची जमिनीची मर्यादा, राखीव कुरणां सहित, ५-१० हेक्टर करण्यात आली आहे.\nविविध घटक, कार्यपद्धती, यंत्रणेची किंमत व ११ व्या पंचवार्षिक योजनेतील बाकी असलेल्या २ वर्षां मध्ये गाठण्याच्या उद्दिष्टांचा तपशील ह्याप्रमाणे\nपरिवर्तित / नवीन घटकाचे नाव लाभार्थी मदतीचा प्रकार प्रत्येकी किंमत (लाख रूपयांत)\nचार्‍याचे ठोकळे बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना सार्वजनिक / खाजगी उद्योजक, सहकारी संस्था व स्व-मदत गटांसहित 50:50 85.00\nचराऊ कुरणे विकसित करणे, राखीव कुरणां सहित शेतकरी, जंगले व पशुसंवर्धन विभाग. पंचायतीच्या जमिनींवर तसेच अन्य सामाईक स्रोतांच्या वापराने चराऊ कुरणे विकसित करण्यासाठी स्वयं सेवी संस्था व ग्राम पंचायतीच्या यंत्रणेस सामील करून घेतले जाईल 100:00 0.70\nचराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण शेतकरी. राज्य सरकार SIA/सहकारी दुग्धविकास संस्था/स्वयंसेवी संस्थांना प्रकल्पाच्या अंमल बजावणी मध्ये सामील करून घेऊ शकतात. राज्य शासनाद्वारे, दर क्विंटलला रु. ५००० प्रमाणे, एकूण ३७,००० क्विंटल चारा-बियाणांचे उत्पादन केले जाईल व ते शेतकर्‍यांना वाटले जाईल. 75:25 0.05\nचारा चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणे सध्या अस्तित्वात असलेली पशु वैद्यकीय कॉलेजे/ कृषी महाविद्यालयाच्या पशु-पोषण प्रयोगशाळा. चार्‍याच्या विश्लेषणासाठी लागणारी यंत्रणा / उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. मान्यताप्राप्त उपकरणांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 50:50 200.00\nहाताने चालवण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य 75:25 0.05\nविजेवर चालविण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय शेतकरी व सहकारी दुग्ध संघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य 75:25 0.20\nमुरलेला चारा बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य 100:00 1.05\nअझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिक शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य 50:50 0.10\nबायपास प्रथिने बनवणार्‍या यंत्रणेची स्थापना दुग्ध विकास संघ / ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे खाजगी क्षेत्रातील उद्योजक 25:75 145.00\nएरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्‍याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना सार्वजनिक / खाजगी उद्योजक, सहकारी दुग्धसंस्था व ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे स्व-मदत गट. फक्त यंत्रणा अथवा उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. 25:75 100.\nकृषी वार्ता शासकीय योजना\nराष्ट्रीय सुक्ष्मसिंचन अभियान (एनएमएमआय -NMMI)\nSeptember 22, 2017 Prasad Gosavi Comments Off on ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन\nऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन\nरब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते....\nकृषी कृषी वार्ता चालु घडामोडी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nशेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत...\nअनुदान कृषी व्यवसाय शासकीय योजना\nगेल्या आठवड्यात मजल दरमजल करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/38?page=8", "date_download": "2019-01-20T22:15:05Z", "digest": "sha1:YOFVOKNYNMKKB7VXMOUD2YW4NYOIHVBY", "length": 6351, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मनोरंजन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदोन बायकांचा दादला : कथा १.\nएके-४७, पुस्तक व चांदणी\nAK-47, पुस्तक व चांदणी\n AK-47 वाचल्यावर थोड��� घाबरलात ना\n आता तर लहान लहान मुलांच्या खेळात सुद्धा AK-47 असते.\nAK-47, पुस्तक व चांदणी हे काय काँबिनेशन ही ३ मंडळी एकत्रीत काय शोध लावणार आहे\nदारू पिण्यास कारण की....\nआजच्या वर्तमानपत्रांमध्ये एक रोचक बातमी आली आहे.\nहील, हील पोरी हीला\nउपक्रमावर फॅशन् नावाचा विषयच नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा विचार मागे पडलेला दिसतो. उच्च राहणी आणि साधी विचारसरणी हेच आज बरेचजण मानतात.\nतिरकस लेखनाचा भन्नाट नमुना\nलोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.\nआचार्य: इथे गार्गी मुलीने शंका व्यक्त केली आहे. तिचे निरसन करण्यासाठी आलो आहे. बोला काय शंका आहे\nरेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा\n’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ६\nमाझे नाडीग्रंथ भविष्य लेखन कार्य\n...“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” ही एक “सर्कस” आहे... इति - बोध अंधश्रद्धेचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/emmanuel-macron-donald-trump-meeting-congress-nationalism-nationalism-288435.html", "date_download": "2019-01-20T21:30:16Z", "digest": "sha1:WXJOQCVROZZIIQGSK2TDW2VOVNYMXSHL", "length": 4298, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान–News18 Lokmat", "raw_content": "\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nअमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर संसदेतच अमेरिकेचे कान टोचले.\nवॉश्गिंटन,ता.26 एप्रिल: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर संसदेतच अमेरिकेचे कान टोचले. दुसऱ्यांपासून फटकून वागणं, कुणाला एकटं पाडणं किंवा टोकाचा राष्ट्रवाद हा आपल्या मनातली भीती दूर करण्यासाठी तात्कालीन उपाय असू शकतात. असं केल्यानं जगाचे दरवाजे आपण कायमचे बंद करतो हे लक्षात घेतलं पाहिजे असे खडे बोल मॅक्रॉन यांनी अमेरिकनं काँग्रेसच्या संयुक्त सभेत बोलताना सुनावले.गेल्या तीन दिवसांपासून मॅक्रॉन हे अमेरिकेच्या भेटीवर आहेत. त्यांची आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगली केमेस्ट्री या दौऱ्यात बघायला मिळाली. मात्र संसदेत बोलताना मात्र मॅक्रॉन यांनी परखड मत व्यक्त केलं.पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिका मागे घेईल आणि इराणसोबतचा अणुकरारही मोडणार नाही अशी आशाही मॅक्रॉन यांनी व्यक्त केली.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/benefits-of-job-with-minimum-salary-263900.html", "date_download": "2019-01-20T21:16:36Z", "digest": "sha1:GMTR7GCXRGMK3C523FVIQ3IQHFHW3J6V", "length": 13749, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पगार कमी? चिंता नको, पाहा याचे फायदे", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n चिंता नको, पाहा याचे फायदे\nकमी पगार असलेल्या लोकांनीही निराश होऊ नये.कारण कमी पगार असलेल्या नोकरीचेही अनेक फायदे आहेत.\n29 जून : सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो.पण कमी पगार असलेल्या लोकांनीही निराश होऊ नये.कारण कमी पगार असलेल्या नोकरीचेही अनेक फायदे आहेत.चला यातलेच काही फायदे पाहू या.\n1. पैशाचं मोल कळतं\nएखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळेच त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. जेव्हा पगार कमी असतो तेव्हा कमीत कमी पगारात पूर्ण महिना काढावा लागतो. त्यामुळे पैशाची किंमत आपल्याला कळते .तसंच बचत करण्याची सवयही अंगवळणी पडते.\n2. माणूस ओळखायला शिकवते\nआज समाजात एखाद्याला महत्त्व त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळेच मिळतं. त्यामुळे पैसे नसताना, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही जे आपल्या मदतीस संकटाच्या वेळी धावून येतात तेच खरे मित्र असतात. म्हणून आपलं कोण परक कोण याची जाणीव होते.\nकमी पैशात कमी खर्चात ही नोकरी जगायला शिकवते.सुखी रहायला शिकवते.जगण्यासाठी पैसे नाहीत तर आपले सकारात्मक विचार गरजेचे असतात ही शिकवण कमी पगाराची नोकरी देते आणि माणसात सकारात्मकता रूजवते.\nकमी पगाराची नोकरी मिळाल्यावर माणूस चांगल्या पगाराची नोकरी शोधायला लागतो. ��मी पगाराच्या नोकरीत माणसाला खूप काम करावं लागतं आणि पैसे मात्र कमी मिळतात. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकरीसाठी आपल्याला किती काम करावं लागेल याची जाणीव होते. त्यादृष्टीने माणूस प्रयत्न करायला लागतो आणि अधिक मेहनत करतो.\nया साऱ्या पलीकडे जाऊन आयुष्य घडवण्याच्या मार्गातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कमी पगाराची नोकरी असते .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nभारतातील ही नदी आहे काचेसारखी स्वच्छ\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\nबाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट\nएक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार\n2019 मध्ये लाँच होणार 'या' 5 दमदार कार, फिचर्स आणि किंमत...\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shahid/", "date_download": "2019-01-20T21:46:54Z", "digest": "sha1:VTHCUWEIAKHFP4UCOFG2XWZG6BSDYLAD", "length": 11231, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shahid- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\nसलमान खान अनेकदा त्याच्या सिनेमांमुळे आणि इतर वादांमुळे चर्चेत असतो. आता त्याच्या वडिलांनी अर्थात सलीम खान यांनी त्याला यातही मागे टाकलं आहे.\nप्रियांकाच्या रिसेप्शनमधून शाहीद लवकर परतला, कारण...\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n‘हैदर’ सिनेमातला कलाकार झाला दहशतवादी, एनकाऊंटरमध्ये खात्मा\nशाहिद कपूरलाही झाला कॅन्सर कुटुंबातील व्यक्तीने केला मोठा खुलासा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nPhotos : शाहिद कपूरच्या 'या' लुकचं रहस्य काय\nAsia Cup 2018 : जेव्हा चक्क मैदानातच भांडले भारत-पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू\nना उम्र की सीमा हो... अनुप जलोटाप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनी तोडली वयाची बंधनं\nशाहीद कपूरच्या मुलाचं नाव झैन का ठेवलं\nPHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक\n'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3852/", "date_download": "2019-01-20T21:22:37Z", "digest": "sha1:HXKBQTSSGCV4C2R7VFJ5TFLOS654HO3B", "length": 9943, "nlines": 211, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मैत्री विरुद्ध प्रेम", "raw_content": "\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nएका मुली - मुलात कधी\nनिखळ मैत्री का हो नसते \nनेहमी त्यांच नात काहो\nप्रेमा वरती येवून फसते \nआणि मित्रा -मित्रात मजा\nआणि खो घालतो सहवास\nहळू हळू वाढते जवलिक\nअन सुरु प्रेमाचा वनवास\nउनाड पोरांच्या घोळक्यात मधून\nतो थोडा वेगळा होतो\nतीही नंतर दूर होते\nत्या बिचाऱ्या पाहत रहातात\nत्या दोघांच बोलन मग\nविषय विषायानी वाढत जात\nमैत्री सारख पवित्र प्रेम\nदोघे नंतर वेगळे होतात\nमित्र फक्त मित्र बनतात\nसख्या फक्त सख्या रहातात\nत्या घोळक्यातील मुला मुलित\nदरी पडत जाते खोल\nढासळत जातो मैत्रीतला तोल\nमैत्री तेवढी विखरत जाते\nहेवा वाटावा अशी दोस्ती\nहळू हळू फ़स्त होते\nखरी मैत्री पण स्वस्त होते\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nएका मुली - मुलात कधी\nनिखळ मैत्री का हो नसते \nनेहमी त्यांच नात काहो\nप्रेमा वरती येवून फसते \nआणि मित्रा -मित्रात मजा\nआणि खो घालतो सहवास\nहळू हळू वाढते जवलिक\nअन सुरु प्रेमाचा वनवास\nउनाड पोरांच्या घोळक्यात मधून\nतो थोडा वेगळा होतो\nतीही नंतर दूर होते\nत्या बिचाऱ्या पाहत रहातात\nत्या दोघांच बोलन मग\nविषय विषायानी वाढत जात\nमैत्���ी सारख पवित्र प्रेम\nदोघे नंतर वेगळे होतात\nमित्र फक्त मित्र बनतात\nसख्या फक्त सख्या रहातात\nत्या घोळक्यातील मुला मुलित\nदरी पडत जाते खोल\nढासळत जातो मैत्रीतला तोल\nमैत्री तेवढी विखरत जाते\nहेवा वाटावा अशी दोस्ती\nहळू हळू फ़स्त होते\nखरी मैत्री पण स्वस्त होते\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nकविता म्हणुन छान आहे. पण क्षमा करा, मनाला नाही पटलं. निदान माझा अनुभव तरी खुप वेगळा आहे. निखळ मैत्रीच्या आड कुठल्याच गोष्टी येवू शकत नाहीत. :-)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nकविता म्हणुन छान आहे. पण क्षमा करा, मनाला नाही पटलं. निदान माझा अनुभव तरी खुप वेगळा आहे. निखळ मैत्रीच्या आड कुठल्याच गोष्टी येवू शकत नाहीत. :-)\nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\nएका मुली - मुलात कधी\nनिखळ मैत्री का हो नसते \nनेहमी त्यांच नात काहो\nप्रेमा वरती येवून फसते \nRe: मैत्री विरुद्ध प्रेम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T21:24:51Z", "digest": "sha1:GEY7NWG4ROPDGOXJXMM7D5EY2CBFNZXH", "length": 6370, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गोष्ट | मराठीमाती", "raw_content": "\nहिमकन्या आणि शिवपत्नी पार्वती हिला विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा होती. म्हणून तिने लेण्याद्रीच्या गुहेत बारा वर्षे कठोर तप केले. याकालावधीत पार्वती मातीची मूर्ती करुन विनायकाची पूजा करत असे. तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणेश बटूस्वरुपात पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि या लेण्याद्रीमध्येच वास्तव्य करुन राहिले. येथेच गौतमऋषींनी गणेशचे मौंजीवंदन केले. गिरिजात्मज स्वरुपातच त्याने अनेक दुष्टंचा संहार करुन सज्जनांचे रक्षण केले. शेष, इंद्र, यम यांचे गर्वहरण केले आणि आपले अवतारकार्य संपल्यावर याच लेण्याद्रीमध्ये गुप्त झाला.\nपुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील निसर्गरम्य प्रदेशातील डोंगरात सुमार तीनशे पायऱ्या चढून गेल्यावर डोंगरातच कोरलेल्या अतिभव्य दालनात हा ‘गिरिजात्मज’ गणेश भक्तांना दर्शन देत असतो.\nThis entry was posted in गणपतीच्या गोष्टी and tagged गणेश, गिरिजात्मज, गोष्ट, गोष्टी, लेण्याद्री on सप्टेंबर 17, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/on-bid-mazalgaon-parbhani-high-way-4-killed-in-same-family/", "date_download": "2019-01-20T20:53:13Z", "digest": "sha1:SGFI2F2OQAGKBYJRSUBDETMC2LXFTQNF", "length": 11415, "nlines": 260, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार - Maharashtra Today", "raw_content": "\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nठाणे में भूकंप के झटके\nअब हरेक स्कूल में खेल के लिए एक घंटा आरक्षित –…\nमुंबई मॅरेथॉन में ‘बेटी बचाओ’ पर जनजागरण\nHome मराठी बीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार\nबीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार\nमाजलगाव: बीड-माजलगाव-परभणी राज्य महामार्गावर साखरेचे पोते भरलेला ट्रक उलटल्याने दोन मोटरसायकलस्वार ट्रक आणि साखरेच्या पोत्यांखाली दबल्या गेले. परिणामी एकाच कुटुंबातील चौघांचा आज मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.\nमिळालेली माहिती अशी की, साखरच्या पोते भरलेला ट्रक माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआणि साखरेच्या पोत्यांखाली दबल्या गेल्या. यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. त्याचा तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.\nमाजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके कुटुंबातील चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दयानंद गणेश सोळंके (48), संगीता दयानंद सोळंके (42), राजनंदनी दयानंद सोळंके (12), प्रतिक दयानंद सोळंके(9) असे मृतांची नावे आहेत. बब्बू असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गॅरेज मॅकॅनिक आहे.\nगंगामसला येथील गणरायाच्या ते दर्शनासाठी सहकुटुंब गेले होते. दयानंद सोळंके हे एचडीएफसी बॅंकेत सेक्युरिटी गार्ड होते. गणरायाचे दर्शन घेऊन ते परतत असताना हा भीषण अपघात झाला.\nPrevious articleखालिस्थान समर्थक संगठन द्वारा आर्मी चीफ को धमकी \nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nमुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..\nनात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक\nकामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित\nकाँग्रेसच्या तिकीटावर करिना कपूर लढणार भोपाळमधून\n‘खेलो इंडिया’त सव्वादोनशे पदकांसह महाराष्ट्राची बाजी\nकांग्रेस ने बाबासाहब के नाम पर वोट मांगा पर किया कुछ...\nशिवसेना भाजप मध्ये जुंपली\nकांग्रेस इंदु मिल की जगह हड़पना चाहती थी: देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध अविनाश पांडे यांची मोर्चेबांधणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=253718%3A2012-10-04-17-22-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:05:22Z", "digest": "sha1:WAOWYSOZ7MIMTB3BUKB456BCT5CPFYL3", "length": 6443, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१७. वावर", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१७. वावर\nशुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२\nमाणूस या जगात देहाच्या आधाराने वावरतो. जगाच्या व्यवहारात वावरताना त्याचं मन हे त्याचं मुख्य ऊर्जाकेंद्र असतं. कुणाशी कसा व्यवहार करायचा, कुणाशी कसे संबंध जोडायचे वा तोडायचे, आपली भूमिका काय ठेवायची; आदी सर्व गोष्टींपासून ते लहानसहान निर्णयांपर्यंत माणसाचं मनच मुख्य भूमिका बजावतं. थोडक्यात मनाच्या इच्छेनुसार आणि देहाच्या आधारे माणूस जगात वावरतो. या वावरात इतरांशी व्यवहार करताना तो वाणीचा वापर करतो.\nआता इथे ‘वाणी’ हा शब्द नुसतं बोलण्यापुरता मर्यादित नाही तर ‘संवादा’साठी म्हणून माणूस जे जे मार्ग वापरतो किंवा अधिक अचूक सांगायचं तर इतरांशी व्यवहार करताना माणूस ज्या कोणत्याही मार्गाने व्यक्त होतो तिला ‘वाणी’ म्हणू. तर माणूस असा कायिक, वाचिक आणि मानसिक पातळीवरून बाहेरच्या दुनियेत वावरत असतो. या दुनियेत अपूर्त वासनांच्या पूर्तीसाठी म्हणून जीव जन्मतो, हे आपण मागेच पाहिलं. थोडक्यात वासनेतच जिवाचा जन्म होतो. अनंत वासना त्याच्या मनात उत्पन्न होत असतात. त्यातील काही पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात. या स्थितीतच जिवाचा मृत्यू होतो. पण ज्या वासना अपूर्ण राहतात त्यांच्या पूर्तीची तळमळ शमली नसते. त्याच वासनांच्या ओढीनिशी ‘मेलेला’ जीव दुसरा देह धारण क���ून ‘जन्मतो’ आणि वासनापूर्तीसाठी नव्याने धडपडू लागतो. अर्थात जिवाच्या जन्मजन्मांतरीच्या भ्रमंतीला त्याची वासनात्मक ओढच कारणीभूत असते. ती ओढ नष्ट करणं हा बहिरंग साधनेचा मुख्य हेतू आहे. वासनेतच माणसाचा जन्म असल्याने माणसाचं मन वासनारहित कधीच नसतं. अनंत इच्छा आणि वासनांनी ते कायमच भरलेलं आणि भारलेलं असतं. आपल्याला मिळालेला हा मानवी जन्म दुर्लभ आहे, काळाच्या मर्यादेत जखडला आहे, त्याचा उपयोग शाश्वताच्या प्राप्तीसाठी केला पाहिजे या जाणिवेनुरूप ज्या इच्छा मनात उत्पन्न होतात त्यांना शुभवासना म्हणतात. पण मानवी जन्माची दुर्लभता, महत्त्व न जाणता, मिळालेलं आयुष्य काळाच्या मुदतीत आहे, याचं भान न राखता आपल्या क्षमतांचा, वेळेचा, भौतिकाचा गैरवापर स्वार्थपूर्तीसाठीच करण्याच्या जाणिवेनुरूप ज्या इच्छा मनात उद्भवतात त्यांना अशुभ वासना म्हणतात. प्रत्येक जीव हा स्वार्थकेंद्रितच असल्याने प्रत्येकाच्याच मनात अशुभ वासनांचे प्राबल्य असते. त्या अशुभ वासनांच्या जोरावर कायिक, मानसिक आणि वाचिक पातळीवर आपण जगात वावरतो आणि त्यामुळेच या जगात स्वार्थाधतेने जखडले जातो. हे जखडणंच आपल्या जन्म-मृत्यूच्या चक्राचं एकमेव भांडवल असतं. जर शुभ वासनांच्या जोरावर कायिक, मानसिक आणि वाचिक पातळीवर आपल्याला या जगात वावरता आलं तर तर तो वावरच वेगळा असेल. व्यवहारापुरतं आपण या जगात आणि जगाचे असू पण ‘कायेनवाचामनसैंद्रिर्यैवा’ आपण ‘नारायणसमर्पित’च असू. बहिरंग साधनेमागील प्रेरणा तीच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mobhax.com/mr/clash-royale-cheats-march/", "date_download": "2019-01-20T22:07:40Z", "digest": "sha1:7NRU3LIQIHOTBMYOAT6GGZHEHEYGEVPI", "length": 5394, "nlines": 50, "source_domain": "mobhax.com", "title": "फासा Royale फसवणूक मार्च - Mobhax", "raw_content": "\nफासा Royale फसवणूक मार्च\nपोस्ट: एप्रिल 26, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Royale Cheats March. आपण शोधत असाल तर Clash Royale आपण योग्य ठिकाणी आहेत खाच हा लेख वाचन सुरू ठेवा, Clash Royale Cheats March आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nClash Royale Supercell एक व्यसन खेळ आहे. तो फक्त रोजी प्रकाशीत कारण हा खेळ Android आणि iOS गेमर तेही नवीन आहे 14 जानेवारी 2016. हा खेळ शैली आपण मजबूत मिळेल जेणेकरून आपल्या बेस सुधारणा ठेवण्यासाठी आपण सक्ती आहे स्ट्रॅटेजी व्हिडिओ गेम आहे. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खर��दी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत Clash Royale आता नाही स्वागत करा Clash Royale खाच. या Clash Royale खाच त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी आपण एक दुवा सापडेल Clash Royale खाच. इमारत प्रारंभ आपल्या Clash Royale बेस आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन, कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nसर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर चाचणी.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या ठेवा Clash Royale वापरकर्ता नाव.\nआपल्याला पाहिजे त्या हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clash Royale हिरे त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Royale Cheats March, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Royale खाच फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/applications/?st=9", "date_download": "2019-01-20T21:38:49Z", "digest": "sha1:C5VXPOJYQKM33V5CQFYDTISHCHERZVCC", "length": 6549, "nlines": 155, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - मधील सर्वाधिक लोकप्रिय जागतिक सिम्बियन ऐप्स", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली सर्व\nS60 5 वा मध्ये सर्वाधिक लोकप्रिय जागतिक सिम्बियन ऐप्स्स दर्शवित आहे:\n146K | इंटरनेटचा वापर\n227K | इंटरनेटचा वापर\n89K | इंटरनेटचा वापर\n64K | इंटरनेटचा वापर\n59K | इंटरनेटचा वापर\n89K | इंटरनेटचा वापर\n115K | इंटरनेटचा वापर\n45K | इंटरनेटचा वापर\n118K | इंटरनेटचा वापर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदा�� केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Video Lan V.L.C MEDIA PLAYER अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1727", "date_download": "2019-01-20T22:17:53Z", "digest": "sha1:ODXOAVTXQNBCXOCL3YKNSC542VNGKNGG", "length": 1359, "nlines": 6, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nस्कुटरच्या डिक्कीतून सव्वा लाख पळविले\n29-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी\nमटण मार्केट जवळील फिरोज संगतरास यांच्या दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २० हजार रूपयांची रोकड पळविली.\nवखार भागातील पंजाब नॅशनल बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. याबाबत संगतरास हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता साहेब आल्याशिवाय तक्रार घेणार नाही, असे उत्तर मिळाल्याने संगतरास बराच काळ शहर पोलीस ठाण्यात बसून होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/mbbs-md/recruitment/", "date_download": "2019-01-20T21:24:20Z", "digest": "sha1:J42HTVBZIQ2IOFHO4DD6A6EWCLYBZIMI", "length": 8311, "nlines": 121, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "MBBS / MD Jobs - Latest Recruitment For MBBS / MD", "raw_content": "\nएम.बी.बी.एस / एम.डी - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For MBBS / MD\nएम.बी.बी.एस / एम.डी - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 दक्षिण पूर्व रेल्वे [South Eastern Railway] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा\n〉 पश्चिम मध्य रेल्वे [WCR] जबलपुर येथे वैद्यकीय चिकित्सक पदांची ०१ जागा\n〉 कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विविध पदांच्या २७ जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] पुर्व गोदावरी येथे ०४ जागा\n〉 जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा\n〉 कल्पना चावला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय करनाल येथे विविध पदांच्या १४ जागा\n〉 ठाणे महानगरपालिका [TMC] येथे मानद वैद्यकीय तज्ञ पदांच्या ३० जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] हिमाचल प्रदेश येथे विविध पदांच्या २६१ जागा\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सरकारी श्यामशाह मेडिकल कॉलेज [SSMC] रीवा येथे विविध पदांच्या ३७ जागा\n〉 कर्मचारी राज्य विमा निगम [ESIC] हैदराबाद येथे विविध पदांच्या ८६ जागा\nदि. १५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 अहमदनगर महानगरपालिका [AMC] अहमदनगर येथे विविध पदांच्या ०३ जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\n〉 नॅशनल हेल्थ सिस्टम्स रिसोर्स सेंटर [NHSRC] नवी दिल्ली येथे ०१ जागा\n〉 हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी [HEMRL] पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] आसाम येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३८६ जागा\n〉 कुडचडे-काकोडा नगरपालिका मंडळ कुडचडे गोवा येथे संयोजक पदांच्या जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 सरकारी मेडिकल कॉलेज [GMC] छिंदवाड़ा येथे विविध पदांच्या ७६ जागा\n〉 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मॅनल्थ हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस बंगलोर येथे वरिष्ठ निवासी पदांची ०१ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nएम.बी.बी.एस / एम.डी २०१८: एम.बी.बी.एस / एम.डी या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव पर���क्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x7322", "date_download": "2019-01-20T21:32:13Z", "digest": "sha1:GIF5PXZEZJFHG5DQOHJW2ICOAS6N4NW2", "length": 8443, "nlines": 217, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Galaxy S4 Next Launcher Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Galaxy S4 Next Launcher Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/10?page=4", "date_download": "2019-01-20T21:09:45Z", "digest": "sha1:TBA4R5C5JULOZ4CH7ACGLWZKYVBSNICU", "length": 8413, "nlines": 145, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रवास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्‍या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात.\nविहारा वेळ द्या जरा \nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6\nचविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5\nमी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4\nअंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्‍या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्‍या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्‍या बसवण्यात आलेल्या आहेत.\nपुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण\nपुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण\n(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)\nलेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे\nप्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3\nलिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 2\nअंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे.\nदेवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1\nसियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/to-defeat-bjp-congress-need-make-alliance-as-karnataka-p-chidambaram/", "date_download": "2019-01-20T22:13:18Z", "digest": "sha1:M65LJZOP4YVLTLOTMHKCKK6QLMNDO5TM", "length": 11459, "nlines": 262, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसला कर्नाटकप्रमाणे प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची : पी. चिदंबरम - Maharashtra Today", "raw_content": "\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nठाणे में भूकंप के झटके\nअब हरेक स्कूल में खेल के लिए एक घंटा आरक्षित –…\nमुंबई मॅरेथॉन में ‘बेटी बचाओ’ पर जनजागरण\nHome मराठी New Delhi भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसला कर्नाटकप्रमाणे प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची : पी. चिदंबरम\nभाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसला कर्नाटकप्रमाणे प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची : पी. चिदंबरम\nनवी दिल्ली : आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक राज्यात घटक पक्षांसोबत आघाडी करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिदंबरम बोलत होते. इतर राज्यांत याप्रकारच्या आघाड्या झाल्या तरच कर्नाटकासारखे निकाल पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.\nमात्र चिदंबरम यांना याच अनुषंगो पश्चिम बंगाल येथील आघाडीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल दिली. ते म्हणाले, यासंबंधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निर्णय घेईल.\nमोदी सरकारने केलेल्या कुठल्याही घोषणांची अंमलबजावणी झाली नसून निवडणुकीच्या तोंडावर भाजपने परत एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उकरून काढला असल्याचे ते म्हणाले.\nकर्नाटक पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल लागला असून यात भा��पचा पराभव झाला. तिथे काँग्रेस-जेडीएस आघाडीला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेस-जेडीएसने पाच पैकी 2 लोकसभा आणि 2 विधानसभेच्या जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला मात्र एका जागेवर विजय मिळवता आला आहे.\nPrevious articleमेहुल चोकसीच्या सहका-याला 12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी\nNext articleभाजप कार्यकत्यांचाच सरकारवर अविश्वास, कामठीत तणाव\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nमुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..\nनात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक\nकामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित\nकाँग्रेसच्या तिकीटावर करिना कपूर लढणार भोपाळमधून\n‘खेलो इंडिया’त सव्वादोनशे पदकांसह महाराष्ट्राची बाजी\nकांग्रेस ने बाबासाहब के नाम पर वोट मांगा पर किया कुछ...\nशिवसेना भाजप मध्ये जुंपली\nकांग्रेस इंदु मिल की जगह हड़पना चाहती थी: देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध अविनाश पांडे यांची मोर्चेबांधणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%85/", "date_download": "2019-01-20T21:53:00Z", "digest": "sha1:TFTXCYKP3PC6KRLY5GA6HRWWPBE46SZD", "length": 5076, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मोरूची मावशी मधील जेष्ठ अभिनेत्री “लालन सारंग” यांचं दुःखद निधन – Bolkya Resha", "raw_content": "\nमोरूची मावशी मधील जेष्ठ अभिनेत्री “लालन सारंग” यांचं दुःखद निधन\nमोरूची मावशी मधील जेष्ठ अभिनेत्री “लालन सारंग” यांचं दुःखद निधन\nमोरूची मावशी मधील जेष्ठ अभिनेत्री “लालन सारंग” यांचं दुःखद निधन\nवयाच्या ७९ व्या वर्षी जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग ह्यांच्या त्या पत्नी. “जंगली कबुतर, खोल खोल पाणी, मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया” सह्या कित्तेक नाटकांत त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९ व्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यात त्यांच्या नावानं त्यांचा मुलगा एक हॉटेल हि सांभाळत आहे. २००६ साली ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा कारभारही लालन सारंग यांनी पाहिला.\n‘सखाराम बाईंडर’ ��े त्याला त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक. ह्या नाटकानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका केल्या पण त्यांच्या वाटेला खूपच कमी चित्रपट आले. त्यांनी अनेक पुस्तके लिहली. त्यांना स्वयंपाक करायचा भारी छंद, पाककलेवर आधारित तब्बल २० पुस्तके त्यांनी लिहली. मराठी सिनेजगतात त्यांचा अमूल्य वाट राहिला त्यांच्या जाण्याने मराठी सिनेजगत हालहाल व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच आमची इच्छा…\nप्रिया अरुण कर्नाटकी ह्या लक्ष्याच्या प्रेमात कश्या पडल्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पहिल्या लग्नातून विभक्त न होताच दुसरं लग्न तातडीनं का केलं\n“पिंजरा” चित्रपट अभिनेत्री आता कशा दिसतात…”अशी ही बनवाबनवी ” चित्रपट फेम शंतनूसोबतचे त्यांचे नाते काय आहे\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.homewin88.com/mr/100g-bright-up-activated-black-charcoal-toothpaste.html", "date_download": "2019-01-20T22:17:37Z", "digest": "sha1:53XJIHID3PDIW7IFQ4IMKF57QHCFHXOX", "length": 12290, "nlines": 256, "source_domain": "www.homewin88.com", "title": "100g वर तेजस्वी सक्रिय काळा कोळशाच्या टुथपेस्ट - चीन Honghui दैनिक उपकरण", "raw_content": "\nदंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे\nदंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे\n6.4OZ 181g मिंट चव पोकळी लढाई फ्लोराईड कुठल्या प्रकारे कमी आहे ...\nतेजस्वी अप 150g सुधारणा\nनैसर्गिक सक्रिय नारळीचे झाड चमकवण्याची 30g अप तेजस्वी दात ...\n100g तेजस्वी वर काळा कोळशाच्या टुथपेस्ट सक्रिय\n100g थंड मिंट दात टुथपेस्ट चमकवण्याची\n100g तेजस्वी वर काळा कोळशाच्या टुथपेस्ट सक्रिय\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nउत्पादनाचे नांव 100g तेजस्वी वर काळा कोळशाच्या टुथपेस्ट सक्रिय\nनमूना क्रमांक बीपी 100\nवैशिष्ट्य पांढरा करणे किंवा होणे, रिफ्रेश\nपॅकेजिंग 12PCS / आकसत 6 संकुचित करा / CTNS\nपुठ्ठा SIZE 36 * 33 * 20.5 मुख्यमंत्री\nऍक्सेसरीसाठी आपल्या विनंतीप्रमाणे Suppliable\nग्राहक OEM आपले स्वागत आहे\nप्रसंगी मुख्यपृष्ठ, हॉटेल, प्रवास, शाळा, हॉस्पिटल\nमागील: 100g थंड मिंट दात टुथपेस्ट चमकवण्याची\nपुढील: 30g वर तेजस्वी दात नैसर्गिक सक्रिय नारळ ���ोळशाच्या पावडर चमकवण्याची\n30ml कोळसा दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड पावडर\nटूथपेस्ट चमकवण्याची सक्रिय कोळशाच्या दात\nसक्रिय कोळशाच्या दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड पावडर\nसक्रिय नारळ कोळसा टूथपेस्ट\nबांबू चारकोल ब्लॅक टूथपेस्ट\nबांबू चारकोल दात घासण्याची पावडर\nबांबू चारकोल रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात घासण्याची पावडर\nब्लॅक बांबू चारकोल टूथपेस्ट\nब्लॅक नारळाच्या करवंट्या कोळसा दात घासण्याची पावडर\nटूथपेस्ट चमकवण्याची कोळसा दात\nकोळसा दात घासण्याची पावडर\nकोळसा दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड पावडर\nकोळसा टूथपेस्ट दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड\nकोळसा रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात घासण्याची पावडर\nकोळसा रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड टूथपेस्ट\nसानुकूल कोळसा टूथपेस्ट लेबले\nअन्न व औषध प्रशासनाचे कोळसा टूथपेस्ट मंजूर\nसर्वोच्च दर्जा साहित्य कोळसा टूथपेस्ट\nनैसर्गिक बांबू चारकोल टूथपेस्ट\nनैसर्गिक नारळ कोळसा दात घासण्याची पावडर\nOEM सक्रिय कोळशाच्या दात घासण्याची पावडर\nसेंद्रीय बांबू सक्रिय कोळसा टूथपेस्ट\nसेंद्रीय बांबू चारकोल टूथपेस्ट\nखाजगी लेबल कोळसा टूथपेस्ट\nदात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड कोळशाच्या पावडर\nचमकवण्याची दात कोळशाच्या पावडर\nथंड लाल सुधारणा खाल्ले\nथंड काळा सुधारणा खाल्ले\nसाठी 100g समुद्र मीठ सेंद्रीय रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात स्वच्छ करण्याची पेस्ट ...\n100g सेंद्रीय नारळ विरोधी प्लेग टुथपेस्ट\nग्वंगज़्यू HONGHUI दैनिक तकनीक सह. लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल. Pricelist चौकशी\nमानवी वाढ संप्रेरक (HGH): तो हळू का ...\nवाढ संप्रेरक इंधन बालपण वाढ आणि आयुष्यभर उती आणि अवयव राखण्यासाठी मदत करते. तो वाटाणा आकाराच्या pituitary ग्रंथी द्वारे उत्पादित आहे - मेंदू पाया येथे. मध्यम वय मध्ये सुरुवात, तथापि, टी ...\n© कॉपीराईट - 2018-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fateher-commit-suicide-after-killing-own-2-sons/", "date_download": "2019-01-20T20:52:23Z", "digest": "sha1:WYR4HJMOKS2JBZE756JKQPEDUZD2EMGG", "length": 16380, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दोन मुलांना ठार मारुन वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nदोन मुलांना ठार मारुन वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या\nपोटच्या दोन मुलांचा खून करून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताथवडे येथे घडली आहे. शनिवारी नृसिह कॉलनीत दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.\nशुभम दिपक बरमन (वय 10) आणि रुपम दिपक बरमन (वय 8) असे मृत पावलेल्या मुलांचे नाव आहे आहे, तर वडिलांचे नाव दिपक बरमल (वय 35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\nशनिवारी दुपारी दिपक आणि त्यांचे मुले शुभम, रुपम असे तिघेच घरी होते. दिपक यांनी अगोदर मुलांना मारले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखले केले. परंतु, उपाचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दोन्ही मुलांच्या गळ्यावर खुणा आढळल्याने गळा आवळून मुलांना मारल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. या कृत्यामागील कारण अद्याप कळालेले नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमिनिषा लांबा पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर\nपुढीलअद्भूत रहस्यांनी भरलेले महान संत ‘परमहंस रामकृष्ण’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/vilas-pandhari-article-on-gratuity/", "date_download": "2019-01-20T22:10:13Z", "digest": "sha1:KGI343DPPHMQ2L5DKSLDRFKBXGVBKAKK", "length": 27302, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : ग्रॅच्युईटीच्या वाढीतील अन्यायकारक असमानता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : त��फ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nलेख : ग्रॅच्युईटीच्या वाढीतील अन्यायकारक असमानता\nग्रॅच्युईटीची करमुक्त रक्कम 10 लाखांवरून 20 लाख करताना सरकारने खासगी व सरकारी असा भेदभाव केला आहे. ही वाढ करून आपण कामगार कल्याणासाठी कसे बांधील आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. 1 जानेवारी 2016 ही तारीख केंद्रीय कर्मचारी, डाक, बीएसएनएल, आरबीआय, राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी तर इतर कर्मचाऱ्यांना 29 मार्च 2018 अशी तारीख आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट कमिटीने ग्रॅच्युईटी ऍक्टमध्ये बदल करताना गेल्या वर्षी देशातील वाढलेली महागाई व पगारवाढ बघता ग्रॅच्युईटीची करमुक्त रक्कम 10 लाखांवरून 20 लाख केली व हा बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2016पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली. ज्यांना ग्रॅच्युईटीचा कायदा लागू होतो त्या सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू आहे. ही वाढ करून आपण कामगार कल्याणासाठी कसे बांधील आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र या बिलाचे नोटिफिकेशन काढताना सरकारने लाखो कर्मचाऱ्यांवर अन्याय केला असून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारचे कान टोचणे आवश्यक आहे. कुठल्याही चर्चेविना गोंधळात आवाजी मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. सुरुवातीची 1 जानेवारी 2016 ही अंमलबजावणी करण्यासाठीची तारीख केंद्रीय कर्मचारी, डाक कर्मचारी, बीएसएनएल, एमटीएनएल, आरबीआय, राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी कॅबिनेट नोटप्रमाणे ठेवण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांना मात्र (बँक, विमा असे सार्वजनिक क्षेत्रातील व खासगी क्षेत्रातील कर्मचारी) 29 मार्च 2018 अशी तारीख ठेवून सरकारी आदेश काढण्यात आला. उद्योगपतींचे हित जपण्यासाठी ब्युरोक्रसीला हाताशी धरून 1 जानेवारी 2016 ते 28 मार्च 2018 या काळात निवृत्त झालेल्या (केंद्रीय कर्मचारी वगळता) लाखो कर्मचाऱ्यांचे नुकसान करण्यात आले आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव रकमेवर आयकरही भरावा लागला नाही. इतरांना मात्र आयकर भरावा लागला. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कायद्यातील बदल 1 जानेवारी 2016 पासून लागू केला आहे. कुठलाही केंद्रीय कायदा जम्मू-कश्मीर वगळता सर्व हिंदुस्थानभर एकाच प्रकारे लागू होतो. मग ग्रॅच्युईटी ऍक्टमधील बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जाने. 2016पासून तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांतील (PSU) कर्मचाऱ्यांना मात्र 29 मार्च 2018 पासून लागू, असे का\nनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) या भाजपचेच एक अंग असलेल्या संघटनेने सरकारच्या या पक्षपाती निर्णयाचा निषेध करत सरकार असे वागू शकत नाही असे सुनावले आहे. विशेष म्हणजे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा कावेबाजपणा समोर आला आहे. या मंत्रालयाकडे आलेल्या तक्रारींचा विचार करून वाढवलेल्या ग्रॅच्युईटीच्या अंमलबजावणीची तारीख सर्वांसाठी एकच असावी का अशी विचारणा करणारे पत्र श्रम मंत्रालयाने विधी मंत्रालयाला 8 जून 2018 रोजी लिहिले होते. तेव्हा विधी मंत्रालयाने ग्रॅच्युईटी सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत येत असल्याने व तसा पूर्वीचा एक कोर्टाचा निवाडा असल्याचे सांगत रक्कम व तारीख सर्वांसाठी एकच असायला हवी असे स्पष्टपणे आपल्या 28 जून 2018च्या उत्तरादाखलच्या पत्राद्वारे कळविले आहे, पण केंद्रीय कामगार मंत्री मा. गंगवार यावर गप्प आहेत. 1 जानेवारी 2016 ते 29 मार्च 2018 या काळात निवृत्त झालेल्या खासगी व सार्वजनिक (PSU) क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना वाढीव ग्रॅच्युईटी द्यावी लागू नये व काही उद्योजकांचा फायदा व्हावा असा हेतू आहे का, अशी शंका येण्यासारखे कायदा मंत्रालयाचे वागणे आहे. ‘‘भ्रष्टाचाराचे एकही गालबोट लागलेले नाही’ किंवा ‘न खाऊंगा न खाने दुंगा’’ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारला हे शोभनीय नाही. या अन्यायाविरुद्ध हैदराबाद येथील सप्तगिरी ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तेथील लेबर कमिशनरांकडे दाद मागितली होती. त्यांना व्याजासहित वाढीव ग्रॅच्युईटीचे पैसे 1 जानेवारी 2016 पासून देण्याचा आदेश बँकेला देण्यात आला आहे. बँक हायकोर्टात गेली आहे. रांची येथील डेप्युटी लेबर कमिशनरांनीही रांची ग्रामीण बँकेच्या विरुद्ध असाच कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.\nया काळात निवृत्त झालेले खासगी, बँक आणि विमा क्षेत्रांतील कर्मचारी या अन्यायाविरुद्ध लढा देत आहेत, कोर्टातही गेले आहेत. पंतप्रधान, वित्तमंत्री व कामगार मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत. सरकार कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतेय का समजत नाही. मोदी सरकारने संसदेत गोंधळामुळे चर्चा न होताच मंजूर केलेल्या या बिलामधील 29 मार्च 2018 ही तारीख बदलून 1 जानेवारी 2016 करून काही लाख निवृत्त कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा. लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे संसद हे सर्वोच्च व्यासपीठ. तिथे न्याय न मिळाल्याने नाइलाजाने लोकांना न्यायालयात जावे लागते व जे काम लोकप्रतिनिधींनी करायचे ते न्यायालयांना करावे लागते आहे हे दुर्दैवी आहे. लाखो लोक आणि त्याहून अधिक त्यांचे नातेवाईक यांचे मिळून कोटय़वधी रुपयांचे नुकसान व तेवढाच उद्योगपतींचा फायदा झाल्याचे दिसत असूनही सरकारला धारेवर धरण्याची संधी विरोधकांनी दवडू नये.\n>> ग्रॅच्युईटी कायदा, 1972 नुसार हे एक सामाजिक सुरक्षा कवच असून कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच एक भाग असतो, परंतु त्याची ठरावीक रक्कम प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवली जाते. हा पैसा कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यावर किंवा निवृत्तीच्या वेळी मिळतो. यासाठी कर्मचाऱ्यांनी संस्थेत कमीत कमी पाच वर्षे (4 वर्षे, 10 महिने, 11 दिवस सलग) काम करणं आवश्यक असतं. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास हा पैसा त्याच्या कुटुंबाला मिळतो. पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी ऍक्ट, 1972 नुसार ज्या संस्थेत 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कमीत कमी एक वर्षभर कार्यरत असतील तर अशा कोणत्याही संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देणे अनिवार्य आहे. नंतर कर्मचारी कमी झाले तरी ग्रॅच्युईटी द्यावीच लागते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआजचा अग्रलेख : हिंदू काँग्रेस\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T20:53:01Z", "digest": "sha1:GF7F7LBIDUYETC6VKYUQGX7JAH2K43YY", "length": 7813, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "न्यायमुर्ती | मराठीमाती", "raw_content": "\nअखेर पितळ उघडे पडले\nरस्त्यानं जाणाऱ्या एका मोटारसायकलचं चाक हातावरुन गेल्यामुळे, एका मुलाचा हात थोडासा दुखावला. परंतू मोटारसायकलवाला श्रीमंत असल्यामुळे, त्याच्याकडून घवघवती नुकसान भरपाई वसुल करता येईल या अपेक्षेने मुलाच्या बापानं त्या मोटारसायकलवाल्यावर न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा केला.\nमुलाचा वकील : (न्यायमुर्ती) या अपघातामुळे त्या मुलाचा हात त्याच्या खांद्यापर्यंत नेता येत नाही हा दोष आता त्याच्या ठिकाणी त्याच्या आयुष्यभर राहणार असून, त्यामुळे त्याच्या भावी जिवनावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होणार आहे, तेव्हा आरोपी मोटारसायकलवाल्याने नुकसान भरपाई म्हणून, या माझ्या मुलाला एक लाख रुपये द्यावे, अशी आमची रास्त मागणी आहे.’\nमोटार सायकलवाल्याचा वकील : (मुलास) आता तुझा हात तु किती वर नेऊ शकतोस या प्रश्नाला उत्तर म्हणून त्याच्या वकीलाने अगोदर पढवून ठेवल्याप्रमाणे आपला हात कसाबसा खांद्यापर्यंत नेऊन दाखविला.\nत्यावर आरोपी मोटारसायकलवाल्याच्या वकीलानं पुन्हा प्रश्न केला, ‘बाळ, पुर्वी तूझा हात तू किती वर नेऊ शकत होतास \nहा प्रश्न विचारला गेला, तर कसं वागायचं याची कल्पना वकीलानं दिली नसल्याने, त्या मुलाने आपला हात एकदम वर नेला व तो म्हणाला, ‘पूर्वी मी माझा हात एवढा वर नेऊ शकत होतो.’\nत्याबरोबर न्यायमुर्ती म्हणाले, ‘या मुलाच्या हाताला फ़ारसा अपाय झालेला नाही. त्याला आपला हात पूर्वीप्रमाणेच वरखाली करता येतो. केवळ अरोपीकडून पैसे उकळण्यासाठी हा खोटा दावा केला असल्याने, मी हा दावा काढून टाकतो.\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, न्यायमुर्ती, न्यायालय, पैसे on एप्रिल 27, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-20T22:05:51Z", "digest": "sha1:QM2VW2DNNFAWAUTJ3AJCI3SH4VIIAXGT", "length": 11409, "nlines": 52, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या कलाकारांनी थाटला दुसरा संसार – Bolkya Resha", "raw_content": "\nपहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या कलाकारांनी थाटला दुसरा संसार\nपहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या कलाकारांनी थाटला दुसरा संसार\nपहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या कलाकारांनी थाटला दुसरा संसार\nबऱ्याचदा लोकांना त्यांच्या जोडीदाराशी मिळतंजुळतं घेता येताच असं नाही. त्यामुळे त्यांना दुसरा विवाह ही करावा लागतो आणि मग ते यशश्वी ठरतातही. बऱ्याच मराठी कलाकारांच्या बाबतीतही काही असच घडलय. चला पाहुयात काही मराठी कलाकारांच्या लाईफ बद्दल ज्यांचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्या कलाकारांनी थाटला दुसरा संसार\nमहेश मांजरेकर प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांनी खाजगी आयुष्यात दोनदा लग्न गाठ बांधली आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा तर दुसऱ्या पत्नीचे मेधा मांजरेकर. दीपा सोबत महेश मांजरेकर याचे लव्ह मॅरेज झाले होते पहिल्या पत्नीपासून सत्या मांजरेकर आणि आश्विनी मांजरेकर अशी दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर महेश मांजरेकर या���नी मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले.\nमेधा आणि महेश यांची भेट एका कार्यक्रमात झाली होती पाहताच क्षणी मेधा यांची निवड आई या चित्रपटासाठी केली होती हळूहळू दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मेधा आणि महेश यांना एक मुलगी आहे काकस्पर्श या चित्रपटात मेधा यांची मुलगी सई झळकळी होती.\nरेणुका शहाणे सुरभी या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री. रेणुका शहाणे हीच लग्न हिंदी भाषिक आशुतोष राणा सोबत झाले आहे आशुतोष राणा यांचे पहिले तर रेणुका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. रेणुका यांच्या पहिल्या पतीची माहिती कुठेच उपलब्ध नाही रेणुका यांचे लग्न हे लव्ह मॅरेज होते. पहिल्या अपयशी लग्नातून खूप काही शिकले असे एका मुलाखातीतून रेणुका यांनी सांगितले. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर रेणुका याची आशुतोष यांच्याशी भेट झाली ३१ डिसेंबर १९८८ रोजी या दोघांनी कॉमन फ़्रेंड अभिनेत्री राजेश्वरीच्या माध्यमातून भेट झाली. आशुतोष याचे कुटूंब मोठे आहे, त्यांना ५ बहिणी ७ भाऊ आहेत. मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातून ते आहेत आशुतोष याच्या बरोबर निर्णय घेतल्याने रेणुका याचे वडील आनंदी होते मात्र आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते याचे कारण म्हणजे दोन्ही परिवारातील रितीरिवाज-परंपरा खूप वेगळ्या आहेत रेणुका यांनी समजूत घातल्यानंतर त्याची आई या लग्नाला तयार झाली २ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर २५ मे २००१ रोजी दोघेही लग्न गाठीत अडकले.\nअस्मिता मालिकेतील पियुष रानडे यांचेही दोनदा लग्न झाले आहे. पियुष रानडे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली तोलये. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही काही वर्षांतच ते विभक्त झाले. पुढे पियुष आणि अस्मिता मालिकेतील मयुरी वाघ यांचे मालिकेदरम्यान प्रेम जुळले. फेब्रुवारी २०१७ साली दोघांचे लग्न झाले.\nश्री ची भूमिका साकारणारा प्रसिद्ध कलाकार शशांक केतकर याचेही दोनदा लग्न झाले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचेही मालिकेदरम्यान प्रेम जुळले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले, पण मालिका संपता संपता दोघांचे नातेही संपुष्टात आले. त्यानंतर त्याने “आईच्या गावात” नावाचं आलिशान हॉटेल काढलं. नोव्हेंबर २०१७ साली शशांक केतकर यांनी प्रियांका ढवळे हिच्याशी लग्न केलं.\nमराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच पहिलं लग्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झालत. २००७ साली दोघांचं डिवोर्स झाल्यानंतर २०१० साली नचिकेत पंतवैद्य यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. नचिकेत यांचेही हे दुसरे लग्न आहे. सध्या या दोघांना एक मुलगी आहे, तिचे नाव कावेरी.\nस्वप्नील जोशी मराठी सिनेसुष्टीतील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी हेसुद्धा खाजगी आयुष्यात दोनदा लग्नाच्या बेडीत अडकले. स्वप्नीलचे दुसरे लग्न ओरंगाबादच्या लीना आराध्या बरोबर झाले. स्वप्नील आणि लीना १६ डिसेंबर२००० रोजी लग्नाच्या बेडीत अडकले विशेष म्हणजे स्वप्नील आणि लीनाचे अरेंज मॅरेज आहे. स्वप्निलच्या पहिल्या पत्नीचे नाव अर्पणा आहे ११ वीत असताना स्वप्नील आणि अर्पणाचे सुत जुळले होते पुढे त्यांनी लग्नही केले मात्र फार काळ हे नाते काही टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षा नंतरच स्वप्नील आणि अर्पणा यांचा २००९ साली घटस्फोट झाला.\nप्राजक्ता माळी बद्दल हे तुम्हाला माहित आहे का\nआदिलशाहाच्या मॄत्यूनंतर मोगलांविरोधात लढलेली चांदबिबी\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2650624", "date_download": "2019-01-20T22:03:43Z", "digest": "sha1:R5AC44TUCJGA27YHQJ3N5Z2XZA45T2HN", "length": 4232, "nlines": 27, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "फेसबुकचा अहवाल: कॅरोसेल जाहिरातींचा वाढीचा दर तिमाहीच्या 55% वाढला, जाहिरातदार अंदाजपत्रक मागील नऊमाहीत 16% वाढले आहेत", "raw_content": "\nफेसबुकचा अहवाल: कॅरोसेल जाहिरातींचा वाढीचा दर तिमाहीच्या 55% वाढला, जाहिरातदार अंदाजपत्रक मागील नऊमाहीत 16% वाढले आहेत\nजाहिरात प्रकार ज्याने Y0Y ची सर्वात मोठी वाढ पाहिली आहे कॅरोडेल जाहिरात. पाच स्क्रॉल उत्पादनांवरील किंवा प्रतिमांपर्यंत शोकेबेट करणार्या साम्प्रंट युनिट्समध्ये 2014 च्या तिस-या वर्षापेक्षा कमाल 3 टक्के वाढीचे 55 टक्के अधिक जाहिरात खर्च वाढले आहेत. थेट प्रतिशोध शोधणार्या त्या जाहिरातदारांनी अप्रकाशित पृष्ठ पोस्ट जाहिराती, मोबाइल ऍप्लिकेशन स्थापित जाहिराती आणि त्यांच्या बजेटचे वाटप करणे चालू ठेवले आणि डोमेन जाहिराती गेल्या वर्षातील एकूण जाहिरात व्यतीपैकी 96 टक्के जाहिरात खर्च केले.\nयाबद्दल आणि अधिक माहितीसाठी, विनामूल्य अहवालाच्या डाउनलोडसाठी मिमलमध्ये जा.\nलेखक बद्दल (1 9)\nग्रेग फिन हा सायपर नॉर्थचे विपणन संचालक आहे, जो जागतिक दर्जाच्या सोशल मीडिया आणि शोध विपणन सेवा आणि वेब आणि अनुप्रयोग विकास प्रदान करते. ते इंटरनेट मार्केटिंग उद्योगात 10+ वर्षांपर्यंत आहेत आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये विशेष आहेत. आपण Twitter वर ग्रेग (@ग्रीफफिन) किंवा लिंक्डइन देखील शोधू शकता.\nलोकप्रिय कथा (1 9)\nफेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोच साठी दृश्य-केवळ इंप्रेशन मोजले सुरू करण्यासाठी\n8 कंपन्यांचे सोशल मीडिया योग्य आहे आणि त्यांच्याकडून कोणत्या मार्केटर्स शिकू शकतात\nसीएमओला 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटींगबद्दल माहिती असणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nसंबंधित विषय (1 9) चॅनेल: सोशल मीडिया मार्केटिंगफेसबुकफेसबुक: जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/208", "date_download": "2019-01-20T22:33:34Z", "digest": "sha1:MR6EFXGKUUMFDRCQHZIQIREPXGP7NJHZ", "length": 6026, "nlines": 92, "source_domain": "www.manogat.com", "title": "शुद्धलेखन | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक प्रशासक (मंगळ., १२/१०/२००४ - ००:००)\nमराठी शुद्धलेखनाविषयीची माहिती ह्या संदर्भग्रंथात संकलित करण्यात आलेली आहे. ह्यातील क्वचितच काही मजकूर स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. बहुतेक सर्व मजकूर इतर संकेतस्थळांवरून उतरवून घेऊन युनिकोडमध्ये लीप्यंतरित करून येथे उपलब्ध करून ठेवला आहे. मूळ मजकुराचा उल्लेख त्या त्या मजकुराबरोबरच केलेला आहे.\nअनेकपदरी लीप्यंतरामुळे ह्या पुस्तकात अनेक चुका राहून गेलेल्या असणे शक्य आहे, त्यांवर वाचकांकडून सूचना येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्या चुका निस्तरणे सोपे होईल.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nअभिनंदन. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (मंगळ., १२/१०/२००४ - १२:३६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह���यावेळी ८ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/seva/photogallery/thanale-cave-photos/", "date_download": "2019-01-20T21:53:39Z", "digest": "sha1:LPAOGIFUYIS4FXNVVFAWIOT22MVGFFBB", "length": 5536, "nlines": 133, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ठाणाळे लेणीचे फोटो | Thanale Cave Photos", "raw_content": "\nसुधागडच्या पायथ्याजवळ हा लेण्यांचा समुह आहे. पुण्याहून खोपोली-पाली-नाडसूर रस्त्याने ठाणाळे गावापर्यंत गाडीने जाता येते. येथून दोन तासाच्या पाय वाटेने ठाणाळे लेण्यांपर्यंत पोहोचता येते. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात यांची निर्मिती झाली असावी. ही एकूण २३ लेणी आहेत.\nत्यात दोन चैत्य स्तूप आणि विहार आहेत. या लेण्यांबाबत विशेष ऐतिहासिक गोष्ट अशी की क्रांतिकारक वासुदेव बळबंत फडके यांनी या लेण्यांत अश्रय घेतला होता.\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/anjuman-islam-college/", "date_download": "2019-01-20T21:56:44Z", "digest": "sha1:HYA5D4PBYDHS774YE5IDFGWUMKQLMHY2", "length": 15891, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंजुमन इस्लाम कॅटरिंग कॉलेजचा मग्न फेस्टिव्हल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nम���्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nअंजुमन इस्लाम कॅटरिंग कॉलेजचा मग्न फेस्टिव्हल\nअंजुमन इस्लाम इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग कॉलेजचा ‘मग्न2के16’ हा वार्षिक आंतर महाविद्यालयीन युथ फेस्टिव्हल चौदा आणि पंधरा डिसेंबरला होणार आहे. नवरस ही थीम आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि फूड फेस्टिव्हल असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील सुमारे पन्नास कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.\nमग्नमध्ये डान्स, गायन, फोटोग्राफी, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, रिंग फुटबॉल, कॅरम, काऊंटर स्ट्राईक अशा विविध स्पर्धा होणार आहेत. यंदाच्या या फेस्टिव्हलला सेलिब्रेटी शेफ विकी रत्नानी, गौतम मिराशी हजेरी लावणार असून वॉईस ऑफ इंडिया फेम मल्हार कर्माकरदेखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती कॉलेजच्या प्राचार्या रूक्साना बिलीमोरीया यांनी दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n���ाहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा\nव्हॉट्सअॅप होणार अधिक सुरक्षित, नवीन फिचरची चाचणी सुरू\nकरीयर : इतिहास संशोधक व्हा\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/medical-camp-for-taxi-drivers-in-wilson-college/", "date_download": "2019-01-20T20:51:53Z", "digest": "sha1:EP2VA3J2R7HNDXDVERU2G7W7XAAOVOWR", "length": 17877, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "विल्सन कॉलेज बीएमएस-होप्स कडून मुंबई टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शिबीराचे आयोजन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nविल्सन कॉलेज बीएमएस-होप्स कडून मुंबई टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शिबीराचे आयोजन\nमुंबई टॅक्सी चालकांसाठी मुंबई टॅक्सी असोसिएशन, वोकहार्ट हॉस्पिटल आणि स्प्रेड स्माईल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विल्सन कॉलेज बीएमएस विभागात वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय शिबीरासाठी ३०० हून अधिक टॅक्सी चालक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला. शिबीरात संपूर्ण शरीर तपासणीसह ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल, ईसीजी, पीएफपी, डीआयईटी सल्ला, रक्तदाब, स्त्री-कुटुंब सदस्यांसाठी स्त्री-स्नायू चाचणी केल्या गेल्या.\nविल्सन बी.एम.एस. च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरु डॉ. ज़ुलेका होमवाझर यांच्या नेतृत्वाखाली समाजातील कमी विशेषाधिकृत विभागात ५० मोतिबिंदू डोळ्यांची शस्त्रक्रिया केली. हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत करणारे मॅनेजमेंट स्टडीजच्या युवा आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, विल्सन कॉलेज यांनी मुंबईकरांची २४ तास सेवा करणार्‍या टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते..\nडॉ. जुलीका होमवझीर या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या असून होपचे या संस्थेच्या संस्थापिका आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजने केले आहे. त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले की “मुंबईत गेली १०५ वर्षे टॅक्सी आपली सेवा देत आहेत, ओला आणि ऊबेर च्या कालखंडात टॅक्सी चालकांची प्रशंसा करण्यासाठी आम्ही या शिबीराचे आयोजन केले आहे.”\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुलीला दहावीनंतर उच्चशिक्षित करण्याचे हेमंतचे स्वप्न राहीले अधुरे\nपुढीलशिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची ��त्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/!!-3513/", "date_download": "2019-01-20T22:03:33Z", "digest": "sha1:R4FXTYLGJ2J423ZWYGBJA7YQARSCTH2K", "length": 4644, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-ती मैत्री म्हणजे फक्त ….!!", "raw_content": "\nती मैत्री म्हणजे फक्त ….\nAuthor Topic: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nती मैत्री म्हणजे फक्त ….\nएक एक दगड मोलाचा\nपण माणुस हा कवडीमोलाचा....\nना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत\nअसाच मनी तो सदा अशांत अशांत...\nअशात एक हात मैत्रीचा\nबनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा\nमैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही\nत्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही\nजो ही दगड उचलला\nएक माणुस दबला दिसतो\nमैत्रीचा रंग कसा हा\nदगडाचा रंग जसा हा\nउन वारा पाऊस कधीच\nकाहिच त्याचे बिघडवत नाही\nतो तसाच आसतो सदा\nजसा असतो आधी तसा\nम्हणुन प्रत्येक दगडाचा रंग\nकाळाच्या पाण्याने पांढरा होत नाही\nतशीच असते ही मैत्री..\nतरी ती बदलत नाही\nआणि जर बदलली तर...\nती मैत्री म्हणजे फक्त\nती मैत्री म्हणजे फक्त ….\nRe: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nRe: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nRe: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nRe: ती मैत्री म्हणजे फक्त ….\nती मैत्री म्हणजे फक्त ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bmc-corporators-demand-concession-toll-across-maharashtra-47029", "date_download": "2019-01-20T21:48:11Z", "digest": "sha1:J5N7TPLFMDVQAOWXEV46MVIFK3DUTWP3", "length": 14784, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "BMC corporators demand concession in Toll across Maharashtra मुंबईच्या नगरसेवकांना हवा स्वत:साठी राज्यभरात टोलमुक्त प्रवास! | eSakal", "raw_content": "\nमुंबईच्या नगरसेवकांना हवा स्वत:साठी राज्यभरात टोलमुक्त प्रवास\nसोमवार, 22 मे 2017\nअनेक नगरसेवकांना विविध उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी अनेकवेळा शहराबाहेर जावे लागते. अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर विन��मूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी\nमुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी आता टोल माफीची मागणी केली आहे. मानधनात पाचपट वाढ करावी, अशी सातत्याने मागणी करणाऱ्या 227 नगरसेवकांना आता राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर विनामूल्य प्रवास हवा आहे.\nखासदार- आमदार यांच्या प्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करणारा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे.\nवरळी सी-लिंकवर टोलमाफी दिल्यानंतर आता राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर\nविनामूल्य प्रवास देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. अनेक नगरसेवकांना विविध उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी अनेकवेळा शहराबाहेर जावे लागते. अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना मंजूर करून महापालिका सभागृहात ठराव करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायसाठी पाठवण्यात आला आहे.\nमुंबई महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. तिचा अर्थसंकल्प हा देशातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा मोठा आहे. मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जात असून शहरातील सुमारे सव्वाकोटी जनतेला अत्यावश्‍यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही भेटी देण्यास जावे लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर नगरसेवकांना टोलमाफी मुंबईच्या नगरसेवकांना दिली जावी, अशी ��रावाची सूचना नगरसेवक तुकाराम पाटील यांची आहे.\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत धावणाऱ्या पहिल्या ‘राजधानी एक्‍स्प्रेस’च्या श्रेयवादावरून...\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.glorystarlaser.com/mr/uv-laser-cutting-machine-for-fingerprint-module.html", "date_download": "2019-01-20T20:51:38Z", "digest": "sha1:3IQUZK6RPDPIQGX6MU45EWQZCXLLSNQF", "length": 12003, "nlines": 245, "source_domain": "www.glorystarlaser.com", "title": "फिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन - चीन डाँगुआन Glorystar लेझर", "raw_content": "\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 ���ेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nमशीन चिन्हांकित अतिनील किरणांच्या\nमशीन चिन्हांकित फायबर लेसर\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nएकच स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nअतिनील लेझर कटिंग मशीन\nडबल स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nसामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर टी मशीनवर कटिंग ...\nफायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nसामान्य अध्ययन 3015CE / सामान्य अध्ययन 6020CE पूर्ण बंद आणि एक्सचेंज टेबल F ...\nउच्च प्रिसिजन फायबर लेझर मशीन सामान्य अध्ययन 0605P कटिंग\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 4020CE\nसामान्य अध्ययन 3015CEG / सामान्य अध्ययन 4020CEG पूर्ण बंद फायबर लेझर Cuttin ...\nOpen Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nFPC लवचिक सर्किट बोर्ड उत्पादक योग्य. FPC आकार चित्रपट खिडक्या, फिंगरप्रिंट ओळख चिप, मोबाइल फोन कॅमेरा मॉड्यूल, इ कापून, पांघरूण लागू · घन राज्य अतिनील किरणांच्या स्रोत, उच्च दर्जाचे लेसर तुळई, लहान लक्ष केंद्रित लेसर स्पॉट, लेसर शक्ती सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड तितकेच वाटप कमी उष्णता परिणाम, लहान पठाणला अंतर आणि उच्च पठाणला गुणवत्ता · उच्च सुस्पष्टता, कमी वाहून नेणे galvanometric स्कॅनर आणि precisive telecentric लेन्स आहेत आयात ...\nभरणा: एल / सी, टी / तिलकरत्ने\nप्रमाणपत्रे: इ.स., SGS, आयएसओ\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nFPC लवचिक सर्किट बोर्ड उत्पादक योग्य. FPC आकार चित्रपट खिडक्या, फिंगरप्रिंट ओळख चिप, मोबाइल फोन कॅमेरा मॉड्यूल, इ कापून, पांघरूण लागू\n· घन राज्य अतिनील किरणांच्या स्रोत, उच्च दर्जाचे लेसर तुळई, लहान लक्ष केंद्रित लेसर स्पॉट, लेसर शक्ती सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड तितकेच वाटप कमी उष्णता परिणाम, लहान पठाणला अंतर आणि उच्च धारदार गुणवत्ता\nएक दशलक्षांश मीटर प्रमाणात उच्च सुस्पष्टता साधताना · आयात उच्च सुस्पष्टता, कमी वाहून नेणे galvanometric स्कॅनर आणि precisive telecentric लेन्स जलद पठाणला साठी वापरले जातात\n· उच्च सुस्पष्टता आणि नैसर्गिक संगमरवरी मशीन शरीराची चांगली स्थिरता सह डिझाइन\nउच्च सुस्पष्टता पूर्ण बंद पळवाट नियंत्रित करण्यासाठी अधिकारी कठोर सुसज्ज · पूर्णपणे बंद रेषेचा मोटर व्यासपीठ, आपली खात्री आहे की, ��च्च अचूकता आणि उच्च गति करा\n· स्वयंचलित वर-खाली उचल व्यासपीठ, लक्ष केंद्रित आणि सेमी पठाणला मध्ये अतुलनीय फायदे\n· उच्च precisive CCD प्रणाली द्वारे पूर्णपणे स्वयं-स्थिती, गरज मॅन्युअल हस्तक्षेप, एक की नियंत्रण मोड फार उत्पादन क्षमता सुधारणा\nDXF किंवा Gerber थेट आयात मानक स्वरूप: · सोपे रेखाचित्र प्रक्रिया हाताळण्यासाठी\nकमाल. जाडी 1mm (साहित्य depands)\nश्रेणी स्कॅन करत आहे 50mm नाम 50mm (मागणी करून सेट करणे)\nमागील: अतिनील लेझर कटिंग मशीन\nपुढे: ऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\n1000w फायबर लेझर कटिंग मशीन\n3000w फायबर लेझर कटिंग मशीन\n700w फायबर लेझर कटिंग मशीन किंमत\nकार्बन स्टील फायबर लेझर कटिंग मशीन\nफॅब्रिक लेझर कटिंग मशीन\nफॅब्रिक लेझर कटिंग मशीन किंमत\nउच्च पॉवर फायबर लेझर कटिंग मशीन\nलोह फायबर लेझर कटिंग मशीन\nधातू फायबर कटिंग लेझर मशीन\nधातू फायबर कटिंग मशीन\nशीट मेटल फायबर लेझर कटिंग मा पाठीचा कणा\nस्टील फायबर लेझर कटिंग मशीन\nआर्थिक फायबर मेटल लेझर कटिंग मशीन जीई ...\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nफायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 4020CE\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 6015CE\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Jingyi रोड, Niushan आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र, पूर्व जिल्हा. डोंगगुअन, Guangdong प्रांत, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/pdea-pune-recruitment-14092018.html", "date_download": "2019-01-20T21:23:54Z", "digest": "sha1:D5YO5TF5ZN6R3NLGCOAZHB6KHUPWQHPD", "length": 7167, "nlines": 110, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पुणे जिल्हा शिक्षण मंडळ [PDEA] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागा", "raw_content": "\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळ [PDEA] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागा\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळ [PDEA] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागा\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळ [Pune District Education Associations] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nअधिकृत अधिकारी (Accounts Officer) : ०१ जागा\nसंगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता (Computer Hardware & Networking Engineer) : ०४ जागा\nनोक��ी ठिकाण : पुणे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : पीडईए, ४८/१ ए, ईआरडवांवा, पौड रोड, पुणे - ४११०३८.\nअर्ज (Application Form) : येथे क्लिक करा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli", "date_download": "2019-01-20T22:32:22Z", "digest": "sha1:5CSZ7VUQYCWVHITM7JD2LFG3ZWVPAEFY", "length": 14592, "nlines": 215, "source_domain": "www.bookganga.com", "title": "व्यक्ती आणि वल्ली-Vyakti Ani Valli by P. L. Deshpande - Mouj Prakashan Gruh - BookGanga.com", "raw_content": "\nदिवाळी अंक - २०१८ (86)\nदिवाळी अंक २०१७ (81)\nबिझनेस आणि व्यवस्थापन (1456)\nसाहित्य आणि समीक्षा (1214)\nHome > Books > व्यक्तिचित्रण > व्यक्ती आणि वल्ली\nAuthors: पु. ल. देशपांडे\nPublication: मौज प्रकाशन गृह\n१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामर���व ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्‍यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.\nते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्‌’ साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं\nदेशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातर्‍हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्‍या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही\nअशा या व्यक्ती अणि वल्ली\nया पुस्तकातील बर्याचश्या कथा मी ४-५ वेळा वाचून काढल्या आहेत. ऑफिस मधून घरी आलो कि शीण कमी करायचा असेल तर हे पुस्तक हातात घ्यायचं आणि एकटाच हसतोय म्हणून जगासाठी वेड ठरायच , मनमुराद आन्दाचा ठेवा ओळीओळीतून उचलायचा.अप्रतिम आणि उच्च दर्जाचे लेखन.\nपुस्तकचे वर्णन करायला शब्द नाहीत. ........पुलचे पुस्तकं रेटिंग देण्याच्याही पलीकडे असतात. ५ स्तर रेटिं�� फार कमी आहे ह्या पुस्तकाला.\nअतिशय सुंदर पुस्तक. समजा मला एख्यादा निर्जन बेटावर राहावे लागणार आहे, आणि मला फक्त एकच पुस्तक सोबत नेता येणार अशी अट आहे तर कोणते पुस्तक निवडावे असा प्रश्न पडला तर मी तत्काळ एकही क्षण न दवडता , व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकाची निवड करीन. मी असंख्य वेळा हे पुस्तक वाचलेले आहे. कोणतेही पान उघडावे आणि कोठूनही सुरुवात करावी आणि नंतर मग वेळेचे भान राहत नाही. पुलंनी निर्माण केलेली हि पत्रे खरोखर अजरामर झाली आहे. हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हवे.\nरवीन्द्रनाथ : तीन व..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T20:57:04Z", "digest": "sha1:TVXYYULRRTTTSEFR3S7Y3LIWWBSLKVSQ", "length": 9230, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खबरदार! आधारसाठी दबाव टाकल्यास होणार एक कोटींचा दंड व १० वर्षांची शिक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n आधारसाठी दबाव टाकल्यास होणार एक कोटींचा दंड व १० वर्षांची शिक्षा\nनवी दिल्ली – आधार कार्ड सक्तीवरून केंद्र सरकाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला बँक खाते किंवा मोबाईल सिम घेण्यासाठी आधार कार्ड देणे बंधनकारक राहणार नाही. ते पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. बँक किंवा टेलिकॉम कंपन्यांना ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड देण्यावर दबाव टाकला तर एक कोटीपर्यंत दंड भरावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीतील संबंधित कर्मचाऱ्यांना ३ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.\nसरकारने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रींग अॅक्ट आणि भारतीय टेलिग्राफ अॅक्टमध्ये संशोधन करून या नियमाचा समावेश केला आहे. या संशोधनाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यानुसार, बँक खात्यासाठी आणि मोबाईल सिमसाठी आधार कार्डची सक्ती नसून त्याऐवजी तुम्ही पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा अन्य कागदपत्रांचा वापर करू शकतात. कोणतीही संस्था तुमच्यावर आधारासाठी दबाव टाकू शकत नाही.\nदरम्यान, आधार ऑथेंटिकेशन करणाऱ्या कोणत्याही कंपनीकडून युजर्सच्या माहितीचा दुरुपयोग झाल्यास त्या कंपनीला ५० लाखांपर्यंतचा दंड आणि १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. परंतु या सुधारणेला अद्यापही संसदेत मंजुरी मिळालेली नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\n���ाज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-20T20:58:38Z", "digest": "sha1:7FO4F5LD3FEBOW4ZBDU2I4S2AQ77CQBY", "length": 11809, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिका कर्मचाऱ्यांना ‘अस्वच्छता’ भोवली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपालिका कर्मचाऱ्यांना ‘अस्वच्छता’ भोवली\nआरोग्य निरीक्षक, मुकादमांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड\nनागरिकांना दंड, अधिकाऱ्यांना दिली फक्‍त समज\nपुणे – पुणे स्टेशन बस स्थानकाच्या आवारात कचरा साठल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा आरोग्य निरीक्षक आणि मोकादमांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, ज्या ज्या एसटी स्थानकाच्या आवारात ही अस्वच्छता झाली आहे. स्थानक प्रमुखांना केवळ समज देण्यात आली असून या भागात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nमहापालिकेकडून केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरात पुण्याला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात नियमितपणे स्वच्छता सुरू असून अस्वच्छता पसरविणारे तसेच त्याला जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पालिकेने अस्वच्छता पसविणाऱ्या सुमारे 5 हजार जणांवर कारवाई केली आहे. हे अभियान आता अंतिम टप्प्यात असताना, महापालिका आयुक्त तसेच या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक तसेच या सर्वेक्षणाचे समंन्वयक माधव जगताप यांनी दुपारी 4 च्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात भेट दिली. यावेळी या अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाचे पुणे स्टेशन बस स्थानक, पुणे रेल्वे स्टेशन या परिसराची पाहणी केली. यावेळी एसटी स्थानकाच्या परिसरात मोठा कचऱ्याचा ढीग आढळून आला; तर पुणे स्टेशन परिसरातही जागोजागी कचऱ्याचे ढीग होते. मात्र, त्यासाठी कोणालाच जबाबदार न धरता या अधिकाऱ्यांनी डेपो प्रमुखांची भेट घेऊन त्यांना कचरा होऊ नये म्हणून सूचना केल्या.\nशासकीय कार्यालयांवर कारवाईचा अधिकार नाही\nपुणे स्टेशन बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह तसेच आवारात कचरा आढळला असला तरी, या विभागास दंड आकारण्याचा अधिकार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बसस्थानकाच्या आवारातील कचरा महापालिकेकडून उचलला जातो. त्यामुळे हा कचरा वेळेत उचलण्यास दिरंगाई करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. मात्र, पुणे स्टेशन आणि एसटी बसस्थानक स्वच्छ राहावे यासाठी या दोन्ही विभागांना पत्र देण्यात आले असून त्यांना स्वच्छतेबाबत सूचना केल्याचे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद याद��ांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T20:49:32Z", "digest": "sha1:4GDEG5A6IZUWGVAMTKOJBSJI7LUMB2SZ", "length": 12935, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापौर चषक स्पर्धेत “अंगापेक्षा बोंगा जड’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापौर चषक स्पर्धेत “अंगापेक्षा बोंगा जड’\nबक्षिसांपेक्षा पंचाचे मानधनच अधिक : खेळाडू उपाशी; संघटना तुपाशी\nक्रीडा विभागाला संघटनांची काळजी अधिक\nपुणे – शहरातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजित महापौर चषक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंपेक्षा पंचाचे मानधन अधिक असल्याचे समोर आले आहे. तर, संघटनांच्या संयोजनाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट क्रीडा विभागाने घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संयोजनासाठी मंडप, लाईट, ध्वनिक्षेपक, खेळाडूंना जेवण, प्रवास भत्ता पालिकाच देणार असताना क्रीडा संघटनांना लाखो रुपयांचे संयोजन शुल्क दिले जाणार आहे. त्यामुळे क्रीडा विभाग खेळाडूंसाठी काम करतो, की संघटनांसाठी अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.\nया स्पर्धेच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून सोमवारच्या बैठकीत त्यास मान्यता दिली जाण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिकेकडून या वर्षी महापौर चषकाअंतर्गत सुमारे 24 स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने क्रीडा संघटनांची बैठक बोलाविली होती. यात झालेल्या चर्चेनुसार ज्या संघटनांना या स्पर्धा संयोजनाचे काम दिले आहे, त्यांना अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ती क्रीडा विभागाने स्थायी समितीसमोर सादर केली असून त्यात चक्क काही स्पर्धांच्या बक्षिसांपेक्षा पंचाचे मानधन अधिक आहे, तर काही स्पर्धांमध्ये बक्षिसांच्या रकमेच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक आह��. त्यामुळे या स्पर्धा नेमक्‍या कोणासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे, क्रीडा विभागानेही खेळाडूंपेक्षा संघटनांनाच अधिक फायदा होईल, अशा प्रकारे हा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.\nक्रीडा प्रकार आणि मानधनाचा आकडा\nसॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी खेळाडूंना 60 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तर, पंचांचे मानधन 76 हजार रुपये आहे. अशीच स्थिती स्केटिंग स्पर्धेची आहे. 40 हजारांचे बक्षीस देण्यात येणार असून पंचाचे मानधन 30 हजार रुपये आहे. बास्केटबॉल-60 हजारांची बक्षिसे असून पंचाचे मानधन- 55 हजार रुपये, कब्बडी बक्षीस- 5 लाख 64 हजार असून पंचांचे मानधन 3 लाख रु. शुटिंग बॉल- बक्षीस रक्कम 1 लाख 20 हजार, पंचांचे मानधन 75 हजार रु., तर फुटबॉल-1 लाखांची बक्षीसे असून पंचांचे मानधन 65 हजार रुपये असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.\nमग संयोजन खर्च कसला\nया 4 स्पर्धांसाठी क्रीडा विभागाने 1 कोटी 11 लाख 150 रुपयांचा खर्च येणार असल्याचे म्हटले आहे. त्यात बक्षीस रकमेपोटी 57 लाख 24 हजार रुपये दिले जाणार आहेत असून 15 लाख 3 हजार 500 रुपये पंचांचे मानधन आणि तब्बल 39 लाख 2 हजार 150 रुपये क्रीडा संघटनाना स्पर्धा संयोजन खर्चापोटी दिले जाणार आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यासाठी लागणारा आवश्‍यक खर्च महापालिकेचा क्रीडा विभाग करणार आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, त्यानंतरही आणखी कोणत्या संयोजनासाठी 39 लाख रूपये दिले जाणार, याचा खुलासा प्रस्तावात करण्यात आलेला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबे��ा लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T22:12:24Z", "digest": "sha1:6LVZPCZCECSQV5XI4PSNXYKPUONKLCLR", "length": 12087, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘स्वच्छ’ सर्वेक्षणात पालिकेकडून दुजाभाव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘स्वच्छ’ सर्वेक्षणात पालिकेकडून दुजाभाव\nनागरिकांना दंड; शासकीय कार्यालयांना मात्र, नुसती समज\nपुणे – “स्वच्छ’ सर्वेक्षणात पुणे शहर देशात अव्वल आणण्यासाठी अस्वच्छता पसरविणाऱ्या पुणेकरांकडून स्वच्छता तसेच दंडाची रक्‍कम वसूल करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शासकीय कार्यालयांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेबाबत केवळ समज देण्याची भूमिका घेत कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नजरेसमोर कचरा दिसत असूनही अतिरिक्त आयुक्तांपासून ते अभियानाच्या समन्वयकांपर्यंत सर्वांनीच चुप्पी साधल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nमहापालिकेकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरात पुण्याला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात नियमितपणे स्वच्छता सुरू असून अस्वच्छता पसरविणारे तसेच त्याला जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पालिकेने अस्वच्छता पसविणाऱ्या सुमारे 5 हजार जणांवर कारवाई केली आहे. हे अभियान आता अंतिम टप्प्यात असताना, महापालिका आयुक्त तसेच या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक तसेच या सर्वेक्षणाचे समंन्वयक माधव जगताप यांनी दुपारी 4 च्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात भेट दिली. यावेळी या अधिकाऱ्यांनी एस.टी. महामंडळाचे पुणे स्टेशन बस स्थानक, पुणे रेल्वे स्टेशन या परिसराची पाहणी केली. यावेळी एसटी स्थानकाच्या परिसरात मोठा कचऱ्या ढीग आढळून आला; तर पुणे स्टेशन परिसरातही जागोजागी कचऱ्याचे ढीग होते. मात्र, त्यासाठी कोणालाच जबाबदार न धरता या अधिकाऱ्यांनी डेपो प्रमुखांची भेट घेऊन त्यांना कचरा होऊ नये म्हणून सूचना केल्या. तसेच पुणे स्टेशनलाही स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्याची तसदी घेतली. मात्र, एक बाजूला पुणेकरांकडून दंड वसूल करताना अधिकाऱ्यांना सूट का याचे कोणतेही उत्तर या अधिकाऱ्यांना देता आले नाही.\nकाही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी अशाच प्रकारे अचानक वडगावशेरी भागात सकाळी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शाळेच्या आवारात कचरा जाळल्याचे दिसून आले. त्यानंतर आयुक्तांनी पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. त्यांनी शेजारील खासगी शाळेचा हा कचरा असल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी या दोन्ही मुख्याध्यापकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचा विसर मंगळवारी या अधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/product-category/anabolics-steroids/trenbolone-series/", "date_download": "2019-01-20T22:11:18Z", "digest": "sha1:NATAQXVYZFCYQGBH7KMI3T27NJAII6XX", "length": 8212, "nlines": 119, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "ट्रॅनबॉलेन पावडर ��ालिका पुरवठादार - आश्रा पावडर", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n/ उत्पादने / Anabolics स्टेरॉइड / Trenbolone पावडर मालिका\nट्रॅनबॉलेन पावडर अत्यंत सामर्थ्यवान अॅनाबॉलिक स्टिरॉइड आहे आणि अनेक कार्यक्षमता वाढविणारे ऍथलेट्सद्वारे एकच महान अॅनाबॉलिक स्टिरॉइड मानले जाते. हे बाजारपेठेतील सर्वाधिक बहुउद्देशीय अॅनाबॉलिक स्टिरॉइड्सपैकी एक आहे आणि कोणत्याही इतर स्टेरॉइडपेक्षा बरेच फायदे देऊ शकते.\nसर्व 6 परिणाम दर्शवित आहे\nसरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा\nकिंमत क्रमवारी: उच्च कमी\nकिंमत क्रमवारी: ते कमी\nट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nरेट 2.67 5 बाहेर\nParabolan (ट्रॅन हेक्स) पावडर\nरेट 2.00 5 बाहेर\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+04105+de.php", "date_download": "2019-01-20T22:10:58Z", "digest": "sha1:TP6OGCPYFJ5WZD3EZJ53I5GIC5FM27IS", "length": 3446, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 04105 / +494105 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Seevetal\nक्षेत्र कोड 04105 / +494105 (जर्मनी)\nआधी जोडलेला 04105 हा क्रमांक Seevetal क्षेत्र कोड आहे व Seevetal जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Seevetalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Seevetalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +494105 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSeevetalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +494105 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00494105 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/thunderous-pain-relief-and-symbolic-11403", "date_download": "2019-01-20T21:44:37Z", "digest": "sha1:FZ4ZGWSYXQNBTEUHUKBKQZFHSINFU5SB", "length": 23672, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thunderous pain relief and symbolic जळजळीत दुःखांवर प्रतीकात्मक दिलासे | eSakal", "raw_content": "\nजळजळीत दुःखांवर प्रतीकात्मक दिलासे\nहेमंत देसाई (ज्येष्ठ पत्रकार)\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nएकीकडे सत्ताधारी भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलेच, असा उमाळा आणत असताना, दुसऱ्या बाजूला देशातील दलितांच्या प्रश्‍नाचे भीषण वास्तव कायमच आहे. सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलताही वेगवेगळ्या वक्तव्यांतून प्रकट होत असते. याचे राजकीय परिणाम घडल्याशिवाय राहणार नाहीत.\nएकीकडे सत्ताधारी भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलेच, असा उमाळा आणत असताना, दुसऱ्या बाजूला देशातील दलितांच्या प्रश्‍नाचे भीषण वास्तव कायमच आहे. सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलताही वेगवेगळ्या वक्तव्यांतून प्रकट होत असते. याचे राजकीय परिणाम घडल्याशिवाय राहणार नाहीत.\nबसपा अध्यक्ष मायावती यांची तुलना वारांगनेशी करणारे संतापजनक वक्तव्य करणारे भाजपचे उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांची ताबडतोब पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाला जाहीर करावा लागला. \"दलित की बेटी‘ असल्यामुळे आपल्यावर अन्याय होतो, अशी तक्रार मायावती नेहमी करतात. ती रास्त आहे याचा प्रत्यय आला असून, स्वकर्���ृत्वावर देशातील सर्वांत मोठ्या राज्याची मुख्यमंत्री झालेल्या स्त्रीला इथली पुरुषसत्ताक व्यवस्था कशी वागवते, हे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्याच वेळी \"व्हायब्रंट गुजरात‘मध्ये मृत गायीची चामडी काढणाऱ्यांना गोहत्येसाठी जबाबदार धरून, उना गावातील दलितांना हिंदू गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. ही मर्दुमकी असल्याच्या थाटात ते चित्रित करून, समाजमाध्यमांवर त्याचा व्हिडिओ टाकण्यात आला.\nमुंबईत नेरूळजवळ प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन दलित मुलाची निर्घृण हत्या झाली. संबंधित मुलाच्या कुटुंबास मुलीच्या वडील व भावाने पोलिसांच्या देखत धमकी दिली होती. त्या संबंधाने फिर्याद नोंदवण्यासाठी गेलेल्या मुलाच्या कुटुंबाला, तुम्हाला \"सैराट‘ करायचा आहे का, असा उर्मट सवाल करत पोलिसांनी घरी पाठवले. मुंबईत अर्ध्या रात्री \"आंबेडकर भवन‘ पाडण्यात आले. या कृत्यास ज्यांची छुपी साथ होती, तेच आता आम्ही नवे भवन बांधून देऊ, अशा वल्गना करून दलितांमधील उद्रेक शमवण्याचा प्रयत्न करत आहेत. या वेगवेगळ्या घटना असल्या तरी त्यातील अंतस्थ पदर दलितविरोधी मानसिकतेचा आहे.\nरजनीकांतच्या \"कबाली‘चे दिग्दर्शक, छायाचित्रकार, गीतकार, कला दिग्दर्शक सर्वजण दलित आहेत. नायक कबाली हा चित्रपटात दलित विचारवंत वाय. बी. सत्यनारायण यांचे पुस्तक वाचताना दाखवला आहे. वास्तवातील रजनीकांतही जातिअंताचे स्वप्न बघत आहे. मात्र देशातील जळजळीत वास्तव बदललेले नाही. एकीकडे सत्ताधारी भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलेच, असा उमाळा आणत आहे. 1990 नंतर देशातील सरासरी दहापैकी एक मत भाजपला मिळायचे. 2014 मध्ये बसप व कॉंग्रेसला मागे टाकत चारपैकी एक मत भाजपने मिळवले. मुख्यतः शहरी, सुशिक्षित मध्यमवर्गीय दलितांची मते भाजपला मोठ्या प्रमाणात मिळाली. दिल्लीत उदित राज, बिहारमध्ये रामविलास पासवान व महाराष्ट्रात रामदास आठवलेंना भाजपने आपल्यासोबत घेतले; मात्र त्या वेळी नरेंद्र मोदींची लाट होती. यापुढे केवळ दिखाऊ प्रतीकात्मकतेच्या बळावर भाजपला दलितांना आकृष्ट करता येणार नाही.\nगुजरातेत 1980 च्या दशकात क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुस्लिमांची आघाडी उभारण्याचा प्रयोग कॉंग्रेसने केला. त्यामुळे माधवसिंह सोळंकी व अमरसिंह चौधरींसारखे मागास व आदिवासी नेते मुख्यमंत्री झाले. सोळंकींनी श��क्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा आग्रह धरला. कनिष्ठ जातींतील भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे फेरवाटप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सेझ, टेक्‍नॉलॉजी पार्क, वित्तीय केंद्रे व स्मार्ट सिटीच्या मोदी मॉडेलमध्ये दलितांचा, भूमिहीनांचा विचार होताना दिसत नाही. गुजरातमधील प्रशासनावर धर्मवादी व उच्चवर्णीयांची पकड आहे.\nगेल्या वर्षी ऑक्‍टोबरात हरियानातील फरिदा बारमध्ये दोन दलित मुलांना जाळून मारण्यात आले. त्याच हरियानामध्ये जाट आंदोलनात स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले व कनिष्ठ जातीतल्यांची घरे-दुकाने पेटवण्यात आली. \"नॅशनल क्राइम रेकॉर्डस‘ ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, सहा वर्षांपूर्वी दलित अत्याचारांच्या 33 हजार 594 घटना घडल्या, तर 2015 मध्ये 47 हजार 64. म्हणजे अत्याचारांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढले. मानवी हक्क आयोगाच्या अहवालानुसार, दर 18 मिनिटांनी दलित अत्याचाराची एक तरी घटना घडते.\nमानवी हक्क आयोगाच्या आकडेवारीनुसार, 27 टक्के दलित दारिद्य्ररेषेखालचे जीवन कंठत आहेत. 54 टक्के दलित कुपोषित आहेत. दर हजारापैकी 83 मुले एक वर्षाच्या आत डोळे मिटतात. 45 टक्के दलित मुले निरक्षर आहेत. देशातील 28 टक्के खेडेगावांतील पोलिस ठाण्यांत दलितांना पाऊलही टाकता येत नाही. 24 टक्के घरांमध्ये पोस्टमन पत्र टाकायला नकार देतात. जवळपास निम्म्या खेड्यांत दलितांना पाणवठ्यावर प्रवेश नाही.\nमायावतींच्या विषयाचे राजकारण करू नका, असे भाजपकडून आवाहन करण्यात आले. फक्त आपणच देशाचे व्यापक हित जाणतो, असा भाजपचा पवित्रा आहे. पुरुषवर्चस्ववादी, स्त्रियांबद्दल पूर्वग्रह बाळगणारी वृत्ती ही विशिष्ट प्रकारच्या राजकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असते. या मंडळींच्या आदर्श पत्नी वा मातेबद्दलच्या विशिष्ट कल्पना आहेत. स्त्रियांनी गृहिणी म्हणूनच वावरावे, असे काहींचे मत असते. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींबद्दल वाईट शब्दांत टीका केली होती. तर हिंदू स्त्रियांनी किमान चार मुले जन्माला घालावीत, असे आवाहन भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केले होते. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, \"50 कोटींची गर्लफ्रेंड‘ असे उद्‌गार काढले होते. तेव्हा केवळ दयाशंकरवर कारवाई करून काय उपयोग चारदा मुख्यमंत्री झालेल्या मायावतींबद्दल असे बोलले जात असेल, तर सामान्य दलित महिलांना अश्‍लील, वाह्यात जातीय शेरेबाजी ऐकावी लागते, यात आश्‍चर्य ते काय\nदलितमुक्तीचे प्रतीक मानले जाणाऱ्या मायावतींबाबत गलिच्छ उद्‌गार काढले गेल्यानंतरही मोदींनी ट्विटरवरून मौन बाळगायचे, हे गंभीर आहे. भाजपच्या वैचारिक गाभ्याविषयीच शंका यावी, असे सध्याचे वातावरण आहे. पक्षाचा ब्राह्मण-बनिया चेहरा बदलून कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार अशा ओबीसी नेत्यांना भाजपने प्रोजेक्‍ट केले. तर दलितांमध्ये हिंदुत्वाचे विचार रुजवत, 2014 मध्ये 12 टक्के जादा दलित मते भाजपने मिळवली. मात्र संसदीय बहुमताच्या जोरावर आपले कथित \"शुद्ध‘ विचार लादण्याचा प्रयत्न झाल्यास, या वैचारिक वर्णवर्चस्ववादाचा दलित व पुरोगामी कडाडून विरोधच करतील.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nमिरजमध्ये मोकळ्या चारचाकीवर गोळीबारः दोन फैरी झाडल्या\nमिरज - येथील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्स या इमारतीसमोर लावलेल्या खासगी मोटारीवर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. पण भर...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nप्रेमाच्या नादात स्वतःच्या वाढदिवशीच घेतला गळफास\nचिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या...\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवह��र\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lonavala-news-bhushi-dam-lonaval-55441", "date_download": "2019-01-20T22:14:36Z", "digest": "sha1:5YAVQIJKN67KMTRIQVWB7MVFMRHWMZE7", "length": 10545, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "lonavala news bhushi dam lonaval भुशी भरले, चला लोणावळा | eSakal", "raw_content": "\nभुशी भरले, चला लोणावळा\nमंगळवार, 27 जून 2017\nलोणावळा - पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. 26) ओसंडून वाहू लागले. लोणावळा परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते.\nलोणावळा - पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण सोमवारी (ता. 26) ओसंडून वाहू लागले. लोणावळा परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते.\nसध्या भुशी धरणावर वर्षाविहारासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. जून सरत आला तरी धरण न भरल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. आता धरण भरल्याने सलग सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी लोणावळा सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने पर्यटकांनी धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद लुटला.\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nमायणी तलावात रोहित पक्षी अंडी घालतात\nकलेढोण - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात...\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nबागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे केले लक्ष केंद्रित\nबोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/article-about-baba-amte-dream-of-workers-university-1521257/", "date_download": "2019-01-20T21:46:07Z", "digest": "sha1:JRUVHVKB4FD4EZNXV76RZNHPZJBVQ6IK", "length": 32781, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Baba amte dream of Workers University | ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चे स्वप्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nपोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती.\nदुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला.\nसाठीच्या दशकाच्या पूर्वार्धात बाबा आमटेंच्या मनात एक अभिनव प्रयोग साकारत होता- ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा या प्रयोगामागची प्रेरणा होते सानेगुरुजी. याविषयी बाबा लिहितात, ‘‘सानेगुरुजी म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, कार्ल मार्क्‍स, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे उन्नत संकर (Advanced Hybrid), धडपडणाऱ्या पावलांचा वत्सल पथदर्शक, त्यांच्या संवेदनांचा सल्लागार, विवेकाचा वाटाडय़ा, जाणिवांचा जाणकार, स्वप्नांचा सहकारी अन् भविष्यांचा भागीदार या प्रयोगामागची प्रेरणा होते सानेगुरुजी. याविषयी बाबा लिहितात, ‘‘सानेगुरुजी म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, कार्ल मार्क्‍स, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे उन्नत संकर (Advanced Hybrid), धडपडणाऱ्या पावलांचा वत्सल पथदर्शक, त्यांच्या संवेदनांचा सल्लागार, विवेकाचा वाटाडय़ा, जाणिवांचा जाणकार, स्वप्नांचा सहकारी अन् भविष्यांचा भागीदार दुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला. गुरुजींबद्दल जेव्हा पाश्चात्य माणसाशी मी बोलतो तेव्हा तो भारावतो व म्हणतो, ‘एवढा मोठा माणूस जगाला कसा माहीत नाही दुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला. गुरुजींबद्दल जेव्हा पाश्चात्य माणसाशी मी बोलतो तेव्हा तो भारावतो व म्हणतो, ‘एवढा मोठा माणूस जगाला कसा माहीत नाही’ — ‘एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान’ हेच याचे उत्तर’ — ‘एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान’ हेच याचे उत्तर तेव्हा, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशा एका संताला आत्महत्या करावी लागली तर याचं प्रायश्चित्त माझ्या युवा पिढीने घेतलं पाहिजे. सानेगुरुजींच्या मोलकरणीला समाजाच्या सर्वात वरच्या थरावर आणून उभे करण्याचा, त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताठ करण्याचा आणि धुळीत पडलेल्या भग्नमूर्तीची पुनप्रतिष्ठा करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांच्या खांद्यावर उभे राहून त्यांचा ‘नवा प्रयोग’ नव्याने सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.’’\nआनंदवनाच्या आत्मनिर्भरतेतून जागतिक संदर्भात कुष्ठरोग्यांच्या इतिहासाने एक क्रांतिकारक वळण गाठलं असलं तरी बाबा अस्वस्थ होते. रोगी शरीरात निरोगी मन बाबांना आनंदवनात दिसलं, तसं युवकांच्या निरोगी शरीरात वैफल्याने भरलेलं, रोगी मनही त्यांना दिसत होतं. त्यांच्या मते, पुरातन श्रद्धास्थाने धडाधड कोसळली होती व नवीन उभी राहिली नव्हती; होती ती फक्त ठिगळे आणि मलमपट्टय़ा ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्याप���ठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात याशिवाय, लोकसंख्येचा एक फार मोठा भाग उत्पादनकार्यापासून दीर्घकाळ अलग राहतो. शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी शहरात येऊन आपल्या वातावरणापासून एकदम तोडला जातो. त्याचे पाय परत खेडय़ाकडे वळत नाहीत. शेतीला श्रेष्ठ प्रतिभा आणि कर्तृत्व यापासून वंचित करणे, हा आजच्या शिक्षणाचा सर्वात मोठा दोष आहे असे मला वाटते.’’\nया सर्व पाश्र्वभूमीवर बाबांच्या मनाने घेतलं की, श्रमाश्रम, आनंदवन, मुक्तिसदन इत्यादी जीवनविषयक प्रयोगांतून परिणत झालेलं एक नवं अभियान उभारावं.. जेथे कार्यकर्तृत्व आणि उत्पादनक्षमता एकवटलेली असेल. हे अभियान म्हणजेच ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ किंवा ‘श्रमिक-कार्यकर्ता विद्यापीठ’ त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत- ‘साहेब’ म्हणून नव्हे, तर ‘कप्तान’ म्हणून काम करणारे नवे नेते वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत- ‘साहेब’ म्हणून नव्हे, तर ‘कप्तान’ म्हणून काम करणारे नवे नेते वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शि���्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती शेती, शेतीपूरक उद्योग, मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सहकार या नवसमाजरचनेच्या पायाभूत तत्त्वांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हे नवशिक्षणाचं वस्त्र विणलं जाईल असं ते म्हणत. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय, सहकारी शैक्षणिक अधिकोष, साहित्यिक सहकारी संस्था, मुद्रण महाविद्यालय इत्यादी प्राथमिक स्वरूपाच्या सहकारी संस्थांच्या पायावर उभी उच्च, उच्चतर सहकारी संस्था अशी पिरॅमिडसारखी उभारणी बाबांच्या मनात होती. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशोक मेहता, सहकारमहर्षी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ तसंच काही प्रख्यात पाश्चात्य अर्थतज्ज्ञांचाही बाबांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा होता.\nया योजनेस मूर्त रूप देण्यासाठी- म्हणजेच जिथे शेती, प्रक्रिया उद्योग आणि संलग्न शैक्षणिक संस्थांची शृंखला उभी करता येईल यासाठी किमान दोन-तीन हजार एकर सलग जमीन आवश्यक होती. बाबांनी महाराष्ट्र सरकारकडे रीतसर अर्ज केला आणि १९६६ साली चांदा जिल्ह्यतल्याच मूल या तालुक्याच्या ठिकाणाजवळील मारोडा खेडय़ालगत १९२४ एकर जंगल जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. ही जमीन ताडोबाच्या जंगलाला खेटून असल्याने इथलं जंगल म्हणजे प्राण्यांचं माहेरघरच. सुरुवातीला बाबा आपल्या सहा कुष्ठमुक्त सहकाऱ्यांसह सोमनाथच्या जंगलात दाखल झाले. त्यांचा मुक्काम उघडय़ावरच होता त्यांनी जमिनीचा इंच न् इंच पिंजून काढला. आणि मग दिवस-रात्र एक करत जंगलसफाईचं काम सुरू झालं. बाबा स्वत: स्वयंपाक करून सर्वाना जेवू घालत. काही दिवसांनी झोपडय़ा उभ्या राहिल्या आणि इंदू, आम्ही दोघं भाऊ आणि इतर कार्यकत्रे तिथे जाऊ-येऊ लागलो. इंदूच्या कष्टांना सीमाच नव्हती. स्वयंपाकाची जबाबदारी तर होतीच; पण सुरुवातीच्या काळात विहीर नसल्याने राहण्याच्या ठिकाणापासून दोन मलांवर असलेल्या सोमनाथ मंदिरातल्या गोमुखातून ती डोक्यावर पाण्याचे गुंडं वाहून आणत असे.\nबाबांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी मिळालेल्या जमिनीपकी ईशान्येकडील सुमारे ७०० एकर जमीन अतिक्रमित होती. बाबांना जमीन मिळाली, अपार कष्टांतून जंगलसफाई सुरू झाली, शेतीचे बांध घातले जाऊ लागले, तोपर्यंत कुणी काही बोललं नाही. पण त्यानंतर मारोडय़ाच्या स्थानिक पुढाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पुढे करत अचानक एक जनआंदोलन उभं केलं गेलं. त्यांचा आक्षेप होता, की जमीन अतिक्रमित असली तरी शेतकऱ्यांच्या मालकीचीच आहे. कारण गेली अनेक वर्ष ते ती कसत आहेत. आणि बाबांच्या प्रस्तावित योजनेमुळे त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. ‘वर्कर्स युनिव्हर्सटिी’च्या माध्यमातून खरं तर आसपासच्या १८ गावच्या शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन शेती आणि डेअरीच्या विकासाची कामं करायची असं बाबांच्या मनात होतं. पण शेतकरी तर अज्ञानी होतेच; आणि दुर्दैवाने ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची दिशा आणि तिचा स्थानिक शेतकऱ्यांना होणारा दूरगामी फायदा यांचा या नेत्यांनी विचार केला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे काही सर्वोदयी नेत्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा होता. बाबांना गरीब शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली ज्या धनाढय़ लोकांनी जमिनीचे पट्टे अतिक्रमित केले होते त्यांना बाबांचा सक्त विरोध होता. नवनवे आरोप, मागण्या यांचं सत्र बराच काळ सुरू होतं आणि मार्ग काही निघत नव्हता. अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि सरकारनेही हात टेकले. सगळ्याच्या मुळाशी प्रामुख्याने होती ती कुष्ठरोगाबद्दलची पराकोटीची घृणा पाण्याच्या साठवणुकीसाठी बाबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलातल्या तवागोंदी परिसरात पाणी अडविण्यासाठी एक बांध घातला होता आणि तिथून वाहणाऱ्या उमरी नाल्यावर रहदारीसाठी एक कच्चा पूल बांधला होता. उमरी नाला खाली मारोडा गावाकडे वाहत जात असे. त्यामुळे हे पाणी कुष्ठरोगी अडवतील, वापरतील तर कुष्ठरोगाच्या जंतूंनी पाणी ‘दुषित’ होईल, हा पण एक आक्षेप होताच\nएके दिवशी सत्याग्रहाच्या नावाखाली स्थानिक नेते कुदळी, फावडी, लाठय़ाकाठय़ा, कुऱ्हाडी, पहारी घेतलेल्या हजारोंच्या जमावासह ढोलताशांच्या गजरात घोषणा देत सोमनाथवर चाल करून आले आणि उमरी नाल्याचा पूल तोडायला त्यांनी सुरुवात केली. पुलाच्या एका बाजूला हजारोंचा सशस्त्र, हिंसक जमाव; तर दुसऱ्या बाजूला नि:शस्त्र बाबा, ४०-५० कुष्ठरोगी आणि सब-इन्स्पेक्टर मिश्रांच्या नेतृत्वाखाली फक्त १२ पोलीस पण बाबा डगमगले नाहीत. बेडरपणे ते चक्क पुलाच्या मधोमध मांडी ठोकून बसले आणि नेत्यांना म्हणाले, ‘‘सशस्त्र सत्याग्रह’ मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे पण बाबा डगमगले नाहीत. बेडरपणे ते चक���क पुलाच्या मधोमध मांडी ठोकून बसले आणि नेत्यांना म्हणाले, ‘‘सशस्त्र सत्याग्रह’ मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे हा पूल आणि तवागोंदीचा बांध तोडायचा असेल तर तुम्हाला आधी माझ्या मृतदेहावरून जावं लागेल हा पूल आणि तवागोंदीचा बांध तोडायचा असेल तर तुम्हाला आधी माझ्या मृतदेहावरून जावं लागेल’’ एव्हाना जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. मग कुष्ठरुग्ण सहकारी आणि पोलिसांनी बाबांभोवती कोंडाळं केलं. जमावातल्या एकाने फावडय़ाचा दांडा थेट बाबांच्या दिशेने भिरकावला. पण मिश्रा यांनी तो शिताफीने अडवत अनर्थ टाळला. कुष्ठमुक्त नाना भुसारी यांनी असाच एक बाबांच्या दिशेने भिरकावलेला दगड स्वतच्या अंगावर झेलत बाबांचे प्राण वाचवले. कुष्ठरुग्ण अक्षरश: पुलावर आडवे पडून तो तुटण्यापासून वाचवत होते. पण पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती. एवढय़ात वाहनांचा प्रतिध्वनी जंगलात घुमू लागला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक येत असल्याचं लक्षात येताच नेत्यांचं अवसान गळालं. ‘‘आपलं आजचं आंदोलन इथेच थांबवू. ‘अहिंसक सत्याग्रहा’च्या माध्यमातून आपण ‘विजयी’ झालो आहोत’’ एव्हाना जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. मग कुष्ठरुग्ण सहकारी आणि पोलिसांनी बाबांभोवती कोंडाळं केलं. जमावातल्या एकाने फावडय़ाचा दांडा थेट बाबांच्या दिशेने भिरकावला. पण मिश्रा यांनी तो शिताफीने अडवत अनर्थ टाळला. कुष्ठमुक्त नाना भुसारी यांनी असाच एक बाबांच्या दिशेने भिरकावलेला दगड स्वतच्या अंगावर झेलत बाबांचे प्राण वाचवले. कुष्ठरुग्ण अक्षरश: पुलावर आडवे पडून तो तुटण्यापासून वाचवत होते. पण पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती. एवढय़ात वाहनांचा प्रतिध्वनी जंगलात घुमू लागला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक येत असल्याचं लक्षात येताच नेत्यांचं अवसान गळालं. ‘‘आपलं आजचं आंदोलन इथेच थांबवू. ‘अहिंसक सत्याग्रहा’च्या माध्यमातून आपण ‘विजयी’ झालो आहोत’’ अशा वल्गना करत त्यांनी जमावासह परतीची वाट धरली. इकडे बाबा आणि त्यांचे कुष्ठरुग्ण सहकारी जखमी झाले होते. सात पोलिसांनाही जबर मार बसला होता.\nया घटनेनंतर अखेर विनोबाजींनी मध्यस्थी केली आणि त्यांचा मान राखत बाबांनी ५५३ एकर उपजाऊ जमीन सरकारला परत दिली. तसंच उमरी नाल्याचं पाणी न अडवता, वापरता मोकळं सोडण्याचं आश्वासनही दिलं. तरीही आंदोलक समाधानी नव्हते. मग आणखी १५२ एकर जमीन शेतकरी कुटुंबांच्या हवाली केली गेली आणि वाद शमला. अखेर वाटय़ाला १२१९ एकर जमीन उरली. पण बाबांची ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची विशाल योजना एवढय़ा कमी जागेत प्रत्यक्षात येणं अशक्य होतं. त्यामुळे संघर्ष मिटला तरी त्यात ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या भव्य संकल्पनेची आहुती पडली.\nसानेगुरुजींचं अधुरं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले बाबा या सगळ्या घटनाक्रमाने व्यथित नक्कीच झाले; पण खचले नाहीत. संघर्षांदरम्यानही ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा पाया असलेल्या ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ या योजनेची पायाभरणी बाबांनी सुरू केली होती आणि ‘लोकसशक्तीकरणा’चा एक नवा प्रयोग आधीच सुरू झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-20T21:32:18Z", "digest": "sha1:FVSJA7CQGCGCPJDH6ZOSRZIMM5IADIZF", "length": 7193, "nlines": 48, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला ���सता – Bolkya Resha", "raw_content": "\nमोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता\nमोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता\nमोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता\nमहेंद्रसिंग धोनी एक चाणाक्ष कर्णधार म्हणून त्याची किर्ती सर्वत्र पसरलेली आहे. विकेटमागे उभा राहत तो ज्या काही रणनिती वापरतो, त्याचा कुणालाही अंदाज लागत नाही. आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. भारत आणि बांगलादेश यांचा सामनाही तुम्ही पहिला असेल. जेंव्हा ३ चेंडूमध्ये २ धावांची गरज होती. आठवला तो दिवस .. अहो आठवणाराच पण तुम्ही तो क्षण टीव्ही वर पहिला असेल त्यादिवशी शेवटच्या चेंडूवर काय घडलं.. धोनीने काय केलं ते पाहुयात..\nबांगलादेशला जिंकण्यासाठी ६ बॉल मध्ये १० धावांची आवशकता होती. शेवटची ओव्हर हार्दिक पंड्याची होती. दोन चेंडूंतच २ चौकार गेले आणि आता जिंकण्यासाठी ३ बॉल मध्ये २ धावांची गरज होती. पण बांग्लादेशच्या सलग २ चेंडूत २ विकेट्स गेल्या आणि शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. आता हा व्हिडिओ पहा.. ह्यात तुम्हाला दिसेल कि धोनी बॅट्समनच्या मागील दोन्ही बाजूस दोन खेळाडू बाउंडरी अडवण्यासाठी लावतो. शिवाय त्या दोघांनाही थ्रो कसा करायचा हेही सांगतो. इतकाच नव्हे तर तो स्वतःही चेंडू स्टॅम्पवर कसा मारायचा याचे प्रात्येक्षिक करतो. यावरून धोनी किती दूर दृष्टीचा आणि चालाक आहे याचा अंदाज येतो. तो फक्त अंदाज घेत नाही तर तशी कृती व्हावी यासाठी मेहनतही करतो.(धोनीला इतका विश्वास होता कि हा चेंडू बॅट्समनने मारला तरी तो स्टंपच्या मागील बाजूलाच येणार.. हाच तर आहे कूल कॅप्टन धोनीचा अंदाज)\nधोनीची फलंदाजीची शैली साऱ्यांनाच माहिती आहे. तो फलंदाजीला आल्यावर पहिले काही चेंडू ढकलत खेळतो. एक पाय पुढे काढून चेंडू बॅटवर घेतो आणि जिथे जागा दिसेल तिथे चेंडू ढकलतो. धोनीला स्थिरस्थावर व्हायला 15-20 चेंडू लागतात, त्यानंतर मात्र धोनी मोठे फटके लगावतो. तो कूल आहे .. होय तो खरंच कूल आहे कारण त्याला स्वतःवर जितका विश्वास आहे तितकाच समोरच्याच्या रणनीतीवर. त्यामुळेच तो जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि कॅप्टन ठरला आहे.\nबांगलादेशला शेवटच्या बॉलला २ रन हवे असताना धोनीने रन आऊट केलेलं तुम्ही पाहिलं असेल ��रंतु त्यापूर्वी हे घडलेलं टीव्हीवर दाखवलं नाही ते ह्या मोबाईल मध्ये कैद झालं नाहीतर कोणालाही विश्वास बसला नसता..\nअक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशनला केली २५ लाखांची मदत\nतुम्हाला हे माहित आहे का लोक गोरे आणि काळे का असतात\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/2015/", "date_download": "2019-01-20T21:30:04Z", "digest": "sha1:I5LQFIDDC54LKK4KMWJCA77IT452MDA4", "length": 16549, "nlines": 83, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "2015 - DestaTalk", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nगव्हावरिल रोग व किड नियंत्रण\nभारतात रब्बी हंगामात गहु हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. या पिकावर डिसेंबर – जानेवारी महिन्यात अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या रोग अथवा किडीची लक्षणे व प्रादुर्भाव ओळखुन त्या प्रमाणे त्याचे नियोजन करावे. रोग व्यवस्थापन: तांबेरा: लक्षणे: तांबेराचे दोन प्रकार असून नारंगी तांबेरा व काळा तांबेरा या नावाने ओळखला जातो. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे...\tRead More\nकृषी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nदुध…लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे नैसर्गिक पेय. भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. भारत दुध उत्पादनात आघाडीवर कसा गेला याची कथा रंजक आहे. गुजरातच्या आणंद येथे १९४६ साली स्थापना करण्यात आलेल्या अमूल इंडियाने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कल्पकतेने आणि जागतिक बँकेच्या मदतीने अवघ्या भारतात ऑपरेशन फ्लड अंतर्गत तीन टप्प्यामध्ये श्वेत क्रांती केली आणि भारत दुध उत्पादनात जगात आघाडीवर गेला. याच धर्तीवर...\tRead More\nकृषी व्यवसाय कृषी सेवा ज्ञानकोष\nकेळवे येथे देस्ता टॉक तर्फे आयोजित शेतकरी मेळावा संपन्न\n२२ डिसेंबर २०१५ रोजी केळवे येथे आयोजित करण्यात आलेला कृषी मेळावा हा देस्ता टॉक तर्फे आयोजित करण्यात आलेला पहिला शेतकरी मेळावा होता, या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणाऱ्या शेतकऱ्यांना बहुआयामी मार्गदर्शन व्हावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, कृषी उत्पादनांची प्रदर्शनी, परिसंवाद अशा ���िविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या एक दिवसीय शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या भागात विविध मान्यवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनी...\tRead More\nदेस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५\nदेस्ता टॉक तुमच्या गावात घेऊन येत आहे शेतकरी मेळावा खास तुमच्यासाठी. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करता यावे यासाठी देस्ता टॉक तर्फे विविध कल्पक कार्यक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून देस्ता आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. या अंतर्गत केळवे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच जीवनमान सुधाराव...\tRead More\nकृषी वार्ता चालु घडामोडी ज्ञानकोष\nआले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – २\nभारताला मसाल्याच्या पदार्थांचा वैभवशाली इतिहास आहे. यासाठीच ब्रिटीश भारतात आले. भारतात असणाऱ्या असंख्य मासाल्यांपैकी एक म्हणजे “आले”. ओले आले आणि सुकाविलेले आले म्हणजेच सुंठ यांचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण आले काढणी कशी करावी आणि काढणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती घेतली. या भागात आपण आले काढणी पश्चात कोणते पदार्थ तयार केले जाऊ शकतात याचा...\tRead More\nकृषी व्यवसाय ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nआले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १\nशेती करताना दर्जेदार पिक यावे यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते. योग्य जमिनीची निवड करून त्याची मशागत करून मग ठरवलेलं पीक घ्यावे. एकदा का पिक तयार झाले कि मग त्याची काढणी करावी हे टप्पे शेती करताना महत्वाचे ठरतात. प्रत्येक पिक तयार झाल्यानंतर त्याची काढणी कधी करावी याचा एक ठराविक कालावधी असतो. महाराष्ट्रातही आले हे पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे...\tRead More\nकृषी व्यवसाय ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\n१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र\nशेतीमध्ये शेतकरी काम करत असतो तेव्हा त्याला साथ देतात ते त्याच्याबरोबर असलेले पशु. आणि पशूंच खाद्य म्हणजे चारा. म्हणूनच, चारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. जनावरांना १२ महिने चारा लागतो. हि मागणी कशी पूर्ण करावी चाऱ्याची साठवण कशी करावी चाऱ्याची साठवण कशी करावी असे विविध प्रश्न बळीराजाल��� पडत असतात. चारा साठवणुकीसाठी आणि चारा उत्पादनासाठी काय तंत्र वापरावे असे विविध प्रश्न बळीराजाला पडत असतात. चारा साठवणुकीसाठी आणि चारा उत्पादनासाठी काय तंत्र वापरावे यावर आपण प्रकाशझोत टाकूया. पशूंना...\tRead More\nकृषी व्यवसाय ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nटोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन\nटोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे. टोमॅटोवरील किडी: 1. मावा,तुडतुडे व फुलकिडे लक्षणं या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय...\tRead More\nकृषी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nनाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी\nशेतकरी प्रगल्भ व्हावा त्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी देस्ता नेहमीच विविध कृषी प्रदर्शनांना भेट देत असते. नुकतेच नाशिक येथे ‘कृषीथॉन – २०१५’ संपन्न झाले. या प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने देस्ता तर्फे एक स्टॉल घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी इंटरनेट चा वापर करावा आणि कॉम्पुटर किंवा...\tRead More\nकृषी वार्ता चालु घडामोडी ज्ञानकोष\nमल्चिंग पेपर ने करा शेती, मिळावा अधिक नफा\nशेती भारतातील पारंपारिक पण अत्यंत महत्वाचा उद्योग… शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यामुळे आपल्याला अन्न मिळते. शेतात काम करताना शेतकरी विविध प्रयोग करत असतात. इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याची, त्या विषयात आपली स्वतःची ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. कधी शेडनेट, कधी ठिबक सिंचन, कधी सेंद्रिय शेती तर कधी पाण्याचा मर्यादित वापर करत मल्चिंग पेपर च्या मदतीने करण्यात...\tRead More\nकृषी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3844/", "date_download": "2019-01-20T21:03:37Z", "digest": "sha1:VNDTYERATWWHLA3P6NM7YR25XNXW2T6O", "length": 2905, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कोण नसते कोणाचे", "raw_content": "\nथेंब नसतात त्या सरींचे\nतरी ठाम असते जवळ येणे सा-यांचे.........\nथेंब नसतात त्या सरींचे\nआपलेच डोळे आपणच पुसायचे\nजीवनाचे पुस्तक परत एकदा उघडायचे\nत्यात मग डोकावून पाहायचे\nसुख दुखांचे क्षण आठवायचे\nआणि हसत हसत मृतुच्या दारी येऊन बसायचे .\n३) कोण नसते कोणाचे ,\nथेंब नसतात त्या सरींचे\nतरीही अपुरे आहोत दोघे हि\nजसे क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचे ..\nचेतन र राजगुरु .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260414:2012-11-08-19-06-13&catid=39:2009-07-09-06-54-27&Itemid=6", "date_download": "2019-01-20T22:06:29Z", "digest": "sha1:H3VWEXYK3SJ553QHAOYYEL2KQIV32IHM", "length": 20080, "nlines": 257, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "श.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरधारणा : काही ठळक प्रश्न", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अर्थसत्ता >> श.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरधारणा : काही ठळक प्रश्न\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्या��ी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nश.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरधारणा : काही ठळक प्रश्न\nशेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण, पारदर्शकता आणि गतिमानता ‘डिमॅट’ या संकल्पनेतून घडून आली. एकूणच ‘डिमॅट’बाबत गुंतवणूकदारांमध्ये अनेक गैरधारणा असून त्याचे निराकारण करणारी ही तीन भागातील मालिका..\n१. डिमॅट खाते किती व्यक्तींच्या नावे उघडता येते\n- जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावे डिमॅट खाते उघडता येते.\n२. एकच व्यक्ती एकाहून अधिक डिमॅट खाती उघडू शकतात का\n- एक किंवा अनेक व्यक्ती त्याच नावाने एकाच डीपीकडे किंवा वेगवेगळय़ा डीपींकडे कितीही डिमॅट खाती उघडू शकतात.\n३.सर्टििफकेट शेअर्स डिमॅट करण्यासाठीच फक्त डिमॅट खाते उघडता येते का\n- असे काही नाही. आपल्याकडे एकही शेअर नसेल तरी आपण डिमॅट खाते उघडून ठेऊ शकता. त्यात काही शेअर्स नंतर जमा ठेवले पाहिजेत असेही बंधन नाही. भविष्यकाळात ‘आयपीओ’साठी अर्ज करताना या खात्याचा उपयोग होईल.\n४. डीपीनी खातेदारांना स्टेटमेंट देण्याचे काय निकष आहेत\n- महिन्यातून एक जरी खरेदी अथवा विक्रीची उलाढाल झाली असेल तरी प्रत्येक महिन्याला स्टेटमेंट देणे बंधनकारक आहे. तसे नसेल तर किमान तीन महिन्यातून एकदा स्टेटमेंट दिलेच पाहिजे.\n५. अ, ब आणि क अशा तीन नावांवर शेअर सर्टििफकेट आहे. ब निधन पावला. तर हे शेअर्स कसे डिमॅट करावेत\n- अ आणि क या दोघांनी डिमॅट खाते उघडून उपरोक्त सर्टििफकेट डीपीकडे डिमॅट करावयासाठी द्यावे. मात्र सोबत ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म आणि ‘ब’च्या मृत्यू दाखल्याची नोटराइज्ड कॉपी द्यावी.\n६. रमेश क. देसाई या नावाने असलेले सर्टििफकेट रमेश कमलाकर देसाई या नावाच्या डिमॅट खात्यात डिमॅट करता येते का\n- वरील दोन नावे असलेली व्यक्ती एकच असेल तर कंपनी /आरटीए योग्य ती पडताळणी करून शेअर्स डिमॅट करील. तथापि सर्टििफकेट व डिमॅट खात्यातील नावे तंतोतंत सारखी असावीत हा डिपॉझिटरीचा नियम आहे तेव्हा डिमॅट खाते उघडताना तशी काळजी घेणे हे जास्त सोयीस्कर.\n७. डिमॅट खाते उघडल्यानंतर त्यात एक नवीन नाव टाकता येते का किंवा एकादे नाव वगळता येते का\n- एकदा डिमॅट खाते उघडल्यानंतर त्यातील नावात काहीही बदल करता येत नाही. जरूर पडल्यास खाते बंद करून नवीन खाते उघडावे लागते.\n८. माझ्याकडील सर्व शेअर्स मी आणि पत्नीच्या नावावर आहेत. मात्र काही शेअर्समध्ये पहिले नाव माझे तर काही शेअर्समध्ये पत्नीचे नाव पहिले आहे. या स्थितीत दोन डिमॅट खाती उघडावी लागतील का\n- नाही. एकच खाते उघडून त्यात आपले शेअर्स डिमॅट करता येतील. फक्त ट्रान्स्पोझिशन फॉर्म नावाचा एक सुलभ असा फॉर्म डीपीकडे भरून द्यावा लागतो.\n९. सीडीएसएलच्या सर्व डीपींची यादी कुठे मिळू शकेल\n- आपला पत्ता कळवल्यास यादी पाठवली जाईल. तसेच www.cdslindia.com या वेबसाइटवरही यादी उपलब्ध आहे.\n१०. माझे स्वत:चे डिमॅट खाते आहे. पण माझ्या व पत्नीच्या नावावर एकच शेअर आहे. तेवढय़ासाठी दुसरे खाते उघडणे जरूर आहे काय\n- होय. किंवा बीएसई दलालामार्फत सर्टििफकेट स्वरूपात पण हा शेअर विकू शकाल अर्थात खरेदीदार मिळाला तरच\n११.सीडीएसएलकडे थेट डिमॅट खाते उघडता येते का\n- नाही. सीडीएसएलच्या डीपीकडे खाते उघडावे लागते.\n१२.डिमॅट खात्यात ‘ईसीएस’साठी सूचना देऊनही डिव्हिडंड वॉरंटद्वारे डिव्हिडंड येते असे का\n- डिव्हिडंडचे पेमेंट कंपनी करते. डिपॉझिटरी नाही. त्यामुळे डिव्हिडंड इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग- ‘ईसीएस’द्वारे थेट बँक खात्यात जमा करायचा की वारंटद्वारे अदा करायचा हा निर्णय कंपनीचा असतो.\nतथापि ज्या शहरात ‘ईसीएस’ची सोय आहे तिथे ‘ईसीएस’द्वारेच डिव्हिडंड देण्याविषयी सूचना सेबीने दिलेल्या आहेत ज्याची कार्यवाही क्रमाक्रमाने होत राहील.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=248208%3A2012-09-04-18-27-33&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:03:26Z", "digest": "sha1:VWSJJGIXVEJOM3U6XXJI5CZ2B3VKKUS6", "length": 6439, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९२. चित्त आणि वित्त", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९२. चित्त आणि वित्त\nचैतन्य प्रेम, बुधवार, ५ सप्टेंबर २०१२\nप्रारब्धानुसार जे संचित माझ्या वाटय़ाला आलं आहे त्याचाही नाश आहे आणि तो हरिकृपेनं आहे, तेव्हा ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मी आवडीनं आणि भावपूर्वक उपासना करावी, असं नाथ सांगतात. शंकराचार्यही सांगतात, ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम् आता हे अजस्त्र रूप काय आहे\nतर साधना करीत असताना भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव इतकी वाढत जाईल की त्या जाणिवेवाचून एकही क्षण सरणार नाही. मग ते खरंखुरं व्यापक रूप तेव्हाच रसमय अनुभवाचा विषय होईल. आज उपासना करीत असताना आपल्याला केवळ एका भगवंताची आवड नाही आणि सर्व भाव त्याच्या ठायीं केंद्रित नाही. त्यामुळेच उपासनेवरही आपली पूर्ण भिस्त नाही. मग अशावेळी, तसं व्��ावं म्हणून काय करावं याच श्लोकाच्या अखेरीस शंकराचार्य सांगतात - ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् याच श्लोकाच्या अखेरीस शंकराचार्य सांगतात - ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् ’ म्हणजे सज्जनांच्या संगतीकडे, सत्संगाकडे चित्त दे आणि वित्त दीनजनांकडे दे ’ म्हणजे सज्जनांच्या संगतीकडे, सत्संगाकडे चित्त दे आणि वित्त दीनजनांकडे दे इथे सज्जन आणि दीनजन असे दोन शब्द आहेत आणि तितकेच महत्त्वाचे दोन शब्द आहेत चित्त आणि वित्त इथे सज्जन आणि दीनजन असे दोन शब्द आहेत आणि तितकेच महत्त्वाचे दोन शब्द आहेत चित्त आणि वित्त चित्त म्हणजे अंतरंगातील सर्व साठा आणि वित्त म्हणजे भौतिकाचा साठा. चित्तातला साठा दुनियादारीचा आहे आणि भौतिकातला साठा हा दुनियादारीची आस सदोदित जोपासणाराच आहे. चित्तातली हांव संपत नाही आणि त्यामुळे बाहेरची धांवही संपत नाही. बाहेरची जी धांव आहे तिचा उगम चित्तातच आहे. त्यामुळे प्रथम चित्ताला वळण लावावं लागेल. त्यासाठीच या चित्ताला सज्जनाच्या संगतीकडे चिकटवायला सांगितलं आहे. आता हा सज्जन म्हणजे भगवंताचा निजभक्त. ज्याचं जगणं भगवंतमय झालं आहे असा. समर्थ रामदासही सांगतात, ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे चित्त म्हणजे अंतरंगातील सर्व साठा आणि वित्त म्हणजे भौतिकाचा साठा. चित्तातला साठा दुनियादारीचा आहे आणि भौतिकातला साठा हा दुनियादारीची आस सदोदित जोपासणाराच आहे. चित्तातली हांव संपत नाही आणि त्यामुळे बाहेरची धांवही संपत नाही. बाहेरची जी धांव आहे तिचा उगम चित्तातच आहे. त्यामुळे प्रथम चित्ताला वळण लावावं लागेल. त्यासाठीच या चित्ताला सज्जनाच्या संगतीकडे चिकटवायला सांगितलं आहे. आता हा सज्जन म्हणजे भगवंताचा निजभक्त. ज्याचं जगणं भगवंतमय झालं आहे असा. समर्थ रामदासही सांगतात, ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावे तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावे’ हे मना सज्जनांचा जो भक्तिपंथ आहे त्या मार्गानं गेलास तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. आता त्या मार्गानं जाणं म्हणजे त्यांचा संग करणं. जेव्हा मी त्यांच्या मार्गानं जाऊ लागेन तेव्हा रामदास सांगतात, ‘जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे’ हे मना सज्जनांचा जो भक्तिपंथ आहे त्या मार्गानं गेलास तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. आता त्या मार्गानं जाणं ��्हणजे त्यांचा संग करणं. जेव्हा मी त्यांच्या मार्गानं जाऊ लागेन तेव्हा रामदास सांगतात, ‘जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे जनीं वंद्य ते सर्व भावे करावे जनीं वंद्य ते सर्व भावे करावे’ तेव्हा त्याचा अर्थ या भक्तजनांना जे िनद्य वाटतं त्याचा त्याग कर आणि त्यांना जे आवडतं ते सर्व भाव ओतून कर. समान विचार आणि समान आवड असेल तरच एकत्र वाटचाल होऊ शकते. संग होऊ शकतो. ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं’ साधायचं तर मग त्या निजजनांना जे आवडतं ते मलाही आवडायला हवं. त्या निजजनांना जे नावडतं आहे ते मलाही आवडता कामा नये. त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही’ तेव्हा त्याचा अर्थ या भक्तजनांना जे िनद्य वाटतं त्याचा त्याग कर आणि त्यांना जे आवडतं ते सर्व भाव ओतून कर. समान विचार आणि समान आवड असेल तरच एकत्र वाटचाल होऊ शकते. संग होऊ शकतो. ‘नेयं सज्जनसङ्गे चित्तं’ साधायचं तर मग त्या निजजनांना जे आवडतं ते मलाही आवडायला हवं. त्या निजजनांना जे नावडतं आहे ते मलाही आवडता कामा नये. त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही त्यांना केवळ परमात्मा आवडतो आणि तो सोडून जे जे काही आहे, ते त्यांना आवडत नाही. अरे बापरे त्यांना केवळ परमात्मा आवडतो आणि तो सोडून जे जे काही आहे, ते त्यांना आवडत नाही. अरे बापरे एवढी मोठी आवड आणि एवढी मोठी नावड मला या घडीला पेलवत नाही. पण म्हणूनच तर चित्ताला वळवायला सांगितलं आहे. गुराढोरांना जसं चुचकारून, मारून रस्त्यावर चालवावं लागतं तसं या चित्ताला सत्संगाकडे वळवायचं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-20T21:49:20Z", "digest": "sha1:3CC4XZCK7H2F6GHR4MV2JRCPT6BWTVFX", "length": 8531, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का? चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय? मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे. – Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nआजकाल प्रत्येक गृहिणीला आपल्या किचनमध्ये आकर्षक क्रॉकरी असावी असे वाटते. सफेद रंगाची सुंदर आणि आकर्षक डिझायनर क्रोकरीचे सेट्सचे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. तांबे पितळ यासारख्या जुन्या पारंपरिक भांड्याप्रमाणे स्टीलची भांडी देखील लोप होतील की काय असे वाटू लागले आहे. कारण ह्या बोन चायना भांडयाचा मोह कुणालाही आवरता येणे अगदी अशक्यच.आता तर कुणाला भेटवस्तु म्हणून द्यावीशी वाटत असेल तर अशाच प्रकारच्या वस्तुंना प्राधान्य दिले जात आहे. परंतु हो, ह्या वस्तू कशापासून बनवल्या जातात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण नावाप्रमाणेच या वस्तू वास्तवीकतः जनावरांच्या हाडांपासूनच बनवल्या जातात.\nखरे तर इंग्रजांच्या काळात चिनी मातीच्या वस्तूंना भरपूर प्रमाणात मागणी होती. इंग्लंडमध्ये अशा वस्तूंचा मोह प्रत्येकालाच आकर्षित करत असे. परंतु चिनी मातीची भांडी महाग असल्याने तशाच प्रकारच्या पर्यायी भांड्यांचा शोध सुरू झाला. १७४८ साली इंग्लंड मधील टॉमस फ्राय नावाच्या व्यक्तीने जनावरांच्या हाडांच्या चुऱ्या पासून अशी भांडी बनविण्यास सुरुवात केली.\nस्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने त्याने बनवलेल्या या भांडयाला भरपूरप्रमाणात मागणी येऊ लागली. त्यामुळे त्याचा हा व्यवसाय वाढीस लागला. पर्यायाने जनावरांची कत्तल देखील वाढीस लागली. त्यामुळे मांस खाणाऱ्यांपेक्षा ही भांडी बांवण्यासाठीच जनावरे कत्तल खाण्यात जाऊ लागले. या जनावरांमध्ये गाई, म्हशी याचादेखील वापर करू लागले. म्हणूनच ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावते. आपणच जर अशा वस्तूंचा त्याग केला तर निश्चितच काही प्राण्यांचा जीव नक्कीच आपण वाचवू शकू. या वस्तूला बाजारात अन्य पर्यायदेखील उपलब्ध आहेत.\nपण मग तुम्ही म्हणाल अशी भांडी ओळखायची कशी कारण चिनी मातीची भांडी आणि बोन चायनाची भांडी दिसायला अगदी सारखीच असतात. बोन चायनाची भांडी अर्धपारदर्शक असल्याने उजेडात धरली आणि पाठीमागील बाजूस आपला हात धरला की आपला हात अगदी स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ती ओळखणे अगदी सोपे जाते.\nबोन चायनाची भांडी बनवण्यासाठी कत्तलखान्यातून जन��वरांची हाडे गोळा केली जातात. हाडांवरील मांस काढून अशी हाडे जवळपास १०००℃ तापमानाला वाळवली जातात. पुन्हा या हाडांचा चुरा पाण्यात मिसळून लगदा तयार केला जातो. या लागद्याला भांड्यांचा आकार दिला जातो. त्यावर आकर्षक रंगरंगोटी करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nकापड्यांवरील चिखलाचे,पानाचे, शाईचे, ऑईलचे डाग चुटकीसरशी घालवा ह्या सोप्या पद्धतीने.\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/chennai-i-t-department-raids-kaleesuwari-refinery-oil-private-limited-45877", "date_download": "2019-01-20T22:41:47Z", "digest": "sha1:TMVGKXYJDHTMQFGPTROK633T2ET2UQV5", "length": 10906, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chennai: I-T department raids Kaleesuwari Refinery Oil Private Limited रिफायनरीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे | eSakal", "raw_content": "\nरिफायनरीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे\nगुरुवार, 18 मे 2017\nसंपूर्ण दक्षिण विभागात 50 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून त्यात तमिळनाडूत 46 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. चेन्नईतच 35 हून अधिक ठिकाणांचा समावेश असून त्यात मालकाच्या मलयपूर परिसराचाही समावेश आहे\nचेन्नई - कर चुकविल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने आज कलीसुवरी रिफायनरी प्राव्हेट लि. च्या कंपनीवर आणि मालकाच्या घरावर छापे टाकले.\nसंपूर्ण दक्षिण विभागात 50 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून त्यात तमिळनाडूत 46 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. चेन्नईतच 35 हून अधिक ठिकाणांचा समावेश असून त्यात मालकाच्या मलयपूर परिसराचाही समावेश आहे. या छापा सत्रात प्राप्तिकर विभागाचे शंभरहून अधिक अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकलीसुवरी रिफायनरी हा खाद्य तेलाची कंपनी असून सनफ्लॉवर तेलाचे मुख्य उत्पादन करते. आज सकाळी सातच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून कर चुकविल्याची तक्रार आल्याने हे छापे टाकण्यात आले.\nडिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन\nतिरुचिरापल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यां��ी आज तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्‌घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\nलोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक\nपुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nपुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने \"वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-20T21:44:39Z", "digest": "sha1:PFU7KGI2G5L37IHH2IJ52OQ5DHAKFNWF", "length": 7221, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर – Bolkya Resha", "raw_content": "\nबॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर\nबॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर\nबॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर\nबॉलिवूड अभिनेता शाहिद ��पूर हा शाहिद खत्तर या नावानेही ओळखला जातो. सुरुवातीला ‘ताल’, ‘दिल तो पागल है ‘ या चित्रपटात त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. २५ फेब्रुवारी १९८१ साली दिल्ली येथे त्याचा जन्म झाला. अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा तो मुलगा आहे .शाहिद ३वर्षाचा असताना त्याचे आईवडील विभक्त झाले. शाहिद त्यावेळी त्याच्या आईसोबतच राहिला.\nपुढे नीलिमा अझीम यांनी अभिनेता राजेश खत्तर सोबत आपला संसार थाटला.नंतर हे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. शाहीदने ज्ञानभारती स्कुल, दिल्ली आणि राजहंस विद्यालय, मुबई येथून आपले शिक्षणपूर्ण केले. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून त्याने पुढील शिक्षण घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी तो प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या डान्स ऍकॅडमी मध्ये सहभागी झाला. टीव्हीवरील किट कॅट, पेप्सी, क्लोजअप सारख्या जाहिरातींमध्येही तो झळकला.\n‘ईश्क विश्क ‘ हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट चांगलाच हिट ठरला. अमृत राव या चित्रपटात त्याची सहकलाकार बनली. राजश्री प्रोडक्शनचा सुरज बडजात्या दिग्दर्शित ‘ विवाह ‘ चित्रपटात तो पुन्हा अमृत राव सोबत झळकला. हा त्याचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला.\nपुढे प्रभू देवाच्या ‘ आर राजकुमार ‘ चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारली. या त्याची सोनाक्षी सिन्हा कोस्टार बनली. ३६ चायना टाऊन, जब वुई मेट, छुप छुप के, दिल बोले हाडीप्पा, ‘तेरी मेरी कहाणी, फिदा, हैदर, उडता पंजाब, पद्मावत यासारख्या दमदार चित्रपटात त्याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.\n७ जुलै २०१५ साली त्याने मीरा राजपूत हिच्याशी लग्न गाठ बांधली. मीरा ही मूळची दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात वाढलेली मुलगी. ७ सप्टेंबर १९९४ साली तिचा जन्म झाला. शाळेत असताना ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नावारूपास आली. तिने युनायटेड नेशन्स मध्ये इंटर्नशीप केली आहे. शाहिद आणि मीराचे कुटुंब एका इव्हेंट दरम्यान भेट घडून आली तेव्हापासून त्याची ओळख असल्याचे सांगितले जाते. त्या दोघांना मिशा नावाची सुंदर मुलगी आहे.\nअखेर वयाच्या ५५व्या वर्षी ‘जो जिता वो ही सिकंदर ‘ चित्रपट फेम मामीक सिंग करणार ह्या प्रोड्युसरशी लग्न\n‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतल आता पाहायला मिळणार मराठमोळ्या साडीमध्ये.. तिचे साडीतले फोटो होताहेत व्हायरल\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/6636", "date_download": "2019-01-20T22:32:01Z", "digest": "sha1:ABCBVSOQFBUIJ5BAHWNDQVVAA24FIRK7", "length": 5329, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "गोकुळीचा चोर... | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक वेदश्री (गुरु., २०/०७/२००६ - ०२:०९)\nगोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥\nअवचित कान्हा घरात शिरतो\nदही दूध तूप चोरूनी खातो\nधाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥\nपाण्यासी जाता घागर फोडी\nभर रस्त्यावर पदराला ओढी\nलाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥\nमुरलीधर हा नटखट भारी\nखट्याळ काळा कृष्ण मुरारी\nसोडू नका याला आता सोडू नका याला\nचोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥\n'लोकगीत' हा प्रकार असायला हवा होता कवितांच्या लेखनप्रकारात.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि २९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/148", "date_download": "2019-01-20T21:40:40Z", "digest": "sha1:VOYXANWMRULVGTOHVV7UW4AZNDOVE5UF", "length": 9801, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 148 of 335 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nशनिवार पेठेतील अतिक्रमण पालिकेने हटवले\nप्रतिनिधी / कराड येथील शनिवार पेठेतील मधुकर बजरंग रैनाक यांनी घर बांधताना केलेले वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने नगरपालिकेने मंगळवारी ते पोलीस बंदोबस्तात पाडले. मधुकर रैनाक यांना शनिवार पेठेत सिटी सर्व्हे नंबर 114 मध्ये घर बां��ण्यासाठी 2016 मध्ये नगरपालिकेने बांधकाम परवाना दिला होता. त्यावेळी त्यांनी वाढीव 100 स्क्वेअर फूट बांधकाम केले होते. सदरचे वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने त्याबाबत पालिकेकडे तक्रार ...Full Article\n…अखेर ‘त्या’ तीन गुटखा विक्रेत्यांवर होणार कारवाई\nप्रतिनिधी/ सातारा गुटखा विक्री करणाऱयांवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्याकडून गुटखा विक्री होत असल्याचे आढळल्याने पुणे विभागातील 23 विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाईचे प्रस्ताव पोलिसांकडे दाखल करण्यात ...Full Article\nकमळाचा फायदा महाराष्ट्राला झाला का \nप्रतिनिधी/ वाई भारतीय जनता पक्षाचे सरकार सातारा, सांगली, कोल्हापूर या जिह्यांवर अन्याय करीत असून प्रत्येक बाबीत अडवणूक करून नाहक त्रास देत आहे. महाराष्ट्रात कमळ आले त्याचा फायदा महाराष्ट्राला ...Full Article\nपीआरसीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी\nप्रतिनिधी/ सातारा राज्य शासनाच्या पंचायत राज समितीच्या व समितीतील राज्यभरातील सदस्य असलेल्या आमदारांच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज झाली असून बुधवार 11 रोजी पंचायत राज समितीचे सातारा जिल्हय़ात आगमन ...Full Article\nसातारा शहर आयडियल बनवणारच खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले\nप्रतिनिधी/ सातारा कै. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार असून सातारा शहरातील घराघरात पाणी पोहचवण्याचे पुण्य मला मिळाले आहे. सातारकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी ...Full Article\nपालिकेत शिपाईच देंतात जन्ममृत्यूचे दाखले\nप्रतिनिधी/ सातारा सातारा पालिकेत कोणत्या पदावरचा कर्मचारी कुठे काम करतो याचा ताळमेळ पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनाही नसतो. महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्म-मृत्यू विभागात सध्या शिपाईच काम करत असून तेच दाखले देत ...Full Article\nकाम सुरु झाल्याने उपोषण स्थगित\nप्रतिनिधी/ सातारा शिवराज चौक ते गोडोली नाका या दरम्यान गटरचे काम केले जात नव्हते. त्यासाठी विलासपूरच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱयानंतर प्रशासनाने कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे ...Full Article\nप्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसुन जागीच ठार…\nप्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसून जागीच ठार झ���लेल्या घोरपडीची चोरी करून तिला पळवून घेवून जात असताना सुरेश रामदास दुरणे (वय 32, रा. सोलापुर) यास वन विभागाने ...Full Article\nनविआ, भाजपा करणार खैंदूळ\nप्रतिनिधी / सातारा गेल्या महिनाभर तारीख पे तारीख सर्वसाधारण सभेसाठी चालली होती. तसेच अनेक विषयांनाही बगल दिली जात होती. एकदाची तारीख जाहीर झाली अन् तयार असलेल्या अजेंडय़ावर तारीख ...Full Article\nशिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार\nऑनलाईन टीम / अहमदनगर : ‘अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...Full Article\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+587+pw.php", "date_download": "2019-01-20T21:29:09Z", "digest": "sha1:YMKO73APX6ABJXO2RFCHNL4SGS6QTCYK", "length": 3385, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 587 / +680587 (पलाउ)", "raw_content": "क्षेत्र कोड 587 / +680587\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 587 / +680587\nशहर/नगर वा प्रदेश: Airai\nक्षेत्र कोड 587 / +680587 (पलाउ)\nआधी जोडलेला 587 हा क्रमांक Airai क्षेत्र कोड आहे व Airai पलाउमध्ये स्थित आहे. जर आपण पलाउबाहेर असाल व आपल्याला Airaiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाच�� कोड असणे आवश्यक आहे. पलाउ देश कोड +680 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Airaiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +680 587 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAiraiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +680 587 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00680 587 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Pietermaritzburg++KwaZulu-Natal+Midlands+za.php", "date_download": "2019-01-20T20:52:53Z", "digest": "sha1:PCOTCDBIWH2HXTJJCMRJCBAV4QH4JYFP", "length": 3858, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Pietermaritzburg, KwaZulu-Natal Midlands (दक्षिण आफ्रिका)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 033 (+2733)\nआधी जोडलेला 033 हा क्रमांक Pietermaritzburg, KwaZulu-Natal Midlands क्षेत्र कोड आहे व Pietermaritzburg, KwaZulu-Natal Midlands दक्षिण आफ्रिकामध्ये स्थित आहे. जर आपण दक्षिण आफ्रिकाबाहेर असाल व आपल्याला Pietermaritzburg, KwaZulu-Natal Midlandsमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका देश कोड +27 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Pietermaritzburg, KwaZulu-Natal Midlandsमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +2733 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आ���टीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनPietermaritzburg, KwaZulu-Natal Midlandsमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +2733 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 002733 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-due-heavy-rains-central-railway-delay-55517", "date_download": "2019-01-20T21:42:46Z", "digest": "sha1:L5HX4QWYIL5B33DWESV56SSDZ7MQ2EZ6", "length": 11371, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news Due to heavy rains, Central Railway delay मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची दिरंगाई | eSakal", "raw_content": "\nमुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची दिरंगाई\nमंगळवार, 27 जून 2017\nमुंबई, ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेला बसला. विक्रोळी-घाटकोपर परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे धिम्या गतीने सुरू आहे.\nमुंबई - मुंबई शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस होत असून, यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. विक्रोळी परिसरात पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील गाड्या एक तास उशिराने धावत आहेत.\nमुंबई, ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेला बसला. विक्रोळी-घाटकोपर परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला अर्धा ते एक तास उशिराने सुरू आहे.\nरविवार आणि ईदच्या सुट्टीनंतर कार्यालयाकडे निघालेल्या नोकरदारांना मोठा फटका बसत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nमाण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू\nसलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​\nसर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​\nशाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​\n३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nलालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर\nनवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर \"इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'च्या (आयआरसीटीसी)...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/ahmednagar/", "date_download": "2019-01-20T21:25:44Z", "digest": "sha1:LSR5TVPITTJNOGGHM5XGM73EZ7YYNNFU", "length": 7885, "nlines": 119, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Ahmednagar Recruitment 2018 Ahmednagar Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nअहमदनगर येथील जाहिराती - Ahmednagar Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Ahmednagar: अहमदनगर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे १० जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्य�� मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 रोजगार मेळावा [Employment Rally] अहमदनगर येथे विविध पदांच्या २५७ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 कोल्पे ग्रामपंचायत [Kolpe Grampanchayat] अहमदनगर येथे शिपाई पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र येथे विविध पदांच्या १८ जागा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\nदि. १५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 अहमदनगर महानगरपालिका [AMC] अहमदनगर येथे विविध पदांच्या ०३ जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र वन विभागात [Maha Forest Department] वनरक्षक पदांच्या ९०० जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या २५१ जागा\n〉 भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मार्फत नाविक पदांच्या जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nअहमदनगर जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/osmanabad/", "date_download": "2019-01-20T21:41:56Z", "digest": "sha1:LGCDY5NL3STSP5AWBVHNMYAK6K46XFD4", "length": 7821, "nlines": 113, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Osmanabad Recruitment 2018 Osmanabad Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nउस्मानाबाद येथील जाहिराती - Osmanabad Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Osmanabad: उस्मानाबाद येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र वन विभागात [Maha Forest Department] वनरक्षक पदांच्या ९०० जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या २५१ जागा\n〉 भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मार्फत नाविक पदांच्या जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] महाराष्ट्र दुय्यम पूर्व परीक्षा ५५५ जागा\n〉 संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC-NDA] राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ३९२ जागा\n〉 विझाग स्टील [Vizag Steel] येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७७ जागा\n〉 वित्त विभाग [Vitta Vibhag] संचालनालय लेखा व कोषागारे मध्ये विविध पदांच्या ९३२ जागा\n〉 महाराष्ट्र शासन कृषी विभाग येथे कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nउस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-11/", "date_download": "2019-01-20T20:50:27Z", "digest": "sha1:HKK45YXCIKHDP7ULV5CCTBRNGTKJKIP2", "length": 8294, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेंट मेरी मुलींच्या संघाचा मोठा विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसेंट मेरी मुलींच्या संघाचा मोठा विजय\nपुणे – झोया परीवानी हॅटट्रिक आणि नित्या भोसले दोन गोल यांच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे सेंट मेरी स्कूलने अँग्लो उर्दू स्कूलचा प्रा. एन. डी. नगरवाला फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात 6-0 असा पराभव केला. हा सामना नागरवाला बोर्डींग स्कूलच्या मैदानावर पार पडला.\nया सामन्यात सुरुवातीपासूनच सेंट मेरी संघाचा दबदबा राहिला. पाचव्याच मिनिटाला नित्या भोसले हिने पहिला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिनेच संघाचा दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर सामन्यात थोडा सावध खेळ झाला.\n18 व्या मिनिटला अंशुला राबडीयाने गोल करत आघाडी 3-0 अशी केली. याच मिनिटात झोयाने संघाचा चौथा तर स्वतःचा पहिला करत अगदी वाढवली. त्यांतर आणखी दोन करत तिने स्वतःची हॅटट्रीक पूर्णकेले आणि संघाला 6-0 असा विजय मिळवून दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल���याच शैलीत\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mallkhab/", "date_download": "2019-01-20T21:56:27Z", "digest": "sha1:Z5M27YCVW2VNJTAYJR3D64PPBUFL56AN", "length": 23701, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "मातीतले खेळ…मलखांब | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकी�� वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nकोणत्याही वयात शिकता येतो\nमलखांब खेळण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. आज कोणत्याही मलखांब शिकवल्या/शिकल्या जाणाऱया क्लब/मंडळ/व्यायाम शाळेत गेले तर लहान मुलांपासून कोणत्याही वयातील व्यक्ती मलखांब शिकताना दिसतात.\nमलखांब म्हटल्याबरोबर पिळदार शरीरयष्टी लाभलेले दणकट तरुण व दणकट तरुणी () नजरेसमोर येतात. (नाजूक स्रीला दणकट संबोधने जरा मनाला न पटणारेच होईल, नाही का) नजरेसमोर येतात. (नाजूक स्रीला दणकट संबोधने जरा मनाला न पटणारेच होईल, नाही का) कधी कधी त्यांनी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरी मलखांबावरील केलेल्या शारीरिक कसरती पाहिल्यावर असे वाटते की या खेळाडूंच्या शरीरात हाडे आहेत की नाहीत) कधी कधी त्यांनी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरी मलखांबावरील केलेल्या शारीरिक कसरती पाहिल्यावर असे वाटते की या खेळाडूंच्या शरीरात हाडे आहेत की नाहीत इतक्या अप्रतिमरीत्या ते आपले कौशल्य सादर करत असतात. सुरुवातीला अनेक वर्षे मलखांब हा प्रामुख्याने खेडोपाडी, गावोगावी खेळला जात असे. त्या वेळी त्याचे बहुतांशी स्वरूप हे व्यायामात्मक किंवा प्रदर्शनात्मक असायचे. जत्रेमध्ये किंवा कुस्त्यांच्या दंगलीत हमखास मलखांबाचे प्रदर्शनीय खेळ ठेवले जात असत व ते भरपूर गर्दीही खेचत असत.\nखरंतर मलखांब खेळण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. आज कोणत्याही मलखांब शिकवल्या/शिकल्या जाणाऱया क्लब/मंडळ/व्यायाम शाळेत गेले तर लहान मुलांपासून कोणत्याही वयातील व्यक्ती मलखांब शिकताना दिसतात. म्हणतात ना खेळायला वय लागत नसतं. आनंदी व तंदुरुस्त राहण्यासाठी वय कधीच आड येत नाही. प्रत्येक वेळी पदक मिळवण्यासाठीच खेळले ���ाहिजे असे काही नाही. त्या खेळात आपण राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेच पाहिजे असा काही दंडक नाही. तर आपण स्वतः खेळाचा आनंद घ्यायचा ठरवलं तर आपण त्या त्या खेळात प्रगती नक्की करू शकतो.\nमलखांबाला एक पुरेपर खेळ म्हणून पुढे आणताना अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळाने मलखांबाची स्पर्धात्मक नियमावली तयार केली. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने मुंबई पातळीवर तर बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्याने अखिल भारतीय पातळीवर मलखांबाच्या नियमित स्पर्धा भरवायला सुरुवात केली. कै. रामदास कल्याणपूरकर व त्यांच्या अन्य सहकाऱयांच्या प्रयत्नाने १९६१-६२ पासून ‘जिमन्यास्टिक फेडरेशन ऑफ इंडिया’च्या माध्यमातून त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धांमधून जिमन्यास्टिकबरोबरच मलखांबाचाही समावेश केला. त्या सरळ १९७६ पर्यंत नियमित घेतल्या गेल्या. १९६८-६९ साली अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिमन्यास्टिक्स स्पर्धांमध्येही जिमन्यास्टिकबरोबर पुरलेल्या मलखांबाच्या स्पर्धा सुरू झाल्या. २००५ पासून त्यात महिलांच्या दोरी मलखांब स्पर्धाही सुरू झाल्या व त्या आजतागायत सुरू आहेत.\nमलखांबाला भारतीय ऑलिम्पिक महासंघाने १९९८ साली मलखांबास मान्यता दिली, मात्र अजूनही संलग्नता दिली नाही. मलखांबामध्ये पुरुष व महिला असे दोन विभाग असतात. पुरुष विभागात चार वयोगट असून त्यात १२ व १४ वर्षांखालील दोन वयोगटांना पुरलेल्या मलखांबावरील स्पर्धा असतात तर १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील खेळाडूंसाठी पुरलेला, टांगता व दोरीचा असे तिन्ही प्रकारच्या स्पर्धा असतात. महिला विभागातसुद्धा १२, १४, १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील सर्व प्रकारात खेळाडूंना फक्त दोरीचा मलखांबा सादर करायचा असतो. प्रत्येक स्पर्धकाला कमाल ९० सेकंदांचा (दीड मिनिट) वेळ दिला जातो. तेवढय़ा मोजक्या वेळात खेळाडूने मलखांबावर प्रदर्शित केलेल्या कौशल्याचे मुल्यांकन चार पंच व एक पंचप्रमुख करत असतात व त्यांना वेळाधिकारी व गुणलेखक यांची साथ लाभते.\nचार पंचांनी स्पर्धकाला दिलेल्या गुणांपैकी सर्वाधिक व सर्वात कमी गुण बाद करून मधल्या दोन गुणांची सरासरी ही पंचप्रमुखाने दिलेल्या गुणांशी पडताळून ते गुण स्पर्धकास मिळालेले गुण म्हणून जाहीर केले जातात. स्पर्धकाला दिलेल्या कमाल १० गुणांमध्ये ५ गुण सादरीकरण, ३.४ गुण क���ठिण्यासाठी व १.६ गुण जुळणीसाठी दिले जातात. याचाच अर्थ तुम्ही किती कठीण कौशल्य सादर करता यापेक्षा जे सादर करता ते किती सहजतेने व अचूकतेने सादर करता याला जास्त महत्त्व व गुण दिले जातात. सांघिक विजेतेपदासाठी प्रत्येक संघातील चारपैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱया तीन खेळाडूंच्या गुणांची बेरीज केली जाते व ती त्या संघाची गुणसंख्या धरून सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. प्रत्येक साधनावर केलेल्या प्रदर्शनावरही विजेता त्या त्या विभागात घोषित केला जातो. यात अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत महाराष्ट्रानेच वर्चस्व राखले असले तरी मध्य प्रदेश, तामीळनाडू व गुजरात हे नेहमीच कडवी लढत देताना आढळतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउन्हाळ्यात मस्त ट्रेंडी कसं दिसावं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/supreme-court/news/", "date_download": "2019-01-20T21:24:54Z", "digest": "sha1:XKXSMA3GAYMOZYHWKFUC6JDMVGYR4PTW", "length": 11463, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Supreme Court- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला ��ेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nशबरीमला वाद: प्रवेश करणाऱ्या यादीतील ५१ महिलांपैकी अनेक पुरुष\nकेरळमधील शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली यादी बनावट असल्याचे समोर आले आहे.\nमहाराष्ट्र Jan 17, 2019\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय\nभीमा कोरेगाव : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आरोपींना जामीन मिळणार\nअयोध्या प्रकरणात नवं खंडपीठ स्थापन करणार, पुढील सुनावणी 29 जानेवारीला\nराम मंदिर : सुनावणी केवळ 60 सेकंदात संपली, अंतिम तारखेची पहिली सुनावणी 10 जानेवारीला\nराफेलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, मोदी सरकारला दिलासा\nमोदी सरकारची परीक्षा, राफेलबाबत आज होणार मोठा निर्णय\nदलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी मोठं पाऊल, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल\nलाईफस्टाईल Nov 30, 2018\n२५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी भरू शकतात NEET चा फॉर्म, अर्जाची तारीख वाढली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/ajna-chakra/", "date_download": "2019-01-20T22:05:51Z", "digest": "sha1:SRGY3K3SFT2F7TBJYAIENZJ2IVWNCHFL", "length": 13635, "nlines": 97, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "अजना चक्र | भृकुटी चक्र | Ajna Chakra in Marathi", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी स��्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nअजना चक्राला तृतीय नेत्र चक्र अथवा भृकुटी चक्र किंवा भुवई चक्र म्हणतात जे मानवी शरीराचे सहावे प्राथमिक चक्र आहे. याला अंर्तदृष्टी चक्र किंवा सहावे चक्र म्हणूनही ओळखले जाते. याला तृतीय नेत्र चक्र म्हणून संबोधले जाते कारण हे चक्र स्वतःची वास्तविकता ओळखून ज्ञानाचे दरवाजे उघडण्यास मदत करते.\nप्रतिकात्मक दृष्ट्या हे चक्र कमळाच्या फुला बरोबर दोन पाकळ्यांच्या रूपात दर्शविले जाते आणि हे मानवी चेतना ( समज, स्पष्टता आणि ज्ञान ) व परमात्मा यांच्या मधील विभाजन रेषा आहे. या चक्रामुळे मिळणारी ऊर्जा स्पष्ट विचार, आत्म चिंतन तसेच आध्यात्मिक जागरूकता प्राप्त होण्याची परवानगी देते. अजना चक्र नीळ रंगाने दर्शविला जातो व याचा मंत्र ` ओम ‘ आहे.\nअजना चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये तसेच नाकाच्या पुलाच्या थोडेसे वर आहे. हे डोळ्यांच्या मागे तसेच डोक्याचा मध्यभागात स्थित असल्याचे म्हटले जाते. परंपरागत पध्दतीने स्रिया कुंकू लावतात आणि पुरूष कपाळावर तिलक लावतात तिथे अजना चक्र सक्रिय होते किंवा चक्राचे प्रतिक असते.\nअजना चक्राशी संबंधित अवयव आणि आजार -\nअजना चक्र द्वारा मुख्यतः डोळे, कान, नाक, डोके आणि मज्जासंस्था हे अवयव नियंत्रित केले जातात. पीयुषिका ग्रंथी ( पिट्युटरी ग्रंथी ) व शीर्ष ग्रंथी ( पीनियल ग्रंथी ) सुध्दा या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात.\nअसंतुलित अजना चक्राशी संबंधित शारिरीक समस्यांमध्ये वारंवार डोकेदुखी, सायनसची समस्या व दृष्टिदोष या आजारांचा समावेश असतो तसेच इतर समस्यांमध्ये हटवादीपणा, खूप राग येणे आणि भयावह स्वप्न पडणे यांचा समावेश होतो.\nअवरूध्द तसेच असंतुलित अजना चक्रामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या -\nअति सक्रिय अजना चक्र –\nअति सक्रिय अजना चक्रामुळे अति क्रियाशील कल्पना शक्ती असणे, वास्तवापासून दूर जाणे असे परिणाम होऊ शकतात. ज्या व्यक्तीचे अजना चक्र अति सक्रिय असते ते काल्पनिक जगात राहतात आणि वारंवार भयावह स्वप्नांमुळे त्रस्त असतात. व्यक्तीला घटना लक्षात ठेवून आठवणे कठीण जाते आणि त्यांची मानसिकता न बदलणारी व पूर्वग्रहदूषित असते. अशा लोकांचे लक्ष सहज विचलित होते, चिंतेमुळे ते प्रभावित होतात तसेच त्यांची वृत्ती आलोचनात्मक व सहानुभूतीहीन असते.\nनिम्न सक्रिय अजना चक्र –\nसाधारणपणे निम्न सक्रिय किंवा असक्रिय अजना चक्र असलेल्या व्यक्तींची स्मृती कमकुवत असते, त्यांना शिकण्यात अडचणी येतात आणि गोष्टींची कल्पना करणे तसेच काल्पनिक चित्र डोळ्यांसमोर आणणे कठीण जाते. त्यांच्या / तिच्यामध्ये अंतर्ज्ञानाचा ( इन्ट्युशन ) अभाव असतो तसेच दुसऱ्यांसाठी ते भावनाशून्य असतात व व्यवहारात नेहमी नकारात्मक भूमिका असते. काही प्रकरणांमध्ये कटू आठवणींपासून सावरण्यासाठी लोक या चक्राला बंद ठेवतात.\nसंतुलित अजना चक्राचे लाभ -\nज्यांचे अजना चक्र संतुलित असते ते आकर्षक व्यक्तिमत्वाचे तसेच अंतर्ज्ञानी असतात. त्यांच्या प्रसन्न स्वभावामुळे त्यांना गोष्टी स्पष्ट दिसतात आणि इतरांबद्दल कोणतेही पूर्वग्रह न ठेवता ते त्यांना स्विकारतात. ते प्रतिकात्मक रित्या विचार करून जीवनाचा अर्थ लक्षात घेतात. जेव्हा तृतीय नेत्र चक्र संतुलित असते तेव्हा लोकांना आपल्या स्वप्नांना लक्षात ठेवण्यास व त्याचा अर्थ लावणे सोपे जाते तसेच त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते.\nअजना चक्राला उघडणे -\nडोळे बंद करून व्यवसाय, नातेसंबंध, सुख इत्यादीं बद्दलच्या आपल्या जीवनातील स्वतःच्या स्वप्नांविषयी केलेल्या कल्पनांच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करून अजना चक्राला उघडले जाऊ शकते.\nध्यान करताना मरवा, दिव्य मूळ, पचौलीचे अत्तर ( सुगंधरा ) इत्यादी आवश्यक तेलांचा वापर करावा. या प्रकारच्या गंध चिकित्सेचा तृतीय नेत्र उघडण्यासाठी उपयोग केला जातो.\nजांभळा किंवा नीळ रंगाचा तसेच गडद निळ्या रंगाची रत्ने जसे नीलम (ऐमेथिस्ट – जांभूळ रंगाचा मौल्यवान खडा ), सोडालाइट, अॅझुराइट ह्यामुळे अजना चक्राचा समतोल राखला जातो.\nसरळ वास्तुनुसार तुमच्या घरात बदल करा आणि दिशांच्या विज्ञानावर लक्ष केंद्रित करा.\nगोष्टी जशा येतात तशा मोकळ्या मनाने स्विकार करा आणि सहजतेने त्या गोष्टींची कल्पना करा.\nओमेगा – 3 फॅटी अॅसिड तसेच प्रोटीनयुक्त भरपूर अन्नपदार्थांचे सेवन करा ज्यामुळे मेंदूची आकलन शक्ती वाढते. स्ट्रॉबेरीज, ब्ल्यू बेरीज, अक्रोड, सामन नावाचा तोंबूस पिवळ्या रंगाचा चरबीदार मासा यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/march-15/", "date_download": "2019-01-20T21:45:23Z", "digest": "sha1:FYLMSYDQ5NFKKZDOUCJSYGW2PNGNQ2GF", "length": 5898, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१५ मार्च दिनविशेष | March 15", "raw_content": "\n१८३१ : मराठीतील पहिले पंचांग छापले गेले\n१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.\n१९२० : हॉकीपटू आर. फ्रान्सिस.\n१९३७ : व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, पंचांग, बाबूराव पेंढारकर, मृत्यू, व्यंकटेश बळवंत पेंढारकर, १५ मार्च on मार्च 15, 2013 by प्रशासक.\n← १४ मार्च दिनविशेष १६ मार्च दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/three-death-accident-114545", "date_download": "2019-01-20T22:30:09Z", "digest": "sha1:KJXY7VOZIYDFKK3KHEYMWGFBX2EYHUVR", "length": 12353, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "three death in accident वाहन उलटून तिघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवाहन उलटून तिघांचा मृत्यू\nसोमवार, 7 मे 2018\nनांद - स्वागत समारंभ आटोपून गावी परतणाऱ्या वऱ्हाड्यांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्‍यातील नांद-पांजरापार मार्गवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राजकुमार रामटेके (वय ४५) व अशोक खोब्रागडे (वय ४५, दोन्ही रा. भिसी) असे मृतांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.\nनांद - स्वागत समारंभ आटोपून गावी परतणाऱ्या वऱ्हाड्यांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्‍यातील नांद-पांजरापार मार्गवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राजकुमार रामटेके (वय ४५) व अशोक खोब्रागडे (वय ४५, दोन्ही रा. भिसी) असे मृतांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्‍यातील भिसी येथील ईश्‍वर बन्सोड यांच्याकडील वऱ्हाडी हिंगणघाट दारोडा येथे लग्नानंतर स्वागत समारंभासाठी मालवाहू गाडीने गेले होते. समारंभ आटोपून परतताना पांजरापार शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जखमी झाले. नांद पोलिसांनी गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये विष्णू ढाक, राजकुमार इंगोले, रुतिक इंगोले, तुळशीदास पेलणे, करण पेलणे, कुंडलिक मुळे, तुळशीदास बन्सोड, सूरज इंगळे, संदीप बसेशंकर, आकाश इंगोले, ईश्वर बन्सोड, सुभाष बन्सोड, सीताराम भुजबळ, वैभव बसेशंकर, रोशन बसेशंकर, अजय नवले, गोविंदा नवले, दिलीप बसेशंकर, दामोधर बसेशंकर, नामदेव ढाक यांचा समावेश आहे.\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nविजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त\nपुणे - कोंढवा खुर्द येथील सवेरा ग्रीन पार्क परिसरात सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सलग चार दिवस वीजपुरवठा मधूनच खंडित होत असल्याने नागरिक...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल���या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/mission-deorai-growth-1050099/", "date_download": "2019-01-20T21:37:33Z", "digest": "sha1:DXFUB3TAYUW5ZE4BB6LBAHFUMB3E2JXR", "length": 13341, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मिशन.. देवराई संवर्धन! – पुण्यात गटाची स्थापना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n – पुण्यात गटाची स्थापना\n – पुण्यात गटाची स्थापना\nदेवराई जपण्यासाठी पुण्यातील काही वनस्पतिअभ्यासकांनी पुढाकार घेतला आहे. त्यात डॉ. श्री. द. महाजन, माधव गोगटे, डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, डॉ. दिगंबर मोकाट\nमहाराष्ट्रातील आणि देशाच्या काही भागातील वनांचे वैशिष्टय़ असलेल्या देवराईंची आजची स्थिती बिकट आहे.. पण त्याबाबत केवळ चिंता व्यक्त करून गप्प न बसता त्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात एका गटाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देवराईंचे अभ्यासक आणि काही कार्यकर्ते एकत्र आले असून, विविध उपक्रमांद्वारे ही मोहीम पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nपिढय़ान् पिढय़ा श्रद्धेने जपलेल्या देवराईंची आजची स्थिती चांगली नाही. त्यांच्यावर अनेक आघात होत आहेत. काही अभ्यासक किंवा लहानसे गट त्यांचा अभ्यास व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यासाठी मोठय़ा दबावगटाची आवश्यकता आहे. अन्यथा, हा जिवंत आणि आजही उपयुक्त ठरणारा वारसा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळेच देवराई जपण्यासाठी पुण्यातील काही वनस्पतिअभ्यासकांनी पुढाकार घेतला आहे. त्यात डॉ. श्री. द. महाजन, माधव गोगटे, डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, डॉ. दिगंबर मो���ाट यांचा समावेश आहे.\nदेवराईंच्या संवर्धनासाठी तरुण पिढीतील कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये त्याबाबत माहिती व जागृती वाढवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. अनेक देवराईंमध्ये अलीकडच्या काळात अस्वच्छता वाढली आहे. अनेक पर्यटक किंवा भाविक तेथे जातात, मात्र तेथे स्वच्छता पाळत नाहीत. त्यामुळे सुनील भिडे आणि डॉ. अजित वर्तक यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देवराई स्वच्छता अभियानाला सुरूवात केली आहे. याचबरोबर देवराईबाबत लवकरच ब्लॉग सुरू करण्यात येत आहे. त्यावर तज्ज्ञ, कार्यकर्ते आणि नागरिक आपले विचार मांडू शकतील, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील, अशी माहिती या मोहिमेतील कार्यकर्ते सुनील भिडे आणि डॉ. अजित वर्तक यांनी दिली.\n‘संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हा’\n‘‘ख्यातनाम वनस्पतितज्ज्ञ दिवंगत डॉ. वा. द. वर्तक यांनी ‘महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना केली होती. तिला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त डॉ. वर्तक यांना श्रद्धांजली म्हणून देवराईच्या संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम कोण्या एका संस्थेची नाही. त्यामुळे या मोहिमेत सर्वच संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांनी सहभागी व्हावे. त्यासाठी ९४२०४८१७५१ / ९८६०७०१९६० या क्रमांकांवर किंवा missiondevrai@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.\n– सुनील भिडे / डॉ. अजित वर्तक (कार्यकर्ते, मिशन वनराई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nजिने चढल्यास हृदयाला फायदाच\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद���रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/just-married-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-2/", "date_download": "2019-01-20T21:47:51Z", "digest": "sha1:3NDOOT6YPG6LEPOY6FQ6OR2MXT4MNR7B", "length": 6338, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "Just Married! अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न – Bolkya Resha", "raw_content": "\n अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न\n अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न\n अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न\nश्रिया सरन ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.\nश्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासुन काही मैलांवर असणार्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे,\nतसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.\nश्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरलेल्या श्रिया रशियन प्रियकर अँड्रीसोबत विवाहबद्ध झाली. यापूर्वीही अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी परदेशी लोकांसोबत लग्ना��ी गाठ बांधलेली आहे. गेली कित्तेक दिवस श्रिया सरन आणि अँड्री कोस यांचं अफफैर चालू होत दोघांचे बरेचसे एकत्रित फोटो सोशिअल मेडीयावर व्हायरल हि होत होते.\nअँड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. डोमावकुस्नी या प्रसिद्ध रेस्तराँचा तो संस्थापक आहे. या रेस्तराँच्या अनेक शाखाही आहेत. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूही आहे.\nह्या सुंदर मराठी गायिकेचा नुकताच झालाय साखरपुडा पहा कोण आहे ती सुंदरी कोण आहे\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Rottleberode+de.php", "date_download": "2019-01-20T21:36:54Z", "digest": "sha1:Q245OGEVGNWDVNLSFX4THHIA3CZM52YF", "length": 3464, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Rottleberode (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Rottleberode\nक्षेत्र कोड Rottleberode (जर्मनी)\nआधी जोडलेला 034653 हा क्रमांक Rottleberode क्षेत्र कोड आहे व Rottleberode जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Rottleberodeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rottleberodeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4934653 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशा���मध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRottleberodeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4934653 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004934653 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-mizoram-recruitment-16052018.html", "date_download": "2019-01-20T21:26:18Z", "digest": "sha1:MR4E3CDKQSD2UINLZ4N2E3LUTYMQME6P", "length": 6863, "nlines": 108, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "मिझोरम लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत 'मिजोरम सिविल सेवा जूनियर ग्रेड' पदांची ०१ जागा", "raw_content": "\nमिझोरम लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत 'मिजोरम सिविल सेवा जूनियर ग्रेड' पदांची ०१ जागा\nमिझोरम लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत 'मिजोरम सिविल सेवा जूनियर ग्रेड' पदांची ०१ जागा\nमिझोरम लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत 'मिजोरम सिविल सेवा जूनियर ग्रेड' पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nमिजोरम सिविल सेवा जूनियर ग्रेड (MCS Junior Grade)\nवयाची अट : २१ वर्षे ते ३२ वर्षे\nवेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे - ५४००/- रुपये\nशुल्क : ३००/- रुपये [SC/ST/OBC - १५०/- रुपये]\nनोकरी ठिकाण : मिझोरम\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 June, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश��नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/18095", "date_download": "2019-01-20T22:42:48Z", "digest": "sha1:MJIWL4EMW2MAJP4ZH2FWTWP6LTOH4BKB", "length": 7893, "nlines": 117, "source_domain": "www.manogat.com", "title": "लग्नाची गोष्ट | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक सतीश वाघमारे (मंगळ., २०/१०/२००९ - १९:३०)\nत्याच्या एकविसाव्या वाढदिवसाआधी एकदा\nविशीची वेस पार केलेलं आमचं लग्न आलं समोर\nआणि म्हणालं, 'माझं आता मतदानाचं वय झालं,\nनिवडणूका कधी घेताय बोला \nमाझा येता वाढदिवस करु मतदानाचा दिवस.\nमी एकटा मतदार, तुम्ही दोघे उमेदवार\nफोडा नारळ आजच, सुरु करा प्रचार \nमी सपत्नीक चपापलो, गोरामोरा होउन म्हणालो,\n\" आमचं आहे सहमतीचं राजकारण\nमग निवडणूकीला रे काय कारण \nलग्न म्हणालं ' ते तुमच्या मतदारालाच ठरवू द्या,\nबर्‍या बोलाने मला माझा हक्क बजावू द्या \nप्रक्रिया सुरु झाली, सभांना भरती आली\nदोषारोप,घोषणा, आश्वासनं आणि वल्गना\nमतदानाची गुप्तता लग्नाला ठाऊक होती\nपरिस्थिती त्यामुळेच जरा नाजूक होती...\nलग्नाच्या वाढदिवसाला येणार बरेच प्रेक्षक,\nशुभचिंतक आणि काही...राजकीय निरीक्षक\nसमारंभपूर्वक शोभा होण्याची दोघांना चिंता होती,\nआचारसंहितेमुळे घरी निवडणूकपूर्व शांतता होती....\nप्रचार संपल्यावर आमची गुप्त सभा झाली\nसल्लामसलतीतून एक योजना पुढे आली\nअंतर्गत सुरक्षा आणि गृहशांतिच्या नावाखाली\nआम्ही घरातच आणिबाणी जाहीर केली --\n-- आणि सर्वप्रथम निवडणूकच रद्द झाली....\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nकविता कळल्यासरखी वाटते ... पण प्रे. तितीक्षा (बुध., २१/१०/२००९ - १८:४१).\nमीही कवींच्या प्रतिसादांची ...... प्रे. सुधीर कांदळकर (गुरु., २२/१०/२००९ - १३:१८).\nमंडळी... प्रे. सतीश वाघमारे (शुक्र., २३/१०/२००९ - ०५:५१).\nअर्थ समजल्यावर आवडली प्रे. तितीक्षा (शुक्र., २३/१०/२००९ - ११:०५).\nवाढदिवस लग्नाचा आणि कवितेचा प्रे. महेश (शुक्र., २३/१०/२००९ - ११:०९).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्रा���े नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ८ सदस्य आणि २९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/akola-wadegaon-bharip-leader-asif-khans-murder-police-unable-to-disclose-accuse-names-301482.html", "date_download": "2019-01-20T22:15:40Z", "digest": "sha1:X4VK6BM3PXZLLC2J6R3QMRI45ZGKO66C", "length": 15689, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारीपचे नेते आसिफ खान यांची हत्याच; आरोपींची नावे सांगण्यास पोलीस असमर्थ", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय के��ं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nभारीपचे नेते आसिफ खान यांची हत्याच; आरोपींची नावे सांगण्यास पोलीस असमर्थ\n16 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेले वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे रविवारी रात्री पोलीस तपासात समोर आले आहे.\nअकोला, 20 ऑगस्ट : गेल्या 16 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेले वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे रविवारी रात्री पोलीस तपासात समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणण्यात आला व पुरामध्ये फेकून देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. मारेकऱ्यांनी या हत्याकांडाची कबुली दिली असली तरी, आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप साडला नसल्याने आरोपींची नाव सांगण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत.\nमारेकऱ्यांनी भारीपचे नेते आसिफ खान यांची निर्घृण हत्या करून मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह गवसला नसल्याने पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. आसिफ खान यांना गुरुवारी १६ ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली. पोलिसांना या कारमधून संशयास्पद पुरावे हाती लागले होते. काही लोकांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस रात्री उशिरा आरोपीला घेऊन घटनास्थळावर गेले होते. ज्या ठिकाणी आसिफ खान यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला, ती जागा आरोपींनी पोलिसांना दाखवली. खून करण्याची पद्धत, खून कोणी केला, विल्हेवाट कशी लावली, कोणत्या कारणासाठी आरोपींनी हे कृत्य केलं त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कसून चौकशी करीत आहे. आरोपींनी जरी खूनाची कबुली दिली असली तरी, आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप गवसला नसल्याने आरोपींचे नाव सांगण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: accuse namesakolaasif khanbharip leadermurderpoliceunable to disclosewadegaonअकोलाआरोपींची नावेआसिफ खानपोलीस असमर्थभारीप नेतेवाडेगावसांगण्यासहत्या\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-one-is-bigger-than-the-law-take-arrest-sambhaji-bhide-say-ramadas-athavale-289005.html", "date_download": "2019-01-20T21:04:04Z", "digest": "sha1:6ZCNA2QQF2DURWC4HRMRN4XCDYYN7H5B", "length": 15467, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही,संभाजी भिडेंना ताब्यात घ्या -रामदास आठवले", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकायद्यापेक्षा कोणी मोठा नाही,संभाजी भिडेंना ताब्यात घ्या -रामदास आठवले\n\"अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या; कारण मी काढला आहे मोर्चा ; त्यांना काढुद्या कोणताही परचा मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोर्चा\"\nमुंबई, 2 मे : कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक झाली पाहिजे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.\nआज बांद्रा येथील उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला. म्हाडा कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा मोर्चा रामदास आठवलेंच्या नेतृत्वात काढल्यानंतर त्यांच्या संविधान बंगल्यासमोर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.\nअनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या; कारण मी काढला आहे मोर्चा ; त्यांना काढुद्या कोणताही परचा मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोर्चा असे सांगत मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर आपण मंत्री असलो तरी मोर्चे काढणार असं रामदास आठवलेंनी जाहीर केलं. राज्यात मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर आपण मोर्चे काढले आहेत.आताही केंद्रात मंत्री असलो तरी मोर्चे काढणार. हा मोर्चा सरकार विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही जे असं करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही घालवू, देशाचे संविधान अत्यंत उंचीवर आहे त्याला हात लावायला गेलेल्यांच्या मुडदे पडलेले आहेत असं सांगत भारतीय संविधान कधीही बदलले जाणार नाही मात्र याबाबत खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न क���णाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे असं रामदास आठवले म्हणाले.\nअॅट्रॉसिटी ऍक्टच्या संरक्षणासाठी आपण खंबीरपणे सरकारमध्ये आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. सरकार अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाजूने आहे.त्यासाठी आरपीआय नेही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. अॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ramdas athavalesambhaji bhideभीमा कोरेगावरामदास आठवलेसंभाजी भीडे\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/indian-woman-says-was-forced-marry-pak-man-gunpoint-44004", "date_download": "2019-01-20T21:45:52Z", "digest": "sha1:G5PT3LW65T3U7WVSAAVMDJALBQDIMXQ3", "length": 14208, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian woman says was forced to marry Pak man on gunpoint बंदूकीच्या धाकाने पाक व्यक्तीशी विवाह; भारतीय महिला | eSakal", "raw_content": "\nबंदूकीच्या धाकाने पाक व्यक्तीशी विवाह; भारतीय महिला\nसोमवार, 8 मे 2017\nइस्लामाबादः पाकिस्तानी व्यक्तीने बंदूकीचा धाक दाखवून विवाह करण्यास भाग पाडले, असे भारतीय महिलेने सांगितल्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.\nव्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला होता. शिवाय, त्याने पोलिस��ंकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु, उझमा या भारतीय महिलेने ताहीर अली या पाकिस्तानी नागरिकाच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे.\nइस्लामाबादः पाकिस्तानी व्यक्तीने बंदूकीचा धाक दाखवून विवाह करण्यास भाग पाडले, असे भारतीय महिलेने सांगितल्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.\nव्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला होता. शिवाय, त्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु, उझमा या भारतीय महिलेने ताहीर अली या पाकिस्तानी नागरिकाच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे.\nउझमा हिने इस्लामाबाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, 'ताहीरने आपल्याला बंदूकीचा धाक दाखवून विवाह केला. यावेळी त्याने माझ्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतली होती. विवाहानंतर मोठ्या प्रमाणात त्रासही दिला आहे. मला त्याच्यासोबत रहायचे नसून, भारतामध्ये सुखरूप जायचे आहे.'\nभारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात ताहीर उझमाला आज (सोमवार) सकाळी भेटला होता. परंतु, तो न्यायालयात हजर राहिला नाही.\nदरम्यान, नवी दिल्लीतील उझमा व ताहीर यांची मलेशियात भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर उझमा 1 मे रोजी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली आणि तेथे 3 मे रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला होता. ताहीर आपल्या व्हिसासाठी पत्नीसह येथील उच्च आयोगाच्या कार्यालयात गेला होता. तेथे त्याने त्याबाबतचा अर्ज सादर केला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्यांकडील मोबाईल फोन काढून घेतले होते. नंतर अधिकाऱ्यांनी उझमा हिला आत बोलावून घेतले; मात्र काही तास लोटले तरी, ती बाहेर न आल्याने ताहीरने याची चौकशी केली. तेव्हा उझमा येथे नसल्याचे त्याला सांगण्यात आले. काढून घेतलेले फोन परत करण्यासही अधिकाऱ्यांनी नकार दिला, असे ताहीरने म्हटले होते.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nकोथरूड बस स्थानकाजवळ अल्टर करणाऱ्यांची दुकाने. संध्याकाळची वेळ. कपडे अल्टर करून पंधरा मिनिटांत मिळणार असल्याने थांबले. एवढ्यात पूर्ण चेहरा स्कार्फने...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+56+hu.php", "date_download": "2019-01-20T20:53:52Z", "digest": "sha1:FPH7KTO37NTXC2HZ2UB2DTEFRUVXARNX", "length": 3410, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 56 / +3656 (हंगेरी)", "raw_content": "क्षेत्र कोड 56 / +3656\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 56 / +3656\nक्षेत्र कोड: 56 (+36 56)\nशहर/नगर वा प्रदेश: Szolnok\nक्षेत्र कोड 56 / +3656 (हंगेरी)\nआधी जोडलेला 56 हा क्रमांक Szolnok क्षेत्र कोड आहे व Szolnok हंगेरीमध्ये स्थित आहे. जर आपण हंगेरीबाहेर असाल व आपल्याला Szolnokमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड अस��े आवश्यक आहे. हंगेरी देश कोड +36 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Szolnokमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +36 56 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSzolnokमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +36 56 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0036 56 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/negligence-administration-sand-pond-kukadi-river-135537", "date_download": "2019-01-20T22:08:53Z", "digest": "sha1:72HVGMQPIV2M57P54PALTUHGIMV4EQTK", "length": 16730, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Negligence of the administration of the sand pond of the Kukadi river कुकडी नदीच्या वाळू उपसाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nकुकडी नदीच्या वाळू उपसाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nटाकळी हाजी : हजारो ब्रास अवैध वाळूचा उपसा कुकडी नदीतून होत आहे. याबाबत महसूल विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यातून महसूल विभागाची चांगलीच आर्थिक बांधणी झालेली दिसते. अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. जांबूत येथील सोशल मीडियाच्या ग्रुपवर तर याबाबत वाळूच्या आदर्शाची चर्चा सुरू आहे.\nटाकळी हाजी : हजारो ब्रास अवैध वाळूचा उपसा कुकडी नदीतून होत आहे. याबाबत महसूल विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यातून महसूल विभागाची चांगलीच आर्थिक बांधणी झालेली दिसते. अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. जांबूत येथील सोशल मीडियाच्या ग्रुपवर तर याबाबत वाळूच्या आदर्शाची चर्चा सुरू आहे.\nशिरूर तालुक्यातील पश्चिम भागात घोड व कुकडी नदीतून आणि ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूची उपलब्धता होत आहे. या परिसरात सरकारी लिलाव झालेला नाही. सध्या मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामांसाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्याबरोबर महसूल विभागाच��या कारवाईचा धसका वाळूतस्करांनी घेतला. त्यामुळे वाळूला लाख मोलाचा भाव मिळू लागला आहे.\nकमी श्रमात अधिक नफा होत असल्याने या अवैध वाळू व्यवसायाकडे तरूणवर्ग अधिक पडू लागला आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू उपशावरून खून, मारामाऱ्या देखील झाल्या आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वसामान्य नागरिक या अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करताना दिसतो. नदी पात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ देखील असा वाळूचा उपसा झाल्याने बंधारे धोकादायक झाले आहे. त्यातून या अवजड वाहनांची ये जा या कोल्हापूर पद्धतीच्या बंधऱ्यावरून होत आहे. या वाहतूकीमुळे कवठे-फाकटे बंधाऱ्याची भिंत कोसळली होती. या घटनेकडे देखील दुर्लक्ष होत असून अजूनही अशा बंधाऱ्यावरून वाळूची वाहतूक केली जात आहे.\nसध्या कुकडी नदीतून हजारो ब्रास वाळूचा उपसा दिवसाढवळ्या होत आहे. या बाबत सुजान नागरिक महसूल विभागाकडे तक्रारी करत आहेत. खरे तर याबाबत कामगार तलाठी यांनी महसूल विभागाला तक्रार करावयास पाहिजे. पण वाळू तस्कर ते महसूल विभाग ही साखळी मोठी भंयकर निर्माण झाली आहे. त्यातून महसूल विभागाने कारवाई केल्यासारखे करावयाचे व नंतर पुन्हा वाळू उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे.\nअवैध वाळू उपसाबाबत तक्रारी व वार्तांकनामुळे अधिकाऱ्यांचा हप्ता वाढत असल्याची चर्चा आता गावागावामध्ये रंगताना दिसू लागली आहे. नुकत्याच एका युवकाने महसूल विभागाला कुकडी नदीतील वाळू उपशाबाबत तक्रार केली आहे. मात्र, तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याने थेट प्रांत कार्यालयात याबाबत तक्रार दिल्याचे समजते. यावरून वाळू तस्कर व महसूल विभागीची आर्थिक साखळी घट्ट असल्याचे बोलले जात आहे. या नदीवर होणारा हा अवैध वाळूचा उपसा आता महसूल विभागाच्या कारवाईसाठी आव्हान ठरणार की काय अशी चर्चा रंगली आहे.\nसोशल मिडीयावर वाळूचा आदर्श...\nजांबूत ( ता. शिरूर ) येथे सोखल मीडियाच्या ग्रुपवर गेल्या आठ दिवसांपासून अवैध वाळू उपशाबाबत चर्चा रंगली आहे. त्यातून ग्रामस्थांनी वाळू उपसा थांबवावा असे आवाहन केले जात आहे. दुसऱ्याबाजूने वाळू उपसा होत नसल्याने गावाला बदनाम करू नका, असा संदेश दिला जात आहे.\nकाहींनी या विषयावर हास्यात्मक भूमिका मांडली असून, रोखठोक भाषेत पुरावे असतील तर कारवाई करू असाही सल्ला दिला जात आहे. सांसद आदर्श ग्राम असणारे गाव मात्र सध्या अवैध वाळूचा आदर्श घेत असल्याचे चित्र आहे.\nवर्षभरात तब्बल २१२ लाचखोर सुटले निर्दोष\nनागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गलथानपणामुळे लाच घेतल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. त्यामुळे लाचखोरीचे प्रमाण कमी होण्यापेक्षा...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nलोणंद -पुणे-सातारा मार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोखो अंदोलन\nलोणंद - साखरवाडी येथील न्यू फलटण शुगरवर्कस या साखर कारखान्याने सालपे (फलटण) येथील कै. भगवानराव शिंदे या आत्महात्या केलेल्या शेतकऱ्याचे उसाचे ७० हजार...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nहिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला\nकेतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी...\nअवैध उपसा दंडाची आकारणी होणार कमी\nमुंबई : अवैध मार्गाने वाळू तस्करी करणारी वाहने, वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केल्यावर महसूल प्रशासनाकडून त्यावर दंडापोटी रक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/railway-gate-saiyedagar-has-broken-136252", "date_download": "2019-01-20T21:45:03Z", "digest": "sha1:QVTVTDRZCIANFWIYBSHGVJPM6VHYVCFN", "length": 12583, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Railway gate in Saiyedagar has broken सय्यदनगर रेल्वेगेट तूटले; वर्षभरातली चौथी घटना | eSakal", "raw_content": "\nसय्यदनगर रेल्वेगेट तूटले; वर्षभरातली चौथी घटना\nमंगळवार, 7 ���गस्ट 2018\nरेल्वे गेट बंद होणारी सुचना देणारा सायरन वाजतो. अशावेळी वाहनचालकांची गेट ओलांडायची जणू स्पर्धा सुरू होते. अशावेळी वाहनचालक या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे स्वयंसेवक इतकच काय पोलिस कर्मचारी यांना जूमानत नाही.\nउंड्री (पुणे) : सय्यदनगर येथील रेल्वेगेट बंद होत असताना चालक सचिन वाईकर याने टेम्पो (MH 12 NX 8232) घुसविण्याचा प्रयत्न केला. टेम्पो त्यात अडकल्यामुळे गेट तुटले. गेल्या दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा आणि वर्षभरातली चौथ्यांदा ही घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.\nरेल्वे गेट बंद होणारी सुचना देणारा सायरन वाजतो. अशावेळी वाहनचालकांची गेट ओलांडायची जणू स्पर्धा सुरू होते. अशावेळी वाहनचालक या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे स्वयंसेवक इतकच काय पोलिस कर्मचारी यांना जूमानत नाही.\nसामाजिक कार्यकर्ते मुबारक इनामदार : रेल्वे गेट मुळे सततच्या कोंडी मुळे सय्यद नगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांना प्रवेश बंद असुन त्याचे पालन होत नाही. त्यामुळे कोंडी वाढते.\nमाहिती अधिकार कार्यकर्ते साजिद शेख : या ठिकाणी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी, तसेच जड वाहनांना बंदी बाबत वानवडी विभाग वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विभांडीक यांच्याशी संपर्क साधला असता पुरेसे पोलिसबल उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमहंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक\nअमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nतरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप\nपुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त...\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/02/26/%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T21:37:27Z", "digest": "sha1:DJ65SFDCOCURI6VUVU6JMWZ54KPLVIGO", "length": 10593, "nlines": 165, "source_domain": "mazespandan.com", "title": "एटीकेट - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nएटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत – पु. ल. देशपांडे\nसगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.\nताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.\nआमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.\nताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.\nजेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहाय��ा हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.\nरसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.\nजिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.\nश्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.\nपुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.\nमिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.\nकधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.\nपापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.\nहल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का \nस्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.\nसाधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.\nचिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.\nही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.\nराजकारणात आणि जेवणात हे #चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली. पु.ल. देशपांडे\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← अन्न हे पुर्णब्रम्ह माकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला.. →\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/mumbai-badminton-lover-get-opportunity-to-see-the-star-badminton-player-match-in-ibl-172991/", "date_download": "2019-01-20T21:35:58Z", "digest": "sha1:CPIBB2RGVAGWLJNOLE3U4VAY5ICHFZZQ", "length": 16075, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबईकरांना ‘अस्सल’ मेजवानी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पावलांवर पाऊल ठेवत इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) गौरवशाली अध्यायाला बुधवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ होत आहे.\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पावलांवर पाऊल ठेवत इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) गौरवशाली अध्यायाला बुधवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ होत आहे. परंतु मुंबईकरांना या स्पध्रेची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण सायना नेहवाल, ज्वाला गट्टा या भारताच्या दिग्गज खेळाडूंसह मलेशियाचा अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेई यांचा खेळ पाहण्याची दुर्मीळ संधी त्यांना लाभणार आहे.\nसायना नेहवाल या नावातच मोठी जादू दडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनानेच सातत्यपूर्ण प्रदर्शन करत भारताचा झेंडा ऑलिम्पिकमध्येही फटकत ठेवला. चीनच्या मातब्बर खेळाडूंनांही नमवता येते, हा विश्वास सायनानेच मिळवून दिला. सायनाच्या यशामुळेच देशभरात बॅडमिंटन प्रसाराला मोठी गती मिळाली. मात्र एवढे असूनही सायनाला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळत नव्हती. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे अतिशय व्यस्त वेळापत्रक आणि त्रासदायक दुखापती यामुळे तिला मुंबई खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र ‘आयबीएल’च्या निमित्ताने ‘भारताच्या फुलराणीचा’ खेळ ‘याचि देहा, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळणार आहे. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये १९ ऑगस्टला हैदराबाद हॉटशॉट्स व पुणे पिस्टन्स यांच्यात मुकाबला रं��णार आहे. या लढतीत सायना हैदराबादकडून लढणार आहे. कनिष्ठ स्तरावरच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी लहानपणी सायना मुंबई, ठाण्यात येत असे. सायनाने मुंबईत शेवटची स्पर्धा २००६मध्ये खेळली होती.\nमुंबईतील दोनदिवसीय टप्प्यादरम्यान मुंबईकरांना भारतीय बॅडमिंटन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा खेळ पाहता येणार आहे. बिनधास्त स्वभाव आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध ज्वाला गट्टा मुंबईत खेळणार आहे. क्रिश दिल्ली स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करणारी ज्वाला मुंबई मास्टर्सविरुद्धच्या लढतीत दिसेल. याच सामन्यात अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेईला प्रत्यक्ष खेळताना अनुभवता येणार आहे. एरव्ही केवळ टीव्हीच्या किंवा यु-टय़ूबच्या माध्यमातून लीच्या थरारक खेळाची अनुभूती घेता येते. मात्र २० तारखेला मुंबई संघाकडून खेळणाऱ्या वेईच्या नावाचा जयघोष करण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना आहे.\nयाशिवाय माजी विश्वविजेता आणि महान खेळाडू तौफिक हिदायतसुद्धा मुंबईत खेळणार आहे. हैदराबादच्या संघात मुंबईकर अजय जयराम आणि पुण्याच्या प्रज्ञा गद्रेचा समावेश आहे. मूळच्या पश्चिम बंगालचा परंतु बॅडमिंटनचे प्रशिक्षण ठाण्यात गिरवणारा शुभंकर डे याच संघात आहे. पुणे पिस्टन्स संघातर्फे दुहेरी विशेषज्ञ अश्विनी पोनप्पा खेळणार आहे. तिच्या साथीला सौरभ वर्मा, अनुप श्रीधर हे गुणवान भारतीय खेळाडू आहेत. याच संघात ज्युलियन शेंक ही अखिल इंग्लंड विजेती खेळाडू आहे.\nज्वाला गट्टा आणि व्ही. दिजू ही मिश्र दुहेरीतील भारताची आशादायी जोडी. अनेक महिन्यांनंतर या जोडीला एकत्रित पाहण्याचा योग जुळणार आहे. याचप्रमाणे एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीथ आणि नागपूरकर अरुंधती पनतावणे हीसुद्धा मंडळी मुंबईत खेळणार आहेत. मुंबई मास्टर्स संघात प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या दुहेरी विशेषज्ञ युवा खेळाडूंचा समावेश आहे. याच संघात टायने बूनसारखी दिग्गज खेळाडू आहे. अशा रीतीने १९ आणि २० ऑगस्टला मुंबईकरांसाठी बॅडमिंटनची मेजवानीच ठरणार आहे. याशिवाय ३१ ऑगस्टला आयबीएलचा पहिला विजेता संघ मुंबईकरांच्याच साक्षीने विजेतेपदाचा चषक उंचावणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबॅडमिंटनपटू सिंधूने का घातलं हेल्मेट\nसलग दोन पराभवानंतर सिंधूची भीष्मप्रतिज्ञा\nBWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण\nAsian Games 2018 : भारताच्या ‘फुलराणी’चं आव्हान संपुष्टात, जपानच्या नोझुमी ओकुहाराने केला पराभव\nAsian Games 2018 Blog : चीन, जपानचं वर्चस्व मोडण्याचं भारतीय बॅडमिंटपटूंसमोर आव्हान \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nजिने चढल्यास हृदयाला फायदाच\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253542:2012-10-03-18-24-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2019-01-20T22:01:55Z", "digest": "sha1:Z36FKG3TPURZICFDW26WEHHHCPFT3R7N", "length": 33268, "nlines": 251, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख :हे शिक्षण आपलं आहे?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख :हे शिक्षण आपलं आहे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख :हे शिक्षण आपलं आहे\nमनोहर राईलकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२\nमाहिती परभाषेतून मिळवता येईल, पण ज्ञानात भर घालण्यासाठी आपापली प्रादेशिक प्रमाणभाषा अधिक उपयुक्त आहे.. हे जपाननं जाणलं, तसंच भारतीय धुरिणांनीही जाणलं.. मात्र, आपण जपानप्रमाणे शिक्षण ‘आपलं’ मानलंच नाही\nजगभरातल्या २०० अव्वल विद्यापीठांच्या यादीत एकही भारतीय विद्यापीठ नाही. कुणाला ही ‘भारताची शैक्षणिक पडझड’ वाटेल (‘लोकसत्ता’ने या शीर्षकाचा ‘अन्वयार्थ’ही १४ सप्टेंबरला छापला होता); परंतु ‘पडझड’ होण्यासाठी मुळात वास्तूची उभारणी व्हावी लागते.. ती आपल्याकडे झाली होती का\nतशी झाली नव्हती आणि होणंही अशक्यच होतं, याचं भाकीत १०४ वर्षांपूर्वी लो. टिळकांनी, कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांनी सुमारे ९५ वर्षांपूर्वी, म. गांधींनी ९० वर्षांपूर्वी, तर खेर आयोग आणि कोठारी आयोगानं ४६ वर्षांपूर्वीच केलं असल्याचं मला आढळलं. परकीय भाषा माध्यमानं शैक्षणिक वास्तू उभी करता येणार नाही, असं या मान्यवरांनी सुचवलंही होतं. आपण आपल्या अंधश्रद्धाजन्य ठाम मतांपुढं कुणाही तज्ज्ञांचं ऐकलं नाही. त्यांच्या सूचनांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं.\n१) कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात, रवींद्रनाथांनी केलेलं भाषण कोठारी आयोगाला महत्त्वाचं वाटल्यानं त्याचा अंतर्भाव त्यांनी आपल्या अहवालातही केला. रवींद्रनाथ म्हणतात : बालकाची भाषा आणि शिक्षणाची भाषा यांच्यात फारकत केलेला जगात भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही. पाश्चात्त्य ज्ञानाकडे वळल्याला जपानला पुरती शंभर वष्रेही लोटली नाहीत. आरंभी त्यांना पाश्चात्त्य पाठय़पुस्तकांचा आधार घ्यावा लागला, पण शिक्षणाकरिता स्वदेशीवरच निर्भर राहायचे असा त्यांचा निर्धार होता, कारण शिक्षण त्यांना निवडक नागरिकांपुरते आणि शोभेसाठी नको होते. पाश्चात्त्यांच्या शोषणप्रवृत्तीला तोंड देणे आणि जगात स्वत:साठी मानाचे स्थान उभारण्याकरिता हवे होते. म्हणून फारच थोडय़ांच्या आवाक्यात येऊ शकेल असे परकीय भाषा माध्यम चालू ठेवण्याचा मूढपणा त्यांनी मुळीच केला नाही. (कोठारी आयोग १.५१ पृष्ठ १३.)\n२) ‘यंग इंडिया’च्या १ सप्टेंबर १९२१ च्या अंकात गांधीजी म्हणतात : परकी माध्यमामुळं बालकांचा मेंदू थकतो आणि ब��द्धीला मांद्य येते. त्यामुळं ती केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची करतात. परिणामी मूलभूत विचार व संशोधन याकरिता ती अपात्र बनतात. आपल्या ज्ञानाचा लाभ ती कुटुंबाला किंवा समाजाला देऊ शकत नाहीत. जर मी हुकूमशहा असतो, तर परकीय माध्यमातून होणारे बालकांचे शिक्षण आजच थांबवले असते आणि त्यांनी हा बदल अमलात आणला नाही, तर शिक्षक-प्राध्यापकांना सेवामुक्त केले असते.\n३) कोठारी आयोगानं तर अगदी स्पष्ट शब्दात परकीय माध्यम नाकारलं आहे. आयोगानं सर्वच मुद्दय़ांचा अगदी तपशिलानं परामर्श घेतलेला दिसेल. राष्ट्रीय एकात्मतेकरताही आयोगाला प्रादेशिक भाषा माध्यमच नितांत महत्त्वाचं वाटलं. (को. आ. पृ. १३)\n४) कोठारी आयोगानं पुढं म्हटलं आहे : प्रादेशिक भाषांतून दिलेल्या शिक्षणामुळे लाभ होतात आणि देशाच्या प्रगतीसाठी ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, याविषयी आमची खात्री पटली आहे.. इंग्रजी बंदच करावी असे आम्ही सुचवीत नाही. उलट शिक्षण अधिक परिणामकारक व उपयुक्त होईल, तेव्हा इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमुळे लाभ होऊ शकेल. (को. आ. पृ. १४)\n५) शिक्षणाच्या माध्यमातील बदल जितका सांस्कृतिक आणि राजकीय मानसिकतेकरिता तर्कसंगत आहे, तितकाच किंबहुना काहीसं अधिकच विषयाचं आकलन आणि समजूत होण्याकरिताही आहे. शिवाय, जर विद्यापीठीय मंडळी आणि सर्वसाधारण समाज यांच्यादरम्यान प्रादेशिक भाषांच्या माध्यमातून सातत्याने देवाणघेवाण नसेल, तर विद्यापीठीय अध्यापक राष्ट्राच्या प्रगतीत कसलीही ठोस भर घालू शकणार नाहीत. (को. आ. पृ. १४).\nअत्यंत महत्त्वाच्या या सूचनेकडे काणाडोळा करणं आपल्याला आज किती महागात पडलं ते एव्हाना साऱ्यांच्या लक्षात आलंच असेल. आपल्या देशातील एकही विद्यापीठ राष्ट्राच्या प्रगतीला अजून हातभार लावू शकलं नाही. कोठारी आयोगाचं भाकीत तंतोतंत खरं ठरलं आहे, नाही का\n६) उच्च शिक्षणातही तेच (प्रादेशिक) माध्यम असणे तर्काला धरून होईल. (को. आ. पृ. १३) आणि प्रत्यक्षात घडतंय काय उच्च शिक्षणात प्रादेशिक भाषा माध्यम म्हणून उपयोगात आणायचं राहिलं बाजूलाच. उलट प्राथमिक आणि बालवाडय़ांतूनही आपण इंग्रजी माध्यमाचाच हिरिरीनं पुरस्कार करीत आहोत.\n७) ३१ जुल १९५६ रोजी सादर केलेल्या आपल्या अहवालात कलम १.११(१) मध्ये खेर आयोग म्हणतो: आपल्या देशातील लोकशाही पद्धत पाहता, अखिल भारतीय पातळीवर इंग्रजी भाषा माध्यम ��ाखणे शक्य नाही. दैनंदिन व्यवहारात सर्व प्राथमिक शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले पाहिजे.\nमान्यवरांच्या शिफारशी आपल्या सर्व विद्यापीठीय विद्वानांनी धुडकावल्या. त्यामुळं ही मानभंगाची वेळ आज आपल्यावर आली आहे. परकीय भाषा माध्यमामुळं मूलभूत विचार व संशोधनाकरिता बालकं अपात्र होतात, हे अजूनही आपल्याला पटत नाही. परिणामी इंग्रजी माध्यमाचा आपला सोस सुटत नाही. मग सर्वोत्तम विद्यापीठांच्या मालिकेत आपला समावेश होणारच कसा\nआता आपण भारत आणि जपान ह्यांच्या प्रगतीची तुलना करू..\n(अ) जपाननं इंग्रजी माध्यम कटाक्षानं दूर ठेवलं. लिपी कमालीची क्लिष्ट आणि जपानीत वैज्ञानिक शब्दांची पराकोटीची वाण, पण न थकता त्यांनी शब्द घडवले.\n(आ) विज्ञान मातृभाषेत असल्याचा जपानच्या समाजाला केवढा लाभ झाला ते लक्षात घेतलं तर हा भेद प्रकर्षांनं जाणवेल. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टी नाही, असा आपण केवळ कंठशोष करीत असतो, पण तशी दृष्टी येण्यासाठी विज्ञान समाजाच्या भाषेत उपलब्ध हवं. तसं झाल्याशिवाय सामान्यजनांपर्यंत विज्ञान पोहोचेल कसं आणि विज्ञान समजलंच नाही, तर वैज्ञानिक दृष्टी समाजात मूळ धरील कशी\nआपल्या देशातील खेडय़ापाडय़ांत बुद्धीची वानवा आहे काय मुळीच नाही. तुटवडा कशाचा असेल तर, त्या संदर्भातलं प्रशिक्षण परकीय भाषेतच मिळतं, समाजाला समजणाऱ्या भाषेत नसतं हाच. काही उदाहरणंच देतो. गावठी कट्टा बनवणारे तरुण आहेत म्हणजे ते पिस्तुलं बनवू शकतात. त्यांचं काम बेंगरूळ असतं, कारण त्या संबंधातील प्रशिक्षणात ते मार खातात. भवानीनगर येथील अर्धशिक्षित शेतकऱ्यानं नांगरणी आणि पेरणी एकाच यंत्रानं करण्याचा शोध लावला आहे. सायकलवर चालणारं धुण्याचं यंत्र, उन्हावर चालणारं जनित्र इत्यादी यंत्रं प्रशिक्षण नसतानाही आपल्या तरुणांनी बनवली आहेत. आपल्या भाषांतून विज्ञान वाहत राहिलं, तर आपली मुलंही जगाला दिपवणारी कामगिरी करू शकतील असं वाटत नाही का\n(इ) विज्ञान जपानी भाषेत असल्याचा परिणाम म्हणून बहुतांश जपानी समाज विज्ञाननिष्ठ झाला आणि परिणामत: राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांची संख्या जपानमध्ये ५,३०० असून भारतात केवळ १९ आहे. (डॉ. रघुनाथ माशेलकरांचे भाषण, लोकसत्ता ११ मार्च २०१०). म्हणजे आपल्या पावणेतीनशे पट थोडी अधिकच आणि जपानपेक्षा आपली लोकसंख्या साडेनऊपट आहे, म्हणून २६��० पट. म्हणजे आपल्याकडे ५० हजारांच्या वर संस्था होतील तेव्हा आपण जपानच्या बरोबरीला पोहोचू.\n(ई) परदेशांत प्रतिदिन काही संशोधन प्रसिद्ध होत असतं. जपानीतून शिकलेल्या संशोधकांना त्यांचा उपयोग काय, अशी शंका वाचकांना येईल, पण कुठंही कोणत्याही विषयावर काहीही प्रसिद्ध होवो, अल्पावधीतच त्याचं जपानी रूपांतर वैज्ञानिकांना उपलब्ध करून दिलं जातं. इंग्रजी शिकण्यात वैज्ञानिकांची शक्ती वाया जाऊ दिली जात नाही. गांधीजी म्हणतात त्याप्रमाणं आपल्या बालकांची सहा ते सात अमोल र्वष आणि बौद्धिक शक्ती इंग्रजी आणि इंग्रजीतून शिकण्यात वाया जातात म्हणजे प्रतिवर्षी किती मनुष्यर्वष म्हणजे प्रतिवर्षी किती मनुष्यर्वष करा आकडेमोड. त्याउलट, आपल्याकडे काय परिस्थिती आहे करा आकडेमोड. त्याउलट, आपल्याकडे काय परिस्थिती आहे १९६६ साली कोठारी आयोगाचा वृत्तांत बाहेर आला. त्यानुसार पुस्तकांचं भारतीय भाषांत भाषांतर आणि नव्यानं पुस्तकलेखन करायचं ठरलं. प्रत्येक विद्यापीठाकरिता एकेक कोटी रुपयांची सोय करण्यात आली. किती पुस्तकं प्रसिद्ध झाली १९६६ साली कोठारी आयोगाचा वृत्तांत बाहेर आला. त्यानुसार पुस्तकांचं भारतीय भाषांत भाषांतर आणि नव्यानं पुस्तकलेखन करायचं ठरलं. प्रत्येक विद्यापीठाकरिता एकेक कोटी रुपयांची सोय करण्यात आली. किती पुस्तकं प्रसिद्ध झाली मी आणि माझ्या चार सहकाऱ्यांनी मिळून पाच पुस्तकं लिहिली. त्यापकी एकही पुस्तक मंडळानं प्रसिद्ध केलं नाही. हस्तलिखितं पडून आहेत.\nकेंद्र सरकारनं आता ‘एनटीएम’ म्हणजे ‘नॅशनल ट्रान्स्लेशन मिशन’ नावानं एक योजना सुरू केल्याचं मला काही वर्षांपूर्वी महाजालावरून कळलं. त्यातली गणिताच्या ४० पुस्तकांची यादी मी पाहिली. यादीतील पहिल्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद मी केला होता आणि तो एकतीस वर्षांपूर्वी १९८१ मध्ये प्रसिद्धही झाला होता. तसं तर मी संयोजकांना कळवलंच. माझ्या एका सहकाऱ्यांनी करून दिलेली, गणिताच्या अनुवादयोग्य २२००पेक्षा अधिक पुस्तकांची यादी पाठवली, पण दोन र्वष होत आली तरी त्यांची साधी पोचही मला मिळाली नाही. त्यांचे पुण्यातील प्रतिनिधी मला भेटले. तेव्हा त्यांच्या कानावर मी हे घातलं आणि एक प्रत दिली. वर सुचवलं, उत्कृष्ट परकीय पुस्तकांचा अनुवाद तर करावाच, पण इथल्या लेखकांकडूनही पुस्तकं लिहून घ्यावीत. ���पल्या मुलांच्या समस्या आपल्याला माहीत की परकीयांना अशा परिस्थितीत आपलं एकही विद्यापीठ नाव घेण्यासारखं काम करीत नाही, याबद्दल केवळ खंत करण्याचा काय उपयोग\nजपान आपल्यापेक्षा दहाव्या हिश्शानं लहान. तुलनेनं अर्वाचीन, नवीन आणि आपला देश महान, पुरातन, संस्कृती मोठी. मोंगलांनी नालंदाचं ग्रंथालय जाळलं तर सहा महिने जळत होतं पण जपानची सहा विद्यापीठं जगातल्या पहिल्या उत्कृष्ट २०० विद्यापीठांत बसतात. आपल्या महान देशाच्या तुलनेत चिल्लर अशा कॅनडा, स्वित्र्झलड, हाँगकाँग, सिंगापूर, फ्रान्स, द. कोरिया, फिनलंड, स्वीडन, बेल्जियम, तवान, न्यूझीलंड या देशांच्या विद्यापीठांचीही नावंही यादीत आहेत, पण भारताच्या एकाही नाही पण जपानची सहा विद्यापीठं जगातल्या पहिल्या उत्कृष्ट २०० विद्यापीठांत बसतात. आपल्या महान देशाच्या तुलनेत चिल्लर अशा कॅनडा, स्वित्र्झलड, हाँगकाँग, सिंगापूर, फ्रान्स, द. कोरिया, फिनलंड, स्वीडन, बेल्जियम, तवान, न्यूझीलंड या देशांच्या विद्यापीठांचीही नावंही यादीत आहेत, पण भारताच्या एकाही नाही याची काही खंत वाटते का\nशेवटचा प्रश्न. पुढच्या यादीत आपलं एक तरी नाव यावं, असं माझ्याप्रमाणं तुम्हालाही वाटतं ना\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य ���णि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-45/", "date_download": "2019-01-20T21:30:51Z", "digest": "sha1:QBOQVNXIDGY6RLTDYH42PJIJOWF26BHD", "length": 8001, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोहित्राचे काम करताना वीज कामगाराचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरोहित्राचे काम करताना वीज कामगाराचा मृत्यू\nमंचर – सातगाव पठार-कोल्हारवाडी (ता. मंचर) येथे महावितरणाच्या वीज रोहित्राचे काम करत असताना वायरमन यशवंत तुकाराम सांडभोर (वय 57) यांचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि. 8) दुपारी घडली.\nकोल्हारवाडी गावातील गाडगावस्ती येथे भास्कर विठ्ठल एरंडे यांना वीज रोहित्रावरच खाकी कपडे घातलेला इसम चिकटलेला दिसत असल्याचे गावाचे पोलीस पाटील शाम वामन एरंडे यांना कळवले.\nग्रामस्थ घटनास्थळी आले असता तेथे वायरमन यशवंत तुकाराम सांडभोर (मूळगाव सांडभोरवाडी, ता. खेड) हे रोहित्रावरच चिकटलेल्या अवस्थेत दिसून आले. स्थानिक नागरिकांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nम���ळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nजेजुरी देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी झगडे\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\n‘गावच्या विकासात वाड्या-वस्त्यांचा समावेश व्हावा’\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/poetess-pradnya-daya-pawar-153909/", "date_download": "2019-01-20T21:44:39Z", "digest": "sha1:ONTC4KM6FRSKJKETSKOZXSF2HUXCMH4A", "length": 39606, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रेरणा समग्राशी डोळा भिडवण्याची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nप्रेरणा समग्राशी डोळा भिडवण्याची\nप्रेरणा समग्राशी डोळा भिडवण्याची\n‘‘माझी कविता अस्वस्थतेतून येते, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते.\n‘‘माझी कविता अस्वस्थतेतून येते, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते. पण एक मात्र खरं, कविता लिहून झाल्यावर ती अस्वस्थता काहीशी कमी होते. तात्पुरता का होईना, पण शांतता मिळाल्याचं जाणवतं. त्यामुळेच आयुष्यात कितीही वेळा नराश्याचे, कडेलोटाचे क्षण आलेले असले तरी कवितेचा हात धरून पुन्हा पुन्हा उठून उभं राहणं हे माझ्याबाबतीत घडलेलं आहे.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार.\nकवी-लेखकाचं, त्याच्या-तिच्या स्वत:च्या निर्मितिप्रक्रियेशी असलेलं नातं नेमकं उलगडून सांगता येणं अवघडच आहे. ते एक आयामी, ��करेषीय तर नाहीच, पण कुठलंच अंतिम अथवा ठाम विधानही त्याबाबत संभवत नाही. हे नातं विलक्षण गुंतागुंतीचं, प्रसंगी अनेक अंतर्वविरोधांना पोटात वागवत असल्यानं त्याची एकास एक अशी उत्तरं देणं धाडसाचंच ठरू शकतं. तरीही मी हे धाडस करून पाहते, कारण अंतर्बाह्य़ माणूस असल्याचा शिक्का मी कपाळावर वागवते माणूस लिहिता असो वा न लिहिता, ही गुंतागुंत वागवतच जगत असतो.\n‘अंत:स्थ’ हा माझा कवितासंग्रह १९९३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि नुकताच ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ हा पाचवा कवितासंग्रह. म्हणजे ‘अंत:स्थ’ प्रकाशित व्हायच्या आधी किमान काही वष्रे मी लिहू लागले असं गृहीत धरलं तर जवळजवळ पाव शतकाएवढा दीर्घ काळ मी सातत्याने कविता लिहितेय. याच काळात मी गद्यलेखनही केलं. नाटक, कथा, ललित गद्य आणि थोडंबहुत समीक्षापर लेखन अशा निरनिराळ्या पद्धतीनं. असं असलं तरी मूलत: कवी असणं हे मला स्वत:च्या नजरेत सगळ्यात आवडणारं आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्यत: मी कवितेच्या अनुषंगानेच लिहिणार आहे.\nनुकताच घडलेला एक प्रसंग आठवतोय. कुणीतरी मला विचारलं, ठीकच आहे, तू जे करते आहेस, सांगते आहेस ते. उदाहरणार्थ, भूमिका घेणं, हस्तक्षेप करणं हे सगळं किती महत्त्वाचं आहे, वगरे वगरे. पण आपल्या आतल्या जगाबद्दल काय आतल्या जगातल्या प्रश्नांची कोणती उत्तरं आहेत तुझ्याकडे आतल्या जगातल्या प्रश्नांची कोणती उत्तरं आहेत तुझ्याकडे न राहवून मी म्हणाले, इथेच तर आपली प्रस्थापित व्यवस्था यशस्वी ठरली आहे, इतकी की आपल्यासारख्या कवींनाही आतलं आणि बाहेरचं जग वेगवेगळं असतं आणि ते प्रश्नही वेगवेगळेच असतात असं वाटावं. ही विभागणीच मुळात धोकादायक आहे. आणि ती मान्य करणं त्याहून अधिक धोकादायक. यातूनच कवी-लेखक नेमकं काय काम करतो न राहवून मी म्हणाले, इथेच तर आपली प्रस्थापित व्यवस्था यशस्वी ठरली आहे, इतकी की आपल्यासारख्या कवींनाही आतलं आणि बाहेरचं जग वेगवेगळं असतं आणि ते प्रश्नही वेगवेगळेच असतात असं वाटावं. ही विभागणीच मुळात धोकादायक आहे. आणि ती मान्य करणं त्याहून अधिक धोकादायक. यातूनच कवी-लेखक नेमकं काय काम करतो किंवा त्याने काय काम केलं पाहिजे या मूळ गाभ्यातल्या प्रश्नाकडे यावं लागेल. आपल्या मराठी कवितेच्या विस्तीर्ण अशा फलकावरही कवीची सांस्कृतिक भूमिका का आणि कशी बदलत गेली आणि तिचा एकूण मूल्यव्यवस्थेशी काय ���णि कसा संबंध आहे हा शोध प्रत्येक लिहित्या माणसाने गंभीरपणे घ्यावा असं मला वाटत आलेलं आहे.\nजगत असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांशी आपण सातत्याने होड घेत असतो. नेमकी उत्तरे शोधण्यासाठी उत्तरांचे वेगवेगळे पर्याय उभे करत असतो. तसे करताना रूढ, प्रचलित पण मुळातच अपुरे असणारे पर्याय सोडून कोणते नवनवे मार्ग असू शकतात अशी एक प्रक्रिया विचारांच्या आणि कृतीच्या अशा दुहेरी स्तरांवर चाललेली असते. दुसरीकडे, या प्रश्नांचं स्वरूपदेखील गुंतागुंतीचं, अंतर्वरिोधात्मक असतं. ते व्यक्तिगत म्हणून तर महत्त्वाचे असतातच, पण त्याचबरोबर समष्टीशीदेखील अभिन्नपणे जोडलेले असतात. कारण मुळात व्यक्तिपण हीच गोष्ट स्वायत्त, सुटी नसते, ती एक रचना असते आणि तिचं रचितपण हे अर्थातच सामाजिकतेतून साकारत असतं. उदाहरण म्हणून बाईबाबत हे आपल्याला स्पष्टपणे पाहता येईल. बाई जे वागते, तिला जे वागावंसं वाटतं आणि बाई म्हणून तिनं जे वागायला हवं याचा सारखा ताळमेळ घातला जात असतो, समाजाकडून आणि परिणामस्वरूपी तिच्याकडूनदेखील. त्यामुळे माणसाचा अस्सलपणा आणि व्यवस्थेतला रचितपणा यांच्यातील परस्परसंबंधाचा शोध मी माझ्या सगळ्याच लेखनातून घेत आले आहे. माझ्या कवितेची मूळ प्रेरणा म्हणायचीच झाली तर ती ही आहे-माणसाच्या अस्सलपणाचा शोध घेणं.\nमाझ्या कवितेचा विषय जरी बव्हंशी स्त्रीशी, चेहरा हरवलेल्या- चेहरा शोधणाऱ्या, त्यासाठी झुंजणाऱ्या स्त्रीशी जोडलेला असला तरी असं मला वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते अँकरेज असतं असं म्हणता येईल. बाईच्या अनुषंगाने येणाऱ्या तिच्या जगण्याचा, स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा व एकूण मानवी नातेसंबंधाचा उभा-आडवा पट पाहत असताना त्यातली मानुषता मात्र हरवलेली, ठायी ठायी विरूप झालेली दिसते. या विरूपतेमध्ये िलगभेदजन्य विषमतेबरोबरच जात-वर्गवास्तव, त्याबरोबरच जागतिकीकरणातून येणारं कंगालीकरण, बाजारशरणता आणि व्यक्तीशिवायची बाकीची सर्व मानवी एककं दुय्यम ठरवत जाणं या बाबी कळीची भूमिका बजावत असतात. या भूमिकांचा शोध घेणं, अर्थनिर्णयन करणं आणि त्यांच्या विरोधात हस्तक्षेप करणं हे कवितेचं काम आहे असं मी मानते. या अर्थानं कविता ही एक कृती करणं आहे, असं मला वाटतं.\nकविता सुचण्याची प्रक्रिया ही गणिती सूत्रबद्ध पद्धतीने मांडता येण्याजोगी नक्कीच नाही. जरी कविता ही एक रचना असली, तरीदेखील नाही. निव्वळ ताíककतेच्या पातळीवरून कवितेचा उलगडा करणं ही तशी अवघडच गोष्ट. तुमच्या भोवतालातील काही गोष्टी तुम्हाला खोल भिडतात, आतून हलवून जातात, अस्वस्थ करतात, त्या गोष्टींना दिलेली तातडीची प्रतिक्रिया म्हणजे कविता असते. जेव्हा तुम्हाला काही छळतं, बेचन करतं, डसतं तिथे कविता सुचते, असं मला वाटतं.\nकविता कशी उतरेल याचा एकच एक साचा नसतो. कवितेसाठी मला जो काही वेळ लागतो तो ती कागदावर उतरण्यापूर्वीचाच असतो. एकदा कागदावर उतरायला लागली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती सलग लिहून होते. फार कमी कवितांमध्ये मी लिहिल्यावर बदल केला. गंमत म्हणजे बदल करायला गेले अन् निराळीच कविता लिहिली गेली हातून, असंही काही वेळा घडलं आहे. याचं कारण कवितेचं प्रवाहीपणाशी आंतरिक नातं असतं. आपल्याला आलेल्या स्थूल, जड, ढोबळ अनुभवांचे कवितेत रूपांतर या प्रवाहीकरणातून, परिवर्तनशीलतेतून साक्षात होत असतं. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची कृती कवितेतून घडते.\nचांगलं लिहिण्यासाठी कवी-लेखकांना खूप बघावं लागतं, खूप अनुभवावं लागतं. कम्फर्ट-झोनच्या पलीकडे जाण्याची तयारी ठेवावी लागते, त्यासाठी प्रसंगी पडेल ती किंमत चुकवावी लागते. जे नियत आहे, ते म्हणजे आपलं शरीर, आपली लंगिक ओळख, जात- धर्म, वर्ग, आपलं भौगोलिक स्थान, हे सगळं सगळं तर चिकटून आलेलं असतंच आपल्याला. यात राहूनही आपण लिहू शकतो, नाही असं नाही. पण चांगल्या कवितेसाठी या नियतत्वापलीकडे जाणं अत्यंत आवश्यक असतं. माझ्या एका कवितासंग्रहाचं नाव आहे, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’. साहजिकच मग कवितेतून दलित स्त्रीचं दु:ख तर येतंच, पण ते तिथेच थांबत नाही. अगदी पहिल्या ‘अंत:स्थ’ या संग्रहातील ‘अमिना’, ‘सलाम बाँबे’, ‘रूपकुँवर’ या कवितांची उदाहरणं इथं घेता येतील. तसंच दलित स्त्रीच्या दु:खाचं चित्रण करतानादेखील केवळ शोषित स्त्री म्हणून मी ते केलेलं नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढय़ात उतरलेली स्त्री नंतरच्या संकुचित पुरुषी राजकारणामुळे पुन्हा घरात कैद झाली. तिचं लढाऊपणाचं स्पिरीट गोठवून टाकण्यात आलं हे माझ्या कवितेतून रेखाटलं गेलं. एकूणात बाईच्या शोषणाची मिती ही काळागणिक बदलत जात असते. साहजिकच ���ातून एका चाकोरीबद्ध, सांकेतिक अशा दलित स्त्री-प्रतिमेला माझ्या कवितेतून शह मिळाला, असं मला नम्रपूर्वक सांगावंसं वाटतं. दलित स्त्रीचा चेहरा तपासताना ऐतिहासिकता विसरता येत नाही. ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ या कवितेत मी लिहिलं आहे –\nसावित्रीमाय, तू फोडून टाकलास एकदाचा\nतो सनातन मायावी आरसा\nरचत राहिल्या स्वत:ला तुकडय़ा तुकडय़ातून अखंडित माझ्यासकट.\nजोतिरावांचं व सावित्रीबाईंचं जे एकमय नातं आहे ते आजच्या काळातदेखील आदर्शवत नातं ठरावं आणि त्या दिशेने जाण्याची आकांक्षा या कवितेत प्रकटताना दिसते. माझी पुस्तकं मी ताराबाई शिंदे, मुक्ता मांग, रमाबाई आंबेडकर, इस्मत चुगताईंपासून कमल देसाई, ऊर्मिला पवार, सुरेखा व प्रियांका भोतमांगे यांना अर्पण केलेली आहेत. हा लढणाऱ्या स्त्रियांचा एक प्रवाह आहे. त्या प्रवाहातला मी एक छोटासा िबदू आहे आणि त्यांच्याशी माझं जोडलेपण आहे, अशी माझी भावना आहे.\nमला वाटतं, कविता आपली सबंध व्यवस्था घेऊन दृग्गोचर होत असते. त्यामुळे माझ्या कवितेत नुसतं व्यक्ती असणं, नुसतं स्त्री-पुरुष असणं एवढंच नाही, तर त्यांच्या नात्यातला उबदारपणा, तरलता, परस्परांबद्दलची प्रगाढ ओढ, नात्यांवरचा खोलवर विश्वास जसा दिसतो, तसंच राजकारण आहे, समाजकारण आहे. इतिहास आहे, त्यातली भौतिक द्वंद्वात्मकता आहे. मिथ्यकथांचा, रूपकांचा अन्वय लावणं, मिथकांना समकालात आणून ठेवणं, नवीन मिथकं निर्माण करणं हे सगळंचं एकवटून कवितेत येत असतं. कवितेची अशी धारणा माझ्या मनात असल्याने कविता लिहिणं ही माझ्यासाठी सहजसोपी बाब राहत नाही. गमतीगमतीतच लिहिलंय असं घडत नाही.\nखरंतर माझ्या प्रत्येकच कवितेनं मला अस्वस्थ केलेलं आहे. तरीदेखील इथे मी दोन कवितांचा विशेष उल्लेख करेन. ‘आरपार लयीत प्राणांतिक’ या शीर्षकानं तमाशा लोककलेतील थोर कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरांच्या जगण्यावर मी दीर्घ कविता लिहिली. ही कविता मी टप्प्याटप्प्यानं लिहिली. सुरुवातीला जो कवितेचा तुकडा मी लिहिला तेव्हा हा अंतिम असेल असं मला वाटत होतं, त्यामुळे तो ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ या माझ्या दुसऱ्या संग्रहात आला. पण त्यानंतरही विठाबाई माझ्या मनातून जाईना. ती दोन कारणांसाठी. विठाबाईचं काम हीणकस आहे, दलित स्त्रीच्या लंगिकतेचा वापर करणारं आहे, भाकरी आणि लावणीमध्ये फारकत करता न येण्याजोगी विवशता त्याच्यामध्ये आहे, शोषणाचं प्रतीक आहे हे सगळं तर आहेच. पण तरीसुद्धा हे सगळं विठाबाई ज्या व्यवस्थेतून आलेली आहे त्या व्यवस्थेतून उद्भवतं. त्यात तिचा काय दोष तिला लाज वाटावी असं यात काय आहे तिला लाज वाटावी असं यात काय आहे तिचं शोषण होतं हे खरं असलं तरी ती अत्यंत टणकपणाने त्याचा सामना करते. ही लढाई ती सुखासुखी करते असं मी म्हणणार नाही, पण सगळी रग अणि धग घेऊन ती जगते, ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची ’ असं परखडपणे म्हणणारी विठाबाई माझ्या कवितेची नायिका बनते.\n‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या संग्रहातली पहिलीच कविता. ही कविता मी पुण्यात लिहिली. काही कामासाठी गेले होते आणि अपेक्षेपेक्षा नियोजित काम लवकर संपलं आणि सलग असा मोकळा वेळ मिळाला. जवळपास एकटाकी ही कविता लिहून झाली. खैरलांजीमध्ये जे घडलं त्याचं ग्राफिकल वर्णन करणारी ही कविता नाही. रूढ अर्थाने ती प्रेमकवितादेखील नाही. भीमाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून लिहिलेली निव्वळ एका विलापाची, गाऱ्हाण्याची कविता नाही. जागतिकीकरणानं दलितांचं आयुष्य भीषण झालं आहे एवढंच सांगणारी ती कविता नाही. हे सगळं एकवटून एका कोलाजच्या रूपात कवितेत येतं. या कवितेतील काही ओळी अशा –\nएकही पान नाही फांदीवर\nहा देह असा निष्पर्ण धुवाधार\nबोटांवर, ओठांवर दिले डाग -प्रखर, चरचरीत.\nचंद्र संपून गेला माझ्यापर्यंत येईस्तोवर \n‘सब से खतरनाक होता है\nहमारे सपनों का मर जाना \n‘‘पसा फेको, तमाशा देखो \nबच्चे लोग बजाव बजाव\nहा सुबत्तेचा ग्लोबल फुफाटा उडतोय\nठार दगड झालेल्या डोळ्यात..\nविद्रोहाची जुनीच परिमाणं घेऊन कुचकामी या दीर्घकवितेच्या शेवटच्या तीन ओळींमधून जमिनीवर पाय असल्याची जाणीव हरवलेली नाही असं दिसतं. सोपी, सुलभ मांडणी करणारी, सोपी सुलभ उत्तरं सुचवणारी कविता किंवा कुठलंही लेखन हे मला माझं वाटत नाही, ते यामुळंच.\nइथेच मी कवितेपासून एक छोटंसं वळण घेते. खैरलांजीवरच्या कवितेच्या थोडं आधी मी ‘धादांत खैरलांजी’ नावाचं एक नाटकही लिहिलं. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रहही याच सुमारास आला. लिहिण्यासाठी मुळातच एक ऊर्जा लागते. इच्छाशक्ती असावी लागते व्यक्त होण्याची आणि तीदेखील जगण्याच्या लिडबिडाटात माखून घेताघेताच. माझ्या आयुष्यातली अलीकडची सहा-सात वर्षे ही अत्यंत झंझावाती होती. मी निरनिराळ्या स्थळ-काळात, घटना-प्रसंगांत एकाच वेळी जगत, वावरत होते. आयुष्यात बरंच काही बदलत होतं. व्यक्तिगत स्तरावर चिक्कार उलथापालथी आणि पडझडी सुरू होत्या. काळ अक्षरश: राक्षसी गतीनं मला पुढं ढकलत होता. एक वेगवान असं आयुष्य ज्याला साहसीही म्हणता येईल, पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाजही करता येऊ नये आणि तरीही पावलं पुढं पुढंच जात राहावीत असं काहीतरी सुरू होतं. लेखन याचाच एक अनिवार्य हिस्सा. मला कुठेतरी जाणवलं होतं की, हे लेखन या काळातच शक्य आहे. ‘एक्झिट’ या कथेमधला एक तुकडा असा :तिनं स्वत:च्या हाताने योनीतून आपलं गर्भाशय खेचून बाहेर काढलं आणि नदीच्या पात्रात सोडून दिलं. क्षणार्धात नदीच्या पाण्याचा रंग बदलला. रक्तासारखा लाल लाल भडक. ती अचंबित झाली. पलीकडच्या काठाला लक्ष गेलं तिचं, तर तिथं दुसरी बाई बसलेली. तीही तिच्या हाताने तिचं गर्भाशय नदीत सोडत होती. मीताने चमकून आजूबाजूला जरा नीट पाहिलं तर तिला नदीच्या दोन्ही काठांना अशा कितीतरी बायका दिसल्या, आपापली गर्भाशयं पाण्यात सोडून देणाऱ्या.\nमाझ्या लगतच्या वर्तमानात दिसणारी जी काही चपल रूपं होती, लखलखत नाहीशी होणारी, ती मला पकडायची होती. मला खरा रस त्या रूपात होता आणि ‘अफवा..’मधून मी ती पकडण्याचा प्रयत्न केला, असं मला मनापासून वाटतं.\nमाझी कविता अस्वस्थतेतून येते, असं मी वर म्हटलं खरं, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते. पण एक मात्र खरं, कविता लिहून झाल्यावर ती अस्वस्थता काहीशी कमी होते. तात्पुरता का होईना, पण शांतता मिळाल्याचा फील येतो. त्या वेळी जगातली कितीही मोठी भौतिक समृद्धी त्या शांततेसमोर थिटी असते. त्यामुळेच आयुष्यात कितीही वेळा नराश्याचे, कडेलोटाचे क्षण आलेले असले तरी कवितेचा हात धरून पुन्हा पुन्हा उठून उभं राहणं हे माझ्याबाबतीत घडलेलं आहे. कवितेच्या या ताकदीनं मी वारंवार चकित झाले आहे\n‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी २७ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजावेद अख्तर यांनी जपला आजोबांच्या कवितांचा ठेवा\nसलील अन्प्लग्ड : इच्छा मेली..\nशनिवारची मुलाखत- गोष्टी आणि कवितेतच चिमण्या राहू नयेत म्हणून..\nसाद कवितेची : ‘माहिया’च्या नि��ित्ताने\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d4146", "date_download": "2019-01-20T22:04:11Z", "digest": "sha1:2RRQUDINMRROUW7EITIIL2435ME2NALG", "length": 8469, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Xscore(Chrome) Browser Android अॅप APK - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली इंटरनेटचा वापर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (4)\n90%रेटिंग मूल्य. या अॅपवर लिहिलेल्या 4 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n6K | इंटरनेटचा वापर\n8K | इंटरनेटचा वापर\n1K | इंटरनेटचा वापर\n2K | इंटरनेटचा वापर\n803K | इंटरनेटचा वापर\n3M | इंटरनेटचा वापर\n254K | इंटरनेटचा वापर\n730 | इंटरनेटचा वापर\n4K | इंटरनेटचा वापर\n42K | इंटरनेटचा वापर\n16M | इंटरनेटचा वापर\n7M | इंटरनेटचा वापर\n3K | इंटरनेटचा वापर\n435K | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Xscore(Chrome) Browser अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86/", "date_download": "2019-01-20T21:18:05Z", "digest": "sha1:UM3TZBCF5TIY7TTJPGUVWNN52COSKCEV", "length": 7331, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बापूजी साळुंखे कॉलेजात आज वक्‍तृत्व स्पर्धा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबापूजी साळुंखे कॉलेजात आज वक्‍तृत्व स्पर्धा\nकराड – येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हास्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nगुरूवार दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील संस्थांतर्गत सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक तसेच कराड तालुक्‍यातील विविध महाविद्यालयातील प्रत्येकी दोन स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ten-percent-reservation-for-financial-backward/", "date_download": "2019-01-20T21:41:16Z", "digest": "sha1:QFQM64XC4FVZ7L2QC7V6T35HMZIQBRZI", "length": 12822, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजुर\nनवी दिल्ली; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारने आर्थिक मागासांना नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयीच्या प्रस्तावाला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातून हे आरक्षण दिले जाणार असून त्यासाठीचे घटना दुरूस्ती विधेयक उद्याच संसदेत सादर केले जाईल अशी घोषणाही सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.\nहा आणखी एक इलेक्‍शन जुमला\nदरम्यान मोदी सरकारच्या या निर्णयाच्या संबंधात राजकीय प्रतिक्रीया वेगाने येऊ लागल्या असून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा हा आणखी एक इलेक्‍शन जुमला असल्याचे म्हटले आहे. या आरक्षण तरतूदीत कायदेशीर गुंतागुत असून तो निर्णय विद्यमान लोकसभेच्या अवधीत लागू करणे अवघड असल्याने सरकारचा हेतू साफ उघडा पडला आहे असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की सरकारचे या आरक्षणात खरेच स्वारस्य होते तर चार वर्ष आठ महिने हे सरकार झोपले होते काय असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो. निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापुर्वी सरकारने केलेला हा केवळ इलेक्‍शन स्टंट आहे अशी टीका त्यांनी केली आहे.\nज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे किंवा ज्यांच्याकडे पाच एकरापेक्षा कमी जमीन आहे असे सर्व जण या आरक्षणासाठी पात्र ठरवण्यात येतील. या संबंधात माहिती देताना केंद्रीय मंत्री विजय सांपला म्हणाले की गेले अनेक दिवस लोकांकडून ही मागणी केली जात होती पण त्या विषयीचा निर्णय घेण्याचे धाडस फक्त मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडूनच दाखवले गेले आहे. याचा ब्राम्हण, वैश्‍य, ख्रिश्‍चन, मुस्लिम यांना लाभ होणार आहे असे ते म्हणाले.समाजाच्या या घटकांकडून सरकारकडे आरक्षणासाठी वारंवार मागणी केली जात होती त्यामुळे त्यांची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याला राजकीय संदर्भ दिला जाऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.\nउच्च जाती आणि शहरी मध्यमवर्गासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही अशी या वर्गाची भावना झाली होती त्याचा फटका भाजपला नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये बसला. त्यात त्यांची तीन राज्यांची सत्ता गेली. या पार्श्‍वभूमीवर सरकारने या वर्गाला खुष करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. तथापि हा निर्णय कायद्याच्या कसोटीत टिकण्यासाठी सरकाराला घटना दुरूस्ती विधेयक आणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असू नये असा आदेश दिला आहे त्यामुळे ही घटना दुरूस्ती करणे अगत्याचे बनले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/bcci-may-skip-iccs-april-25-champions-trophy-deadline-41687", "date_download": "2019-01-20T21:50:25Z", "digest": "sha1:F3QYMBBOKJERMP2ST5R2EAZYCPLV6AX5", "length": 17509, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "BCCI may skip ICC's April 25 Champions Trophy deadline बीसीसीआयकडून आयसीसीची कोंडी करण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयकडून आयसीसीची कोंडी करण्याचा प्रयत्न\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nनेहरा की शमी हा कळीचा मुद्दा\nचॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील चौथ्या मध्यमगती गोलंदाजाच्या जागेसाठी आशीष नेहरा आणि महम्मद शमी यांच्यात चुरस आहे. अर्थात ही संघनिवड कधी होईल, याबाबत काहीच सांगितले जात नाही.\nमुंबई / नवी दिल्ली - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड लांबवत भारतीय क्रिकेट मंडळ आयसीसीवर दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे.\nआयसीसीमधील भारताचा उत्पन्नाचा वाटा कमी करण्याबाबतच्या निर्णयावर आयसीसी सोमवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा बहिष्काराचा विचार कायम आहे, हेच भारतीय मंडळ सूचित करीत आहे.\nचॅम्पियन्स करंडक स्पर्धा जूनमध्ये आहे. या स्पर्धेसाठी संघ निवडीची मुदत 25 एप्रिल आहे. आयसीसीची बैठक 24 एप्रिलला आहे. बैठकीपूर्वी संघ जाहीर न करून आयसीसीवर दडपण आणण्याचा भारतीय मंडळाचा थेट प्रयत्न आहे. आयसीसीच्या उत्पन्नात योग्य वाटा न मिळाल्यास चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा भारतीय मंडळ विचार करीत आहे.\nआधुनिक क्रिकेटमध्ये संघनिवडीची अंतिम मुदत असा काही प्रकार नसतो. चॅम्पियन्स स्पर्धा अजून खूप दूर आहे, असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासकीय समि��ीचा बहिष्कारास विरोध असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळेच याबाबतचे सर्वाधिकार आयसीसीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या अमिताभ चौधरी यांना देण्याचा निर्णय झालेला नाही. भारतीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसारच मी कार्यवाही करणार आहे. सध्या एवढेच सांगणे योग्य होईल, असे चौधरी यांनी सांगितले.\nसंघनिवड लांबवण्याचा निर्णय भारतीय मंडळाने आयसीसीला कळवलेला नाही. आवश्‍यकताच असेल, तर ही औपचारिकता पार पाडण्यात येईल. आता स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय झाला, तर काय होईल. भारतीय मंडळाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संघ निवडला आहे; पण तो खेळणारच याची हमी नाही, असे निवडलेल्या संघाबाबत कळवताना आयसीसीला सांगायचे. आयसीसीच्या बैठकीत काय होते, यावर सर्व काही अवलंबून असेल, असे भारतीय मंडळाच्या क्रिकेट पदाधिकाऱ्यांनी सांगितले.\nआयसीसीला भारताकडून सर्वाधिक उत्पन्न मिळते; मात्र नव्या निर्णयानुसार भारतास 53 कोटी अमेरिकन डॉलरच आठ वर्षांसाठी मिळतील. आता यात वाढ न झाल्यास आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआयची पुन्हा बैठक होईल व त्यात चॅम्पियन्स स्पर्धेचा निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.\nनेहरा की शमी हा कळीचा मुद्दा\nचॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील चौथ्या मध्यमगती गोलंदाजाच्या जागेसाठी आशीष नेहरा आणि महम्मद शमी यांच्यात चुरस आहे. अर्थात ही संघनिवड कधी होईल, याबाबत काहीच सांगितले जात नाही.\nरविचंद्रन अश्विन येत्या आठवड्यात सराव सुरू करेल. त्याच्यासह रवींद्र जडेजाची निवड निश्‍चित आहे. अखेरच्या षटकात प्रभावी मारा करू शकणारा जसप्रीत बुमराह, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांची निवड निश्‍चित आहे. हार्दिक पंड्या बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून संघात येईल. या परिस्थितीत शमी आणि नेहरा यांच्यातच चुरस असेल. यात नेहराचे पारडे जड आहे.\nशमी कसोटीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. तो 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकदिवसीय लढत खेळलेला नाही. त्याची दिल्ली डेअरडेव्हिल्स सर्व लढतींसाठी निवडही करीत नाही. नेहरा 2011 च्या वर्ल्डकपनंतर एकदिवसीय संघातून बाहेर आहे; पण ट्‌वेंटी 20 लढतीसाठी त्याला पसंती दिली जात आहे. कर्णधार विराट कोहलीसही गोलंदाजांना मार्गदर्शन करण्��ासाठी तो हवा आहे. काही दिवसांपूर्वी त्याला दुखापतीने सतावले होते; पण तो लवकरच तंदुरुस्त होईल. आयपीएल स्पर्धेत प्रभावी यॉर्कर टाकत असलेल्या बसिल थम्पी याचाही विचार होऊ शकेल, असेही मानले जात आहे.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nअमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nनवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0257+au.php", "date_download": "2019-01-20T21:26:52Z", "digest": "sha1:VXHISU6LOIA7BFN2JKRFKJUQDJOTDCTA", "length": 3582, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0257 / +61257 (ऑस्ट्रेलिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 0257 / +61257\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 0257 / +61257\nक्षेत्र कोड 0257 / +61257 (ऑस्ट्रेलिया)\nआधी जोडलेला 0257 हा क्रमांक Armidale, Tamworth क्षेत्र कोड आहे व Armidale, Tamworth ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रेलियाबाहेर असाल व आपल्याला Armidale, Tamworthमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया देश कोड +61 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Armidale, Tamworthमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +61257 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनArmidale, Tamworthमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +61257 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0061257 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=256493%3A2012-10-19-16-10-06&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:06:15Z", "digest": "sha1:PT2JZ5FNFLJAE7F6RFSFC6JL3O32W6PK", "length": 6543, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३०. दिव्ययोग", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३०. दिव्ययोग\nशनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nनामदेवांना एकच तळमळ लागली ती सद्गुरू शोधण्याची. मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना औंढय़ा नागनाथला तुझा गुरू मिळेल, असं सांगितलं. नामदेव वाट तुडवीत गेले. शंकराच्या मंदिरात त्यांना पिंडीवर पाय टाकून पहुडलेले विसोबा खेचर दिसले. त्यांना त्या तऱ्हेने पहुडलेले पाहून नामदेव संतप्त झाले. रागातच म्हणाले, अहो असं देवावर पाय ठेवून झोपणं तुम्हा���ा शोभतं का विसोबा हसून म्हणाले, ‘बाबा रे मी फार थकलो आहे.\nतूच जिथे शिवलिंग नाही तिथे माझे पाय ठेवं.’ नामदेवांनी वेगाने पुढं होत त्यांचे पाय पिंडीवरून उचलले आणि जमिनीवर ठेवू जाताच तिथे शिवलिंग प्रकटले. प्रत्येकवेळी हेच घडले आणि अवघे मंदिरच शिवलिंगाने भरून गेले. सद्गुरूंच्या चरणीं शिवलिंग असतं, या गोष्टीचा साक्षात्कार नामदेवांना झाला आणि त्यांना आपला गुरू मिळाला आनंदून ते म्हणाले, मला सद्गुरूचा लाभ झाला हे प्रथम मी जाऊन माझ्या विठ्ठलाला सांगतो. धावतच ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि आनंदाने सांगू लागले. विठोबा प्रकटले नाहीत पण आवाज घुमला, तू गुरूला न ओळखता त्यांच्यावर रागावून बोललास. या तुझ्या पापामुळे मी अजून तुझ्यासमोर प्रकटणार नाही. नामदेव खजील होऊन परतले. विसोबांनी विचारले, काय झालं आनंदून ते म्हणाले, मला सद्गुरूचा लाभ झाला हे प्रथम मी जाऊन माझ्या विठ्ठलाला सांगतो. धावतच ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि आनंदाने सांगू लागले. विठोबा प्रकटले नाहीत पण आवाज घुमला, तू गुरूला न ओळखता त्यांच्यावर रागावून बोललास. या तुझ्या पापामुळे मी अजून तुझ्यासमोर प्रकटणार नाही. नामदेव खजील होऊन परतले. विसोबांनी विचारले, काय झालं नामदेवांनी सांगताच विसोबा हसले आणि जमिनीवर त्यांनी रामनाम लिहिले. म्हणाले यावर लोळण घे. नामदेवांनी तशी लोळण घेतली. विसोबा म्हणाले, झालं नामात तू लोळण घेतलीस आता कसले पाप नी कसले काय नामदेवांनी सांगताच विसोबा हसले आणि जमिनीवर त्यांनी रामनाम लिहिले. म्हणाले यावर लोळण घे. नामदेवांनी तशी लोळण घेतली. विसोबा म्हणाले, झालं नामात तू लोळण घेतलीस आता कसले पाप नी कसले काय सद्गुरूंनी असं नामदेवांना नामात बुडवून टाकलं. नाम आणि देव यांचा दिव्य योग त्यांच्या जीवनात साकारला. तर हा विषय कुठून सुरू झाला सद्गुरूंनी असं नामदेवांना नामात बुडवून टाकलं. नाम आणि देव यांचा दिव्य योग त्यांच्या जीवनात साकारला. तर हा विषय कुठून सुरू झाला परमात्म्याचा योग साधायचा तर त्याचा सहवास तरी लाभला पाहिजे किंवा त्याच्याशी एकरूप झालेल्याचा सहवास लाभला पाहिजे, इथून परमात्म्याचा योग साधायचा तर त्याचा सहवास तरी लाभला पाहिजे किंवा त्याच्याशी एकरूप झालेल्याचा सहवास लाभला पाहिजे, इथून पण असा सहवास लाभणे आणि लाभला तरी त्याला ओळखणे कठीण हे स्वत: प्रभूंनीच गीतेत सांगितलं, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् पण असा सहवास लाभणे आणि लाभला तरी त्याला ओळखणे कठीण हे स्वत: प्रभूंनीच गीतेत सांगितलं, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्’’ अर्जुनालाही भगवंतानं किती तऱ्हेने स्पष्टपणे सांगितलं की या सर्व सृष्टीचा अधिष्ठाता मीच आहे, तरी त्याच्या मनातल्या शंका फिटल्या नाहीत. मग ज्ञान, कर्म, योग असे सारे मार्ग सांगितले. कोणकोणत्या प्रकाराने लोक माझ्याकडे यायचा प्रयत्न करतात, ते सांगितलं. तरी अर्जुनाच्या मनातली दिव्यत्वाच्या दर्शनाची ओढ शमेना तेव्हा विभूतीवर्णन केलं. सारं सांगून झाल्यावर म्हणाले, ‘अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन’’ अर्जुनालाही भगवंतानं किती तऱ्हेने स्पष्टपणे सांगितलं की या सर्व सृष्टीचा अधिष्ठाता मीच आहे, तरी त्याच्या मनातल्या शंका फिटल्या नाहीत. मग ज्ञान, कर्म, योग असे सारे मार्ग सांगितले. कोणकोणत्या प्रकाराने लोक माझ्याकडे यायचा प्रयत्न करतात, ते सांगितलं. तरी अर्जुनाच्या मनातली दिव्यत्वाच्या दर्शनाची ओढ शमेना तेव्हा विभूतीवर्णन केलं. सारं सांगून झाल्यावर म्हणाले, ‘अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्’ हे अर्जुना, इतक्या ज्ञानाच्या चर्चेची काय गरज आहे विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्’ हे अर्जुना, इतक्या ज्ञानाच्या चर्चेची काय गरज आहे माझ्या एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून आणि ते धारण करून आहे. तरी अर्जुनाची भूक शमेना तेव्हा विश्वरूपदर्शन धडवावे लागले माझ्या एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून आणि ते धारण करून आहे. तरी अर्जुनाची भूक शमेना तेव्हा विश्वरूपदर्शन धडवावे लागले यानंतरही ज्ञानचर्चा संपली नाही आणि अखेरच्या अध्यायात मग एकमेव योग प्रभूंनी सांगितला. काय आहे तो योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/dheya-nishtha/", "date_download": "2019-01-20T21:54:09Z", "digest": "sha1:AJVUO5CIU72T4OXM4AMHWQY6ESUXRN4A", "length": 7561, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "ध्येयनिष्ठा", "raw_content": "\nध्येयनिष्ठा\t- श्री. ह. अ. भावे\nयश मिळविणे म्हणजे तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते जगाला देण्याचा प्रकार असतो. भारतीय तत्त्वज्ञानातील नियती आणि पूर्वजन्म��तील पाप-पुण्य या कल्पनांनी माणूस फार दुबळा झाला आहे. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे. कार्याची धडपड करुन काही उपयोग नाही अशी त्याची मनोवृत्ती बनलेली असते. यालाच कुपमंडुकवृत्ती म्हणतात. वाईट परिस्थितीचा व दारिद्र्याचा तो जणू स्वीकारच करतो. निश्चिपत ध्येयाअभावी त्याला निर्णय घेता येत नाही आणि धरसोड वृत्ती बळावते. अर्थात काही ध्येये ‘एका आयुष्यात’ गाठणे अशक्यच असते. पण ध्येयप्राप्तीसाठी झगडत राहण्यातच खरे सुख असते. ध्येयनिष्ठा नसेल तर अनेक गुण अंगात असलेला तरुणसुद्धा बाजुला पडतो. ध्येयनिष्ठ खेड्यातील तरुणाचे शहरात हाल होतात. त्याला यश मिळवायची घाई होते. त्यामुळे ध्येयहीन तरुणांची मोठी फौज शहरात दिसते. तरुणांनी ध्येयासाठी जगायला हवे.या विषयी सखोल मार्गदर्शन या पुस्तकात आहे .\nप्रस्तावना ज्याला स्वत:चा विकास करावयाचा आहे त्याने स्वत:कडे गुणरूपी संपत्ती जमवली पाहिजे. इतरांच्या कुबड्या उपयोगी पडणार नाहीत. द्रव्यरुपी संपत्ती क्षणभंगूर असते. ‘धनिक पुत्राजवळ हे द्रवरुपी भांडवल असते’ परंतु; निदान महाराष्ट्रात तरी हे धनिक पुत्र कारखाने बंद पाडून दाखवितात. त्यांच्याकडे द्रव्यरुपी भांडवल असते पण चारित्र्य नसते. चारित्र्यरुपी संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ भांडवल असते, पण बहुतेक धनिक पुत्र मद्यपी तरी बनतात किंवा त्यांना निर्णय तरी घेता येत नाही. यश मिळविणे म्हणजे तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते जगाला देण्याचा प्रकार असतो. भारतीय तत्त्वज्ञानातील नियती आणि पूर्वजन्मातील पाप-पुण्य या कल्पनांनी माणूस फार दुबळा झाला आहे. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे. कार्याची धडपड करुन काही उपयोग नाही अशी त्याची मनोवृत्ती बनलेली असते. यालाच कुपमंडुकवृत्ती म्हणतात. वाईट परिस्थितीचा व दारिद्र्याचा तो जणू स्वीकारच करतो. निश्चिेत ध्येयाअभावी त्याला निर्णय घेता येत नाही आणि धरसोड वृत्ती बळावते. अर्थात काही ध्येये ‘एका आयुष्यात’ गाठणे अशक्यच असते. पण ध्येयप्राप्तीसाठी झगडत राहण्यातच खरे सुख असते. ध्येयनिष्ठा नसेल तर अनेक गुण अंगात असलेला तरुणसुद्धा बाजुला पडतो. ध्येयनिष्ठ खेड्यातील तरुणाचे शहरात हाल होतात. त्याला यश मिळवायची घाई होते. त्यामुळे ध्येयहीन तरुणांची मोठी फौज शहरात दिसते. तरुणांनी ध्येयासाठी जगायला हवे. जे महान नेते असतात ते ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. भगतसिंगासारखे ध्येयनिष्ठ तर ध्येयासाठी प्राणही देतात. ज्याकडे ध्येयनिष्ठा नसेल त्याला अपयश येते. चिकाटी आणि पोलादी वृत्ती ध्येयनिष्ठेमुळेच अंगी बाणते. चिकाटी आणि पोलादी इच्छाशक्ती या गुणांचीच जगात प्रशंसा होते. ध्येय साध्य करण्यास कोणताच तात्पुरता उपाय नसतो. ध्येयाचा पाठलाग एकाग्र चित्ताने करावा लागतो. ध्येयनिष्ठा हा काही जन्मजात गुण नाही. तो ‘प्रयत्नानेच’ मिळवावा लागतो.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n8221", "date_download": "2019-01-20T21:57:36Z", "digest": "sha1:OR2R6KG55JQIFUCEMJD2G7DPRRA5HCYZ", "length": 11040, "nlines": 284, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Into the Dead Android खेळ APK (com.sidheinteractive.sif.DR) PIKPOK द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली शूटिंग\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Into the Dead गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\nहा गेम संपादकांद्वारे निवडला गेला आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T20:55:15Z", "digest": "sha1:2LSMNGXEYV6I25IBTSR3WL6HFIEU4SEL", "length": 30353, "nlines": 233, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "एंटवर्पमधील आपल्या भेटी दरम्यान राहण्यासाठी अचूक जागा - वंडरडाल्स्ट व्हीलॉग", "raw_content": "\nएंटवर्पमधील आपल्या भेटी दरम्यान राहण्यासाठी योग्य जागा\nबेल्जियम, ब्लॉग, संस्कृती, युरोप, प्रवास\nएंटवर्पमधील आपल्या भेटी दरम्यान राहण्यासाठी योग्य जागा\nby डॉल्फ व्हॅन स्प्रेनगल\nएक कटाक्ष airbnb वर या लहान शहर मचान, एंटवर्पच्या अगदी बाहेर\nबेल्जियमचा दुसरा सर्वात मोठा शहर आणि फ्लॅंडर्सची राजधानी अँटवर्प आहे. आणि यात काही शंका नाही की ही आकर्षक शहर म्हणजे देशाची राजधानी आहे. हे अनेक वर्षे फॅशन व्यसनी व क्लब प्रेमींना, आर्ट व्हर्क्स आणि हिरे डिलीजर्सकडून प्रत्येकासाठी एक शक्तिशाली चुंबक म्हणून ओळखले जाते. चेंडू XXX शतकात तो प्रसिद्ध चित्रकार पीटर पीटर Rubens च्या युरोप सर्वात महत्वाचे शहरे आणि घरी होता. दुसर्या वल्ड्र युद्ध दरम्यान अनेक ऐतिहासिक घडामोडी व गंभीर बॉम्बफेक असूनही, एंटवर्प हे जुन्या आणि मध्ययुगीन हृदयाशी असलेले एक मनोरंजक शहर आहे, कोबल्सच्या गल्लीत भरलेले, अनेक आरामदायी बार आणि रेस्टॉरंट्स, एक नदीकिनार्यावरील किल्ला, खरोखर प्रभावी कॅथेड्रल आणि सर्वात सुंदर केंद्रीय जगातील स्टेशन आपण या कलात्मक शहराला भेट देण्याचा निर्णय घेतल्यास, आपण निश्चितपणे योग्य निवड केली आहे, आणि आम्ही यापेक्षा राहण्यासाठी अधिक चांगली जागा विचार करू शकत नाही हे लहान पण प्रशस्त, समकालीन शहर मचान\nऐंकामध्ये, ऐतिहासिक केंद्रांबाहेरील हे 70m2 खाजगी अपार्ट���ेंट आहेuiet निवासी शेजारच्या शांततेत गढून गेले, तुम्ही असे म्हणणार नाही की तुम्ही जुन्या शहराच्या जवळ रहात आहात. सर्व प्रमुख मार्ग रस्ते जवळ आहेत आणि आपण गाडीने येत असाल तर पार्किंगपेक्षा जास्त पार्किंगची जागा उपलब्ध आहे.\nयाशिवाय, सार्वजनिक वाहतूक देखील जवळच आहे; बस, ट्राम आणि रेल्वे स्टेशन हे जवळजवळ 5 मिनिट चालत आहेत. आपण ऐतिहासिक केंद्राकडे चालत जाण्याचे ठरविल्यास, आपण सुमारे 20min चालण्याच्या ठिकाणी तेथेच आहात.\nआपण अपार्टमेंटमध्ये प्रवेश करता तेव्हा आपल्याला बर्याच नैसर्गिक प्रकाशासह सुसज्ज असलेली खुली जागा मिळेल जी अलीकडेच प्रामाणिक आणि पारिस्थितिक सामग्रीसह पुनर्निर्मित केली जाते. सर्व आवश्यक लक्झरीसह आरामदायक राहण्यासाठी 70m2 ची एक खुली, आधुनिक आणि हलकी जागा. हे दोन मित्र किंवा दोन जोडप्यांसाठी उपयुक्त आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यकता आहे. अतिथीला पूर्ण अपार्टमेंटमध्ये प्रवेश असेल आणि स्वतंत्र प्रवेशद्वारासह आणि कोणत्याही सामान्य स्थानांवर पूर्ण गोपनीयता न ठेवता येईल.\nआपण शहर शोधू इच्छित असल्यास अनेक पर्याय आहेत असे करण्याच्या सर्वात स्पष्ट मार्ग आहेत:\nएंटवर्पमधील सायकलिंगला अनेक फायदे आहेत. हे निरोगी, पर्यावरणास अनुकूल आहे आणि बर्याच बाबतीत देखील वेगवान मार्ग आहे. शहरातील सायकल चालविण्याच्या खुणा 700 किमी पेक्षा जास्त, सुरक्षित आणि सायकलस्वारांसाठी आरामदायक आहेत. बर्याच सायकली भाड्याने देणार्या कंपन्या आहेत ज्यामुळे एंटवर्पमध्ये सायकल सायकलने लवकर आणि सहजपणे भाड्याने मिळवता येतात. आणि या लहान प्रवासांसाठी तसेच लांब प्रवासांसाठी\nआपण अँटवर्प शहरात थोड्या अंतर कव्हर करू इच्छिता मग Velo सुलभ आणि जलद आहे. आपल्या निवासस्थानाजवळ एक वेल शोधा. शहर ओलांडून आपल्या दिशेने वेला स्टेशन जवळ बाइकला परत या. ट्रेन, ट्राम किंवा बससह आदर्श\nबाईक प्रत्येक वर्षी 365 दिवस आणि दररोज 24 तासांदरम्यान उपलब्ध आहे.\nवेगळ्या Velo स्टेशन्स एकमेकांच्या (जास्तीत जास्त 400 मीटर) चालण्याच्या अंतरावर असलेल्या एखाद्या परिसरात आहेत जेथे शहराचे केंद्र आणि आसपासचे जिल्हे बेर्केम, बोर्गेरहॉउट, डेरने, हॉबोकेन, मर्क्सॅम आणि विल्यमिक यांचा समावेश आहे.\nआपण सहजपणे या वेबसाइटवर एक दिवस किंवा आठवड्यात पास किंवा वर्षाकाठी नोंदणी करू शकता. ���ँटवर्पच्या थोड्या भेटीसाठी, एक दिवस (4 €) किंवा आठवड्याचे पास (10 €) हे आदर्श आहे. आपण व्हिसा किंवा मास्टरकार्डसह 30 दिवसांपर्यंत आगाऊ ऑर्डर करू शकता. एक दिवस किंवा आठवड्यात पास वापरकर्त्यांना एक वापरकर्ता कोड आणि पासवर्ड प्राप्त. या कोडसह आपण कोणत्याही उपलब्ध स्टेशनवर बाइक घेऊ शकता.\nयेथे आपण सर्व नकाशा डाउनलोड करू शकता स्थानके. घेण्यासाठी आपल्या फोनवर अनुप्रयोग डाउनलोड करा, किंवा आपल्या बाईकवर ठेवण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन शोधा.\nआपल्याला अँटवर्पमध्ये बाईक भाड्याने घ्यायचे आहे का द Levanto बाईक बळकट आणि व्यवस्थित ठेवली जातात. एका दिवसासाठी शॉपिंग जाण्यासाठी किंवा आपल्या स्वत: च्या वेगाने शहरातून प्रवास करण्यासाठी आदर्श. त्यांना भेट द्या 'फिएटस्टंट'अँटवर्पन-सेंट्रल रेल्वे स्थानकावर आपली बाईक भाड्याने घेण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी. किंमती एक दिवसासाठी 13 पेक्षा कमी, एक आठवड्यासाठी 42 पर्यंत.\n-> Levanto बाइक भाड्याने बद्दल अधिक माहितीसाठी: www.levanto.be\nअपार्टमेंट एंटवर्पच्या जुन्या ऐतिहासिक केंद्राच्या बाहेरच स्थित आहे आपण चालत प्रारंभ केल्यास, आपल्याला जवळजवळ 20 मिनिटांचा (1,5km) प्रवास करता येईल जो ऐतिहासिक केंद्रांच्या दक्षिणेकडील भागापर्यंत, अनेक बार आणि रेस्टॉरंटसह, तसेच ललित कलांचे संग्रहालय आहे.\n-> ऐतिहासिक केंद्र दक्षिणेकडील भाग कसे मिळवायचे: Google नकाशे\nशहर स्वत: ही मोठी नाही, म्हणून हे पाहण्यासाठी एक छान मार्ग पाऊल असू शकते. आपल्याला पार्किंगची कोणतीही समस्या येणार नाही आणि आपण आपल्या स्वत: च्या वेगवानतेने शांतता निवडू शकता. \"शहराची दिशा चालणे\" वापरणे ही मजेदार कल्पना आहे, शहराचे अन्वेषण करण्यासाठी फक्त या स्व-मार्गदर्शित चालण्याच्या सफरीचे अनुसरण करा.\nहे कसे कार्य करते: अॅप डाउनलोड करा \"GPSmyCity: ऑफलाइन नकाशे सह चालणे आणि लेख\".\nअॅप आपल्या मोबाइल डिव्हाइसला एका वैयक्तिक टूर मार्गदर्शकात रूपांतरित करतो आणि त्याच्या अंगभूत GPS नेव्हिगेशन फंक्शन्सना आपल्याला एक फेरफटका स्टॉप कडून पुढील मार्गदर्शन करते. अॅप ऑफलाइन कार्य करतो म्हणून परदेशात प्रवास करताना डेटा योजना आवश्यक नाही.\nएंटवर्प ट्रामवे नेटवर्क एंटवर्प मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग बनविणार्या ट्रॅमवेजचा एक नेटवर्क आहे आणि फ्लेमिश प्रदेशाच्या वाहतूक कंपनी डी लिजनद्वारे ऑपरेट केली जाते. यात चौदा ओळी आहेत, ज्यापैकी आठ भाग अंशतः भूमिगत आहे, ज्याला एंटवर्प प्री-मेट्रो म्हणतात. एंटवर्प मध्ये प्रवास करण्यासाठी हा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे आणि यामुळे आपल्याला सर्वत्र बरेच काही मिळेल. ट्रामशिवाय शहरामध्ये बस चालविणारी बस देखील आहेत. आपला तिकीट खरेदी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मजकूर संदेश (एसएमएस) पाठविणे. हे मोबाइल तिकीट दोन्ही बस आणि ट्रामवर 60 मिनिटांसाठी वैध आहेत.\nXNUMBERX या लहान क्रमांकासाठी ऑर्डर कोड 'डीएल' असा एसएमएस पाठवा.\nआपल्याला एक पुष्टीकरण एसएमएस मिळेल जो प्रवासासाठी तिकीट म्हणून वैध आहे\nएसएमएस तिकीट मोबाईल फोन बिलाद्वारे चालविले जाते किंवा कॉलिंग क्रेडिटमधून वजा केले जाते.\nएसएसएम तिकिटाच्या वैधतेच्या कालावधीत बदल केलेल्या क्षेत्रांवर कितीही निर्बंध नाहीत. जर ट्रिप जास्त वेळ घेईल तर तुम्हाला एक नवीन एसएमएस तिकिट किंवा अन्य प्रकारचे तिकीट विकत घ्यावे लागेल.\nतपासणी: एसएमएस तिकिट विविध प्रकारे सुरक्षीत आहे. आमचे मोबाईल फोन तपासणीदरम्यान काम करीत नसले तरीही आमचे ड्रायव्हर आणि तिकिटे निरिक्षक तपासू शकतात की आपल्या मोबाईल फोनला एक वैध एसएमएस तिकिट मिळाला आहे किंवा नाही. त्या बाबतीत आपण आपल्या मोबाईल फोन नंबरची तिकिटे इन्स्पेक्टरला कळवा.\nएक चांगला आहे अनुप्रयोग उपलब्ध आहे, जेथे आपण जायचे असलेल्या आपल्या पत्त्यामध्ये आपण टाईप करू शकता आणि अॅप आपल्याला घेण्यासाठी आदर्श मार्ग करेल\n-> अधिक माहितीसाठी मार्गप्लानरवर जा: www.delijn.be/en/routeplanner/\nएंटवर्पन-सेंट्राल (एंटवर्प सेंट्रल) हे अँटवर्प शहरात मुख्य रेल्वे स्थानकाचे नाव आहे. स्टेशन राष्ट्रीय रेल्वे कंपनी NMBS द्वारे चालवले जाते. जगातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन म्हणून हे अनेक वेळा मतदान केले गेले आहे, आणि आपण भेट दिल्यास, आपण हे का पहाल. अँटवर्पन-सेंट्रलमध्ये आपण ट्रेन गावल्यास, शहराचे दुसरे सर्वात मोठे स्टेशन अँटवर्पन-बेर्केम येथे आपले पहिले थांबा असल्याचे निश्चित आहे. दुसरे, लहान स्टेशन, अँटवर्पन-झुइड, अपार्टमेंटपासून चालत पाच मिनिटांवर आहे . अँटवर्पन-झुइड हे शहराच्या दक्षिणेला एक रेल्वे स्थानक आहे आणि जुने स्टेशन जुलै 10 वर उघडले आहे. येथून आपण सहजपणे अँटवर्पन-बर्कम आणि अँटवर्पन-सेंट्रालला ट्रेन घेऊ शकता आणि आ��ण काही मिनिटांतच शहराच्या मध्यभागी पोहचणार आहात. गेन्ट किंवा ब्रूजेस किंवा बेल्जियन कोस्टपर्यंत आपण जाऊ इच्छित असल्यास अँटवर्पन-झुइड हे खूप सोपे आहे. आपण स्टेशनवर जाण्यापूर्वी, आपण रस्त्याच्या पुढे स्वयंचलित दिसेल, जेथे आपण आपले तिकीट खरेदी करु शकता\n-> रेल्वेने प्रवास करण्यासाठी अधिक माहितीसाठी: www.belgianrail.be/routeplanner\nटॅग्ज: airbnb, एंटवर्प, अँंटरवर्पन, अपार्टमेंट, बुकिंग, शहर, शहर सहल, डिझाइन, राहू\nडॉल्फ व्हॅन स्प्रेंगल हे एंटवर्प येथे जन्मलेले आणि वाढविले आहे, आणि नवीन संस्कृती शोधण्याकरिता प्रवास करण्यास आवडते. डॉल्फ इतर अनेक गोष्टींमध्ये, स्वभाव आणि धर्म आवडतात. 2017 डॉल्फ WANDERLUSTVLOG चे प्रशासक असल्याने.\nदिल्लीमध्ये 5 परवडणारे शॉपिंग हाबर्स\nएंटवर्पमधील उत्कृष्ट सीफूड रेस्टॉरन्ट\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल ऑगस्ट 23, 2017\nनोव्हेंबर 22, 2017 वर 12: 56 AM वाजता\nड्यूड ... ..आपल्या शहराचा माझा नवीन पसंत युरोपमधील शहर आहे. मी गेल्या तीन वर्षांत अँटवर्पनमध्ये दोन वेळा राहिलो आहे आणि दोन्ही वेळा मी माझ्या निवास वाढवला आहे स्काल्ड्ट अंतर्गत ऐतिहासिक ट्रामला प्रेम करा, शेल्बर्ट आणि सुरंगावर प्रेम करा. लोक अनुकूल आणि पुरोगामी आहेत, अन्न आश्चर्यकारक आहे आणि भरपूर संगीत आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे आणखी चांगले होईल\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल म्हणतो:\nनोव्हेंबर 24, 2017 वर 1: 42 AM वाजता\nहे एडवर्ड, तुझ्या कानावरच्या शब्दांपासून ताण ऐकून खूप आनंद झाला आहे की आपण एंटवर्पचा खूप आनंद घेत आहात \nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या\nएंटवर्पमधील बेल्जियन फ्राईस साठी सर्वोत्तम ठिकाणे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग फेब्रुवारी 6, 2018\nलोनली प्लॅनेटने \"टॉप XNUM सीटिझमध्ये 10 ला भेट द्या\" एंटवर्पने निवडले\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल डिसेंबर 13, 2017\nएंटवर्पमध्ये या हिवाळ्यामध्ये आपण खरोखरच जेवढे जास्तीत जास्त काही करायला हवे\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल डिसेंबर 11, 2017\nपॅरिसमध्ये राहणे कसे जीवन माझ्या दृष्टीकोन बदलले\nमासिक अद्यतनासाठी साइन अप करा\nआमच्या फेसबुक पेज प्रमाणे\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, खाद्यान्न आणि पेय\nएंटवर्पमध्ये 2017 ग्रीष्म बार\nहेलेना ब्रॉइसियस जून 5, 2017\nब्लॉग, खाद्यान्न आणि पेय\nबेल्जियममधील एक्सएक्सएक्स ब्रुअरीजची आपण भेट दिली पाहिजे\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल ऑक्टोबर 28, 2017\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557477", "date_download": "2019-01-20T21:38:20Z", "digest": "sha1:K2PMMW5A63WTHSJMRUKNSHQIIOV3T3MC", "length": 3596, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अय्यारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर मराठीमध्ये ‘गुलाबजाम’ आणि ‘प्रभो शिवाजी राजा’ हा ऍनिमेशनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर ‘ऍनिहिलेशन’ हा हॉलीवूडपट रिलीज होणार आहे.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nसोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज\n‘शतदा प्रेम करावे’मध्ये सायलीच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557873", "date_download": "2019-01-20T21:40:36Z", "digest": "sha1:R7ER3PXP6EQU4EQY5JLCDCPEREOJSDOZ", "length": 7895, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आडाळी एमआयडीसी पालकमंत्र्यांमुळे रखडली! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आडाळी एमआयडीसी पालकमंत्र्यांमुळे रखडली\nआडाळी एमआयडीसी पालकमंत्र्यांमुळे रखडली\nजि.प.माजी सभापती अंकुश जाधव यांचा आरोप\nदोडामार्ग व बांदा दशक्रोशीतील जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा, म्हणून तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसी मंजूर झाली होती. अन्य प्रकल्पाबाबत जिल्हय़ात मत-मतातंरे, आरोप, विरोध झाले. मात्र, तालुक्यातील जनतेला रोजगाराचे महत्त्व पटवून देऊन आम्ही तो प्रकल्प येथे आणला. येथील जनतेसाठी माजी मुख्यमंत्री राणे यांनी रोजगाराचा पाया रचला. त्यावर कळस चढविण्याचे नाममात्र काम हे विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून होणे अपेक्षित व क्रमप्राप्त होते. मात्र, केसरकर यांनी या प्रकल्पाकडे राजकीय श्रेयवादातून पाहिल्याने ‘जैसे थे’ आहे. याला केवळ केसरकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे जबाबदार असल्याचे मत माजी समाजकल्याण सभापती तथा विद्यमान जि. प. सदस्य अंकुश जाधव यांनी व्यक्त केले.\n‘तरुण भारत’मध्ये आडाळी एमआयडीसीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री राणे यांच्याकडे आम्ही तालुक्यात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. त्यांच्या मागणीनुसार बाजारभावापेक्षा अधिक भावाने जमीन मोबदला देण्यात आला. जिल्हय़ात अन्य ठिकाणी प्रकल्प विरोध होत असताना आडाळी व तालुक्यातून विरोध झाला नाही. कारण स्थानिकांना रोजगाराची भावना होती. येथे मोठे प्रकल्प, कारखाने येऊन उद्योग व्यवसायाला चालना मिळेल, शैक्षणिक पात्रतेतून रोज��ार मिळेल, अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. मात्र, याकडे पालकमंत्री केसरकर यांनी लक्ष न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केसरकर यांनी माटणे येथे मिनी एमआयडीसी आणू, असे गाजर सत्ताधारी आमदार असताना दाखविले होते. पण, आज आडाळीतील एमआयडीसीची राणे यांनी मुहूर्तमेढ रोवली, त्याला मूर्तरुप द्यावयाचे केसरकर यांचे काम आहे. रोजगाराच्या प्रश्नी कोणतेही राजकारण व श्रेयवाद न आणता हा प्रकल्प केसरकर व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मूर्त स्वरुपात आणावा, असे आवाहन अंकुश जाधव यांनी केले आहे.\nतिलारी डाव्या कालव्यात खोक्रल येथील वृद्धेचा मृतदेह\nसुतार समाजबांधवांनी व्यवसायात एकी दाखवावी\nकोमसाप जिल्हा अध्यक्षपदी मंगेश मसके\nमुलांसह चोरी करताना महिला रंगेहाथ\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Morokko.php", "date_download": "2019-01-20T22:20:36Z", "digest": "sha1:2OFYED23VEQXWRY22O4SGDPEEFBJOTGE", "length": 10426, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मोरोक्को", "raw_content": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मोरोक्को\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मोरोक्को\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00212.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मोरोक्को\nमोरोक्को येथे कॉल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक. (Morokko): +212\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी मोरोक्को या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00212.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/Category/Hall_Ticket_Page_2.html", "date_download": "2019-01-20T21:59:38Z", "digest": "sha1:FOELQTOMDGXXSCKBFVLYJQPZJXOQBHJE", "length": 7582, "nlines": 114, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Maha NMK Download Admit Card / Hall Ticket", "raw_content": "\nNMK 2018: सर्व परीक्षांचे प्रवेशपत्र सर्वात जलद मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १० डिसेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] कॉन्स्टेबल फायर पदांची भरती वैद्यकीय परीक्षा प्रवेशपत्र\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] विविध पदांची मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत��र\n〉 शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ [CIDCO] भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ०७ डिसेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भाभा परमाणु अनुसंधान केंद्र [BARC] वैज्ञानिक अधिकारी गृप डी पदांची प्रवेशपत्र\n〉 बँक ऑफ इंडिया [Bank Of India] विशेषज्ञ सुरक्षा अधिकारी मुलाखत कॉल लेटर\n〉 MPSC निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब चाळणी परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ०६ डिसेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] NCC स्पेशल एंट्री परीक्षा प्रवेशपत्र\nदि. ०५ डिसेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय विद्यालय संघटन [KVS] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सीएसआयआर यूजीसी नेट [CSIR UGC NET] परीक्षा प्रवेशपत्र डिसेंबर २०१८\n〉 कॅनरा बँक [Canara Bank] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदि. २७ नोव्हेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल [ITBP] हेड कॉन्स्टेबल पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत ‘लिपिक’ पदांच्या भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\nदि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा प्रवेशपत्र २०१८\n〉 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी [Mahagenco] लिपिक पदांची भरती पुर्न परीक्षेचे प्रवेशपत्र\n〉 कोकण रेल्वे [Konkan Railway] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [UMED - MSRLM] बुलढाणा भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक पदांची बॅच डीबी ०१/२०१९ परीक्षा प्रवेशपत्र\n〉 यूजीसी नेट [UGC NET] परीक्षा प्रवेशपत्र २०१८\nदि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजीचे परीक्षा प्रवेशपत्र\n〉 महाराष्ट्र गट-क [MPSC] सेवा मुख्य परीक्षा कर सहायक पदांची परीक्षा प्रवेशपत्र\n〉 भारतीय निर्यात [Exim Bank] आयात बँक विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nअधिक परीक्षेचे निकाल खालील पेजवर:\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयो���.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-08-novhembar-2018.html", "date_download": "2019-01-20T22:03:31Z", "digest": "sha1:2BET3GQSMEAQCJ3SRH3DL4MU447LJ7VP", "length": 28525, "nlines": 153, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - ०८ नोव्हेंबर २०१८", "raw_content": "\nचालू घडामोडी - ०८ नोव्हेंबर २०१८\nचालू घडामोडी - ०८ नोव्हेंबर २०१८\nकेदारनाथाच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक :\nउत्तराखंडच्या हर्षिल या ठिकाणी असलेल्या सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. तिथे केदारनाथाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले.\nपंतप्रधान झाल्यापासून ते तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात आले आहेत. केदारनाथावर जलाभिषेक केल्यानंतर त्यांनी पूजा-अर्चाही केली तसेच मंदिराला प्रदक्षिणाही मारली. केदारनाथमध्ये पुनर्निमाणाचे काम कसे सुरु आहे याचा ते स्वतः आढावा घेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.\nकेदारनाथ मंदिराचे दृश्य सध्या अत्यंत विहंगम असे दिसून येते आहे. मंदिरामागे असलेल्या डोंगरांवर बर्फाची दुलईच पसरली आहे. केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून ही सजावट अत्यंत उठून दिसते आहे.\nकेदारनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड प्रलयावर काढण्यात आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहिले. काही वेळाने केदारनाथ भागाच्या पुनर्निर्माणाचे प्रेझेंटेशनही पाहणार आहेत. केदारनाथमध्ये पंतप्रधान आल्याचे समजताच अनेकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना हात हलवून अभिवादन केले.\nअयोध्येत मंदिर होतं, मंदिर आहे आणि राहणार - योगी आदित्यनाथ :\nअयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतील रामलला आणि हनुमानगढी मंदिरांचं दर्शन घेतलं. पूजेनंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं. अयोध्येत राम मंदिर होतं, मंदिर आहे आणि मंदिर राहणार यात शंका नाही, असं आदित्यनाथ म्हणाले.\n\"अयोध्या मंदिराबाबत संविधानाच्या चौकटीत राहून सरकार काम करणार आहे. अयोध्येत मंदिर होतं आणि मंदिरच राहणार\", हे सांगायलाही योगी यावेळी विसरले नाहीत.\nअयोध्येतील सरयु ���टावर 151 फूट रामाच्या मूर्तीच्या निर्मितीबाबत आदित्यनाथ म्हणाले की, \" भगवान रामाच्या दर्शनीय मूर्तीसाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. रामाची अशी मूर्ती तयार करायची आहे, जी अयोध्येची ओळख बनेल.\"\nकालच योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केलं. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.\nअयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ ठेवलं, तर भगवान श्रीराम यांचं नाव विमानतळाला देण्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.\nसलग पाचव्यांदा मोदींची जवानांसोबत सीमेवर दिवाळी :\nदेहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्या वर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज केदारनाथला जाण्यापूर्वी मोदी उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर दाखल झाले. तिथल्या आयटीबीपी (ITBP) जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवळी साजरी करतात.\nनरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2014 साली सियाचिन येथे भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2015 साली त्यांनी पंजाब सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2016 साली मोदी हिमाचल प्रदेश येथील सीमा भागात गेले.\nतिथल्या तिबेट सीमेवर त्यांनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. मागील वर्षी त्यांनी जम्मू-काश्मिरमधील गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.\nयाबाबत मोदी म्हणाले की, मी दरवर्षी देशाच्या सीमा भागात जातो. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करतो. तिथल्या जवानांना हैरान करतो. मला त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला, वेळ घालवायला जास्त आवडते.\n'ते' दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार, रोहितकडून कौतुक :\nलखनौ : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला टी20 मालिकेत हरवून देशावासियांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 71 धावांनी धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आनंदी आहे. कालच्या सामन्यात त्याने शतक झ��कावून सामना भारताच्या पारड्यात पाडला. परंतु या मालिका विजयाचे श्रेय त्याने दोन भारतीय खेळाडूंना दिले आहे. सामना संपल्यानंतर त्याने या दोन्ही खेळाडूंचे तोंड भरुन कौतुक केले. रोहितने सलामीवीर शिखर धवन आणि युवा गोलंदाज खलील अहमद या दोघांचे कौतुक केले.\nरोहित म्हणाला की, \"ही खेळपट्टी आमच्यासाठी नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला थोडे सांभाळून खेळावे लागले. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर आम्ही समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.\"\nधवनबाबत बोलताना रोहित म्हणाला की, \"शिखर सध्या त्याचा नैसर्गिक खेळ खेळतोय. त्याने सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा आम्हाला सामना संपेपर्यंत झाला.\"\nकालच्या सामन्यात रोहित आणि शिखरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी 14 षटकात 123 धावांची भागीदारी केली. धवनने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली.\nखलीलबाबत बोलताना रोहित म्हणाला की, \"बुमराह आमचा स्पेशल गोलंदाज आहे. त्याचा आम्ही टी20 आणि एकदिवसीय सामन्यात वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो. तर दुसऱ्या बाजूला खलीलनेदेखील स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे. येत्या काळात खलीलची संघाला खूप मदत होणार आहे.\"\nश्रीनगरचे तापमान गोठणबिंदूखाली :\nश्रीनगर - यंदाच्या हिवाळ्यात श्रीनगरमध्ये बुधवारची रात्र अत्यंत गारठलेली ठरली. येथे पहिल्यांदाच पारा गोठणबिंदूखाली घसरला. चालू आठवडाअखेर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. बुधवारी शहरातील किमान तापमान उणे २.२ सेल्सियश अंश नोंदले गेले. रात्री मात्र\nपहिल्यांदा पारा सर्वसामान्य तापमानापेक्षा ५ सेल्शिअस अंशावर घसरला होता. काश्मीर खोरे आणि लडाख क्षेत्रातही तापमानाचा पारा गोठणबिंदूखाली होता. गुलमर्ग येथील तापमानही उणे ६.६ अंशावर होते.\nबुडत्या पाकला चीनचा आधार, आर्थिक मदतीची केली घोषणा :\nइस्लामाबाद- आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. परंतु या मदतीसंदर्भात चीननं सार्वजनिकरीत्या वाच्यता केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक पॅकेज मागण्याच्या निमित्तानं चीनचा दौराही केला होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितलं की, चीननं पाकिस्तानला आ��्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nउमर म्हणाले, पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरच्या मदतीची गरज आहे. त्यातील 6 अब्ज डॉलर आम्हाला सौदी अरेबिया देणार आहे. तर उर्वरित रक्कम चीननं कर्जाच्या स्वरूपात देण्यास सहमती दर्शवली आहे. चीनच्या या मदतीमुळे पाकिस्तानमधलं आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होईल.\nइम्रान खान यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही चीनचा दौरा केला होता. पाकिस्तानमधलं आर्थिक संकट आता संपण्याच्या मार्गावर आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत असलं तरी चीननं यावर सार्वजनिकरीत्या कोणतंही भाष्य केलेलं नाही. पाकिस्तान हा चीनचा नेहमीच मित्र राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. आम्ही आमच्यापरीनं पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करू, येत्या काळातही पाकिस्तानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपेक्षा अर्थमंत्री मोठे :\n‘रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर हा देशाच्या अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा नसतो. अर्थमंत्र्यांनी एखाद्या निर्णयाबाबत आग्रह धरल्यास गव्हर्नर त्याला नकार देऊ शकत नाही. अर्थमंत्र्यांचे म्हणणे पटेत नसेल, तर त्याला पद सोडायची तयारी ठेवावी लागते’, असे स्पष्ट मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. सध्या रिझव्‍‌र्ह बँकेशी सुरू असलेल्या वादात हे विधान सरकारच्या मदतीला येण्याची शक्यता आहे.\nमनमोहन सिंग यांच्या मुलीने लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरुशरण’ पुस्तकात मनमोहन सिंग यांचे हे मत नोंदवण्यात आले आहे. हे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले होते.\nमनमोहन सिंग यांनी या पुस्तकात अनुभव सांगितले आहेत. ‘अर्थमंत्री व रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. गव्हर्नर म्हणून निर्णय घेताना मलाही सरकारला विश्वासात घेऊनच काम करावे लागायचे’, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.\nजागतिक शहरीकरण दिन / आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन\n१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.\n१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.\n१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.\n१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.\n१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.\n२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.\n२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.\n१६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी१७४२)\n१८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)\n१८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)\n१८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)\n१९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)\n१९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)\n१९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)\n१९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)\n१९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.\n१९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)\n१२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)\n१६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)\n१९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.\n२०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)\n२०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)\n२०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य का��्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - २० जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १९ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/category/important-updates/", "date_download": "2019-01-20T22:07:30Z", "digest": "sha1:AUNRBQG2BX47XIVISOSILSFMJA7HDPTE", "length": 3475, "nlines": 85, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Important Updates | Maha NMK", "raw_content": "\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nएकूण ४ पोस्ट उपलब्ध\n〉 महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र - जाहीरनामा\n〉 स्कॉलरशिप साठी महाराष्ट्र सरकारचे नवीन पोर्टल - MahaDBT\n〉 MahaNMK V2.0 - विषयी अधिक माहिती\n〉 नौकरी विषयक माहितींसाठी महाराष्ट्र शासनाचे नवे पोर्टल महापरीक्षा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://anandyatra.blogspot.com/2008/02/blog-post.html", "date_download": "2019-01-20T20:52:17Z", "digest": "sha1:S7XHH22L5HZYL7FQIFLVCLO7OPBCWGZZ", "length": 8794, "nlines": 171, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): साद", "raw_content": "\nसाद घातल��� मला कुणी\nहिरव्या देठी, चिमण्या ओठी,\nशीळ घातली खुळी कुणी\nकि संध्येच्या नयनी रेखिले\nकाजळ ते आतुर कुणी\nसमर्पणाचे तेज हे दिधले\nजाता जाता मला कुणी\nवेळ ही हळवी क्षणोक्षणी\nनिर्मिली ही सांज कुणी\nमला न ठावे कोण असे तो\nखेळगडी तो असेल माझा\nकी खेळाचा जनक कुणी\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\n\"Magazine पाहावं काढून\" - एक स्मरणयात्रा\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236033", "date_download": "2019-01-20T21:40:48Z", "digest": "sha1:DH7AXKT5RFEC5D4A5ATWIES25PLFABQZ", "length": 9214, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "नौकानयन जहाज आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ठिकाणे\nनौकानयन जहाज आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी नौकानयन जहाज अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:29:14Z", "digest": "sha1:UCFJKICQ7K3IMMJ7VHTIA2BTQC742AAQ", "length": 31594, "nlines": 221, "source_domain": "shivray.com", "title": "रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nथोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या.\nपेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा हे धाकटे. बाजीरावांच्या आईचे नाव राधाबाई होते (नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या). बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव विसाजी होते, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते प्रसिद्ध होते. ते साधारण ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, कोणावरही त्यांची सहज छाप पडेल असे उमदे व्यक्तिमत्व. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐशोराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे मराठा सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते.\nबालाजी विश्वनाथ भट पेशवेंच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात पेशवेपदासाठी दरबारी लोकांत वाद वाढले, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले.\nत्याला २ कारणे होती:\n१) यादवकालीन राजकारणापासून ते महाराणी ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते.\n२) थोरले बाजीराव हे फटकळ होते, एक घाव दोन तुकडे हाच त्यांचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांना समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले.\nमात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजींनी त्यांची जास्त काळजी घेतली होती, त्यामुळे १७ एप्रिल १७२० रोजी स्वराज्याचा पेशवा म्हणून शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार बालाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यांना दिली.\n॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥\nइ.स. १७२० मध्ये पेशवाई बाजीरावांच्या कोवळ्या खांद्यावर आली. अतुल पराक्रम गाजवत समशेरीच्या जोरावर अनेक युद्धे जिंकून त्यांनी दिल्ली काबीज केली. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या. उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी योद्धा मराठे शाहीला नर्मदेपलीकडे घेऊन जाणारा पहिला सेनापती. मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१), उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि सगळ्याच लढाया जिंकल्या आहेत. वेगवान हालचाल हेच प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्यांची रणनीती. बाजीरावांना हरवणं त्यांच्या काळातल्या कोणत्याही शत्रूला जमलं नाही. मराठेशाहीला नर्मदेपलीकडे नेणारा हा पहिलाच सेनापती. भीमथडीची तट्टे नर्मदेपार गेल्यामुळे उत्तरेकडील कबुली घोडे दक्षिणेकडे येण्याचे बंद झाले होते. भविष्यात महाराष्ट्रावर संकट कोसळूनये म्हणून महाराष्ट्राबाहेर देखील मराठी सत्ता असावी हे ओळखून त्यांनी उत्तरेत शिंदे, होळकर, पवार, बांडे असे मराठा सरदार घराणी उभी केली.\nबाजीरावांचा देशभर मोठा दरारा होता. १७३९ मध्ये इराणचा नादीरशहा यांने दिल्लीवर आक्रमण केले त्यावेळी थोरले बाजीराव दिल्लीकडे निघाले या बातमीनेच नादिरशहाने दिल्ली सोडली.\nबाजीरावांच्या युद्धकौशल्याची जाण आपल्याकडे नाही, बाज��रावांची निजाम अल मुल्क विरुद्धची पालखेडची प्रसिद्ध लढाई अमेरिकेतील सैनिकांना आजही लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते.\nबर्नाड मॉन्टगोमेरी (Bernard Law Montgomery) या ब्रिटिश फील्डमार्शलने बाजीरावांची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे:\nउभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावांनी पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला, तेव्हा छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले, मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावांनाला एक पत्र पाठवले. दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता.\nजग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥\nयाचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने ”\nजो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥\nअसा गजांतमोक्षाचा हवाला देऊन बाजीरावांकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावांच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावांस नजर केला. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.\nवयाच्या १३व्या वर्षी बाजीरावांचा काशीबाई यांच्याशी विवाह झाला होता. काशीबाईंपासून रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर दुसरी पत्नी राजा छत्रसालाची मानसकन्या मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. समशेरबहाद्दूर पुढे पानिपत���्या लढाईत ठार झाला होता. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावांचा दराराच जबर होता, त्यांनी कोणालाच जुमानले नाही.\nचिमाजी अप्पा हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. त्यांनी देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मृत्यू पावले. बाजीरावांना शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावांनी दिल्लीस आणि चिमाजींनी पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजींनी पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच वज्रेश्वरी देवीचे सुंदर मंदिर बांधले. बाजीराव आणि चिमाजी खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला.\nमरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, मध्यप्रदेशातील नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी ज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द त्रयोदशी शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.\nनिजाम पेशवे संबंध – त्र्यंबक शंकर शेजवलकर\nपेशव्यांची बखर – भीमराव कुलकर्णी\nस्वामी – रणजित देसाई\nपेशवाईतील उत्तर-दिग्विजय – वि.वा. हडप\nमराठी रियासत (खंड १-खंड ८) – गोविंद सखाराम सरदेसाई\nमराठ्यांची बखर – ग्रांट डफ १८५७\nभारताचा इतिहास – डॉ. श. गो. कोलारकर\nपानिपतचा रणसंग्राम – सच्चिदानंद शेवडे\nपेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. – प्रमोद ओक\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nथोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० - २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या. पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा हे धाकटे. बाजीरावांच्या आईचे नाव राधाबाई होते (नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या). बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव विसाजी होते, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते प्रसिद्ध…\nSummary : अशा ह्या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावाचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, ‘बाजीरावाने हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे.\nbajirao peshwa bajirao peshwe थोरला बाजीराव थोरले बाजीराव पेशवे बाजीराव बल्लाळ रणधुरंधर विसाजी\t2015-03-26\nPrevious: शिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nNext: शिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nबाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश���न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nकालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-20T20:50:17Z", "digest": "sha1:HDE73L44QEKA2XOV3DNJAFYLV6UE3KG3", "length": 8933, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा ठिय्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा ठिय्या\nसातारा – जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विवि मागण्यां केल्या. सरकारने कामगारांना हक्काच्या घरासाठी पाच लाख रूपये अनुदान द्यावे, वयाच्या 55 व्या वर्षानंतर निवृत्ती वेतन 5 हजार रूपये देण्यात यावेत, साहित्य खरेदीचे पाच हजार रूपये तात्काळ मिळावेत, मागील दोन वर्षाची थकीत शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी\nतसेच कामगार मंडळाकडून ओळखपत्र देण्यात यावे, मंडळासाठी सेस कर रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करून कामगार कल्याण मंडळात आर्थिक भर घालण्यात यावी, नोंदणी करताना अशिक्षित कामगारांना अपमानास्पद वागणूक देण्यात येवू नये, बांधकामावेळी साहित्य कमी पडल्यास त्या दिवशीचा अडीचशे रूपये बेरोजगार भत्ता देण्यात यावा, त्याचबरोबर 35 किलो रेशनिंग साहित्य मिळावे, बांधकाम कामगारांनी केलेल्या कामाच्या रक्कमा बुडविण्याच्या घटना घडतात अशावेळी कामगार सह.आयुक्तांनी हस्तक्षेप करून ती रक्कम वसूल देण्यासह कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करावेत तसेच बांधकाम कामगार मंडळासाठी स्वतंत्र व पुर्ण वेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/help/system/", "date_download": "2019-01-20T21:31:09Z", "digest": "sha1:BS7ISEUNPCSXEG2ZGRQXJGRGPFQQSC7J", "length": 6432, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कार्यप्रणाली | System", "raw_content": "\nमराठीमाती संकेतस्थळाच्या कार्यप्रणाली संदर्भातील प्रश्नांची उत्तरे.\nमित्रांना आमंत्रीत कसे करावे\nसाईट मॅप(वाटाड्या) म्हणजे काय\nसाईट मॅप(वाटाड्या) चा उपयोग काय\nटॅग्ज(टॅग,वर्ग) चा उपयोग काय\nप्रकाशित लिखाणावर प्रतिक्रिया कशी नोंदवावी\nप्रतिक्रियेस उत्तर कसे द्यावे\n“ईमेल सभासद व्हा” हे काय आहे\n“संकेतस्थळ सुचवा” हे काय आहे\nफिडबर्नरचे वर्गणीदार कसे व्हावे\nपोस्ट मध्ये दिसणारे मित्रांस पाठवा, प्रिंट करा, Tweet, Like हे काय आहे\nदेवनागरीतून मराठीतून कसे लिहावे\nकीबोर्ड वरील F12 या बटनाने लिखानाची भाषा मराठी तून English आणि English मधुन मराठी कशी बदलावी\nमराठी भाषेतून माहिती शोधणे शक्य आहे का\nआरएसएस फिड्स म्हणजे काय\nआरएसएस फिड्स सबस्क्राईब करणे म्हणजे काय\nआरएसएस फिड्स सबस्क्राईब कसे करावे\nआरएसएस फिड्स सबस्क्राईब केल्याचे फायदे काय\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठे��ी प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/468973", "date_download": "2019-01-20T21:37:26Z", "digest": "sha1:BJGRWCNJ2QLVIGPYZUJCC32YZUR3YOU6", "length": 6998, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जम्मूमध्ये हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जम्मूमध्ये हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मूमध्ये हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nदक्षिण काश्मीर भागातील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सेनादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने संयुक्तपणे ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडे दोन रायफल्स आणि मोठय़ा प्रमाणात दारूगोळा मिळून आला. या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.\nसेना दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा जिल्हय़ातील पदमपुरा गावात काही दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याची खबर मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या एसओजीच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. त्याचवेळी चेकनाक्यावर एका गाडीतून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तथापि सेना दल आणि एसओजीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे डीआयजी एस. पणी यांनी सांगितले. त्यांच्याजवळून दोन रायफल्स आणि दारूगोळा जप्त केला आहे. मारले गेलेले हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या संपर्कात होते. बारामुला जेलमधील फुटिरतावादी नेता मशर्रत आलम याच्या सुटकेसाठी तेथील अधिकाऱयाला लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता, असे अधिकाऱयांच्या चौकशीमध्ये पुढे आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 एप्रिल रोजी महामार्गावरील देशातील सर्वात मोठय़ा बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी जम्मूत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे डीआयजी पणी यांनी सांगितले.\nसंसदेत महिलांना आरक्षणासाठी राष्ट्रपतींचे आवाहन\nओरिएण्टल बँकेला गंडा, काँग्रेस नेत्याच्या जावायाविरोधात गुन्हा\nकावेरी व्यवस्थापन योजनेचा मसुदा सादर\nकाँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य : खुर्शीद\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/blog/", "date_download": "2019-01-20T21:43:37Z", "digest": "sha1:MHRTMACCG2HGZDRZHPVONEQB7JNNFQLH", "length": 14277, "nlines": 148, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "स्टिरॉइड सायकल | रेसिपी आणि रक्ताचे कार्य - AASRAW", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nडॉ. पॅट्रिक यंग मध्ये लिहिले गॅलरी .\nWinstrol 1 बद्दल सर्वकाही. विनस्ट्रोल म्हणजे काय 2. Winstrol कसे कार्य करते 2. Winstrol कसे कार्य करते 3. बॉडीबिल्डिंग 15 मधील शीर्ष 4 विनस्ट्रोल फायदे. विनस्ट्रोल डोस 5. Winstrol अर्ध-जीवन 6. विनस्ट्रोल डिटेक्शन टाइम 7. Winstrol सायकल 8. विनस्ट्रोल पोस्ट सायकल उपचार 9. Winstrol परिणाम पाहण्यासाठी किती वेळ लागतो 3. बॉडीबिल्डिंग 15 मधील शीर्ष 4 विनस्ट्रोल फायदे. विनस्ट्रोल डोस 5. Winstrol अर्ध-जीवन 6. विनस्ट्रोल डिटेक्शन टाइम 7. Winstrol सायकल 8. विनस्ट्रोल पोस्ट सायकल उपचार 9. Winstrol परिणाम पाहण्यासाठी किती वेळ लागतो 10. सामान्य Winstrol साइड इफेक्ट्स 11. कसे [...]\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nडॉ. पॅट्रिक यंग मध्ये लिहिले गॅलरी .\nबॉडीबिल्डिंग हे सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे ज्यामध्ये कोणी स्वतःला समाविष्ट करू शकतो. तथापि, योग्य उत्पादनांसह, प्रशिक्षण, आणि आहारासह योग्यरित्या केले असल्यास, ते दुहेरी भागांमध्ये एक पुरस्कार देते. प्रत्यक्षात, वजन व वजन उचलणे कदाचित आपल्या आदर्श परिणामांसारखे विचार करू शकत नाहीत. ऑक्सिमॅथोलोन (अनड्रोल) हे आहे [...]\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nडॉ. पॅट्रिक यंग मध्ये लिहिले Dianabol, गॅलरी .\nमेटाचे वर्णन आपण आपल्या स्नायूची वस्तुमान वाढविण्यास, त्यास प्रारंभ करणे किंवा मोठ्या फायद्यांचे व्यवस्थापन करणे शोधत आहात डायनाबोल (मेथ्रोंस्टेस्टिनोलोन) पावडर आपली पुढील मोठी गोष्ट असावी. या अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स, वापर, प्रभावीपणा आणि साइड इफेक्ट्स कसे टाळावे याबद्दल आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे ते शोधा. परिचय आपण गंभीर बॉडीबिल्डर असल्यास, [...]\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nडॉ. पॅट्रिक यंग मध्ये लिहिले गॅलरी .\nटेस्टोस्टेरॉन एस्टरला वास्तविक टेस्टोस्टेरॉन रेणू म्हणून परिभाषित केले जाऊ शकते ज्यामध्ये कार्बन चेन संलग्न आहेत. कार्बन साखळी आपल्या रक्तप्रवाहात औषधांच्या विल्हेवाटपणास सोप्या पद्धतीने, विभाजन गुणांक नियंत्रित करतात. पाण्यावरील औषधाची द्रावणता एस्टरमध्ये असलेल्या कार्बन साखळीच्या आकाराद्वारे निर्धारित केली जाते. लांब [...]\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडॉ. पॅट्रिक यंग मध्ये लिहिले गॅलरी सह 0 टिप्पणी .\nजगभरातील अनेक लोक विशेषत: पुरुष कमी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीशी लढत आहेत कारण त्यांचे शरीर या सेक्स हार्मोनची आवश्यक प्रमाणात उत्पादन करण्यास अक्षम आहेत. त्यामुळे त्यांना शरीरातील टेस्टोस्टेरॉन उपस्थितीचे बरेच फायदे नाकारतात. नॅन्ड्रोलोन स्टेरॉईड्स जो अॅनाबॉलिक स्टेरॉईड (एएएसआरओ) असतो त्या पुरुष किंवा ऍथलीट्ससाठी आशिर्वाद म्हणून येतो [...]\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर���शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/north-west-facing-house/", "date_download": "2019-01-20T22:04:22Z", "digest": "sha1:ZVTL3RUDM64J4WAQ2KUEY7Z47R552HFN", "length": 16217, "nlines": 97, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "उत्तर पश्चिम मुखी घर | North West Facing House in Marathi", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nउत्तर पश्चिम मुखी घर\nउत्तर पश्चिम मुखी घर\nकोणत्याही निवासाचे मुख्य प्रवेश द्वार हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांना घराचे मुख्य द्वार ओलांडून आत येण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. बहुतांश नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा येथेच जमा होते आणि म्हणून निवासाच्या ह्या भागाची जास्तीत जास्त काळजी घेऊन देखभाल केली पाहिजे. तुमच्या घरात हितस्वास्थ्य व समृध्दी कायम ठेवण्यासाठी तुमचे मुख्य द्वार सर्वोत्तम दिशेत स्थित असणे आवश्यक आहे. जर ही दिशा चुकीची असेल तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून घर खरेदी करताना किंवा त्याला भाड्याने देण्याआधी, कुटुंबाच्या कमावत्या कर्त्य��� व्यक्तीची किंवा घराच्या मालकाची अनुकूल दिशा ही मुख्य द्वाराच्या दिशेला समांतर असली पाहिजे याची खात्री करावी. मुख्य प्रवेश द्वाराची दिशा कुटुंबाला प्रभावित करते जी कुटुंबाच्या कमावत्या व्यक्तीच्या चार अनुकूल व चार प्रतिकूल दिशांवर अवलंबून असते.\nउत्तर पश्चिम मुखी घराचे मुख्य प्रवेश द्वार -\nपोषणकर्त्याच्या अनुकूल दिशा -\n१ ली ( प्रथम ) अनुकूल दिशा –\nप्रथम अनुकूल दिशेचा सामना करणारे मुख्य द्वार ही एक आदर्श स्थिती आहे. यामुळे व्यक्तीला त्याच्या कारकीर्दीमध्ये तसेच व्यवसायात यश प्राप्त होऊ शकते, पदोन्नती होण्याच्या शक्यतांमध्ये वाढ होऊ शकते आणि आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य येऊन वाढ होते. शिक्षण, एकाग्रतेची पातळी आणि मुलांच्या ज्ञानामध्ये सुधारणा होऊ शकते. पती आणि पत्नीच्या संबंध तसेच कुटुंबातील सामान्य नातेसंबंध सुध्दा चांगले होऊ शकतात. व्यक्तीला जीवनामध्ये नाव आणि प्रसिध्दी प्राप्त करण्यास मदत होते. हे अगदी खरे आहे की जे उत्तर पश्चिम मुखी घर असेल ते एकापेक्षा अधिक प्रकारे फायदेशीर असल्याचे दर्शविते.\n२ री ( दुसरी ) अनुकूल दिशा –\nदुसऱ्या अनुकूल दिशेतील व्यक्ती आपले पारिवारिक सहजीवन आनंदात व्यतित करतात. त्यांचा अथवा तिचा कारकीर्दीमध्ये नियमितपणे विकास होतो. कमीत कमी अपघात होण्याच्या धोक्यांसह संपूर्ण कुटुंबावर चांगल्या आरोग्याचा आशिर्वाद असतो. कोणतेही कायदेशीर खटल्यांचे निर्णय त्यांच्या बाजूने लागतात.\n३ री ( तीसरी ) अनुकूल दिशा –\nतिसऱ्या अनुकूल दिशेमुळे व्यक्तीचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि परिपूर्ण होईल. त्यांना आपल्या कुटुंबाची तसेच मित्रांची चांगली साथ मिळेल. व्यवसायात वाढ करण्यासाठी व्यावसायिकांकडून त्यांना चांगले तसेच त्वरीत समर्थन प्राप्त होईल. वास्तु अनुसार आगीमुळे होणारे अपघात तसेच चोरांपासून रहिवासी त्रस्त होणार नाहीत. नैसर्गिक रित्या योग्य उत्तर पश्चिम मुखी घराची योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.\n४ थी ( चौथी ) अनुकूल दिशा –\nआपल्या चौथ्या अनुकूल दिशेचा सामना करणाऱ्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना नेहमी नशीबाची साथ मिळते. कोणत्याही प्रलंबित कायदेशीर खटले जलद गतीने आणि कमी खर्चात सोडविले जातात. या घरांमध्ये हातात घेतलेले कोणतेही कार्य विना अडथळा पूर्ण होऊ शकते. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे होत नाहीत आणि कुटुंबातील सदस्यांचा कोणत्याही प्रकारचे अपघात होत नाहीत.\nजरी प्रत्येक अनुकूल दिशांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात तरीही उत्तर पश्चिम दिशेचा सामना करणाऱ्या घराला वास्तु अनुरूप बनविणे महत्त्वपूर्ण असते कारण जीवनामध्ये कोणत्याही एका प्रकारच्या गोष्टीमध्ये आलेल्या समस्यांमुळे दुसऱ्या अजून इतर समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर कुटुंबामध्ये नियमितपणे पैसे येत असतील आणि कुटुंब आर्थिक रित्या स्थिर असेल पण कुटुंबातील सदस्यांमधील प्रत्येक व्यक्तीला जर सतत आरोग्याविषयीच्या समस्या भेडसावत असतील तर कमाविलेले सगळे पैसे वैद्यकीय बिलांमध्ये खर्च केले जातील. याचा अर्थ असा आहे की, त्यांच्या आर्थिक गळतीला थांबविण्यासाठी ते सक्षम नाहीत त्यामुळे अप्रत्यक्षपणे कुटुंबाचे संपूर्ण कुशल मंगल होण्यावर आणि आनंदावर प्रभाव पडतो.\nघरातील कमविणाऱ्या कर्त्या व्यक्तीची प्रतिकूल दिशा -\n१ ली ( प्रथम ) प्रतिकूल दिशा –\nप्रथम प्रतिकूल दिशेचा सामना करणाऱ्या या विशिष्ट घरात राहण्यामुळे बऱ्याच समस्यांचा सामोरे जावे लागेल. व्यक्तीचे आर्थिक स्थैर्य होणार नाही आणि कार्यालय व व्यवसायामध्ये समस्या येतील. पती आणि पत्नी यांच्या संबंधामध्ये समस्या निर्माण होतील. मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये संघर्ष करावा लागेल. म्हणजेच एकंदर, कुटुंबातून आनंद आणि सुख निसटून जाईल.\n२ री ( दुसरी ) प्रतिकूल दिशा –\nव्यक्तीला कार्यालय तसेच घर या दोन्ही ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागते. कुटुंबाच्या आरोग्या संबंधित समस्यांबरोबरच जास्तीत जास्त अपघात होण्याच्या शक्यता असतात. कायदेशीर खटले हरण्याच्या शक्यता जास्त असतात त्यामुळे उत्तर पश्चिम मुखी घराची निवड करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते.\n३ री ( तिसरी ) प्रतिकूल दिशा –\nतिसऱ्या प्रतिकूल दिशेचा सामना करणाऱ्या या विशिष्ट घरात राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरात समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांचा व्यवसायात व कामामध्ये मदत मिळविण्याचा आनंद ते घेऊ शकत नाहीत. आगीच्या संबंधित अपघात होणे तसेच चोरी होण्याची शक्यता जास्त असते.\n४ थी ( चौथी ) प्रतिकूल दिशा –\nचौथ्या प्रतिकूल दिशेला सामोरे जाणाऱ्या घरात राहणाऱ्या लोकांच्या घरात नेहमी भांडणे होतात तसेच दुर्देवाने सर्व काही बिघडून जाते. रहिवाशा��ना कोणत्याही प्रकारचे कार्य पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांचे लक्ष्य प्राप्त करणे अवघड जाते. कायदेशीर अडचणी दिवसेंदिवस वाढत जाऊन हाताबाहेर जातात. म्हणून उत्तर पश्चिम मुखी घरामध्ये राहणे गरजेचे आहे.\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T21:32:39Z", "digest": "sha1:XYUBHSQDKYNBK2H6SFI44PVO7OWS4RZX", "length": 11861, "nlines": 170, "source_domain": "shivray.com", "title": "आज्ञापत्र | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nपुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही ...\nसंपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो ...\nadmin on वी��� शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १४\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%96/", "date_download": "2019-01-20T20:48:23Z", "digest": "sha1:RYZZOYXKMNDPKZ6GW57GUUP5A6ETQ4KX", "length": 14892, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोरेंच्या चौकशीचाच पाय खोलात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोरेंच्या चौकशीचाच पाय खोलात\nसातारा – सातारा विकास आघाडीच्या चिरेबंदी वाड्यात प्रांतांच्या चौकशीनं मोठ काहूर उठल आणि जो तो आता कारवाईच्या गळाला मासा लागला याची खसखसं सकाळच्या गारठलेल्या थंडीत पिकवू लागला तर इकडे पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे साताऱ्याच्या बाहेर जाणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले. भयंकर स्थितप्रज्ञ माणूस, बुद्धाच्या हसण्यामध्ये आणि यांच्या हसण्यामध्ये विकारांचा काय तो फरक. बाकी कोणत्या आरोपांनी अथवा अंर्तगत कुरबुरींनी चित्त काय ढळेल या माणसाचे अगदी साशा कंपनीची शप्पथ. सध्या शंकरराव गोरेंच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चौकशी सुरू झाली आहे.\nसातारा विकास आघाडीच्या गोटातही खळबळं आहे, मात्र चेहऱ्यावरची रेषा सुध्दा हलवायची नाही याचा पण साविआच्या सदस्यांनी केला आहे. सध्या तरी आम्ही गोरेंच्या गावचेच नाही असा विश्‍वामित्री पवित्रा सातारा विकास आघाडीने घेतल्याने शंकररावांना नावाप्रमाणेच विरक्ती आली आहे. साहेबांचा काळ्या कोटावर प्रचंड विश्‍वास मात्र कायद्याच बोलणारी माणसे पोवई नाक्‍यावरून अचानक सहलीला गेल्याने गोरेंना दोस्त दोस्त ना रहॉं असे म्हणत शॅडो मुख्याधिकाऱ्यांचा खांदा आसवे टिपायला मिळाला होता. मात्र शॅडो सुद्धा नगराध्यक्षांच्या कंपूत असल्याने आता नाथ कोण माझा या नाट्यपदाची आठवण गोरेंना नक्कीच येत असणार. तरी पण पंढरपुरात जे कमावले ते साताऱ्यात गमवायचे नाही हाच इरादा साहेबांचा आहे. आधीच शनीची साडेसाती त्यात चौकशीचे शुकलकाष्ठ त्या भीतीपोटी साहेबांनी सरकारी निवासस्थानात कोंडून घेतले होते. साहेबांच्या सोयीस्कर कारभाराला राजाश्रय लाभला की नाही हे साताऱ्यातील राजभाटांना विचारावे लागेल.\nराजभाटांनीच साथ सोडल्याने गोरेंनी जिल्हा प्रशासनाच्या दालनात विरक्तीची टीपे गाळली. ऐन लोकसभेच्या तोंडावर सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या काळात मुख्याधिकाऱ्यांची चौकशी लागावी हा नगरपालिकेच्या इतिहासातील काळा दिवस गणला जाईल मात्र मुख्याधिकाऱ्यांची चौकशी म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाची चौकशी होय. मात्र ती तितक्‍या पारदर्शक व निःपक्षपातीप्रमाणे होणार आहे का तर येथे संशयाला जागा आहे. जर सातारा पालिकेचे बजेट राजेशाही गुलदस्त्यात मंजूर होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 52 त्रुटींना कोपऱ्यात टाकले जाते यातच सातारकरांनी समजायचे आपल्या दुर्दैवाचे दशावतार अद्यापही सुरूच आहेत. राजेशाही हस्तक्षेपाला होयबा म्हणणारा जो सीओ हवा आहे त्यात शंकरराव गोरे हे त्या व्याख्येत तंतोतंत फिट बसतात.\nसातारकरांच्या घामाच्या पैशाला तुघलकी पध्दतीने बुल्डोझर लावणाऱ्या चोरट्यांचे हे शासकीय साक्षीदार चौकशीचा ससेमिरा घेतील तर नाही तर काय प्रमोशन घेतील का . कदाचित या चौकशीत क्‍लीनचीट घेण्यात साहेब यशस्वीपण होतील साऱ्या शक्‍यता तशाच दिसत असल्याने हा काय . कदाचित या चौकशीत क्‍लीनचीट घेण्यात साहेब यशस्वीपण होतील साऱ्या शक्‍यता तशाच दिसत असल्याने हा काय चौकशीचा फार्स म्हणायचा का चौकशीचा फार्स म्हणायचा का हा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. नेहमी साताऱ्याच्या विकासासाठी गळे काढणारे टेंडरबाज नगरसेवक कसे गप्प आहेत हा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. नेहमी साताऱ्याच्या विकासासाठी गळे काढणारे टेंडरबाज नगरसेवक कसे गप्प आहेत अगदी नगराध्यक्षांशी संवाद न साधणारे सीओ कोणाच्या सांगण्यावरून ऑपरेट होतात याचे गेल्या अडीच वर्षात अनेक पुरावे आहेत. तरी पण कारवाई होईलच याचा नेम नाही.\nसातारा पालिकेच्या 2/3 जागा गिळंकृत करणाऱ्या स्थावर जिंदगीच्या सूर्यकांत भोकरे या कर्मचाऱ्याला सफाईदारपणे वाचवण्यात आले. आता भोकरेंची पेन्शनसुद्धा सुरू झाली म्हणे. इथेही मोठा राजकीय हस्तक्षेप होताच तो कोण्या समर्थक नगरसेवकांचा असेल तर त्याचा थेट दोषारोप आघाडीच्या नेत्यांवर जाणार आहे. शेवटी साताऱ्याचे राजकारण कोठे येऊन थांबते तो परवलीचा शब्द समस्त सातारकरांना ठाऊक आहे. त्या परिघामध्ये सीओंची चौकशी कुठे बसते हे वेगळे सांगायला नको आणि त्यांना यथावकाश कलीनचिट मिळाली तर सातारकरांना आश्‍चर्य पण वाटायला नको. लक्ष्मी दर्शनात सगळा खेळं दडलाय हे सांगायला आमच्या बोगदा परिसरातील शेंबडं पोरग सुद्धा पुरेसं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळ��चे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537878", "date_download": "2019-01-20T22:08:15Z", "digest": "sha1:WXAXSR4673SNIIXB5TZ3LLEGTMTU3VY5", "length": 17443, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी\nस्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी\nउत्तर प्रदेशात 16 पैकी 14 महापौर भाजपचे काँग्रेसचा पूर्णपणे सफाया\nउत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली आहे. 16 पैकी 14 महापौर पदांवर विजय मिळवला आहे. तर अनेक ठिकाणी भाजपने लक्षणीय आघाडी घेतली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेतल्याने भाजपच्या ‘संसद से पंचायत तक’ घोषणा सत्यात उतरली आहे. या निवडणुकीतील विजयाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावरही शिक्का मोर्तब झाले आहे. काँग्रेसचा पूर्णपणे सफाया तर सपा, बसपाची यथातथा कामगिरी हे या निकालाचे वैशिष्टय़ ठरले आहे. गेल्या महिन्यात 22, 26 आणि 29 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात येथे मतदान झाले होते. शुक्रवारी याची मतमोजणी सुरु करण्यात आली. भाजपच्या या विजयाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पाया भक्कम करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, लखनऊला गेल्या 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला महापौर मिळाल्या आहेत. भाजपच्या संयुक्ता भाटिया ���ांनी चौरंगी लढतीमध्ये काँग्रेससह सपा, बसपा आणि आप उमेदवारांचा पराभव केला आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघातच काँग्रेसला एकाही जागा मिळवता न आल्याने त्यांना प्रचंड टिकेचा सामना करावा लागत आहे. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेससाठी हा निकाल डोळय़ात अंजन घालणारा आहे. गुजरातमध्ये विजयाची स्वप्ने पाहणाऱया काँग्रेसला स्वतःच्याच मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या असून ‘देशात पुन्हा विकासच जिंकला’ असल्याची मार्मिक टिप्पण्णी केली आहे.\nगेल्या महिन्यात 22, 26 व 29 अशा तीन टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली होती. 16 महानगरपालिका, 198 नगरपालिका आणि 438 नगरपंचायातींसाठी हे मतदान झाले होते. सुमारे साडेतीन कोटी मतदारांनी म्हणजे 53 टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. शुक्रवारी या ठिकाणी मतमोजणी सुरु करण्यात आली होती. दुपारनंतर भाजपच्या दिशेने कौल मिळू लागल्यानंतर सर्वत्र जल्लोष सुरु झाला. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेला या दोन्ही पक्षांनी युती केली होती. परंतु तेथेही त्यांचा पराभवच झाला होता. भाजपच्या या विजयी घोडदौडीमुळे ‘संसद से पंचायत तक’ ही घोषणा सत्यात उतरल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महापौर पदाचे खातेही उघडता आलेले नाही. तर शुक्रवारी सायंकाळपर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला महापलिकेतील 76 नगरसेवक, नगरपालिकेचे 2 अध्यक्ष आणि 72 सदस्य, नगरपंचायतीचे 7 अध्यक्ष एवढय़ा अल्प विजयावर समाधान मानावे लागले होते.\nकाँग्रेस, सपाचा पराभव होण्याबरोबरच या निवडणुकीने भाजपच्या देशव्यापी विस्तारातही आघाडी घेतली हे वैशिष्टय़ ठरले आहे. याशिवाय लखनऊमध्ये भाजपच्या संयुक्ता भाटिया यांचा विजय झाल्याने गेल्या 100 वर्षात प्रथमच महिला महापौर होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील जनतेचे आभार मानले असून मतदारांनी विकासाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे म्हटले आहे.\nलखनऊल�� 100 वर्षांत प्रथमच महिला महापौर\nभाजपच्या या लाटेमध्ये संयुक्ता भाटिया यांनी लखनऊच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. गेल्या 100 वर्षांत पहिल्यांदाच लखनऊमध्ये महिला महापौर झाल्या आहेत. संयुक्ता भाटिया यांनी बसपाच्या बुलबुल गोडियाल आणि सपाच्या मीरा वर्धन व काँग्रेसच्या प्रेमा अवस्थी यांच्याशी थेट लढत देत विजय प्राप्त केला आहे. 1916 साली लखनऊ नगरपालिकेच्या स्थापनेपासून येथे महिलेला नगराध्यक्ष म्हणून संधी मिळालेली नव्हती. भाटिया आरएसएसची थेट संबंधित असून त्यांचे भाऊ लखनऊ कॅन्टोमेंट मतदार संघाचे आमदार आहेत. 2012 सालीही त्यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु ऐनवेळी भाजपने डॉ. दिनेश शर्मा यांना संधी दिली होती.\nयोगी आदित्यनाथांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब\nउत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड वादग्रस्त निर्णय घेतल्याने योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वक्षमतेकडे सर्वांचे लक्ष होते. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका त्यांच्यासाठी परीक्षाच होती. मात्र 16 पैकी 14 जागी भाजपने बाजी मारल्याने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तथापि गोरखपूर येथील योगीच्या वॉर्डामध्ये अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजप उमेदवार माया त्रिपाठी यांचा पराभव केला आहे. खातून यांनी मात्र आपण योगीबाबाजींचे शेजारी आहोत. त्यांच्याच कृपेने निवडणूक आल्याचा दावा केला आहे.\nदेशात पुन्हा विकासच जिंकला : पंतप्रधान मोदी\nगुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना ‘विकासा’वरुन जोरदार टिकेचा सामना करावा लागत होता. विकास वेडा झाला आहे, यापासून अनेक प्रकारे खिल्ली उडवली जात होती. परंतु उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर मात्र त्यांनी ‘देशात पुन्हा विकासच जिंकला’, अशी मार्मिक टिप्पण्णी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे अभिनंदन करत आता जनतेच्या खऱया विकासासाठी वेगाने कामाला लागावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.\nकाँग्रेसचा सफाया, अमेठीतच पराभव\nलोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसची पराभवाची मालिका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्येही कायम राहिली आहे. दस्तुरखुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतही काँग्रेसला पर��भवाचा मोठा धक्का बसला आहे. येथे नगरपालिकेच्या दोन आणि नगरपंचायतीच्या दोनही जागा गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे राहुल यांना मोठय़ा टिकेला आणि उपहासाला सामोरे जावे लागत आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टिका करताना आपल्याच मतदार संघात आपल्याच उमेदवारांना विजयी करु शकत नाहीत ते गुजरातमध्ये विजयाची अपेक्षा कशी करु शकतात असा प्रश्न करत राहुल यांच्या क्षमतेची खिल्ली उडवली आहे. तर स्मृती इराणी यांनीही टिका करताना राहुल यांना त्यांच्याच मतदारांनी ठोकरले असल्याचे म्हटले आहे.\nदलाई लामांचा दौरा धार्मिक स्वरुपाचा\nहनुमान जगातील पहिला आदिवासी नेता : भाजप आमदार\nहिमाचलच्या नैनीखादमध्ये भूस्खलन, महामार्ग झाला बंद\nरिंगरोड विरोधात जास्तीत जास्त हरकती दाखल करा\nमंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाची पाहणी\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552024", "date_download": "2019-01-20T22:01:13Z", "digest": "sha1:NUL37IS6VB75S5FH4RN7QPUJSMMS2TFG", "length": 6117, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2018 मध्ये बेरोजगारी दर 3.5 टक्के - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2018 मध्ये बेरोजगारी दर 3.5 टक्के\n2018 मध्ये बेरोजगारी दर 3.5 टक्के\nचालू वर्षात बेरोजगारीचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी 3.4 टक्के असणारा अंदाज आता 3.5 टक्क्यांवर पोहोचल्याचे आंतरराष्ट्रीय कर्मचारी संघटना (आयएलओ) म्हटल आहे.\n2018 आणि 2019 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण 3.5 टक्क्यांवर पोहोचले. 2016 आणि 2017 मध्येही हे प्रमाण 3.5 टक्केच होते. 2017 च्या अहवालात भारतातील बेरोजगारीचे प्रमा��� 3.4 टक्क्यांवर पोहोचेल असे म्हणण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत प्रथमच बेरोजगारीच्या दरात घरसण होईल असे संघटनेकडून म्हणण्यात आले.\nसंस्थेच्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारांची संख्या 1.86 कोटी आणि 2019 मध्ये 1.89 कोटीवर पोहोचेल. गेल्या 2017 मध्ये हे प्रमाण 1.83 कोटी होते. संघटनेच्या गेल्या वर्षाच्या अहवालानुसार हे प्रमाण 2017 साठी 1.78 कोटी आणि 2018 साठी 1.8 कोटी असे होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये रोजगाररहित विकास होत असल्याचा आरोप फेटाळला होता. रोजगारनिर्मितीविषयी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात केवळ 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचे म्हटले होते.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर 2017, 2018 आणि 2019 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 5.6 वरून 5.5 टक्क्यांवर आल्याचे संघटनेने म्हटले. यापूर्वी 2017 आणि 2018 यासाठी हा अंदाज 5.8 टक्के होता.\nहायब्रिड गाडय़ावरील कराबाबत जीएसटी समितीकडून पुनर्विचार\nअसंघटित रोजगारांच्या ईपीएफमध्ये सरकारचे योगदान\nबाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी\nसुपरफास्ट नेटसाठी जिओचा नवा अवतार\nमंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाची पाहणी\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/punjab-national-bank-pnb-191-post-09-09-2016.html", "date_download": "2019-01-20T21:52:38Z", "digest": "sha1:7TNEYZCDSPKTYXYLFPHQEP6SGWCDTFA6", "length": 5693, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९१ जागा", "raw_content": "\nपंजाब नॅशन��� बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९१ जागा\nपंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९१ जागा\nपंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६ आहे.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 September, 2016\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T20:50:18Z", "digest": "sha1:ZA7DQLV3BQXIVSYIUQ4P3HIODQAFRWYI", "length": 7829, "nlines": 48, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "दिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात?…’अभ्यंगस्नान’का करतात? …जाणून घ्या सविस्तर – Bolkya Resha", "raw_content": "\nदिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात…’अभ्यंगस्नान’का करतात\nदिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात…’अभ्यंगस्नान’का करतात\nदिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात…’अभ्यंगस्नान’का करतात\nदिवाळी म्हटले की फराळ, फटाके, दिवे, अभ्यंगस्न��न आलेच. यातूनच बालचमूनच्या अवडतीचा विषय म्हणजे किल्ला बनवणे. मग त्यासाठी लागणारी माती, दगड, विटा गोळा करणे हे आपसूकच येते. खरं तर दिवाळी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण. परंतु हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात. गुलामगिरीतून सुटका मिळवून देऊन त्यांनी या सणाला विशेष रूप प्राप्त करून दिले. मग आतिषबाजी ,रोषणाईने अवघे स्वराज्य उजळून निघू लागले.\nयातूनच आजच्या पिढीला स्वराज्य म्हणजे काय, किल्ला म्हणजे काय याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी किल्ल्यांची संकल्पना पुढे आली. मग दारोदारी अगदी छोट्याशा जागेत देखील किल्ल्यांना आकार येऊ लागला. गडकोट, भुईकोट किल्ल्यावर बुरुज, तट, भुयार याची आखणी सुरू झाली. लहानग्यांच्या या आवडत्या गोष्टीत मोठ्यांनी देखील पुढाकार घेत व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले. मग यातूनच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित होऊ लागल्या. आपली संस्कृती, वारसा असाच पुढे चालू रहावा आणि महाराजांचे स्मरण व्हावे यानिमित्ताने किल्ल्यांची जडणघडण होऊ लागली.\nयाशिवाय दिवाळीत अभ्यंगस्नानाला देखील विशेष महत्त्व दिले जाते. कारण नुकताच पावसाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरू झालेली असते. त्यामुळे मंदावलेली पचनक्रिया पुन्हा जोमाने कार्यास लागते. त्यामुळे जड आणि पोषक पदार्थ आवर्जून खाल्ले जातात.\nअसे न केल्यास वातदोषाचे विकार वाढीस लागून बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार उदभवण्याचा धोका जास्त बळावतो.त्यामुळेच दिवाळीत फराळाला विशेष महत्व दिले जाते. याशिवाय दिवाळीत शरीराला तिळाचे तेल लावल्याने देखील भरपूर फायदे मिळतात. तिळाचे तेल इतर तेलांच्या तुलनेत शरीरात लवकर मुरते. शिवाय यामुळे थंडीत आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते.यामुळे पित्ताचा स्तरही कमी होऊन स्वास्थ्य टिकून राहते. शरीरावरील मृत त्वचा निघून जाऊन नैसर्गिक ओलावा प्राप्त होतो. त्यामुळे हिवाळ्यातील त्वचेचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत मिळते . याशिवाय अभ्यंगस्नानात गरम तेल डोक्यावर ओतल्याने नर्व्हस सिस्टील दूर ठेऊन आलेला ताण कमी करण्यास मदतच मिळते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून राहावे यासाठी शास्त्रात अभ्यंगस्नान आवश्यक मानले आहे.\n“तुला पाहते रे” मालिकेतील ईशा आणि विक्रांत सरंजामे चा हा व्हिडीओ होत आहे व्हा���रल…ईशाचे हसणे पाहून लोकांनी ठेवली नावे\nधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/cyber-security/", "date_download": "2019-01-20T21:32:08Z", "digest": "sha1:76Z35LX5FHLY555UBP3RFSGAXSDTKHIW", "length": 14157, "nlines": 136, "source_domain": "mazespandan.com", "title": "cyber security Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमाधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. विजय एक बडा सरकारी अधिकारी. रिटायरमेंटला अजून दोन वर्षे बाकी होती. माधवी गृहिणी, पण वर्षभरापासून मुलगी जान्हवी लग्न होऊन अमेरिकेत आणि मुलगा निखिल नोकरी निमित्त बेंगलोरला असल्यामुळे ती आपला बराचसा वेळ एका संस्थेच्या समाजकार्यासाठी देत होती.\nविजयने पेपरचे पान उलटले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्याने उठून दार उघडले. दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या.\n“मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम” इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले.\n” प्रश्नांकित चेहरा करुन विजयने विचारले. एव्हाना माधवी बाहेर आली होती.\n“तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल.” इन्स्पेक्टर म्हणाले.\n“दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची.” इन्स्पेक्टरने माहिती दिली.\n“पण यांत माझा काय संबंध” विजयला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं अापल्याला का सांगताहेत. विजय आणि माधवी दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत होते.\n“तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे.” दीक्षितांनी पुस्ती जोडली. विजय आणि माधवी दोघांच्या पायांखालची जमीन सरकल्या सारखी झाली. काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांना कळेना.\nत्याही अवस्थेत विजय माधवीला धीर देत म्हणाला, “मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस.” आणि तो त्या तिघांबरोबर बाहेर पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर विजय बसला होता.\nदीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाराच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता.\n“हे कसे शक्य आहे आमच्या घरी फक्त मी आणि माझी पत्नी असे दोघेच असतो आणि रात्री साडेनऊला तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी सुद्धा आलेले नव्हते, मग… ” “मिस्टर विजय जोशी..” त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले, “आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. ” त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार विजयला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला.\nया प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अॅडाप्टर, वायफाय पासवर्ड क्रॅक करण्यासाठी लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, कि ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. विजयच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चुक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्यांच्या अं��लट आली होती. दोन महिने खटला चालला. विजयवर डेबिट कार्ड च्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची मोठी रक्कम भरावी लागली. दरम्यान काही दिवस त्याला नोकरीतून निलंबित राहावे लागले.\nमित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा, तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA इन्क्रिप्शनचा वापर करा. स्ट्राँग पासवर्ड लावा. शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत नसल्यास राऊटर बंद करून ठेवा. घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेस ला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तर सावध आणि सजग राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n6443", "date_download": "2019-01-20T22:03:55Z", "digest": "sha1:WFSRMOPG4VACKV2GTYZ5HIQHPOKXOU2D", "length": 8013, "nlines": 217, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Superman Fighting Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली मूव्ही\nरेटिंग आणि पुनरावलोकने (4)\n60%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 4 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Superman Fighting गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T20:50:10Z", "digest": "sha1:KVJMI3NI3YWZ5ETK36AOXEIWKAW7NVQ3", "length": 8886, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुप्रीम कोर्टाने सरकारचे आदेश रद्द केले ; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या प्रमुखपदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसुप्रीम कोर्टाने सरकारचे आदेश रद्द केले ; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या प्रमुखपदी\nराजस्थान – सीबीआयमध्ये लाचखोरीचे प्रकरण उघडीस आल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप आहेत. यानंतर दोन्हीही अधिकाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आले होते. केंद्र सरकारचा या आदेशाला सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे.\nया बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कोर्टात याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटविले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानातील हटायूमध्ये सभेत आलोक वर्मांनी राफेल करारातील घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांना सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठवले असल्याचा आरोप केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/fire-broke-out-in-andheri-hospital-6-people-died-and-many-injured/", "date_download": "2019-01-20T21:07:21Z", "digest": "sha1:J5R3HVTN7EA43BJU5ASMUWE2TIEV5PZD", "length": 9777, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंधेरीतील कामगार रुग्णालयाला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअंधेरीतील कामगार रुग्णालयाला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी\nमुंबई: अंधेरीतील कामगार रुग्णालय (ईएसआयसीला) आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग आगली आहे. रुग्णालय इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 109 जण जखमी झाले आहेत.\nआग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने रुग्णांच्या भेटण्याची वेळ असताना ही घटना घडली. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णांना घेऊन एकच धावाधाव सुरू केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टॅंक घटनास्थळी पोहोचले.\nअग्निशमन दलाने शिडी आणि दोर लावून अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर का���ण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, या बचाव कार्यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर इतर पाच जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.\nदरम्यान, आगीत अनेक जण जखमी झाल्याने मृतकांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीनंतर सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. वेळीच रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावाची कारवाई केल्यामुळे 109 जणांना वाचवण्यात यश आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदोषींवर किती दिवसांत कारवाई करणार ; आदिवासी विकास योजनेतील घोटाळा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-chandrakant-dada-patil/", "date_download": "2019-01-20T22:08:07Z", "digest": "sha1:DJJ4C75MSYOA75TDZJ4F2RS5QM6Y6M6V", "length": 26223, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्रलेख : दादा, जरा जपून! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nअग्रलेख : दादा, जरा जपून\nसरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोक���भा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे प. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. निवडणुका काय भ्रष्ट ठरलेले लालू यादवही जिंकत आहेत व प्रामाणिकतेचे ‘रोल मॉडेल’ नितीश कुमार रोज झटके खात आहेत. तेव्हा चंद्रकांतदादा, जरा जपून\nसांगली आणि जळगाव महापालिकांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपास निर्विवाद बहुमत मिळाले. त्यामुळे सत्तांतर, परिवर्तन जे व्हायचे ते झाले. या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही. राजकारणात तेवढी दिलदारी असायला हवी. भारतीय जनता पक्ष चारेक वर्षांपासून विजयाचे चौकार – षटकार ठोकीत आहे. असे चौकार – षटकार पन्नास वर्षे काँग्रेसही ठोकीत होतीच. काँग्रेसच्या विजयावरही तेव्हा शंकाकुशंका घेतल्याच जात होत्या. तेव्हा मतपत्रिका होत्या व ‘शाई’चे घोटाळे उघड झाले. पुन्हा मतदान केंद्रांवरही दरोडे पडत होते. पैसे आणि दारूचे वाटप होत असे व त्याबद्दल विरोधी पक्ष आक्षेप घेत होते. आज पैसे वाटप वगैरे कसे होते व सत्तेच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासन कसे वापरले जाते ते जगजाहीर आहे. शिवाय मतपत्रिका आणि ‘शाई’ची जागा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने घेतली आहे आणि त्याबद्दलही लोकांच्या मनात शंका आहेत. सांगली विजयाचे शिल्पकार आणि राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता खिल्ली उडवत असे सांगितले आहे की, सांगली महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी अद्याप ‘ईव्हीएम’ घोळाचा आरोप कसा केला नाही याचेच आश्चर्य वाटते. चंद्रकांतदादा यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण मतदान यंत्र घोळाचे आरोप दहा वर्षांपूर्वी प्रथम भाजपकडूनच झाले होते हे ते विसरलेले दिसतात. सांगलीत काय किंवा जळगावात काय, निवडणुकीपूर्वी\nभाजपने करून घेतली. जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारीत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले. यावर आपल्या चंद्रकांतदादांचे म्हणणे असे की, राजकारणात हे असे पक्षबदल होतच असतात, पण त्यांच्या पक्षबदलास जनता मान्यता देते का हे महत्त्वाचे आहे. उद्या याच विचाराने भाजपने छिंद्रमला पुन्हा कवटाळले व जिंकणारा उमेदवार म्हणून तिकीट दिले तरी आश्चर्य वाटायला नको. ‘जो जीता वहीं सिकंदर’ असे म्हणावेच लागते. तीच जगाची रीत आहे. सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यातलेच ‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला. त्या विजयात संभाजी भिडे यांचीही साथ आहे. जळगाव-सांगलीमध्ये आज जे भाजपबरोबर गेले आहेत ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे. सत्ता आली की, अशी ‘सूज’ येतच असते. त्यामुळे हे काही चांगल्या राजकीय आरोग्याचे लक्षण नाही. आज सत्तेमुळे भाजपात आलेली मंडळी उद्या सत्ता नसताना दुसरीकडे गेलेली असतील आणि पक्षाला आज जी सूज आलेली दिसत आहे ती उतरलेली असेल. त्या पक्षाच्या दादा-भाऊ यांनी हे लक्षात घेतलेले बरे जळगावात कालपर्यंत जे महापौर नालायक, अकार्यक्षम, शहराची वाट लावणारे ठरले ते एका रात्रीत भाजपच्या पायरीवर चढतात व पवित्र होतात. पूर्वी धर्मांतरे, पक्षांतरे होत असत, पण आता ‘भ्रष्टांतरे’ होऊ लागली व त्यावर\nहोऊ लागले. सांगलीत शिवसेनेस यश मिळाले नाही व भाजप शून्यातून सत्तेवर आला म्हणून आम्हांस वाईट वाटण्याचे कारण नाही. राजकारणात हार-जीत, चढ-उतार होतच असतात. राजकारणात कधी कुणी संपत नाही. जळगावात जुन्या सत्ताधार्‍यांविरुद्ध रोष होताच व पुन्हा ज्यांची सत्ता वर असते ते खाली विरोधकांकडे असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांची गळचेपी करतात. त्यात शहरांचे नुकसान होते. हे सूडाचे राजकारण सर्वच पातळ्यांवर चालते व त्यासाठी ‘आयुक्त’ किंवा ‘सीईओ’ नामक राजकीय एजंट मानगुटीवर बसवला जातो. तरीही महाराष्ट्रात सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, संताप, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे अगदी पालघरमधील पोटनिवडणुकीतही विजय मिळवताना भाजपची जी प्रचंड दमछाक झाली ती कशाची नांदी म्हणायची अगदी पालघरमधील पोटनिवडणुकीतही विजय मिळवताना भाजपची जी प्रचंड दमछाक झाली ती कशाची नांदी म्हणायची प. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे घर घेऊन ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. निवडणुका काय भ्रष्ट वगैरे ठरलेले लालू यादवही जिंकत आहेत व प्रामाणिकतेचे ‘रोल मॉडेल’ नितीश कुमार रोज झटके खात आहेत. तेव्हा चंद्रकांतदादा, जरा जपून\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड मध्ये आणखी एका तरुणाची आत्महत्या\nपुढीलदिल्ली डायरी : ममतादीदींचे ‘अमरा सबोई राजा’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nविधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर नगर पालिका,जिल्हा परिषदा,पालघर आणि इतरही काही असल्यास त्या निवडणुकात “जरा जपून”हे धोरण अवलंबले म्हणून आपला पक्ष कित्येक ठिकाणी जपून जपून चौथ्या स्थानापर्यंत सरकला.आता जरा धडाडी दाखवा\nबरोबर बोललात d. p godbole\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557877", "date_download": "2019-01-20T21:36:25Z", "digest": "sha1:NSDL3JTKUZABZVNCFPEJOJVSEALHOILS", "length": 8546, "nlines": 55, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींचा 3 देशांचा दौरा ठरला यशस्वी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींचा 3 देशांचा दौरा ठरला यशस्वी\nमोदींचा 3 देशांचा दौरा ठरला यशस्वी\nओमानमधील मशिद तसेच हिंदू मंदिराला दिली भेट : भारतीयांना केले संबोधित, अनेक द्विपक्षीय करार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओमानच्या दौऱयादरम्यान मस्कत येथील सुमारे 200 वर्षे जुन्या शिव मंदिराला भेट देत पूजा केली. यानंतर ओमानमधील प्रसिद्ध सुलतान कबूस मशिदीची मोदींनी पाहणी केली. रविवारी दोन्ही देशांदरम्यान पर्यटन आणि सैन्य सहकार्यासमवेत 8 करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून सोमवारी भारतात परतले.\nमस्कतमधील मोतीश्वर मंदिरात मोदींनी सोमवारी पूजा केली. या मंदिरानजीक एक विहिर आहे. वाळवंटाच्या मधोमध असून देखील ही विहिर कधीच आटत नसल्याचे सांगितले जाते. या मंदिराला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी ओमानचे उपपंतप्रधान सय्यद असद बिन अल-सैद यांच्यांशी चर्चा केली.\nसागरी व्यूहनीतीसाठी दौरा महत्त्वपूर्ण\nमोदींचा ओमान दौरा सागरी व्यूहनीती संबंधांसाठी महत्त्वाचा मानला जातोय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करत दोन्ही देशांच्या संबंधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी सुलतान कबूस बिन सैद-अल-सैद यांच्यासोबत चर्चा केल्याचे सांगितले.\nमोदींनी मस्कतच्या स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. मी चहावाला आहे, यामुळे 90 पैशांमध्ये चहा मिळत नसल्याचे माहिती आहे. परंतु आम्ही 90 पैशांमध्ये विमा देत आहोत असे प्रतिपादन मोदींनी केले. या स्टेडियमच्या रॉयल बॉक्समधून भाषण देणारे मोदी हे पहिलेच विदेशी अतिथी आहेत. या बॉक्सचा वापर केवळ ओमानचे राजेच करत आले आहेत.\nनागरी आणि वाणिज्यिक प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि न्यायिक सहकार्यावर करार.\nराजनयिक, विशेष सेवा आणि अधिकृत पारपत्रधारकांसाठी व्हिसा सूट देण्यावर करार.\nआरोग्य क्षेत्रात सहकार्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक करार करण्यात आला आहे.\nअंतराळ मोहिमांच्या शांततापूर्ण वाप���ातील सहकार्याकरता दोन्ही देशांदरम्यान करार.\nविदेश सेवा संस्था, विदेश मंत्रालय, भारत आणि ओमान राजनयिक संस्थेदरम्यान करार.\nराष्ट्रीय संरक्षण अध्ययन आणि विश्लेषणासाठी शैक्षणिक सहकार्यासाठी झाला करार.\nभारत आणि ओमानदरम्यान पर्यटन सहकार्याच्या क्षेत्राकरता करारावर स्वाक्षऱया.\nदोन्ही देशांदरम्यान सैन्य सहकार्यासाठी करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या.\nसर्जिकल स्ट्राईकमुळे घुसखोरीत घट\nअमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया दहशतवाद्याचा खात्मा\n‘मार्शल’ अर्जन सिंग यांचे निधन\nमेक्सिको सीमेतून अमेरिकेत सर्वाधिक घुसखोरी\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nधोनी आजही सर्वोत्तम ‘फिनिशर’ : चॅपेल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Taennesberg+de.php", "date_download": "2019-01-20T21:04:54Z", "digest": "sha1:Y5N763EKCU4ZPHUMC3HLDJENRGQT4W7H", "length": 3448, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Tännesberg (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tännesberg\nक्षेत्र कोड Tännesberg (जर्मनी)\nआधी जोडलेला 09655 हा क्रमांक Tännesberg क्षेत्र कोड आहे व Tännesberg जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Tännesbergमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tännesbergमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +499655 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTännesbergमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +499655 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00499655 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/speaking-mobile-not-illegal-while-driving-117110", "date_download": "2019-01-20T21:44:22Z", "digest": "sha1:GK6K66D3YJ7ERGR2M2IGIITSUFLMG6WT", "length": 11802, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Speaking on mobile is not illegal while driving वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नाही | eSakal", "raw_content": "\nवाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नाही\nगुरुवार, 17 मे 2018\nवाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचालक घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nनवी दिल्ली : वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेल्यास पोलिसांकडून संबंधित वाहनचालकावर अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे असे करण्यास अनेक वाहनचालक घाबरतात. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nकोच्ची येथील रहिवासी संतोष एम. जे. यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाचे ए. एम. शफीक आणि पी. सोमरंजन यांच्या खंडपीठाने याबाबतचा निष्कर्ष मांडला. केरळ उच्च न्यायालयाने सांगितले, की जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालायने मांडला.\nभारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन (व्हिडिओ)\nपुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे...\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमहाराष्ट्र सर्वांना सामावून घेते आणि आपले मानते\nअक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,...\n‘सकाळ रिलीफ फंडा’ची कामे प्रगतिपथावर\nपुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध...\n\"स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी... (विष्णू मनोहर)\n\"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच \"व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sewage-projects-completed-18-months-lote-11238", "date_download": "2019-01-20T21:38:43Z", "digest": "sha1:XD7WFAHPF2ND26DSVWHCVRUAISG3JFAW", "length": 14310, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sewage projects completed in 18 months in Lote लोटेतील सांडपाणी प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण | eSakal", "raw_content": "\nल���टेतील सांडपाणी प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nगुहागर : लोटे येथील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल, तसेच या प्रकल्पातील पाणी समुद्रात तीन किलोमीटर आत सोडण्यासाठी 14 कोटी रुपये राज्य शासन खर्च करेल, असे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज अधिवेशनात दिले. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रासायनिक सांडपाणी प्रकल्प आणि खाडी प्रदूषणाबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला होता.\nगुहागर : लोटे येथील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल, तसेच या प्रकल्पातील पाणी समुद्रात तीन किलोमीटर आत सोडण्यासाठी 14 कोटी रुपये राज्य शासन खर्च करेल, असे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज अधिवेशनात दिले. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रासायनिक सांडपाणी प्रकल्प आणि खाडी प्रदूषणाबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला होता.\nअधिवेशनात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लोटे येथील रासायनिक सांडपाणी प्रकल्पाचा विस्ताराबरोबरच दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन मच्छीमारांचे नुकसान होत असल्याने शासन मदत करणार का, असा प्रश्‍न लक्षवेधी तासिकेत विचारला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय कोल्हापूरला असल्याने येथे प्रदूषणाबाबत घडणाऱ्या घटना बऱ्याचवेळा कोल्हापूरपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे चिपळूणमध्ये शासन कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करणार का, असाही प्रश्‍न विचारला होता.\nया प्रश्‍नांना उत्तर देताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी लक्षवेधीमधून आमदार भास्कर जाधव यांनी मांडलेले प्रश्‍न वस्तुस्थिती दर्शविणारे असल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले, की दूषित पाण्यामुळे मासे मरून होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईबद्दल उद्योजकांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. रत्नागिरीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन निश्‍चित विचार करेल. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाला ठेकेदाराकडून उशीर होत आहे. त्याची चौकशी करण्यात येईल.\nसांडपाणी तीन किलोमीटर आत सोडणार\nश्री. कदम यांनी म्हटले आहे, की लोटो सांडपाणी प्रकल्पाच्या विस्ताराचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पातील पाणी समुद्रात तीन किलोमीटर आत सोडण्यासाठी 14 कोटी रुपये राज्य शासन खर्च करेल, असेही आश्‍वासन त्यांनी सभागृहात दिले.\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/crz-rule-thane-113202", "date_download": "2019-01-20T21:57:29Z", "digest": "sha1:QCGY53CV7TEMMPN4TR54U4336NMYV547", "length": 13312, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "CRZ rule in Thane कल्याण : ��ाडी किनाऱ्यांचा विकास योजनेला अडचणी | eSakal", "raw_content": "\nकल्याण : खाडी किनाऱ्यांचा विकास योजनेला अडचणी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nया खाडी किनाऱ्यांचा चौपाटी प्रमाणे विकास करण्याची योजना प्रस्तावित आहे. डोंबिवली खाडी किनारा विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दहा कोटींचा निधीही सरकारकडून आणण्यात यश मिळवले आहे. मात्र जर अशा रितीने किनाऱ्यांवर अनधिकृत बांधकामे झाली तर या योजनेत अडचणी येण्याची भीती आहे.\nकल्याण : कल्याण तसेच डोंबिवली शहरालगत असलेल्या खाडी किनाऱ्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. मात्र या योजनेला अडचणी उत्पन्न होतील अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मेरीटाइम बोर्डाचे या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करत येथे अनधिकृतपणे जनावरांचे गोठे बांधले जात आहेत.\nकाही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी जोरदार मोहीम राबवत कल्याण आणि डोंबिवली खाडी किनारी होत असलेल्या अवैध रेती उपसा बंद पाडला होता. पुन्हा हा व्यवसाय येथे सुरु होऊ नये यासाठी त्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या तीन चार महिन्यांतच या ठिकाणी आता जनावरांच्या गोठ्याचे काम सुरु झाले आहे. ही जागा मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारीत आहे. ज्या ठिकाणी हे काम होत आहे तेथून काही अंतरावरच बोर्डाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी या बांधकामांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न तक्रारदार कौस्तुभ गोखले यांनी विचारला आहे. संबंधित विभागाने यावर वेळीच कारवाई केली नाही तर ही बाब राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. या गोठ्यांमुळे खाडीतील प्रदुषण वाढण्याची भीती आहे.\nया खाडी किनाऱ्यांचा चौपाटी प्रमाणे विकास करण्याची योजना प्रस्तावित आहे. डोंबिवली खाडी किनारा विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दहा कोटींचा निधीही सरकारकडून आणण्यात यश मिळवले आहे. मात्र जर अशा रितीने किनाऱ्यांवर अनधिकृत बांधकामे झाली तर या योजनेत अडचणी येण्याची भीती आहे.\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/professors-present-mission-young-india-118421", "date_download": "2019-01-20T22:26:31Z", "digest": "sha1:Z7FFOH4Y3BNTC5DSN3NIU32ZD2RDCNIS", "length": 18850, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "professors present for Mission \"Young India\" 'यंग इंडिया'साठी प्राध्यापकांचीच उपस्थिती | eSakal", "raw_content": "\n'यंग इंडिया'साठी प्राध्यापकांचीच उपस्थिती\nमंगळवार, 22 मे 2018\nपुणे : तरुणांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने \"मिशन यंग अँड फिट इंडिया' मोहीम सुरू केली. या मोहिमेचे उद्‌घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आले. \"यंग इंडिया'साठी असणाऱ्या या ��ोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्राधान्याने उपस्थिती होती ती \"ओल्ड इंडिया'ची. त्यामुळे सचिनला भेटण्या-ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणाईची निराशा झाली.\nपुणे : तरुणांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने \"मिशन यंग अँड फिट इंडिया' मोहीम सुरू केली. या मोहिमेचे उद्‌घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आले. \"यंग इंडिया'साठी असणाऱ्या या मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्राधान्याने उपस्थिती होती ती \"ओल्ड इंडिया'ची. त्यामुळे सचिनला भेटण्या-ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणाईची निराशा झाली.\nविद्यापीठातर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, शिक्षण संस्थाचालक आणि संचालक, विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक-शिक्षक यांना निमंत्रित केले होते. तरुणांसाठी असणाऱ्या या मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी सभागृहात साधारणतः 10 टक्के तरुण उपस्थित होते. त्यामुळे तरुणांना कार्यक्रमापासून डावलण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू झाली होती.\nयाविषयी विचारले असता, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दीपक माने म्हणाले, \"\"ही मोहीम सचिन तेंडुलकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेची आखणी करताना त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी तेंडुलकर यांनीच ही मोहीम आपल्याला शाळा, महाविद्यालयांमध्ये राबवायची आहे. त्यामुळे मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्यांशी संवाद साधायचा आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार विद्यापीठाने मोहिमेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांतील मान्यवरांना निमंत्रित केले होते.''\nकर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार करणे शक्य नाही. सीझरच करावे लागेल, त्यामुळे तुम्ही तात्काळ मालेगावला जा, आम्ही रुग्णवाहिका देतो. बाहेर बाकावर बसा. असे सांगून गरोदर महिलेस तब्बल तीन तास बाहेर बसवून ठेवले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी व चालक हजर नसल्यामुळे त्या महिलेला ताटकळत उन्हातान्हात बसावे लागले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आल्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईक���ंनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालय गाठले. तेथे दाखल होताच सीझर करावे लागणाऱ्या गरोदर महिलेची सुरळीत नैसर्गिक प्रसूती झाली. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.\nअसे प्रकार ग्रामीण रुग्णालयात वारंवार घडत असल्याने सामान्य रुग्णांची फरफट होत आहे. रुग्ण आपल्याकडे आले की वैद्यकीय अधीक्षक व अधिकाऱ्यांकडून विविध कारणे सांगून रुग्णांना खाजगी रुग्णालय अथवा मालेगाव, कळवण, नाशिक येथे जाण्यास सांगण्यात येते. रुग्णालयात श्वान व सर्पदंशावर आवश्यक त्या लसी उपलब्ध नाहीत तसेच स्त्रीरोगतज्ञ व सिजरीयनची देखील सोय नाही. एक्सरे सुविधा, शस्त्रक्रिया कक्ष नाही. कर्मचाऱ्यांकडून आलेल्या रुग्णांना हीन वागणूक दिली जाते. सटाणा ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील जनतेला उपचारांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. मात्र येथील असुविधा व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे रुग्णालय असून नसल्यासारखे झालेले आहे.\nया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बागलाण तालुका अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदल व एकलव्य संघटनेने आज काळ्या फिती लावत ग्रामीण रुग्णालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी तहसील विभागातील लिपिक सागर रोकडे व वैद्यकीय अधिकारी एन.एस.बांगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाऊसिंग पवार, प्रभाकर पवार, नामदेव बोरसे, राजेंद्र सावकार, नानाजी पवार, त्र्यंबक गांगुर्डे, भारत सोनवणे, अनिल पिंपळसे, प्रभाकर रौंदळ, नंदू बोरसे, अर्जुन जाधव, किशोर बोराळे, सुरेश पवार, लक्ष्मण बोरसे, अशोक ठाकरे, भीमा गवळी, कमलाबाई गांगुर्डे, बिबाबाई दळवी, निंबाबाई माळी, मीराबाई माळी, सुमनबाई पिंपळसे आदींसह आदिवासी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nआता आठ���डाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:58:56Z", "digest": "sha1:ZDELQLNOULDSATLAI2RHMEUZW4LMFFP3", "length": 6816, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तलवारी नाचवत टोळक्‍याची दहशत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतलवारी नाचवत टोळक्‍याची दहशत\nपिंपरी – भांडणादरम्यान हातात तलवारी नाचवत आराडाओरड करीत टोळक्‍याने परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार कासारवाडीमध्ये शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.\nयाप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश तुकाराम जवळकर (वय-40, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली असून आलस शेख (वय-35 रा.कासारवाडी) व त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ उमेश जवळकर यांचा व आरोपीचा भांडणे सुरु होती यावेळी फिर्यादी तेथे गेले असता आलम याने ही त्याच्या साथीदारांबाबत बोलावून घेतले व हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-20T21:17:14Z", "digest": "sha1:V66J5HNXWNXN6VGRJ5CAKDJ4OXXTDGL4", "length": 12923, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तौसीफचे आत्मदहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाप- भाजप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतौसीफचे आत्मदहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाप- भाजप\nभाजपचे अल्लाउद्दीन काझी व सलीम बागवान यांचे ट्रस्टचे शेख जहांगीर, फाळके, घुले यांच्यावर गंभीर आरोप\nनगर: कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टमधील जागेतील अतिक्रमणांनी तौसीफ हाशीम शेख या युवकाने आत्मदहन करून बळी गेला आहे. या जागेतील अतिक्रमणांचा इतिहास पाहिल्यास तो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा आहे. तौसीफचे आत्मदहन हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाप आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्लाउद्दीन काझी व अल्पसंख्याक मार्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी केला आहे.\nकाझी व बागवान म्हणाले, “दावल मलिक ट्रस्टची जागा कर्जत शहरालगतच आहे. ही जागा खरेदी करणारे शहरातीलच आहे, असे सांगून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पाच एकर, कॉंग्रेसचे नगरसे���क सचिन घुले यांनी 12 फेब्रुवारी 2013 मध्ये गट नंबर 752 मधील 0.72 हेक्‍टर आरपैकी 0.30 हेक्‍टर आर एवढी जागा नोटरी करून घेतली.’ त्याचबरोबरच आनंदराव तोरडमल, दामोदर अडसूळ, कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप बरबडे यांच्या मातोश्री विजय बरबडे, गजेंद्र शेवाळे आणि हेच लोक आंदोलनात सहभागी होऊन ते भरकटवत आहेत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर बिनबुडाचे आरोप केल्याचेही काझी आणि बागवान यांनी म्हटले आहे.\nदावल मलिक ट्रस्टची ही जागा वक्‍फ बोर्ड मालमत्तेची असतानाही त्या जागेची ट्रस्टीने परस्पर विकण्याचा प्रकार केल्याचाही आरोप काझी आणि बागवान यांनी केला आहे. मुंबई येथे राहणारे ट्रस्टचे विश्‍वस्त शेख जहांगीर शेख इब्राहीम यांच्यावर हे आरोप केले आहेत. राजकीय लोकांना नोटरी करून ट्रस्टची जागा परस्पर विकण्याचा प्रताप शेख जहांगीर शेख इब्राहीम यांनी केला आहे. शेख जहांगीर, त्यांना जागा विक्रीसाठी मदत करणारे व नोटरी करून जागा ताब्यात घेणाऱ्या समाजकंटकांचा काझी आणि बागवान यांनी निषेध केला आहे.\nतौसीफ शेख याचे आत्मदहन नसून ही हत्या आहे. या हत्येला ट्रस्टी, त्याला साथ देणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील समाजकंटक आणि हलगर्जीपणा दाखविणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. या सर्वांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, संपूर्ण 114 एकर जमीन त्यामधील शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालये वगळून राहिलेली जमीन मोजणी करून ट्रस्ट व शहरातील मुस्लिम बांधवांच्या ताब्यात द्यावी, अशीही मागणी काझी व बागवान यांनी केली आहे.\nतौसीफच्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवा\nतौसीफ शेख याचे कुटुंब दुखातून जात आहे. युवकाने समाजासाठी आत्मदहन केले आहे. यातून सावरण्यासाठी तौसीफच्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवा, असे आवाहन काझी व बागवान यांनी केले आहे. तौसीफ शेख याची पत्नीचे शिक्षण झालेले आहे. तिला किंवा तिच्या भावाला सरकारी नोकरीत समावून घ्यावे. घरकुल योजनेचा या कुटुंबाला आधार द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेड���ध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552224", "date_download": "2019-01-20T21:51:36Z", "digest": "sha1:LR4H6VSAJCP2LOSLPF6BGZGFKRBN6V64", "length": 10176, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस प्रारंभ\nसंपूर्ण राज्यभरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. बेळगावच्या पोलीस यंत्रणेनेही याची घोषणा केली. मंगळवारपासून कारवाईस प्रारंभ झाला आहे. यामुळे हेल्मेट हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे असे मानणाऱया व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. याच बरोबरीने वाढत्या धकाधकीच्या जीवनात पडलेली हेल्मेटची वाढीव भर अनेकांचे चेहरे त्रासिक करून जावू लागली आहे. फक्त हेल्मेट नव्हे तर आयएसआय मार्क हेल्मेट आवश्यक असल्याचा दंडक लावण्यात आल्याने सध्या तरी साधे हेल्मेट डोक्मयावर असले तरी दंड भरावा लागत आहे.\nदुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक हा सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल असल्याने त्यावर आक्षेप घेण्याचे धाडस कोणालाही कायदेशीर भाषेत करता येत नाही. वाढत्या अपघातांवर आणि त्यामध्ये मोटारसायकल स्वार आणि पाठीमागे बसणाऱयांच्या वाढत्या मृत्यूंवर हेल्मेट हा चांगला पर्याय ठरू शकतो, हे जागरुक नागरिकांना कळते आहे. याचवेळी बाजारपेठेत खरेदी करताना पिशवी सांभाळू की हेल्मेट असा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झाला आहे. फिरतीची कामे करणाऱयांना हेल्मेट अडचण ठरू लागली असून अडचण म्हणून हेल्मेट न घातल्यास दंडांचा सामना करावा लागत आहे.\nबेळगाव पोलीस आयुक्तालयाने मंगळवारपासून कारवाईसत्राला प्रारंभ केला आहे. फक्तच रहदारी पोलीस नव्हे तर इतर पोलीस स्थानकांनाही आयएसआय मार्क हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तालयाने रस्त्यावर उतरविले. यामुळे जिकडे पाहावे तिकडे तपासणी करणारे पोलीस अशी अवस्था दिसून आली. यापूर्वी डोक्मयावर हेल्मेट असले की पोलीस सोडत होते. मात्र यावेळी ते साधे आहे की आयएसआय मार्क याचीही पाहणी सुरू झाल्याने डोकेदुखीत वाढ झाली आहे. एक तर हेल्मेट वापरायचे किंवा दंड भरत सुटायचा, अशी वेळ नागरिकांवर आली आहे.\nकर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बाजू पुढे करून अचानक सक्तीचे धोरण राबविले आहे. यावरूनही सध्या वेगवेगळे संशय व्यक्त होत आहेत. हेल्मेटसक्ती हे राजकीय व्यक्ती आणि हेल्मेट कंपन्या यांच्यामधील साटय़ालोटय़ाचा भाग तर नाही ना हा यामधील सर्वात प्रमुख संशय आहे. यापूर्वीच्या अनेक अनुभवांनुसार वेगवेगळ्या मोसमांप्रमाणे अधूनमधून हेल्मेटचाही मोसम येतो आणि जातो. यामुळे यावेळी कडक अंमलबजावणी होणार की हेल्मेट खपासाठी काढलेल्या आदेशाचा कालांतराने फार्स ठरणार हा यामधील सर्वात प्रमुख संशय आहे. यापूर्वीच्या अनेक अनुभवांनुसार वेगवेगळ्या मोसमांप्रमाणे अधूनमधून हेल्मेटचाही मोसम येतो आणि जातो. यामुळे यावेळी कडक अंमलबजावणी होणार की हेल्मेट खपासाठी काढलेल्या आदेशाचा कालांतराने फार्स ठरणार असे प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. सध्या रस्त्यावर हेल्मेट विकणारी मंडळी गायब झाली असून आयएसआय मार्क हेल्मेट तयार करणाऱया कंपन्यांच्या मार्केटिंगसाठी हा नवा मार्ग शोधण्यात आल्याचा आरोपही होत आहे.\nअपघात होऊ नयेत म्हणून रहदारीच्या समस्या सोडविण्यासाठी वाढीव पोलीस दल व इतर उपाय राबविता येतात. चांगले रस्ते, रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी आदींकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, असे नागरिकांना वाटते. मात्र साधे अल्प किमतीचे हेल्मेट अपघातात कुचकामी ठरते. यामुळे एक वेळ अपघात झाले तरी त्यामध्ये मृत्यू होऊ नये यासाठी दर्जेदार हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. यावेळी सक्तीची अंमलबजावणी कठोरपण��� केली जाईल, असे पोलीस आयुक्तालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.\nसह्याद्रीनगर, राणी चन्नम्मानगर येथे घरफोडय़ा\nवीज पडून शेतकऱयाचा मृत्यू\nबेळगावकरांनी अनुभवला आगळा वेगळा नाटय़प्रकार\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=sanandreas", "date_download": "2019-01-20T21:34:33Z", "digest": "sha1:D5R26SRFCAZE5VEFTVHGG3PJU7GJKFFF", "length": 4828, "nlines": 83, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - sanandreas अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"sanandreas\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\n, Gun Traffic Auto Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Gun Traffic Auto गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला स��हसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w28w785488", "date_download": "2019-01-20T21:41:53Z", "digest": "sha1:DF4ACOCW3DH72SR6F2CAFLF5UOMRT7MM", "length": 10987, "nlines": 264, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "गवत कार्पेट वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली निसर्ग / लँडस्केप\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nपिवळ्या रंगाची फुलझाड फ्लॉवर\nगडी बाद होण्याचा क्रम ग्रास\nफील्ड मध्ये एक संध्याकाळी\nगवत निसर्ग आयफोन 4\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर गवत कार्पेट वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:06:26Z", "digest": "sha1:ZSHZL64Z5XKFG5R75N4FE37VFAEJYU4K", "length": 9661, "nlines": 160, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "ASIA Archives - wanderlust vlog", "raw_content": "\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nआपण फक्त प्रयत्न करा की इंडोनेशियन अन्न असे काही लोक आहेत जे करू शकत नाहीत ...\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\nबाली, इंडोनेशियामध्ये सर्वात लोकप्रिय गोष्टी पाहण्यासाठी\nबाली मधील सर्वोत्कृष्ट गोष्टी बाली इंडोनेशियाच्या बेट आणि बेट आहेत. ...\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल मार्च 25, 2018\nआशिया, ब्लॉग, इंडोनेशिया, प्रवास\nइंडोनेशिया द्वारे ट्रेन द्वारे प्रवास\nइंडोनेशिया मध्ये प्रवास आणि फेरी प्रशिक्षणासाठी नवशिक्या मार्गदर्शक भारत माध्यमातून प्रवास केल्यानंतर ...\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल मार्च 17, 2018\nसिक्किम, भारत एक प्रवासी मार्गदर्शक\nपूर्व हिमालय सिक्कीमचा एक भाग लँडलोकेड राज्य नेपाळ, भूतान, ... द्वारे वेढला आहे.\nविक रेंट गुप्ता ऑक्टोबर 1, 2017\nआशिया, जगाच्या देश, फिलीपिन्स\nप्रवास माहिती फिलीपिन्स एएसआयए सामान्य माहिती फ्लॅग कॅपिटल मनिला सरकार रिपब्लिक लोकसंख्या 101,218,000 (2013 est.) एकूण ...\nवॅरलडलस्ट व्हीलॉग सप्टेंबर 27, 2017\nआशिया, ब्लॉग, चीन, पर्यावरणीय\nवातावरणीय बदलांमुळे सर्वाधिक प्रभाव पडला चीनमध्ये धूसर धरणारे एक पर्यावरणीय आणि सार्वजनिक ...\nक्रेग स्कॉट सप्टेंबर 21, 2017\nआशिया, ब्लॉग, युरोप, ग्रीस, इंडोनेशिया, जोर्डन, माल्दोस, स्विझरलंड, थायलंड\n6 Jaw- ड्रॉप अनंत पोल\nजगातील सर्वात आश्चर्यकारक इन्फिनिटी पल्स आपण कधीही अनंत मध्ये केले असल्यास ...\nअर्लिस व्हेलहुइझन सप्टेंबर 20, 2017\nआशिया, ब्लॉग, ब्राझील, चीन, संस्कृती, युरोप, भारत, इटली, जोर्डन, मेक्सिको, उत्तर अमेरीका, पेरु, दक्षिण अमेरिका\nजगाच्या नवीन 7 आश्चर्यांसाठी\nआपल्या श्वास घेईल असे 7 आश्चर्यांसाठी जग अतुलनीय आहे - संपूर्णपणे पूर्ण ...\nअर्लिस व्हेलहुइझन सप्टेंबर 20, 2017\nआपण या शरद ऋतूतील जपानला भेट का पाहावी\nशरद ऋतूतील जपानला भेट देणे ऋतु बदलणे नवीन संधी आणते आणि त्यासोबत ...\nअर्लिस व्हेलहुइझन सप्टेंबर 20, 2017\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, थायलंड\nकाय बँकॉक मध्ये प्यावे\nकाय बँकॉक मध्ये प्यावे त्यामुळे आपण फक्त खरी पाप सिटी उडीत आहे, आणि ...\nव्हॅलेरिओ पगियोनी सप्टेंबर 20, 2017\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/there-is-no-evidence-against-the-Kotak-MLA-Sangram-Jagtap/", "date_download": "2019-01-20T21:34:36Z", "digest": "sha1:UDYDTSKSGEYXG2SJ5WFBFMIO2GEUVNTZ", "length": 6533, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार संग्राम जगताप, कोतकरविरुद्ध पुरावे नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आमदार संग्राम जगताप, कोतकरविरुद्ध पुरावे नाही\nआमदार संग्राम जगताप, कोतकरविरुद्ध पुरावे नाही\nकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर या दोघांविरुद्ध अद्यापपर्यंत पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे संबंधिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, असे लेखी म्हणणे ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळ यांनी काल (दि. 17) न्यायालयात सादर केले आहे.\nकेडगाव हत्याकांडात पोलिसांनी अटक केलेल्या 10 जणांपैकी 8 जणांविरुद्ध ‘सीआयडी’ने न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे. आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे दोघांचीही जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनल पाटील यांनी ‘सीआयडी’चे तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळ यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती.\nजगताप व कोतकर या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र का सादर केले नाही, याबाबत 7 दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर मंगळवारी सपकाळ यांनी न्यायालयासमोर लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत केलेल्या तपासात आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर या दोघांविरुद्ध पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. चौकशीत पुरावे आढळल्यास दोषारोपपत्र पाठविण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.\nया गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत अटक करून दोषारोपपत्र दाखल केलेले आरोपी संदीप रायचंद गुंजाळ ऊर्फ डोळसे, भानुदास एकनाथ कोतकर, रवींद्र खोल्लम, महावीर मोकळे, संदीप गिर्‍हे, बाबासाहेब केदार, विशाल कोतकर, भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बी. एम. कोतकर या 8 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे. तसेच फरार असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, औदुंबर कोतकर व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी महापौर संदीप कोतकर या तिघांचा कटातील सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यांना अटक करून चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/zp-student-calender-43473", "date_download": "2019-01-20T22:02:18Z", "digest": "sha1:JVCHOOKF6YK2MZME5NWNHDQMSP2O4VCW", "length": 13705, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp student on calender झेडपीचे विद्यार्थी झळकले कॅलेंडरवर | eSakal", "raw_content": "\nझेडपीचे विद्यार्थी झळकले कॅलेंडरवर\nशुक्रवार, 5 मे 2017\nनागपूर - कॅलेंडरवर कुठलेही नैसर्गिक दृश्‍य किंवा अभिनेत्रीचे छायाचित्र छापण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे आणि साकारलेली चित्र छापायची. ज्या विद्यार्थ्यांनी ती लिहिली आहेत त्यांची नावे त्यावर लिहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कॅलेंडरच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करण्याची संकल्पना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी साकारली आहे.\nस्वच्छतेचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी आणि \"प्रत्येक घरी शौचालय' मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाच बॅण्ड ऍम्बेसिडर केले. अलीकडच्या फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ई-मेलच्या युगात पत्र पाठविण्याचा कल कमी झाला आहे. मोबाईलवरून त्वरित दूरवर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येत असल्याने पत्र लिहिण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यामुळे पत्र लेखनापासून शाळांमधील विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. पत्र लेखनाची सवय विद्यार्थ्यांना लावण्यासाठी सीईओ बलकवडे यांनी \"एक पत्र सीईओला' हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सीईओंना पत्र लिहून त्यांच्या गावातील, परिसरातील समस्या मांडल्या. जिल्ह्यात शंभर टक्के शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याच विद्यार्थ्यांची मदत घेतली.\nज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसेल ते त्यांच्या पालकांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरून तो पूर्ण करून घेतील. त्या विद्यार्थिनींना \"एक दिवस सीईओ'सोबत घालविण्याची संधी देण्याचा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद शाळांमधील 40 विद्यार्थिनींनी प्रथमच जिल्हा परिषदेला भेट देऊन तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुढे हेच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या कॅलेंडरवर झळकतील, अशी कल्पना कोणी केली नव्हती. सीईओ बलकवडे यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेली स्वच्छताविषयक पत्रे आणि काढलेली चित्र कॅलेंडरवर छापून खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना ब्रॅण्ड ऍम्बेसिड�� केले. सध्या हे कॅलेंडर सर्व जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सर्व विभागात लागले आहेत.\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/faq", "date_download": "2019-01-20T21:34:53Z", "digest": "sha1:7TBGXAFH7CNOLSJLPQU7FZOZWK7KHVUX", "length": 19393, "nlines": 95, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "सरळ वास्तुविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ in Marathi", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nसरळ वास्तुविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसरळ वास्तुविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसरळ वास्तुविषयी नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नांमध्ये सरळ वास्तुमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा, सरळ वास्तुचे काम कसे चालते, सरल वास्तूंच्या सेवांचा लाभ कसा घेता येईल इत्यादीविषयी माहिती दिली जाते.\nकिती दिवसात सरळ वास्तुच्या परिणामांची अपेक्षा करू शकतो \nगुरूजींच्या सल्ल्यानुसार सरळ वास्तु कार्यपध्दतीच्या अमंलबजावणीनंतर 7 ते 180 दिवसात सुनिश्चित परिणाम मिळू शकतात.\nसरळ वास्तु अन्य प्राचीन भारतीय वास्तूशास्रापेक्षा वेगळे कसे आहे \nआमचे तज्ञ आपल्या आवाराला भेट देतील आणि जन्मतारखेनुसार घर / कार्यस्थळाच्या नकाशाचे विश्लेषण करतील. या विश्लेषणाच्या आधारावर तुमच्या परिवाराचे स्वास्थ्य, संपत्ती, नातेसंबंध / विवाहसंबंध, मुलांचे शिक्षण व कारकीर्द इत्यादीविषयी भविष्यात येणाऱ्या समस्यांविषयी पूर्वसूचना देतील. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सदस्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांविषयी शास्रशुध्द उपाय सुचवू. आमच्या सेवांची अंमलबजावणी केल्यानंतर 7 ते 180 दिवसांच्या आत निश्चित परिणामांचे आश्वासन देतो.\nसरळ वास्तु इतर वास्तुसेवांपेक्षा वेगळे कसे आहे \nसगळ्या प्राचीन भारतीय पारंपरिक नशीबाची भविष्यवाणी करणा री साधन मूळात वैयक्तिक सदस्याच्या आवडीनुसार दिलेले उपाय आहेत ज्यामध्ये व्यक्ती आपली माहिती विशेषज्ञांना देतात व त्याबदल्यात भविष्यवाणीनुसार बनविलेल्या व्यक्तिगत तक्त्याच्या रूपात त्याचे उपाय सुचविले जातात. सरळ वास्तु अनुकूल तथा प्रतिकूल दिशा, रंग इत्यादींशी संबंधित व्यक्तिगत तक्ता उपलब्ध करण्याशिवाय कुटुंबाच्या हर एक आणि प्रत्येक व्यक्तीचा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा स्रोत तसेच पूर्ण कुटुंबाला प्रभावित करणाऱ्या समस्यांचे मूळ शोधून त्याबद्दल माहिती देतात.\nसरळ वास्तुचे काम नक्की कसे चालते \nसरळ वास्तुच्या सर्वव्यापक सिध्दांतांच्य�� प्रयोगाद्वारे आमचे सरळ वास्तुचे विशेषज्ञ तुमच्या घर किंवा कार्यस्थळाचे भौतिक निरीक्षण करतील. तुमच्या घर/कार्यस्थळ/प्रतिष्ठानच्या नकाशासंदर्भात (जर तुमच्याजवळ कोणताही नकाशा नसेल तर आमचे विशेषज्ञ तुम्हाला लगेचच नकाशा बनवून देतील.) सल्लामसलत करतील आणि नंतर तुमच्या घरात ज्या ठिकाणी समस्या आहे त्या जागेविषयी अचूक अंदाज देतील. घरातील सदस्य किंवा कारखान्याचे मुख्य यांनी सामना केलेल्या समस्या जर विशेषज्ञांनी केलेल्या अचूक अंदाजाशी मिळतीजुळती असतील तर वर्तमान बांधकामाच्या नकाशाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बदल (मोडतोड अथवा फेरफार) न करता, आमचे विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर गुरूजींच्या आशिर्वाद व त्यांच्या द्वारा प्रभारीत केलेल्या सरळ वास्तु उपायांना विविध सामुग्रीच्या रूपात पुरवठा करतील. व्यक्तीनुरूप बनविलेल्या व्यक्तिगत तक्त्यांच्या मदतीने, अनुकूल व प्रतिकूल दिशा दाखवून उदासीन रंगांबरोबर निगडीत असलेले अनुकूल आणि प्रतिकूल रंग, वेगवेगळ्या व्यक्तींच्या जन्मतारीखेची माहिती, भाग्यशाली अंक इत्यादीसारखी विविध माहिती एकत्र करून तक्त्याच्या रूपात दिली जाईल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या माहितीवरून आमचे विद्वान विशेषज्ञ समस्येच्या योग्य स्वरूपाला ओळखून तुम्ही व तुच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या बारमाही समस्यांचे निवारण करण्याच्या हेतूने नेमके प्रतिबंधक तोडगा आणि कार्यपध्दती पुरवतील. सरळ वास्तुच्या कायमस्वरूपी वैज्ञानिक उपायांमुळे आपत्तीला परतवून लावले जाते त्यामुळे वास्तविक, अध्यात्मिक व भौतिकवादी जीवनात सर्व क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊ शकते.\nसरळ वास्तुच्या सेवेचा लाभ कसा मिळविता येईल \nमहाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांशी संबंधित `आमच्याशी संपर्क करा’ मध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यावर 3 ते 5 दिवसांच्या आत तुमच्या आपापल्या घरात किंवा कार्यस्थळावर सरळ वास्तु विशेषज्ञांची भेट घडवून आणून आमच्या सेवा प्रदान करतात. विशेषज्ञ व घरातील प्रमुख किंवा गांजलेल्या पक्ष अथवा दोघांच्याही सोयीप्रमाणे अखिल भारतीय सल्ल्यासाठी योजना आखली जाते.\nसरळ वास्तुशी सल्ला घेण्यासाठी नाममात्र शुल्क काय आहे \nअधिक माहितीसाठी – कृपया सरळ वास्तु टीमला संपर्क करा.\nसरळ वास्तु भाड्याच्या घरांस���ठी लागू होऊ शकते का \nसरळ वास्तुचे हे लाभदायक वैशिष्ट्य आहे कि भाड्याच्या घरात राहणारे किंवा स्वतःच्या घरात राहणारे याचा फायदा घेऊ शकतात. व्यक्ति कुठे वास्तव्य करतो यापेक्षा तो विशिष्ट जागी राहतो याला महत्त्व आहे. सरळ वास्तुच्या विशेषज्ञांनी स्थापित केलेल्या योग्य कार्यपध्दतींना अंमलात आणल्याने कोणतीही व्यक्ती ज्या विशिष्ट जागेवर राहून त्याच्या व्यवसायाला सुरूवात करतो त्याला 7 ते 180 दिवसात सरळ वास्तुचे फायदे अपेक्षित परिणामांसहित निश्चित प्राप्त होतात.\nसरळ वास्तु आमच्या आरोग्यासंबंधित समस्यांवर फायदेशीर आहे का \nसरळ वास्तुमुळे फक्त आरोग्याविषयी नाही तर वैवाहिक मुद्दे, मुलांच्या अभ्यासासंबंधी मुद्दे, व्यक्तिगत अडचणी, घर किंवा कारखान्यासंबंधी समस्यांना घराच्या अथवा कारखान्याच्या नकाशामध्ये शोधून काढून विशेषज्ञांद्वारे त्याचे संपूर्ण मूल्यमापन करून उर्जा उत्प्रेरण दिशा आणि घरातील ऊर्जेच्या स्थानांचा शोध घेऊन त्याचे निरकरण करण्यास मदद केली जाते. योग्य ऊर्जास्थानांच्या आभामंडळाबरोबरच योग्य दिशेमुळे लोकांना खूप दिवसांपासूनच्या आरोग्यासंबंधी आणि अन्य उल्लेख केलेल्या सगळ्या समस्यांपासून सुटका प्राप्त होण्यास मदत होते.\nआजकाल आरोग्याविषयक समस्यांमुळे प्रत्येक जण आणि प्रत्येक घर प्रभावित होत आहे. हवामानातील साधारण बदल हा आरोग्या संबंधित समस्यांचे कारण होऊ शकते. डेंग्यू, मलेरिया, साधा खोकला आणि सर्दी हे आजकाल घरगुती रोग बनले आहेत व महानगरात तसेच जगामधील सगळ्या शहरांत ते अगदी साधारण झाले आहे. म्हणूनच हे सर्वांसाठीच अत्यावश्यक आहे की, आपण स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि त्यांच्या भीषण हल्ल्यांपासून शरीरालाही सुरक्षित ठेवावे.\nपहिल्या प्रतिबंधक उपायांमध्ये सरळ वास्तु आपल्या घर अथवा कार्यस्थळाच्या आरोग्याच्या स्थानाला महत्त्व देतो. सरळ वास्तु विशेषज्ञांद्वारा आरोग्य स्थानाला किंवा नेमक्या स्थानाला स्थापित केल्यानंतर घरातील अनुकूल दिशांच्या माध्यमातून प्रेरित आभामंडळामुळे प्रत्यक्षात ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. ज्या हानीकारक व्हाइब्ज नकारात्मक ऊर्जा बनून घरात राहतात आणि घरातील सदस्यांच्या खराब आरोग्यासंबंधीत समस्या घरात वेगवेगळ्या आजारांच्या रूपाने कुटुंबाच्या सदस्यांना पीडा देतात, ���्यांचा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाल्याने निश्चितपणे उपचार होतो. हे आरोग्य स्थान किंवा जी जागा नकारात्मक ऊर्जेने भरलेली होती, त्यातून आता सकारात्मक ऊर्जा बाहेर पडणे सुरू झाले असल्याने घरात स्वस्थ वातावरण निर्माण होते. शांतीपूर्ण वातारण घरात संपत्ती आणि समृध्दी तसेच सदिच्छेची जाणीव निर्माण करतो जे प्रत्येक सदस्य ते शांतपणे मिळवितो.\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-20T20:48:38Z", "digest": "sha1:TE53Y3CKEMNYDOYGN5KSKCRRPFFQHSIB", "length": 6355, "nlines": 50, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "सचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story – Bolkya Resha", "raw_content": "\nसचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story\nसचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story\nसचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story\nसचिन खेडेकरांचा जन्म १४ मे १९६५ साली मुंबईत झाला. बांद्रा, मुंबई येथील TSEC या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ प्रायव्हेट कंपनीत नोकरीही केली. नोकरी करता करता रंगभूमीवरही आपले नशीब आजमावले. त्यातच मन रमू लागल्याने पूर्ण वेळ रंगभूमीलाच अर्पण केले. पुढे त्याला चांगल्या भूमिकाही मिळत गेल्या. त्याने अभिनित केलेल्या ‘सैलाब’ या टीव्ही मालिकेमुळे बेस्ट ऍक्टरचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला.\nईटीव्ही मराठीवरील ‘ कोण होईल मराठी करोडपती’ या मालिकेसाठी सचिनची निवड करण्यात आली. त्याने ती उत्तमरीत्या संभाळलीही. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगलचा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे प्रेक्षकांची वाह वा\nसचिन खेडेकर यांचं १९९३ साली जलपा हिच्याशी ल���्न झाल. सचिन खेडेकर आणि जलपा खेडेकर याना दोन मुले देखील आहेत. सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत.\n‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या दर्जेदार मराठी चित्रपटामुळे त्याला आणि मराठी चित्रपटसृष्टीला घवघवीत यश मिळाले. त्यासाठी ‘झी गौरव’ पुरस्काराने सन्मानितही केले. गोलमाल अगेन , रुस्तम,तेरे नाम, जिद्दी, जुडवा २, कोकणस्थ, राजवाडे अँड सन्स, काकस्पर्श, दशावतार, अग्निपथ विधिलिखित अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या.\nकेवळ चित्रपटच नव्हे तर टीव्ही मालिकेतही भूमिका साकारून आपले अस्तित्व या क्षेत्रात कायम टिकवून ठेवले. सैलाब, इम्तिहान, थोडा है थोडे कि जरुरत है, अभिमान या हिंदी टीव्ही मालिकाही आपल्या अभिनयाने गाजवल्या. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यावर आधारित ‘गुलजार, बात पश्माने कि’ याद्वारे कवितांचे सादरीकरणही केले.\nई टी. वी. मराठी वरील कोण होइल मराठी करोडपती या कोन बनेगा करोडपती या हिंदी मालिकेवर आधारित असलेल्या मालिकेत सचिनने सुत्रसंचालनाचे काम केले होते.\nतांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..\n‘मैने प्यार किया’ फेम मराठमोळ्या भाग्यश्रीच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो पहा\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/12355", "date_download": "2019-01-20T22:44:55Z", "digest": "sha1:CAQQMP3RTMPK56UECVHDMWAUOXAA64XM", "length": 10565, "nlines": 97, "source_domain": "www.manogat.com", "title": "सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पंडित भीमसेन जोशी | मनोगत", "raw_content": "\nसवाई गंधर्व संगीत महोत्सवात पंडित भीमसेन जोशी\nप्रेषक पंकज जोशी (सोम., १०/१२/२००७ - १५:३४)\nपुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा आगळावेगळा ठरला. रविवारी चक्क \"स्वरभास्कर' पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संदर्भात ई-सकाळने केलेले ऑडिओ आणि व्हिडिओ समस्त मनोगतींना खालील लिंकवर पाहता येतील.\nव्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा\nऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा\nऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा\nप्रकृ���िअस्वास्थ्यामुळे गेली चार वर्षे हजारो रसिकांप्रमाणेच \"सवाई'चा स्वरमंचही \"भीमसेनी' सुरांपासून वंचित राहिला होता. त्या स्वरमंचाची \"प्रतीक्षा' आज संपली आणि साऱ्यांच्याच श्रुती धन्य होऊन गेल्या. भारावलेल्या वातावरणात किराना घराण्याचा खास राग मानल्या जाणाऱ्या \"मुलतानी' रागातील \"गोकुल गॉंव का छोरा' या विलंबित एकतालातील पारंपरिक प्रसिद्ध ख्यालाला पंडितजींनी प्रारंभ केला. ते अगदी मोजके गायले; पण रसिकांना त्यांनी घराणेदार सुरांचा अभिजात अनुभव दिला. रागरूप नेमके दर्शवणाऱ्या स्वरावली, आत्मविश्‍वास आणि स्वरलीन मुद्रा, असे देखणे चित्र स्वरमंचावर होते.\nपाठोपाठ \"कंगन मुंदरियॉं' ही त्रितालातील रचना सादर करून \"अवघाचि संसार सुखाचा करीन' या अभंगाला त्यांनी प्रारंभ केला आणि \"रस के भरे तोरे नैन' या भैरवी ठुमरीने सांगता केली. भरत कामत (तबला) आणि सुधीर नायक (हार्मोनिअम), माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथ केली. श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, माधव गुडी, राजेंद्र कंदलगावकर यांनी स्वरसाथ केली. या वेळी पंडितजींची शुश्रूषा करणाऱ्या मधुरा सोवनी यांचा सत्कार पंडितजींच्या हस्ते करण्यात आला. टाकळकर यांचाही अमृत महोत्सवानिमित्त पंडितजींनी सत्कार केला.\n[float=font:samataB;place:top;]पं. भीमसेन जोशी गाणार, असे जाहीर झाल्या झाल्या उपस्थित गानरसिकांमध्ये जणू चैतन्याची लहर उसळली.[/float] हे अमूल्य क्षण आपल्याबरोबरच आपले आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी यांनीही चुकवू नयेत, म्हणून मग सुरू झाली फोनाफोनी गर्दीतील अनेक कानांना मोबाईल लागले, तर काहींची बोटे \"एसएमएस' टाइप करू लागली. उद्देश एकच-पं. भीमसेन गाणार आहेत, याची माहिती पोचवणे. ही बातमी पसरताच बघता बघता दुपारी एकच्या सुमारास संपूर्ण मंडप भरून गेला. मंडपात जागा मिळाली नाही, म्हणून काही जण बाहेर उन्हात उभे होते. या गर्दीमध्ये अक्षरशः आबालवृद्धांची उपस्थिती होती आणि सर्व डोळे आसुसले होते स्वरभास्कराची गानमुद्रा पाहण्यासाठी\nसंदर्भाच्या बातमीसाठी दिनांक 10 डिसेंबरचा ई-सकाळ चा अंक बघता येईल. आपल्याला हे पाहून काय वाटले ते अवश्‍य कळवा.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nधन्यवाद. पण ऑडिओ व्हिडिओ मिळाले नाहीत. प्रे. सुधीर कांदळकर (मंगळ., ११/१२/२००७ - १३:३८).\nलिंक प्रे. पंकज जोशी (मंगळ., ११/१२/२००७ - १८:०३).\nctrl_t ने कु��ेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Extension-extended-by-two-times-Work-on-the-road-continued-even-after-the-deadline/", "date_download": "2019-01-20T22:21:20Z", "digest": "sha1:BIMF3N6ZYHRL2V7L3NGDGVM5CP6BZDHX", "length": 7543, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकामास दिली दोन वेळेस मुदतवाढ; मुदत संपूनही रस्त्याचे काम सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बांधकामास दिली दोन वेळेस मुदतवाढ; मुदत संपूनही रस्त्याचे काम सुरूच\nबीड : दिनेश गुळवे\nमहाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून बीडकरांसाठी तब्बल 23 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आले होते. यासाठी निधीही मिळाला. सदरील रस्ते दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाचे होते, मात्र आता पाच वर्ष झाल्यानंतरही रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. काही ठिकाणी अद्यापही काम सुरू असले, तरी रस्ते झालेल्या ठिकाणी खड्डे पडू लागली आहेत. त्यामुळे या रस्त्याची अवस्था पुढले पाठ, मागचे सपाट अशी होत आहे.\nबीड शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे बीडकरांना म्हणावे लागत होते. रस्त्याची दुरवस्था तर झाली होतीच शिवाय अतिक्रमणांनी रस्तेही चिंचोळे झाले होते. त्यामुळे ट्रफिक जामसह वाहनचालविणेही तारेवरची कसरत ठरू लागले होते. नागरिकांचे हाल लक्षात घेऊन 2012 मध्ये महाराष्ट्र नगरोत्थान योजनेंतर्गत बीड शहरातील 23 रस्त्यांना मान्यता देण्यात आली. या रस्ते कामांसाठी तब्बल 29.58 कोटींची निविदा करण्यात आली. यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. ही कामे संबंधित ठेकेदारांना दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाची होती.\nनगरोत्थान योजनेंतर्गत अण्णा भाऊ साठे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (1190 मीटर), मोमीनपुरा (780 मीटर) यासह ���शीरगंज ते सुभाष रोड, राजुरीवेस ते धोंडीपुरा, खासबाग, टिळकरोड आदी 23 रस्ते करण्यात येत आहेत. यातील सुभाष रोड ते मोमीनपुरा याशिवाय इतर रस्ते झाले आहेत. राहिलेल्या दोन रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. रस्ते प्रशस्त झाल्याने वाहतूक सुरळीत झाली, असली तरी रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने याचा फटका नागरिकांसह व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.\nवाहतूक वळविल्याने सामान्यांना त्रास\nसुभाषरोड, भाजी मंडई यासह इतर रहदारीच्या ठिकाणी अचानक बांधकामासाठी वाहतूक वळविण्यात आली. याचा शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पूर्व कल्पणा न दिल्याने नागरिकांना तब्बल दोन-दोन कि.मी.चा हेलपाटा मारून जावे लागले.\nदोन वेळेस दिली मुदतवाढ\nनगरोत्थान योजनेंतर्गतची कामे 2012 पासून दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाची होती. मात्र ही कामे दोन वषार्र्ंत झाली नाहीत. त्यामुळे या कामांना दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आताही दिलेली मुदत मार्च 2018 मध्ये संपली आहे. असे असले तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/550642", "date_download": "2019-01-20T21:38:09Z", "digest": "sha1:VTBEYCMEJYXIEVXLW3CM7LUH56BVT62F", "length": 5834, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार\nदोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार\nदोनापावला येथे झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. पणजी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुचाकी चा���काविरोधात भादंसंच्या 279, 337, 304 (ए), व 128 कलमाखाली तसेच 129 एमव्ही कायद्याखील गुन्हा नोंद केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या युवकांमध्ये रुफ वेल्हो (16), सोहील शेख (19) यांचा समावेश आहे. दुचाकीचालक जेसबेन पावलो सिक्वेरा (19) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तिघेही करंजाळे-ताळगाव येथील आहेत.\nसदर अपघात ब्रिटीश सिमेंट्रीजवळ दोनापावला रस्त्यावर दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाला. तिघेही युवक जीए-07-जे-0482 क्रमांकाच्या यामाहा दुचाकीवरून निवो सर्कलकडून राजभवनच्या दिशेने जात होते. ब्रिटीश सिमेंट्रीजवळ दुचाकी पोचली असता चालकाचा ताबा सुटला. दिशादर्शक फलकावर दुचाकीची धडक बसल्याने तिघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. दुचाकी एवढय़ा वेगात होती की दुचाकीवर मागे बसलेले युवक रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना जागीच मृत्यू आला. चालकालाही बराच मार लागला आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nम्हापशातील ओरिएंटल बँकेला आग\nबार्ज-जहाजामध्ये खनिज भरण्यासही बंदी\n‘एमडी’च्या निलंबनानंतर अध्यक्षांविरोधात अविश्वास\n‘नेफर्टिटी’ जहाज केरळ सरकारकडे सुपूर्द\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T21:49:39Z", "digest": "sha1:FVNA2WJWORSLP6TAMUOKTRMHD4GXHHKE", "length": 7683, "nlines": 48, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "विनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो – Bolkya Resha", "raw_content": "\nविनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो\nविनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो\nविनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो\n‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हि मूळची मुंबईची. २ फेब्रुवारी १९८८ साली शेयाचा मुंबईत जन्म झाला. वडिलांचे नाव अरुण बुगडे ते एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. तर आई नूतन बुगडे ह्या हाऊस वाइफ आहेत. श्रेया बुगडे हिला एक जुळी बहीणही आहे तीच नाव तेजल. st. xaviers high school मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मिठीबाई कॉलेज मधून उच्च शिक्षण घेतले. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड पण तिच्याही पेक्षा तिची बहीण सुंदर नृत्य करते असे तिने नुकतेच एका शो मध्ये सांगितले . टीव्ही वरील कलाकारांच्या नकला करणे तिला फार आवडायचे. तिची हि आवड पुढे तिला एकांकिका स्पर्धेमध्ये उपयोगी ठरली.\nश्रेयाला एका गुजराती मालिकेत “चुट्टा छेड्डा” अभिनय करायची संधी मिळाली त्यापाठोपाठ एका हिंदी मालिकेतही ती दिसली त्या मालिकेचं नाव होत “थोडा हे बस थोडे कि जरुरत हे”. पुढे ‘तू तिथे मी’ , ‘अस्मिता’ , ‘फु बाई फु’, ‘फू बाई फु नया हे यह’ अश्या मालिकांत ती दिसली. झी वाहिनीच्या ‘फू बाई फु नया हे यह’ या मालिकेत तिने दाखवलेला अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. याच वाहिनीतील आणि मालिकेतील कलाकारांनी मिळून “चला हवा येउ द्या” कार्यक्रमाची निर्मिती केली. अत्यंत कमी कालावधीत श्रेयाने लोकांची माने जिंकत एकामागून एक मालिका करत गेली. चला हवा येउ द्या मालिकेत सुरवातीला सर्व पुरुष कलाकार विनोदी अभिनय साकारताना दिसायचे आणि त्यांना मानसी नाईक साथ देताना पाहायला मिळायची. पण काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली. त्याची उणीव भरून काढण्यासाठी मालिकेत श्रेया बुगडे हिने एन्ट्री केली.\nकाही दिवसातच तिने चांगला जम बसवला आणि अख्या महाराष्ट्राला खदखदून हसवलं. श्रीदेवी असो, विद्या बालन असो किंवा दीपिका पदुकोण अगदी त्यांच्यासारखीच दिसणारी आणि त्यांच्या सारखं बोलणारी ह्यामुळे स्टिगजर तिची जादू पाहताना कलाकारांनी भांभावून जातात.\nश्रेयाने २७ डिसेंबर २०१४ र���जी निखिल सेठ यांच्याशी विवाह केला. निखिल सेठ हे झी मराठी वाहिनीचे क्रीएटीव्ह हेड म्हणून काम पाहतात. चला हवा येउ द्या ह्या मालिकेसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. गेली १० वर्ष ते झी वाहिनीसाठी काम करत आहेत. त्यांच्या मेह्नितच फळ म्हणून झी ने नुकताच त्यांना अवॉर्ड देऊन हि सन्मानित केलंय. सध्या सहकुटुंब ते मुंबईत स्थायिक आहेत.\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली …पहा कोणत्या पदावर करण्यात आली नियुक्ती.\n“ठाकरे” चित्रपटातील बाळासाहेबांच्या आवाजाला “या” कलाकाराचा आवाज द्या\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1735", "date_download": "2019-01-20T22:17:46Z", "digest": "sha1:GAS7KIKUGYD3LVWDINLGJHAU3LYZW6SZ", "length": 2865, "nlines": 7, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nविष्णूदास भावे पुरस्काराने डॉ. मोहन आगाशे सन्मानित\n05-Nov-2018 : सांगली प प्रतिनिधी\nनाटक ही अशी कला आहे, जी प्रेक्षकांशिवाय पूर्णच होत नाही. प्रेक्षक हा नाटकाचा अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.\nअखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारा विष्णूदास भावे पुरस्कार ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती किर्ती शिलेदार यांच्या हस्ते डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. आगाशे बोलत होते.\nरंगभूमी दिनाचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ‘सप्तसूर झंकारत बोले’ या नांदीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी केले. पुण्याच्या डॉ. शुभांगी दामले यांनी डॉ. आगाशे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. आगाशे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक व्यक्ती व संस्थांनी त्यांचा सत्कार केला. २५ हजार रूपये रोख, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप हो���े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552227", "date_download": "2019-01-20T22:06:15Z", "digest": "sha1:TMAXMG2ZQJYU55SNTFNDCTOM455QUITK", "length": 11178, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जि.पं. सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि.पं. सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ\nजि.पं. सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ\nसदस्यांच्या सभात्यागामुळे सर्वसाधारण बैठक बरखास्त, पाणी प्रश्नासह सदस्यांचे अनुदान वाटपावरून सभागृहात आंदोलन\nजिल्हा पंचायतच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ झाला. यामुळे मंगळवारी बोलाविण्यात आलेली बैठक बरखास्त करण्याची वेळ आली. सदस्यांना अनुदानही नाही आणि अधिकारही नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे जिल्हा पंचायत बरखास्त करा, अशी जोरदार मागणी बहुसंख्य सदस्यांनी केली. आणि अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजीही केली. यामुळे सभागृह चालविणे अशक्मय बनले होते. बहुसंख्य सदस्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा विरोध दर्शवून सभात्याग केला.\nबैठकीस सुरुवात होताच शंकर माडलगी यांनी पिण्याच्या पाण्याबाबत जि. पं. कडून सरकारला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रस्तावावर अद्यापही सरकारकडून उत्तर आले नसल्याचे उत्तर मिळताच माडलगी यांच्यासह अन्य सदस्यांनी संताप व्यक्त केला. सर्व कामे आमदारांच्या मर्जीनुसारच होत आहेत. सदस्यांनी दिलेल्या कृती आराखडय़ाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सदस्यांना भरीव अनुदान नाही आणि हक्क व अधिकारही नाहीत, यामुळे जि. पं. सदस्यांचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रस्तावावर अद्यापही सरकारकडून उत्तर आले नसल्याचे उत्तर मिळताच माडलगी यांच्यासह अन्य सदस्यांनी संताप व्यक्त केला. सर्व कामे आमदारांच्या मर्जीनुसारच होत आहेत. सदस्यांनी दिलेल्या कृती आराखडय़ाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सदस्यांना भरीव अनुदान नाही आणि हक्क व अधिकारही नाहीत, यामुळे जि. पं. सदस्यांचा उपयोग तरी काय आमदारांना एकीकडे पाणी प्रश्नासाठी 2 कोटीचे अनुदान उपलब्ध होत असताना जि. पं. सदस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप सदस्यांनी केला.\nयावेळी अजित चौगले, सिद्धप्पा मुदक्कण्णवर, गुराप्पा दाशाळ, ���ड. रमेश देशपांडे, राजेंद्र पवार, गोविंद कोप्पद, जयराम देसाई, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे आदींसह बहुसंख्य सदस्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.\nजितेंद्र मादार यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. शंकर माडलगी यांनी जि. पं. सदस्यांच्या न्याय हक्काबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालून धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी जोरदार गोंधळ माजला. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी सदस्यांना बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. धरणे धरल्याने समस्या सुटणार नसून आपल्या मागण्या सरकारला कळविण्याचे सांगितले. मात्र सदस्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनीही सहभाग घेतला.\nसभागृहात प्रचंड वादावादी, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी झाल्याने सुमारे अर्धा तासभर गोंधळाचे वातावरण सुरू होते. संपूर्ण राज्यातील जिल्हा पंचायतींना अनुदान येण्यास विलंब झाल्याचे रामचंद्रन आर. यांनी सांगितले. मात्र सदस्यांनी आपला हक्क हिरावून घेण्याचा आरोप करून कोणत्याही परिस्थितीत बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आणि सभात्याग केला. सभागृहातील बहुसंख्य सदस्यांनी सभात्याग केल्याने मंगळवारची सर्वसाधारण सभा बरखास्त करावी लागली.\nयानंतर अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून आपण पक्षभेद विसरून सर्व सदस्यांसाठी काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपण सरकार दरबारी अनेकदा प्रयत्न केले आहेत. जिल्हय़ासाठी आपण काम करणार असून स्वत:साठी नाही. जिल्हय़ातील सर्व 90 सदस्यांच्या मतदार संघातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. मात्र यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांनी पाणी प्रश्नावर सभा बरखास्त करण्याचा ठराव इतिवृत्तात मांडण्यात यावा, असा आग्रह धरला.\nएपीएमसी अध्यक्ष निवड 18 रोजी\nबेळगावच्या वृद्ध दांपत्याची गोकाक येथे आत्महत्या\nआमदार पी. राजीव यांची उमेदवारी रद्द करा\nमंदिराला मूळ रूप दे���्यासाठी पुरातत्व विभागाची पाहणी\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/m-phil-ph-d/recruitment/", "date_download": "2019-01-20T21:56:46Z", "digest": "sha1:36CC7SLGSEOTS4W2WWOWQB6VWHFYPQ6W", "length": 8679, "nlines": 124, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "M. PHIL / PH.D Jobs - Latest Recruitment For M. PHIL / PH.D", "raw_content": "\nएम.फिल / पीएच.डी - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For M. PHIL / PH.D\nएम.फिल / पीएच.डी - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नॅशनल फूड सिक्योरिटी मिशन [NFSM] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ३२ जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [IIM] रांची येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च [IISER] पुणे येथे ०१ जागा\n〉 परुल युनिव्हर्सिटी [Parul University] वडोदरा येथे रिसर्च असोसिएट पदांच्या ०९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली येथे विविध पदांच्या ०४ जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज सिल्वासा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०८ जागा\n〉 श्री रामचंद्र विद्यापीठ [SRU] चेन्नई येथे सहयोगी प्राध्यापक पदांची ०१ जागा\n〉 गोवा लोकसेवा [GPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १८ जागा\n〉 कर्मचा��ी राज्य विमा निगम [ESIC] पटना येथे वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांची ०१ जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारतीय तंत्रज्ञान संस्था [IIT] रूरकी येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ [DBSKKV] दापोली येथे विविध पदांच्या २४ जागा\n〉 हरियाणा इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमिशन [HERC] येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथे कार्यक्रम व्यवस्थापक पदांची ०१ जागा\n〉 गोंडवाना विद्यापीठ [Gondwana University] गडचिरोली येथे विविध पदांच्या ०३ जागा\n〉 आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट [ARI] पुणे येथे संचालक पदांची ०१ जागा\nदि. १० जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 गुजरात सेंट्रल युनिव्हर्सिटी [GCU] गुजरात येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\n〉 ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [AIIMS] भोपाळ येथे ०१ जागा\n〉 श्री वेंकटेश्वर पशुवैद्यकीय विद्यापीठ [SVVU] तिरुपती येथे विविध पदांच्या ०६ जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी विशाखपट्नम येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nएम.फिल / पीएच.डी २०१८: एम.फिल / पीएच.डी या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/480255", "date_download": "2019-01-20T21:54:55Z", "digest": "sha1:LP3E5JA2IJI54DF7UE7ZRDA75A2RT7DG", "length": 7331, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमेरिकेच्या दूतावासानजीक आत्मघाती हल्ला, 8 जण ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या दूतावासानजीक आत्मघाती हल्ला, 8 जण ठार\nअमेरिकेच्या दूतावासानजीक आत्मघाती हल्ला, 8 जण ठार\nअफगाणिस्���ानची राजधानी पुन्हा लक्ष्य : स्फोटात 28 जण जखमी\nअफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी अमेरिकेच्या दूतावासानजीक एक मोठा आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती कारबॉम्बरने नाटोच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला आपल्या सदस्यांनी घडवून आणल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला आहे.\nपूर्व अफगाणिस्तानात अमेरिकेद्वारे आपला सर्वात मोठा अण्वस्त्रविरहित बॉम्ब टाकण्यात आल्याच्या 3 आठवडय़ानंतर हा स्फोट घडवून आणला गेला. नाटोच्या ताफ्यात सामील जवानांसाठी शस्त्रास्त्रs नेणाऱया वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याचे अफगाणच्या अधिकाऱयांनी सांगितले. हल्ला बुधवारी सकाळी काबुलच्या एका गर्दीच्या भागात नाटो मुख्यालय आणि अमेरिकेच्या दूतावासानजीक झाला. हल्ल्यात ठार झालेले बहुतेक जण नागरिक असल्याचे अफगाण आरोग्य अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.\nनाटोचे 3 जवान जखमी\nहल्ल्यात नाटोचे 3 जवान देखील जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या लष्करी प्रवक्त्यानुसार जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत त्यांचे राष्ट्रीयत्व उघडण्यास नकार दिला आहे.\nया हल्ल्याची जबाबदारी आयएसची वृत्तसंस्था अमाकने स्वीकारली आहे. मृतांमध्ये सर्व अमेरिकेचे जवान असून हा एक आत्मघाती कारबॉम्ब हल्ला होता, या हल्ल्यामुळे नाटोच्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या 2 वाहनांना नुकसान पोहोचल्याचे अमाककडून सांगण्यात आले. याशिवाय 3 नागरी वाहनांना नुकसान पोहोचले आहे.\nमागील महिन्यात लष्करी तळावर हल्ला\nयाआधी तालिबानने 21 एप्रिल रोजी अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफ शहरानजीक लष्करी तळावर हल्ला केला होता, यात 140 अफगाण जवान मारले गेले होते. मजार-ए-शरीफ बल्ख प्रांताची राजधानी असून हल्ला एका मशिदीत नमाज पढणाऱया जवानांवर करण्यात आला होता.\nभारतच खोटारडा.. पाकचा कांगावा\nट्रम्प यांच्या टिप्पणीवर भारताचा आक्षेप\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपह���ल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x10982", "date_download": "2019-01-20T22:15:27Z", "digest": "sha1:QRQ4KHNJHEGW6P2SCGAY5FYVLKEBAX6M", "length": 8169, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Drawing अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्राणी\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Drawing थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्��ासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/%28-marathi-katha-marathi-goshti-marathi-bodh-katha%29/%28-%29-nice-marathi-bodh-katha/", "date_download": "2019-01-20T22:16:51Z", "digest": "sha1:E7C7Q2IYM7QSVJUBPACSU7WHESHSS7GZ", "length": 4182, "nlines": 72, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "परीस ( पारस ) - Nice Marathi Bodh katha", "raw_content": "\nएक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड\nयेईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा\nदिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण\nत्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग\nशेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि\nतो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या\nती साखळी सोन्याची झाली होती.....\nघ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे\nप्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी\nपरीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या\nनात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी\nप्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत\nलोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही\nअसतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......\nलोक या परीसाला ओळखू शकतात .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leader-warn-navjyot-singh-siddhu/", "date_download": "2019-01-20T21:25:03Z", "digest": "sha1:KCPT6RRZ2WNRS5U7NMNFMDJLECVU76TH", "length": 8463, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nमुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच महागात पडताना दिसत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू असा इशारा दिला आहे.\nमाजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर आता सिद्��ूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nदहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्यांमुळे बळींची संख्या जास्त- सुप्रीम कोर्ट\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nनेमकं काय म्हणाले मोहम्मद फारुख आजम \nआम्ही जागोजागी धरणं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू.\nदरम्यान, सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानचे सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.\n‘मुस्लिम नसूनही मला अजानच्या आवाजाने जाग येते’ सोनू निगमच्या ट्विटने सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nभाजपनेही सिध्दू यांच्या या कृत्याचा सडकून टीका केली. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेला सोलापूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असून एकेकाळी कॉंग्रे चा…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्���वादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+434+ge.php", "date_download": "2019-01-20T22:04:33Z", "digest": "sha1:UDXWWJY5JY3SEQD5QWOAFDW2YJC23ZDV", "length": 3475, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 434 / +995434 (जॉर्जिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 434 / +995434\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 434 / +995434\nशहर/नगर वा प्रदेश: Baghdati\nक्षेत्र कोड 434 / +995434 (जॉर्जिया)\nआधी जोडलेला 434 हा क्रमांक Baghdati क्षेत्र कोड आहे व Baghdati जॉर्जियामध्ये स्थित आहे. जर आपण जॉर्जियाबाहेर असाल व आपल्याला Baghdatiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जॉर्जिया देश कोड +995 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Baghdatiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +995 434 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBaghdatiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +995 434 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00995 434 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Success-in-CA-CPT-Exam-issue/", "date_download": "2019-01-20T21:18:23Z", "digest": "sha1:C5M4DCTQIXANIBGQOOMI2YQ2AJEJANDU", "length": 5857, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दृष्टिदोषांवर मात करीत ‘किंजल’ने मिळविले यश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दृष्टिदोषांवर मात करीत ‘किंजल’ने मिळविले यश\nदृष्टिदोषांवर मात करीत किंजल’ने मिळविले यश\nप्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आणि केवळ 20 टक्के दृष्टी असताना सीएच्या सीपीटी या अतिशय अवघड समजल्या जाणा-या परीक्षेत मोठ्या परिश्रमाने आणि चिकाटीने किंजल पोपट हिने यश मिळवले. चिखली या छोट्याशा गावातून ती पुण्यात आली. तिच्या शैक्षणिक आणि भावी आयुष्याची चिंता पालकांना होती. परंतु शारीरिक कमतरतेवर मात करून ती शिकत आहे. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर तसेच गुरूंविषयी निष्ठा या दोन गोष्टी तिच्या पंखांना बळकटी देत आहेत.\nकिंजलला सुरुवातीपासूनच शिकण्याची इच्छा होती परंतु गावामध्ये फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तिने पुण्यात येण्याचे ठरविले. पुण्यात आल्यावर तिने सचोटीने अभ्यास केला. शिक्षकांनी तिच्या गरजा समजूून घेऊन प्रत्येक पायरीवर मदत केली. त्यांच्यामुळेच सीपीटी सारखी महत्त्वाची परिक्षा पास झाले अशी भावना किंजलने व्यक्त के.ली. किंजलच्या या यशात सर्वात मोठा वाटा आहे, तो डॉ .शिशिर पुराणिक या शिक्षकांचा. पुराणिक हे डॉक्टर असूनदेखील चांगले विद्यार्थी घडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.किंजल सारख्या मेहनत घेणार्या मुलीला त्यांनी मार्गदर्शन केले. किंजलच्या यशाबद्दल सांगताना पुराणिक म्हणाले, किंजल अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.\nपरंतु तीची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे तिने यश मिळविले. दहावीच्या परीक्षेत देखील घवघवीत यश तिने संपादित केले. अभ्यास करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. एस.एस. कॅम्पसमध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर फळ्यावरचे किंवा पुस्तकातील अक्षर दिसणे फार अवघड जायचे त्यामुळे तिच्यासाठी आवश्यक सगळी पुस्तके एन्लार्ज म्हणजे ठळक मोठ्या आकारामध्ये छापून घेतली. त्यामुळे जिद्दीने अभ्यास करीत यशाची पायरी ती चढत आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3062/", "date_download": "2019-01-20T21:05:39Z", "digest": "sha1:BKU2DOX2F4WMXNOSX2WOU3GCSACBXWU6", "length": 2417, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको- ढमढेरे सर", "raw_content": "\nढमढेरे सर : ब���ं का मुलांनो, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. याचा शोध १७७३ साली लागला.\n बरं झालं बुवा, मी १७७३ नंतर जन्मलो. त्याच्याआधी जन्मलो असतो तर मी श्वास कसा घेतला असता.\nबँक मॅनेजर : अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट या नव्या डिपार्टमेण्टमध्ये नोकरी हवीय.\nबबन : होय तर.\nबँक मॅनेजर : बरं, मग मला सांगा. सायक्लॉन म्हणजे काय\nबबन : सोप्पाय, सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवं असलेलं लोन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/increase-in-godavari-water-table-in-nashik/", "date_download": "2019-01-20T21:21:15Z", "digest": "sha1:5TJQUCNJUU2RCMLBB2YGAJGH64GF35DA", "length": 7016, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ\nटीम महाराष्ट्र देशा : नाशिक मध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंगसुरु असून, गोदावरी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाली आहे. पुराचा पहिला इशारा देणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून, लक्ष्मणपूल, रामसेतुसह अनेक छोटे पूल आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nनाशिकमध्ये आज सकाळी 36 मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात इगतपुरी 216 ,पेठ- 119 त्र्यंबक 88 आणि सुरणामध्ये 73 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे, नाशिकमधील गंगापूर धरण 74% भरले आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच विसर्ग सुरु करण्यात आला आहे.\nपुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला…\nनगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय…\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही, अथवा त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही, असे ठणकावून सांगत…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T21:31:55Z", "digest": "sha1:REV4JYAO6JGBOQT64PYC5TMMUCUCNR2Y", "length": 12312, "nlines": 82, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन - 1", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी सेवा > खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1\nखरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1\nहरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते. खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – १ या लेखात आपण या पिकांसाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊया.\nजमीन व हवामान –\nमध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते.\nचोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन कडधान्य लागवडीसाठी वापरू नये.\nतूर या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान या पिकास अधिक उपयुक्त असते.\nतूर पिकाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळ���च्या अगोदर हेक्‍टरी पाट टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत/ शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.\nबीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन –\nबियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धक तूर बियाण्यासाठी 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धक गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.\nपिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे. प्रति हेक्‍टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.\nपीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवावे.\nकोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहून पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी.\nमजुराअभावी खुरपणी करणे शक्‍य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा. त्यासाठी पेंडीमिथॅलीन हे तणनाशक हेक्‍टरी तीन लिटर 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वरवर पाळी घालावी. ते जमिनीत चांगले मिसळले जाऊन तणनियंत्रण अधिक प्रभावी होते.\nएक ओळ तुरीनंतर तीन ओळी सोयाबीन या पिकांच्या घेतल्या, तर तुरीचे सरासरी 1.5 टन हेक्‍टरी उत्पादन हाती येते. सोयाबीनचे दोन टनांपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.\nया लेखाच्या पुढील भागात आपण पाणी व्याव्स्थापन, रोग आणि कीड नियंत्रण यासारख्या पैलूंचा आढावा घेऊया.\nकृषी सेवा ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nखरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – २\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता या���ुळे भारतातील शेतीकरी बांधवांना...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/17805", "date_download": "2019-01-20T22:38:03Z", "digest": "sha1:WBYSKRLTC3QCDGI37ORHB43JDDMN7KD3", "length": 7830, "nlines": 86, "source_domain": "www.manogat.com", "title": "ब्लॉग वा संकेत स्थळ निर्मितीसंबंधी मार्गदर्शन हवे आहे. | मनोगत", "raw_content": "\nब्लॉग वा संकेत स्थळ निर्मितीसंबंधी मार्गदर्शन हवे आहे.\nप्रेषक अवधूत कुलकर्णी (शुक्र., १८/०९/२००९ - १६:३०)\nगेले काही दिवस मी मराठीतून एक ब्लॉग तयार करीत आहे.( दुवा क्र. १ ) ग्रंथालय व माहिती क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असणारा हा ब्लॉग तयार करताना मला त्याचा दर्शनी भाग ( ईंटरफेस ) हवा तसा करता येत नाही. मला मनोगतवरील वरील बाजूस ( डॅशबोर्ड ) हवा तसा करता येत नाही. मला मनोगतवरील वरील बाजूस ( डॅशबोर्ड ) दिसणारे \"मुखपृष्ठ, गद्य साहित्य, कविता , चर्चा, पाककृती, कार्यक्रम , पुस्तके\" असे वेगवेगळे विभाग किंवा एखाद्या संकेत स्थळावर ज्या प्रमाणे वेगवेगळे विभाग दर्शविण्यासाठी असे स्वतंत्र व आकर्षक चित्रण वा लिंक्स असतात, तशा प्रकारचा दर्शनी भाग \"सेट अभ्यासाविषयी, सदस्यता घ्या/ प्रवेशाची नोंद करा, सेट अभ्यासक्रमातील टॉपिक्सबद्दल, या उठाठेवीचा उद्देश \" आदी काही विभागांसाठी करायचा आहे. पण संगणकाची, इंटरनेटची आ��ि ब्लॉगची पुरेशी माहिती (विशेषतः तांत्रिक ) नसल्यामुळे अडखळल्यासारखे झाले आहे. मनोगतवर पूर्वी झालेल्या ब्लॉगविषयीच्या चर्चांमधून काही माहिती मिळते का पाहिले पण काहीच सापडले नाही. यासंदर्भात काही मार्गदर्शन मिळेल का\nदुसरे:- वेब डिझाइनिंग या विषयावर मराठीतून पुस्तक उपलब्ध आहे का माझ्या ग्रंथालयात असणारे सर्वच ग्रंथ इंग्रजी व तेही पदव्युत्तर वर्गांसाठीचे संदर्भ ग्रंथ आहेत. ते समजून घेताना प्राथमिक ज्ञान नसल्याने अडचण जाणवते.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nमाझे मत प्रे. ग्रामिण मुम्बईकर (रवि., २०/०९/२००९ - १५:५८).\nब्लॉगचे टेंप्लेट बदलावे लागेल प्रे. सर्जा (सोम., २१/०९/२००९ - ०५:०४).\nब्लॉग मध्ये काही प्रमाणात पर्याय कमी प्रे. मयुर पिंपळे (गुरु., २७/१२/२०१८ - ११:४२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-maharashtra-education-service-recrutment-92-post-06-06-2017.html", "date_download": "2019-01-20T21:28:41Z", "digest": "sha1:TTJ3AC352NHDBR2B5SJ54GMKL5K42O4Q", "length": 7042, "nlines": 105, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र शिक्षण सेवा [MPSC] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ मार्फत ९२ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा [MPSC] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ मार्फत ९२ जागा\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा [MPSC] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ मार्फत ९२ जागा\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा [Maharashtra Public Service Commission] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मार्फत ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जू��� २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७\nशैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट क व जिल्हा तात्रिक सेवा, गट-क संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यास पात्र आहेत\nपरीक्षा शुल्क : ५२३/- रुपये [मागासवर्गीय - ३२३/- रुपये]\nपरीक्षा दिनांक : १३ ऑगस्ट २०१७ रोजी\nपरीक्षा केंद्र : मुंबई\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 June, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=401%3A2012-01-20-09-48-58&id=235180%3A2012-06-29-18-04-45&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=405", "date_download": "2019-01-20T21:55:32Z", "digest": "sha1:FYRXNBCICI33XV26336WFXJWPJKTIRCH", "length": 19791, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : फेसबुक असंही!", "raw_content": "रुजुवात : फेसबुक असंही\nमुकुंद संगोराम - शनिवार, ३० जून २०१२\nफेसबुकचं हे जग जेवढं खोटं, तेवढंच मोठंही. सगळंच उघडंवाघडं. खऱ्या जगात जगण्याची हिंमत नसणाऱ्यांसाठी फारच छान आणि कल्पनेत रममाण होणाऱ्यांसाठी कल्पन��तल्याच दु:खात आणि क्लेशात पीडित होण्याचा आनंद देणारं. हे सारं खरं वाटून जगतो आपण. सगळं खरं जगणं या कल्पनेशी जुळवून घेतोय आपण.मेलवर रोज एकदोन तरी मैत्रीची आर्जवं येतात.\nकोण कुठला, ना गावचा, ना ओळखीचा. याला किंवा तिला कशाला हवीये माझी मैत्री. त्यांना कुठं माहिताय, मी कोण कुठचा, कोणाचा कोण आणि कशाचा काय ही सगळी आर्जवं तपासायची असं ठरवलं, तरी वेळ मिळत नाही. एकदाच हिय्या करून सगळय़ांना होकार भरून टाकायचा. मग ते सगळे रोज काही काही लिहितात. कोण कुठच्या गावाला गेला, तिथं त्यानं त्याचीच काढलेली छायाचित्रं, कुणाच्या वाढदिवसाला शेकडय़ांनी दिलेल्या शुभेच्छा. त्या अमक्याचं काय चाललंय आणि तमका कसा जगतोय वगैरे बरंच काही, रोजच्या रोज या मैत्रीच्या नावाखाली हे सारं येऊन पडत असतं. बरेचजण ते अगदी ‘परवचा’ म्हटल्याप्रमाणे वाचत असावेत. एक दिवस पाढे म्हटले नाहीत, तर केवढा मार पडायचा.. (तरीही परीक्षेत एकोणतीसच्या पाढय़ाला फजिती व्हायची ती व्हायचीच.) पाढे म्हणण्यापेक्षा फेसबुक पाहणं केव्हाही मजेशीर\nआपल्याबद्दल कुणाला काय वाटतंय, याची अनावर ओढ असल्यासारखं, अधाशी होऊन फेसबुक उघडण्याची हौस असणारे या जगात सध्या फार म्हणजे फारच लोक आहेत. कसा काय वेळ असतो, कोण जाणे न दिसणाऱ्या, कधीही न भेटणाऱ्या आणि भेटले तरी काय बोलायचं असा प्रश्न पडणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यानं काय होतं न दिसणाऱ्या, कधीही न भेटणाऱ्या आणि भेटले तरी काय बोलायचं असा प्रश्न पडणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यानं काय होतं कॉलेजातले रोजच्या रोज भेटणारे, नको त्या हज्जार गोष्टी सांगितलेले मित्र, बऱ्याच वर्षांनी भेटले की होणारा आनंद किती आणि कसा असतो, याचा अनुभव घेणारे काही कमी नाहीत. तरीही काल्पनिक विश्वात रममाण होऊन आपलं सारं जगणं त्याच्या पायी वाहणाऱ्यांसाठी तो एक मानसिक खेळ असतो. प्रत्यक्षात तसं कुणीच नसतं आणि खूप सगळेच असतातही. एकदा का फेसबुकवर तुम्ही काही लिहिलं, की ते आवडलंच नाही, असं क्वचित होतं. कुणालातरी ते आवडतं. आवडत नसल्याचं मात्र कळतच नाही (हे एक बरंय..) फेसबुकवर असतो, तेव्हा एका काल्पनिक समूहात राहतो आपण. श्याम मनोहरांच्या ‘खूप लोक आहेत’ या कादंबरीची आठवण व्हावी अशा वातावरणात.\nफेसबुकवर जायचा अवकाश. लगेचच कुणीतरी चिकटतं. गप्पा मारण्यासाठी. गप्पा कसल्या. कसायस, कुठेयस, काय करतोयस असल्या चांभार चौकशा करणारे प्रश्न आणि तशीच काही उत्तरं. वेळ बरा जातो म्हणतात. ही उत्तरं देता देता सगळी ‘पोस्ट’ही वाचायची. लक्ष दोन्हीतही नाही. एखाद्याला खरंच दम लागत असेल हे करताना. काय वाट्टेल ते असतं. कुणी कालच लंडनहून आला, तर त्याचा किंवा आजच जन्मलेल्या छोटय़ा बाळाचा फोटो. मग आपण त्याला ‘लाईक’ करायचं. खूप जणांनी असं लाईक केलं की मग आनंदून जायचं. लोकप्रिय असल्याचं समाधान मानायचं.\nअनोळख्याला लग्नाचे अल्बम दाखवल्यावर त्याची जी अवस्था होते, तसंच काहीसं इथंही फेसबुकवर. कुणीतरी पोटतिडकीनं देशाच्या सद्य:स्थितीवर चिडचिडून लिहितो, तेही लाईकच करायचं. म्हणायचं. ‘हो, हे अगदी बरोब्बर आहे. काहीतरी केलं पाहिजे नक्की.’ असं लिहिता लिहिता, ‘चॅट’ करणाऱ्या मित्राला ‘संध्याकाळी काय करणारेस’ असा प्रश्नही विचारायचा. आपल्याला काय करायचंय, तो काय करणारेय याच्याशी. पण असंच. चाळा. लहान लहान मुलंसुद्धा असं दिवसदिवस चॅटिंग करतात किंवा लाईक करत बसतात. अशा मुलांना त्यांचं हे काल्पनिक विश्व किती निरुपद्रवी वाटत असेल नाही. घरात बसायचं. कुणा अज्ञाताशी अजाण विषयांवर गप्पा मारायच्या. हाती काय लागलं, याचा जराही विचार करायचा नाही आणि तरीही खट्टू व्हायचं किंवा अतिआनंदी.\nअशा जगात कुणी एकमेकांना हिणवणं, शिव्या घालणं, वाईटसाईट बोलणं, चारित्र्यहनन करणं हे गैरच. पण ५ ते १० या वयोगटांतल्या जगातल्या ५४ टक्के मुलांना अशी हीन वागणूक मिळाल्याचं मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत आढळून आलंय. भयंकरच. अज्ञात व्यक्तीकडून मिळणाऱ्या या वागणुकीनं अशा मुलांच्या भावविश्वाचं काय होत असेल कोण जाणे. अशा छळवणुकीत भारत तर जगात तिसऱ्या क्रमांकावर. ५४ टक्के मुलं अशा छळाला सामोरी जातात असं या पाहणीत सापडलेलं. एकच बरंय. चीन याही क्षेत्रात आपल्या पुढं आहे. तिथं ८० टक्के मुलं असा छळ सहन करतात. कल्पनेतल्या व्यक्तीकडून अशा शिव्या खाण्यात कुणाला काय रस असणार. घरात, शाळेत, क्लासमध्ये होणाऱ्या छळात ही आणखी भर. कल्पनेतली. कदाचित आणखी त्रासदायक. एवढय़ाशा मुलांना असं छळण्याची ही विकृती समाजात का निर्माण होते आपल्याला मिळालं नाही, म्हणून की दुसऱ्यालाही मिळतंय म्हणून आपल्याला मिळालं नाही, म्हणून की दुसऱ्यालाही मिळतंय म्हणून आपण एकमेकांच्या दु:खाचे वाटेकरी का होत नाही. दुसऱ्या���ा आनंद आपण तेवढय़ाच आत्मीयतेनं का भोगू शकत नाही आपण एकमेकांच्या दु:खाचे वाटेकरी का होत नाही. दुसऱ्याचा आनंद आपण तेवढय़ाच आत्मीयतेनं का भोगू शकत नाही असूया, द्वेष, मत्सर, इतक्या लोकांमध्ये का शिरत असेल\nफेसबुकचं हे जग जेवढं खोटं, तेवढंच मोठंही. सगळंच उघडंवाघडं. खऱ्या जगात जगण्याची हिंमत नसणाऱ्यांसाठी फारच छान आणि कल्पनेत रममाण होणाऱ्यांसाठी कल्पनेतल्याच दु:खात आणि क्लेशात पीडित होण्याचा आनंद देणारं. हे सारं खरं वाटून जगतो आपण. सगळं खरं जगणं या कल्पनेशी जुळवून घेतोय आपण. आपला वास्तवातला संवाद तुटलाय म्हणून किंवा त्याकडे पाठ फिरवायची म्हणून. घरातले सगळे आपापल्या व्यापात एकमेकांशी बोलायला तयार नाहीत आणि इथं, फेसबुकवर एकाच वेळी हजारोंना बोलण्याची हौस. हे बोलणं घरातल्यापेक्षा वेगळं आणि बेगडीही. जरासं अंतर राखून. खोटं खोटं बोलत राहण्यानं आपण आपल्यालाच तर फसवत नाही असं करत राहण्यानं, कुणाशी हृदयातलं संगीत ‘शेअर’ करायलाही घाबरू आपण. जगण्यातला खरेपणा, त्यातला रसरशीत अनुभव, त्याच ताकदीनं व्यक्त करण्याची ओढ, या फेसबुकमुळे नाहीशीच व्हायची. बापरे, काय व्हायचं या साहित्यविश्वाचं.. फेसबुकवरचा हा बेगडीपणाआपलं जगणंही तसंच करत नाहीये ना असं करत राहण्यानं, कुणाशी हृदयातलं संगीत ‘शेअर’ करायलाही घाबरू आपण. जगण्यातला खरेपणा, त्यातला रसरशीत अनुभव, त्याच ताकदीनं व्यक्त करण्याची ओढ, या फेसबुकमुळे नाहीशीच व्हायची. बापरे, काय व्हायचं या साहित्यविश्वाचं.. फेसबुकवरचा हा बेगडीपणाआपलं जगणंही तसंच करत नाहीये ना तपासायला हवं एकदा. दुसऱ्याच्या कवितांची उसनवारी करून आपल्या भावना शोधण्याच्या या प्रवृत्तीनं भारतीय मुलांचं जगणं बदलतंय, याची काळजी आहे का कुणाला तपासायला हवं एकदा. दुसऱ्याच्या कवितांची उसनवारी करून आपल्या भावना शोधण्याच्या या प्रवृत्तीनं भारतीय मुलांचं जगणं बदलतंय, याची काळजी आहे का कुणाला शाळेत जे शिकवतात, त्याचं पुढं आयुष्यात काय करायचं असा प्रश्न पडतो आणि हे फेसबुकवर जे वाचायचं, तेच खरं मानून चालायचं, तर क्षणोक्षणी हिरमोडीची शक्यता. बहुतेकजण आपण किती आनंदात आहोत, असं सांगणार आणि त्यामुळे आपल्या नैराश्यात भरच पडणार (एका पाहणीत असं आढळलंय, की असं सारखं चांगलं चांगलं वाचून मनाला फार त्रास होतो. त्यामुळे फेसबुकवर तीनशेपेक्षा जास्त मित्र असूच नयेत म्हणे..)\nफेसबुक नव्हतं, तेव्हा काय करत होतो आपण तेव्हाचे आपले मित्र खरेखुरे, प्रत्यक्षातले होते. ते भेटायचे, तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचो आपण. त्यांचं ऐकायचो, त्यात सहभागी व्हायचो. टिंगलटवाळी करायचो किंवा गुद्दागुद्दी. काही व्यक्त करण्यासाठी मित्राला भेटायची अधीरता असायची. आपल्या आयुष्यात दुसऱ्याला अशी खुशाल लुडबुड करू देण्यास आपली हरकत नसायची तेव्हा. सगळा मामला दोघांमधला किंवा मित्रांच्या टोळक्यातला. तेवढंच त्याचं अवकाश. पत्रबित्रं लिहायचो नाही आपण. खरंतर कागदाला पेन लावायलाच विसरलो होतो. अर्थात परीक्षेपुरता हा संबंध टिकवून ठेवला होता. फेसबुक आल्यानं आपण लिहायला लागलो. स्वत:ला व्यक्त करायला लागलो. एकाच वेळी किमान पाच हजारांना एखादा निरोप देणं शक्य व्हायला लागलं. (आपल्या देशातली भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि आखाती देशातील हुकूमशाहीविरुद्धच्या आंदोलनाचं श्रेय फेसबुकला जातं म्हणे तेव्हाचे आपले मित्र खरेखुरे, प्रत्यक्षातले होते. ते भेटायचे, तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचो आपण. त्यांचं ऐकायचो, त्यात सहभागी व्हायचो. टिंगलटवाळी करायचो किंवा गुद्दागुद्दी. काही व्यक्त करण्यासाठी मित्राला भेटायची अधीरता असायची. आपल्या आयुष्यात दुसऱ्याला अशी खुशाल लुडबुड करू देण्यास आपली हरकत नसायची तेव्हा. सगळा मामला दोघांमधला किंवा मित्रांच्या टोळक्यातला. तेवढंच त्याचं अवकाश. पत्रबित्रं लिहायचो नाही आपण. खरंतर कागदाला पेन लावायलाच विसरलो होतो. अर्थात परीक्षेपुरता हा संबंध टिकवून ठेवला होता. फेसबुक आल्यानं आपण लिहायला लागलो. स्वत:ला व्यक्त करायला लागलो. एकाच वेळी किमान पाच हजारांना एखादा निरोप देणं शक्य व्हायला लागलं. (आपल्या देशातली भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि आखाती देशातील हुकूमशाहीविरुद्धच्या आंदोलनाचं श्रेय फेसबुकला जातं म्हणे भारतातली चळवळ पुन्हा लॅपटॉपवर येऊन थांबली आहे, एवढं नक्की भारतातली चळवळ पुन्हा लॅपटॉपवर येऊन थांबली आहे, एवढं नक्की) कसं सांगायचं, काय सांगायचं, किती सांगायचं आणि केव्हा सांगायचं, याचे आडाखे बांधायला लागलो आपण. उगाच वाहवत जाऊन काही बरळण्यापेक्षा जेवढय़ास तेवढं लिहिणं बरं, असं कळायला लागलं आपोआप. अनोळखी इसमाबरोबर एसटीतून किंवा रेल्वेतून प्रवास करताना जेवढं बोलतो, तेवढंच आणि तसंच. पण तरीही लिहायला शिकलो हे खरं. दुसऱ्याची खरीखोटी दु:खं समजून घ्यायची, ती आपलीच मानायची आणि त्याबद्दल क्लेश करून घ्यायचे असं जगणं आता नव्यानं कळायला लागलं फेसबुकमुळे. कल्पनेतल्या ‘कम्युनिटी’त राहायचं आणि त्यात हरवून जायचं शिकवलं त्यानं.\nकाय करतो, काय करायचंय, हे तपासायलाच विसरतो आपण. सततच्या अशा संपर्कामुळे एका मोठय़ा जगात राहात असल्याचा भास होतो. हा आभास आपल्याला जगण्याची ताकद देतोय असं वाटतं. प्रत्यक्षातल्या जगण्यात हाच भास आपल्याला कोंडून टाकतो. त्यातला फोलपणा उघडून दाखवतो. कल्पनेतल्या या जगण्यातला आनंद किती क्षणिक असतो, हे कळतं तेव्हा. फेसबुकवर नसणं म्हणजे सामाजिक पाप मानणारं हे जगही काल्पनिक दोनवेळ जेवण मिळण्याची मारामार होते, अचानक नोकरी जाते, घरातला कुणी मरतो, तेव्हा बसणारे धक्के या कल्पनेत कसे विरणार\nलहानपणी कुणी जरासं ओरडलं की भोकाड पसरायची सोय मात्र फेसबुकनं काढून घेतली. हे प्रगल्भ झाल्याचं लक्षण की काही गडबड जगातल्या अशा लहान मुलांमध्ये फेसबुकवरून होणारा छळ सहन करण्याची क्षमता कशी येणार आणि त्यांच्या जगण्यात अस्सल रस कधी मिसळणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-20T21:49:23Z", "digest": "sha1:7JBNTZEEK7MP6ZGX3QT7IKXC7R65ALSL", "length": 18415, "nlines": 188, "source_domain": "shivray.com", "title": "राजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nस्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत्यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्यांच्या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची वसई मोहिम आणि नानासाहेबां��्या कारकिर्दीत अटकेपार झेंडे रोवले, हे सगळे शक्य झाले कारण मराठी वीरांच्या अतुलनिय पराक्रमामुळे.\nयातील मोजक्याच योध्यांची नावे, त्यांचा पराक्रम आपल्यास ठाउक आहे. घोड़ेखिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपांडे, महाराजांचे रूप घेउन सिद्दीच्या छावणीत जाणारे नरवीर शिवा काशिद, पुरंदर लढ़विणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड काबिज करताना धारातीर्थी पडणारे तानाजी मालुसरे, बहलोल खानांस मोजक्या सैनिकानिशी सामोरे जाणारे सेनापति प्रतापराव गुजर, मोगली घोड्यांना पाण्यात दिसणारे संताजी आणि धनाजी आणि असे अनेक.\nपण आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nइ.स. १७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्याला छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रस्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महिने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी सिलीम्बकर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या ताटातील गणेश शिल्पासमोरील वीरगळ ही संताजी सिलीम्बकर यांची असावी.\nसंताजी सिलीम्बकर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे.\nया व्यतिरिक्त राजवाडे यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात संताजिंच्या पराक्रमाचा दाखला दिला आहे.\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nस्वराज्य स्थापन करणारे छत्रपति शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जिजाऊ, महाराजांच्या मृत्यु नंतर सुलतानी शक्तिला समर्थपणे तोंड देणारे छत्रपति संभाजी महाराज आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणाऱ्या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडविणारे छत्रपति राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्च्यात बादशाहची स्वप्ने धूळीस मिळविणाऱ्या महाराणी ताराराणी, मराठ्���ांच्या स्वातंत्र लढ्यानंतर बाजीराव पेशव्यांची दिल्ली धडक, चिमाजी अप्पांची वसई मोहिम आणि नानासाहेबांच्या कारकिर्दीत अटकेपार झेंडे रोवले, हे सगळे शक्य झाले कारण मराठी वीरांच्या अतुलनिय पराक्रमामुळे. यातील मोजक्याच योध्यांची नावे, त्यांचा पराक्रम आपल्यास ठाउक आहे. घोड़ेखिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपांडे, महाराजांचे रूप घेउन सिद्दीच्या छावणीत जाणारे नरवीर शिवा काशिद,…\nSummary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nमराठा मराठा सरदार योद्धा वीर मराठी सरदार सैनिक स्वराज्य\t2014-07-03\nNext: काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2716/", "date_download": "2019-01-20T21:05:09Z", "digest": "sha1:XKEIQVC3SJYIHTVEY5XP6QXTDT2QHYJE", "length": 4404, "nlines": 151, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-भेट -1", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nमाझ्या स्वपनातल्या राजकुमारावर केलेली हि कविता\nआवर कसा रे घालु,\nतूच सांग अजून किती दिवस\nतुला नुसतंच स्वप्नात पाहू.\nभेटशील कधीतरी याच आशेवर\nअजूनही मी रे जगतेय,\nनजर का गर्दीत दरवेळी\nये ना आतातरी समोर\nजाणून बुजूनच ना रे\nतू हे सर्व काही करतोस.\nम्हणूनच ठरवलंय मी हि\nसमोर येत नाहीस तोपर्यंत\nसमोर येत नाहीस तोपर्यंत\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nसमोर येत नाहीस तोपर्यंत\nतूच सांग अजून किती दिवस\nतुला नुसतंच स्वप्नात पाहू.\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3951/", "date_download": "2019-01-20T21:06:22Z", "digest": "sha1:HXA7PCIUL5VNQ2BJWMVEUCKAPSBJTRNZ", "length": 7132, "nlines": 163, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-त्यात काय मोठंसं.....?-1", "raw_content": "\nAuthor Topic: त्यात काय मोठंसं.....\nआजकाल ते नेहमीच येतात..\nकधी बंदुका तर कधी आर्.डी.एक्स. आणतात\nमंदीरं, रस्ते आणि पंचतारांकित हॉटेलं…\nकधी शुटींग-शुटींग तर कधी लपा-छपी खेळतात..;\nरेल्वे स्टेशन्स आणि संसदेसारख्या…\nबिनमहत्वाच्या जागाही त्यांना आवडतात…\nहं…पण एक गोष्ट मात्र कॉमन…\nया खेळात नेहमी शोधणारेच बाद होतात \nबाद होणारे कधी शिंदे तर कधी ओंबाळे असतात…\nकधी साळसकर, करकरे तर कधी कामते असतात..,\nआम्ही सुन्न होतो, श्रद्धांजली व���हतो, मेणबत्त्याही लावतो…\nकधी आझाद मैदानावर एकत्र येवुन आसवे ढाळतो…,\nमनातली सगळी अस्वस्थता लपवून…\nराहुन राहुन डोके वर काढणारी भीती दाबून…\nपुन्हा लोकल्सची वाट पकडतो…\nभीतीपेक्षा पोट खुप मोठं असतं हे लक्षात ठेवतो…\nसगळी अगतिकता मनातला मनात दडवून…\nखोटं खोटं हसत…, धडधडत्या काळजानं.., आमचं स्पिरीट (\nमोठ्या शहरातल्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा म्हणणारे…\nताठ मानेने पुन्हा आम्हाला सुरक्षा पुरवायला येतात..,\nछातीचा कोट करणार्‍यांची सदोष चिलखतं हरवतात..;\nआम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि…\nवादग्रस्त वास्तु कुणी पाडली यावर मिळून वाद घालतो,\nमराठी की हिंदी यावरुन गळे पकडण्यात धन्यता मानतो…\nते येत राहणार….., आम्ही बाद होत राहणार \nकधी शोकसंदेश तर कधी निषेधखलिते पाठवणार…\nकधी आपलीच खाजवण्यासाठी खरमरीत इशारे देणार…\nपुनश्च हरिओम.. असं म्हणत आम्ही …\n“स्पिरीट” दाखवण्यासाठी नाईलाजाने कामाला लागणार \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nधन्यवाद संतोषीजी आणि मन्नतफ़जरजी\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nRe: त्यात काय मोठंसं.....\nभारती आणि अनिल मन:पूर्वक आभार\nRe: त्यात काय मोठंसं.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5943+mn.php", "date_download": "2019-01-20T22:00:13Z", "digest": "sha1:L4MZU32BGXWWK62F52LEMTPZWCEC5GVA", "length": 3507, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5943 / +9765943 (मंगोलिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Govi-Ugtaal\nक्षेत्र कोड 5943 / +9765943 (मंगोलिया)\nआधी जोडलेला 5943 हा क्रमांक Govi-Ugtaal क्षेत्र कोड आहे व Govi-Ugtaal मंगोलियामध्ये स्थित आहे. जर आपण मंगोलियाबाहेर असाल व आपल्याला Govi-Ugtaalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मंगोलिया देश कोड +976 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Govi-Ugtaalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +976 5943 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील श���न्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGovi-Ugtaalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +976 5943 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00976 5943 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+857+jp.php", "date_download": "2019-01-20T22:10:43Z", "digest": "sha1:GI7HHCMAOTQ4KFHVQGCECNPIHLCFHF72", "length": 3388, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 857 / +81857 (जपान)", "raw_content": "क्षेत्र कोड 857 / +81857\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 857 / +81857\nशहर/नगर वा प्रदेश: Tottori\nक्षेत्र कोड 857 / +81857 (जपान)\nआधी जोडलेला 857 हा क्रमांक Tottori क्षेत्र कोड आहे व Tottori जपानमध्ये स्थित आहे. जर आपण जपानबाहेर असाल व आपल्याला Tottoriमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जपान देश कोड +81 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tottoriमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +81 857 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTottoriमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +81 857 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0081 857 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/one-dies-due-get-stuck-mud-114877", "date_download": "2019-01-20T22:36:08Z", "digest": "sha1:2V5OZ24U46KRVQA4BXOH4V46DLNCXD6O", "length": 10621, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "One dies due to get stuck in mud गाळात फसून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nगाळात फसून एकाचा मृत्यू\nमंगळवार, 8 मे 2018\nविठ्ठल बर्डे सोमवारी मासे पकडण्यासाठी येथील सिंदफना तलावात उतरले. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले.\nशिरूर कासार (जि. बीड) - मासे पकडण्यासाठी नदीत उतरलेल्या एकाचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (7) तालुक्यातील सिंदफना धरणात घडली. विठ्ठल मारुती बर्डे (वय ४५) असे या व्यक्तीचे नाव आहे.\nविठ्ठल बर्डे सोमवारी मासे पकडण्यासाठी येथील सिंदफना तलावात उतरले. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले आणि पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यू झाला. संजय किसन बर्डे यांनी मंगळवारी (ता. 8) शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nचाकण - लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी...\nबळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार\nशिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/water-issue-46152", "date_download": "2019-01-20T21:34:18Z", "digest": "sha1:QJR7HYAHKAKAUS7CWMEJNAKQUTLZJ2XM", "length": 17178, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "water issue पाणीप्रश्‍न पेटणार! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 मे 2017\nनवी मुंबई - पनवेल महापालिकेला पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेच्या पटलावर आला आहे. ऐन निवडणुकीत पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पटलावर आणल्याने त्यावरून राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला तर पनवेल महापालिका निवडणुकीत त्याचा प्रचारासाठी वापर करण्याची आयती संधी शेकाप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार आहे. हा पाण्याचा मुद्दा असल्याने नवी मुंबईत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपला त्याला विरोधही करता येणार नाही.\nनवी मुंबई - पनवेल महापालिकेला पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेच्या पटलावर आला आहे. ऐन निवडणुकीत पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पटलावर आणल्याने त्यावरून राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला तर पनवेल महापालिका निवडणुकीत त्याचा प्रचारासाठी वापर करण्याची आयती संधी शेकाप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार आहे. हा पाण्याचा मुद्दा असल्याने नवी मुंबईत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपला त्याला विरोधही करता येणार नाही. त्यामुळे पनवेलच्या पाण्यावरून त्यांची कोंडी होणार आहे.\nपनवेल महापालिकेचे मालकीचे धरण असूनही त्यात गाळ साचल्याने शहराला पाणी पुरत नाही. त्यामुळे पनवेल शहराला महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतरही शहराला पाच एमएलडी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे शेजारच्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून पनवेलला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने नवी मुंबई महापालिकेकडे पाठवला होता. तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी आलेले एन. रामास्वामी नियोजित सुट्टीवर गेल्याने काही दिवसांसाठी पनवेलचे आयुक्त डॉ. राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे नवी मुंबईचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. त्याचा फायदा घेत निंबाळकर यांनी महासभेची परवानगी न घेता स्वतःच्या अधिकारात पनवेलला पाणीपुरवठा करण्याचा थेट आदेश नवी मुंबईच्या पाणीपुरवठा विभागाला दिला होता; परंतु विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे सांगून लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला होता. निंबाळकरांच्या आदेशानंतरही पनवेलला पाणीपुरवठा करण्याबाबत नळजोडणीचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने अभियांत्रिकी विभागाने पाणीपुरवठा सुरू केला नव्हता; परंतु आता प्रशासनाने पनवेलला सुकापूरजवळ 150 मिमी व्यासाची नळजोडणी करून एप्रिल ते 15 जून अखेरपर्यंत पाच एमएलडी पाणी नऊ रुपये प्रतिहजार लिटर दराने देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात सुकापूरजवळ बसवण्यात येणाऱ्या नळजोडणीच्या खर्चाचा बोजा पनवेल महापालिकेवर टाकला आहे. महापालिकेने फक्त पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी उचलली असून त्याबदल्यात 24 तास ठराविक दबावाने पाणीपुरवठा करण्याची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा करण्याचा हा प्रस्ताव ऐन निवडणुकीत आल्याने यावरून राजकारण सुरू होण्याची शक्‍यता आहे. पनवेलमध्ये असलेल्या समस्यांच्या व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची जमेची बाजू प्रचारात मांडण्याची नामी संधी यामुळे शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळणार आहे; तर पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न असल्याने शिवसेना-भाजपला या प्रस्तावाला विरोध करता येणार नाही.\nपनवेल शहराची तहान भागवण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत. मात्र पनवेलची तहान भागवण्याकरिता आम्ही नवी मुंबई महापालिकेकडे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता तो पटलावर आला असल्यास आम्ही त्याचे स्वागतच करतो.\n- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, पनवेल महापालिका.\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत धावणाऱ्या पहिल्या ‘राजधानी एक्‍स्प्रेस’च्या श्रेयवादावरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/%E0%A4%B3o-ncp-candidate-palus-113871", "date_download": "2019-01-20T22:17:22Z", "digest": "sha1:KVCEDWZ2J6ONE5PKQ5YBELKDIDIKZ2JO", "length": 12606, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "ळo NCP candidate in Palus 'पलूसमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही' | eSakal", "raw_content": "\n'पलूसमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही'\nशुक्रवार, 4 मे 2018\nकऱ्हाड - पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. ती जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, असे राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nकऱ्हाड - पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. ती जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, असे राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nश्री. पाटील यांनी आज यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने विधान परिषदेसाठी भाजपला मदत केली आहे, या मुद्‌द्‌यावर श्री. पाटील म्हणाले, की शिवसेना बोलते तसे वागत नाही. धड विरोधी पक्षातही नाही आणि सत्तेतही नाही, अशी त्यांची स्थिती आहे. विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविण्यावर एकमत झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nकेंद्र सरकारने साखर कारखान्यांना सध्या दिलेली मदत कमी आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, \"\"साखर निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि सध्याचे दर यामध्ये फरक आहे. तो भरून निघाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे अनुदान वाढवले पाहिजे. राज्य सरकारनेही त्यात भर घालून वाढ करण्याची गरज आहे. सध्या साखरेचे दर कमी झाले आहेत. ही स्थिती अशीच राहिली, तर साखर उद्योग मोडीत निघेल.''\nमतांसाठी आरक्षणे गिळंकृत होणार\nपैसा आणि सत्तेच्या जोरावर काही मंडळी न्यायालयाचा आदेशही कसा खुंटीला टांगतात त्याचे उत्तम उदाहरण पिंपरी- चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nसांगली जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही - पडळकर\nसांगली - जिल्ह्यात भाजपमध्ये ए��ही लायकीचा नेता नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच खाडे, नाईक मंत्रिपदाला...\nशोषितांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेचे प्रयत्न महत्वाचे: सरन्यायाधीश\nपुणे : समाजातील एका घटकाच्या मूलभूत अधिकारांसाठी दुसऱ्या घटकाच्या मूलभूत अधिकारांचे दमन होता कामा नये. न्यायव्यवस्थेने समाजाला दुखावता कामा नये....\n‘सोनहिरा’ ठरला देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना\nकडेगाव - सोनहिरा साखर कारखान्याला २०१७-१८ चा देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय...\nविधानसभेला सांगली जिल्हा काँग्रेसमुक्त करू - चंद्रकांत पाटील\nसांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090807/pun08.htm", "date_download": "2019-01-20T21:44:20Z", "digest": "sha1:S6L2P3WWRB6EYDKS5IP7KWCVKWWSBAJQ", "length": 7970, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ७ ऑगस्ट २००९\nआंतरराष्ट्रीय महादुर्बिणी प्रकल्प सहभागासाठी ‘आयुका’चा प्रस्ताव\nपुणे, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन महाकाय दुर्बिणी (रेडिओ टेलिस्कोप) उभारण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास ‘आयुका’सह भारतातील काही खगोल संशोधन संस्था उत्सुक असून, याबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. या दुर्बिणी उभारण्याचा खर्च प्रचंड असल्याने त्यापैकी दहा टक्के वाटा उचलून या प्रकल्पात भाग घेण्याची या संस्थांची इच्छा आहे.\nपुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी काऊन्सिल ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थेला वीस वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल ��ा संस्थेचे माजी विद्यार्थी व संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे संमेलन ११ ते १४ ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे. यानिमित्त आयुकाच्या विविध प्रकल्पांची माहिती देताना प्रो. अजित केंभवी यांनी हे सांगितले. या वेळी आयुकाचे विद्यमान संचालक नरेंद्र दधिच, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, प्रो. तरुण सौरदीप यांच्यासह अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. केंभवी हे या महिन्याच्या अखेरीस दधिच यांच्याकडून आयुकाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ल्ल\nजगातील काही संस्था एकत्र येऊन खगोल संशोधनासाठी तीन महाकाय दुर्बिणी उभारणार आहेत. जायंट मॅगलॉन टेलिस्कोप, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि युरोपीयन एक्सट्रीमली लार्ज टेलिस्कोप अशा या तीन दुर्बिणी आहेत. त्यांच्या उभारणीसाठी प्रामुख्याने युरोप व अमेरिकेतील संस्था एकत्र येत आहेत. त्या मुख्यत: दक्षिण गोलार्धातचिली किंवा हवाई बेटांवर उभारण्यात येतील. अशा दुर्बिणी उभारण्यासाठी प्रत्येकी साधारणत: एक अब्ज डॉलर्सइतका प्रचंड खर्च येत असल्याने त्या स्वतंत्रपणे उभारणे अवघड आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील या दुर्बिणींच्या उभारणीत भागीदार होण्याची भारतातील खगोल संशोधन संस्थांची इच्छा आहे. त्यासाठी आयुकासह बंगलोर येथील रमण रीसर्च इन्स्टिटय़ूट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि नैनिताल येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या चार भारतीय संस्था एकत्र आल्या आहेत. त्या येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारला एकत्र प्रस्ताव सादर करणार आहेत. यापैकी कोणत्याही एका दुर्बिणीच्या उभारणीत या भारतीय संस्थांचा वाटा दहा टक्के इतका असेल, असेही केंभवी यांनी सांगितले.\nआयुकाच्या वीस वर्षांच्या वाटचालीबद्दल केंभवी, दधिच, नारळीकर यांच्यासह सर्वच उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. मात्र, देशातील विद्यापीठांशी अधिक चांगल्याप्रकारे समन्वय साधता आला नाही, याची खंतही दधिच यांनी बोलून दाखवली. आयुकामध्ये तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपयोग विविध विद्यापीठांनी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबतही फारसे काही होत नसल्याचे ते म्हणाले.\nआयुकाच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन\nआयुकाचे माजी विद्यार्थी व या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे संमेलन येत्या ११ ते १४ ऑगस्ट��्या दरम्यान होणार असून, त्यासाठी जगाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या या व्यक्ती जमा होणार आहेत. या काळात हे दिग्गज खगोलशास्त्रातील विविध आव्हाने व संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/10th/recruitment/", "date_download": "2019-01-20T21:26:53Z", "digest": "sha1:ZNXCQPSXMQFHIHJX2M44CASDDIVOFVIJ", "length": 8294, "nlines": 122, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "10Th Jobs - Latest Recruitment For 10Th", "raw_content": "\nदहावी - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For 10Th\nदहावी - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 शहर विकास विभाग नगरपालिका प्रशासन गोवा येथे विविध पदांच्या १४ जागा\n〉 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये अप्रेन्टिस पदांच्या ४२० जागा\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] भीलई प्लांट येथे विविध पदांच्या १५३ जागा\n〉 दूरसंचार सल्लागार भारत मर्यादित [TCIL] जबलपूर येथे विविध पदांच्या १६ जागा\n〉 रोजगार मेळावा [Employment Rally] अहमदनगर येथे विविध पदांच्या २५७ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 उच्च शिक्षण संचालनालय [DHE] गोवा येथे विविध पदांच्या १२७ जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\n〉 शुल्क विनियमन प्राधिकरण [Fees Regulating Authority] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था [ICMR-NARI] पुणे येथे विविध पदांच्या १२ जागा\n〉 राष्ट्रीय आयुष मिशन [NAM] गोवा येथे विविध पदांच्या १५ जागा\n〉 बिहार लोक सेवा [BPSC] आयोगामार्फत नागरी न्यायाधीश पदांच्या ३४९ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 कन्याकुमारी जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ लिमिटेड मध्ये लॅब तंत्रज्ञ पदांची ०१ जागा\n〉 हिमाचल प्रदेश वन विभाग [HPFC] मध्ये वन रक्षक पदांच्या ११ जागा\n〉 राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प [RBPS] सांगली येथे विविध पदांच्या ०५ जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ [DBSKKV] दापोली येथे विविध पदांच्या २४ जागा\nदि. १० जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 टीएचडीसी [THDC] टिहरी गढवाल उत्तराखंड येथे ट्रेनी प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागा\n〉 पुणे महानगरपालिका समाज विकास भवन [PMC] पुणे येथे विविध पदांच्या १८७ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nदहावी २०१८: दहावी या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/kavita-poetry/shivkavi-kaviraj-bhushan/", "date_download": "2019-01-20T22:18:55Z", "digest": "sha1:A7EOIPRY5KPPL3QIX4JTVYLBIHPCC324", "length": 11230, "nlines": 165, "source_domain": "shivray.com", "title": "शिवकवि कविराज भूषण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nइंद्र जिमि जंभ पर\nइंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है - कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १६\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nमोडी वाचन – भाग ५\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्���ामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/(-marathi-goshti-marathi-katha-marathi-gosht-)/t2658/", "date_download": "2019-01-20T21:10:02Z", "digest": "sha1:7CUJ3DYG35QQT7VD5LYQKZMOU2IWGDFX", "length": 2003, "nlines": 42, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "प्रेयसी : Preyasi Marathi Goshti", "raw_content": "\n\"प्रेयसी :- कसला विचार करतोस \nप्रियकर :- मी विचार करतोय त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर पाठविण्यासाठी देव तुला तयार करत होता ......\nप्रियकर :- ती वेळ देवासाठी नक्कीच अवघड गेली असणार, देव खूप गोंधळला असणार .....\nप्रेयसी :- असे का \nप्रियकर :- कारण प्रत्येक जणाने तुला मिळवण्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना केलेली असणार.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+042+ie.php", "date_download": "2019-01-20T21:21:22Z", "digest": "sha1:T73QCDIISAAXYSXBVS2EHIH633ARCOQH", "length": 3619, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 042 / +35342 (आयर्लंड)", "raw_content": "क्षेत्र कोड 042 / +35342\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 042 / +35342\nक्षेत्र कोड: 042 (+35342)\nक्षेत्र कोड 042 / +35342 (आयर्लंड)\nआधी जोडलेला 042 हा क्रमांक Dundalk, Carrickmacross, Castleblaney क्षेत्र कोड आहे व Dundalk, Carrickmacross, Castleblaney आयर्लंडमध्ये स्थित आहे. जर आपण आयर्लंडबाहेर असाल व आपल्याला Dundalk, Carrickmacross, Castleblaneyमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आयर्लंड देश कोड +353 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dundalk, Carrickmacross, Castleblaneyमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +35342 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDundalk, Carrickmacross, Castleblaneyमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +35342 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0035342 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-20T20:49:22Z", "digest": "sha1:KUXHUN7HJ6ZDNHW5YL6MRSQ67IXYIGWK", "length": 7845, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "विक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न.. – Bolkya Resha", "raw_content": "\nविक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..\nविक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..\nविक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..\nलागीर झालं जी मालिकेतील विक्या म्हणजे निखिल चव्हाण याने आपल्या फेसबुक अकाउंट वर काही दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला लॉन्ग टाइम बेस्ट फ्रेन्ड असं टायटल टाकलं. मग फेसबुकवर दोघांच्या चर्चेला उधाण आलं, हि मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला. बऱ्याच जणांनी कमेंट करून हि अभिनेत्री आहे का असा प्रश्न अनेकांना पडला. बऱ्याच जणांनी कमेंट करून हि अभिनेत्री आहे का असा प्रश्नही विचारला. हि मुलगी कोण, तिने कोणत्या मालिकांत आणि चित्रपटांत काम केलंय तसेच तिचा खरा लाईफ पार्टनर ह्याबद्दल थोडं जाणून घेऊयात..\nविक्यासोबत दिसणाऱ्या ह्या महिलेचं नाव आहे पूजा पुरंदरे, आणि तीही एक उत्कृस्ट अभिनेत्री आहे. पूजा पुरंदरे ही मूळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड असल्याने भरतनाट्यमचे तिने प्रशिक्षण घेतले. पी जोग हायस्कूल मधून तिने शिक्षण घेतले. काशीबाई नवले महाविद्यालयात ११ वित शिकत असताना “तळातला वर्ग ” या नाटकात तिने सहभागी होऊन या क्षेत्रात पाऊल टाकले.\nनामवंत” फिरोदिया करंडक ” साठी ” देवाचिया द्वारी” हे नाटक सादर केले. पुरुषोत्तम करंडक साठीही तिला काम करण्याची संधी मिळाली. देवयानी, सुंदर माझं घर तसेच लक्ष्य या मालिकेत ती झळकली. किती सांगायचंय मला, एंजल, भारतीय या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. विक्या नेही फिरोदिया करंडकसाठी अभिनय सादर केलेला, आणि विक्या हाही मूळचा पुण्याचा कदाचित इथेच दोघांची ��ैत्री झाली असावी.\nअभिनेत्री पूजा पुरंदरे हिने विजय आंदळकर ह्या अभिनेत्यासोबत नोव्हेंबर २०१७ साली लग्न गाठ बांधली. विजय आंदळकर हा मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आहे. विजयने वकिलीचा पदवी देखील प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असल्याने या क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या “मी अँड मिसेस सदाचारी मध्ये काम हि केले आहे.\nतसेच ढोल ताशे , ७०८ दीक्षित , बाजीराव मस्तानी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाह वरील “गोठ ” या मालिकेचाही तो एक भाग बनला आहे. नुकतेच त्याने संजय जाधवच्या ” ये रे ये रे पैसा ” या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि पूजा पुरंदरे हे दोघे जरी पुण्याचे असले तरी कामानिमित्त ते मुंबईत स्थायिक आहेत.\n“पुढचं पाऊल” मालिकेतील अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या पत्नी आहेत या सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री …\n” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/grocery-shopping/", "date_download": "2019-01-20T20:59:12Z", "digest": "sha1:ZFH7KM3GJ7G5VQRYVOQZMMEPVVESJEPM", "length": 10337, "nlines": 141, "source_domain": "mazespandan.com", "title": "grocery shopping Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमाझी भाजीवाली – सखी, शिक्षिका\nरोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस.\nमाझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली. भाजी घेता घेता ती मन मोकळे करणार आणि मी तिचे म्हणणे ऐकून घेणार.\nअतिशय प्रसन्न, हसतमुख अशी ती माझी भाजीवाली, माझ्याशी मनमोकळा संवाद साधणारी एक प्रकारे सखीच नाही का माझी\nआजचा संवाद मात्र मला थक्क करून गेला.\nमी : काय ग ताई, आज तुला उशीर झाला का भाजी संपली नाही तुझी.\nती : हो ना आज ट्रेन लेट होती.\nमी : कुठून येतेस तू\nती : ‘सफाळे’ माहित आहे का तिथून आत माझे गाव आहे. ‘दातिवरे खार्डी’ ह्या नावाचे. स्टेशन पासून वाहनाने साधारण तासभर आत असेल. टमटम (मोठी रीक्षा) केली तर २५ रु रोजचे. आणि ती करावीच लागते. रिक्षातून उतरल्यावर पंधरा-वीस मिनीटे चालावे लागते.\nमी : आणि आमच्या इथे येताना पण तुला रिक्षा करावी लागत असेल ना त्याचे ३० रु. शिवाय ट्रेनचे भाडे. म्हणजे रोज तुझे दीडशे रुपये प्रवासात जात असणार. (हा माझा आगाऊपणा). किती वाजता निघतेस ग घरातून\nती : मी सकाळी दोन वाजता उठते.\n अगं मध्यरात्री म्हण गं. सगळे गाढ झोपेत असतात तेव्हा तू उठून करतेस काय\nती : सकाळी उठून मुलांसाठी डबा भरायचा, आंघोळ, कपडे-भांडी धुणे, पाणी भरणे ही रोजची कामं करून मी चार वाजता घर सोडते. पाच पर्यंत स्टेशनला पोहोचते. मग फाटक ओलांडून पलीकडे भाजी विकत घ्यायची. आणि ट्रेन पकडून इथे यायचे. वेळेत आले तर सकाळी फिरायला येणारे भाजी घेऊन जातात. भाजी लौकर संपली तर दोन वाजेपर्यंत घरी जाते नाही तर मग तीन चार पण वाजतात.\nमी : झोपतेस किती वाजता\nती : संध्याकाळचे जेवण आणि इतर कामं करून झोपायला साडेदहा अकरा वाजतात.\nमी : धन्य आहे गं तुझी खातेस काय मधल्या वेळेत\nती : येताना घरून चहा, चपाती खाउन निघते आणि मग घरी गेल्यावर जेवते. कधीतरी उशीर झाला तर ट्रेन मध्ये विकायला आलेले पण खाते.\nमी : बाप रे किती कष्टाचा दिवस असतो तुझा आणि तोही गेली कित्येक वर्षे.\nती : ताई, मी पण कधी कधी विचार करते की कसे काय निभावले सगळे मुलं लहान असताना… पण ह्या भाजीमुळे माझी दोन्ही मुलं शिकू शकली.\nमी : मला तुझे खूप कौतुक वाटते आहे आज. इतके कष्ट करूनही रोज सगळ्यांशी हसून बोलतेस. दमत असलीस तरीही दाखवत नाहीस तू कधीही. मला तू कायम हसत असतेस ते खूप आवडतं.\nती : हो, माझ्या शेजारच्या बायका पण मला असंच सांगतात. (हे सांगताना गोड लाजली ती)\nही माझी भाजीवाली खंर तर अशा अनेक कष्टकरी स्त्रियांची प्रतीनिधी आहे. आपल्या सभोवताली ती रोजचा दिवस अमाप कष्टाने साजरा करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, समाधान शोधून आनंदाने रहात असते. एकार्थी ती शिक्षिका पण आहे.\nकष्टाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र शिकविणारी शिक्षिका\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ahilyadevi-holkar-jayanti/", "date_download": "2019-01-20T21:53:46Z", "digest": "sha1:N7LFFJHF3Z2MP4CI6VF37JP6MRVS6PSE", "length": 6294, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी\nनवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.\nकोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.\nमहाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन\nमहाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत व कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइंदोर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख ��ेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख…\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rail-roko-agitation-ratnagiri-railway-station-114302", "date_download": "2019-01-20T22:22:08Z", "digest": "sha1:7WAA5BUHK6IH6YUCPM4J4GYMA7AT527Y", "length": 14793, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rail roko agitation on Ratnagiri railway station रत्नागिरी स्थानकावर प्रवाशांचा रेल रोको | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी स्थानकावर प्रवाशांचा रेल रोको\nरविवार, 6 मे 2018\nगाडी रद्दची माहिती नसल्याने हा गोंधळ झाला. 2 गाड्यामधून प्रवाशी पाठवण्यात आले असून त्या गाड्या रत्नागिरी ते मडगाव दरम्यान सर्व स्थानकावर थाबावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n- उपेंद्र शेंडये, विभागीय व्यस्थापक, रत्नागिरी\nरत्नागिरी : दादर रत्नागिरी मडगाव हि पेसेंजर गाडी ब्लॉक घेतल्यामुळे अचानक रत्नागिरीपर्यंत चालावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मडगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला. संतप्त प्रवाशांनी रत्नागिरी रेल स्थानकात मालगाडी रोखून धरली. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या खोळंबल्या होत्या.\nदादारहून सुटणार पेसेंजर नियमित पाने दादर ते मडगाव अशी सोडली जाते. परंतु मांडवी ब्रिज चे काम सुरु असल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती 2 दिवसांपूर्वी कोंकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र काल दादर स्टेशनवरून पेसंजर गाडीची तिकिटे मडगावपर्यंतची देण्यात आली. रत्नागिरीतुन गाडी पुढे रद्द झाल्याची माहिती नसलेले सुमारे पाचशेहून अधिक प्रवासी या गाडीतून लरवास करीत होते. रात्री 1 वाजता गाडी रत्नागिरीत आल्यावर ती पुढे मडगावला जाणार नाही असं समजल्यावर प्रवाही संतापले. त्यांनी स्टेशन मास्टरकडे हि बाब सांगितली मात्र त्यांनी प्र��ाशांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. संतापलेल्या सर्व प्रवाशांनी स्थानकावरील गोव्याकडे जाणाऱ्या मालगडीपुढे रेल रोको सुरु केला. शेकडो प्रवाशी रुळावर उतरल्यामुळे रेल प्रशासनाचे धाबे दणाणले होते. रेल पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले. कोंकण रेल्वेचे विभागीय व्यस्थापक उपेंद्र शेंडे आणि अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. तबल तीन तास हा प्रकार सुरु होता. पर्यायी व्यवस्थ करेपर्यंत आम्ही रुळावरुन बाजूला होणार नाही असा पवित्र प्रवाशांनी घेतला होता.\nरेल रोकोमुळे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या चिपळूण, संगमेश्वर स्थानकावर थांबवून ठेवल्या होत्या. सुट्टीसाठी हजारो चाकरमानी कोंकणात येत असल्याने त्याची पंचाईत झाली होती. अखेर ओखा एक्सप्रेस सह मंडगावकडे जाणाऱ्या गाडीतून त्या प्रवाशांना सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्या नंतर रेल रोको स्थगित करण्यात आला. कोंकण कन्या एक्सप्रेस सह सर्व गाड्या 1 तास उशिराने सोडल्या जात होत्या.\nरद्द गाडीची तिकिटे देऊन दादर स्टेशनला प्रवाशांची पहिली झोप उदावणाऱ्या रेल प्रशासनाकडून रत्नागिरीत कोंकण रेल प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. रेल रोको करेपर्यंत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा गोंधळ झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.\nगाडी रद्दची माहिती नसल्याने हा गोंधळ झाला. 2 गाड्यामधून प्रवाशी पाठवण्यात आले असून त्या गाड्या रत्नागिरी ते मडगाव दरम्यान सर्व स्थानकावर थाबावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n- उपेंद्र शेंडये, विभागीय व्यस्थापक, रत्नागिरी\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\nसागरी हवामानाचा अंदाज मोबाईलवर\nरत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या \"वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची...\nसाताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव\nसातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला...\nमुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक��रवारी कमाल पारा एका अंशाने...\n'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'\nअंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित \"जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/atharv-shinde-murder-case-inquiry-115569", "date_download": "2019-01-20T22:09:30Z", "digest": "sha1:NCRRHWADJNUPPJSSY7OT2EN4XOWQWITC", "length": 13352, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "atharv shinde murder case inquiry अथर्व शिंदे हत्येप्रकरणी मित्रांची चौकशी सुरू | eSakal", "raw_content": "\nअथर्व शिंदे हत्येप्रकरणी मित्रांची चौकशी सुरू\nशुक्रवार, 11 मे 2018\nमुंबई - अथर्व शिंदे हत्येप्रकरणी त्याच्या १२ मित्रांची आरे पोलिस कसून चौकशी करत आहेत. चौकशीत १२ जणांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. अथर्वला छातीत मार लागल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले; मात्र त्याचा नेमका मृत्यू कसा झाला, हे न्याय सहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.\nमुंबई - अथर्व शिंदे हत्येप्रकरणी त्याच्या १२ मित्रांची आरे पोलिस कसून चौकशी करत आहेत. चौकशीत १२ जणांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. अथर्वला छातीत मार लागल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले; मात्र त्याचा नेमका मृत्यू कसा झाला, हे न्याय सहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.\nआर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा अथर्व हा मुलगा आहे. सोमवारी (ता. ७) त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आरे कॉलनीतील बंगल्यात निवडक मित्रांकरिता पार्टी होती. ते सर्व जण बंगल्यात झोपले होते. सकाळी त्यांना अथर्व दिसला नाही. शोधमोहिमेदरम्यान बुधवारी (ता. ९) त्याचा मृतदेह टेकडीजवळील जंगलात सापडला. त्याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सूज होती. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनाकरिता सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. त्याच्या छातीत मार लागल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. डॉक्‍टरांनी तो शवविच्छेदन अहवाल पोलिसांना दिला आहे; पण नेमके त्याच्या मृत्यूचे कारण न्याय सहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.\nसीसी टीव्ही फुटेजचा आधार\nतपासादरम्यान आरे पोलिसांनी १२ जणांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. काही तास त्या सर्वांची कसून चौकशी केली. पोलिसांना एक महत्त्वपूर्ण सीसी टीव्ही फुटेज मिळाले आहे. त्या फुटेजमध्ये अथर्व बंगल्यावरून उडी मारत असल्याचे दिसत आहे. चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आलेल्या १२ जणांना गुरुवारी (ता. १०) रात्री वैद्यकीय तपासणीकरिता सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानंतर पुन्हा त्या १२ जणांची पोलिस चौकशी करणार आहेत.\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nवृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून\nबीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे...\nयुवकाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुले ताब्यात\nपुणे : सिंहगड रस्ता परिसरातील युवकाच्या खूनप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. दारू पिताना पैसे घेण्याच्या कारणामुळे...\nबलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने पीडितेची गोळ्या घालून हत्या\nगुडगाव : बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय महिलेची आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kadegaon-bypoll-vishwajeet-kadam-tears-joy-116258", "date_download": "2019-01-20T21:35:51Z", "digest": "sha1:TLH6P6TBGXIMDNU3XLXK5IYNCP7K3YMO", "length": 14115, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "kadegaon bypoll vishwajeet kadam tears of joy बिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भावूक... | eSakal", "raw_content": "\nबिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भावूक...\nसोमवार, 14 मे 2018\nसांगली: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज (सोमवार) माघार घेतल्यानंतर पाठोपाठ अन्य आठ जणांनी तोच कित्ता गिरवला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी ऍड गणपतराव पाटील, सतीश पाटील, मोहन राऊत, अभिजित आवाडे-बिचुकले, बजरंग पाटील, मिलिंद कांबळे, विलास कदम अशा अन्य आठ उमेदवारी अर्ज मागे घेतले. बिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भाऊक झाले.\nसांगली: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज (सोमवार) माघार घेतल्यानंतर पाठोपाठ अन्य आठ जणांनी तोच कित्ता गिरवला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी ऍड गणपतराव पाटील, सतीश पाटील, मोहन राऊत, अभिजित आवाडे-बिचुकले, बजरंग पाटील, मिलिंद कांबळे, विलास कदम अशा अन्य आठ उमेदवारी अर्ज मागे घेतले. बिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भाऊक झाले.\nभाजपच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत संग्���ामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चुरस होईल असे वाटत होते. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप, देशमुख यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले खासदार संजय पाटील अशी मात्तबर मंडळी संग्रामसिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. तथापि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यानी कडेपूर येथे आज पत्रकार परिषद घेऊन माघारीचा निर्णय जाहीर केला.\n\"पतंगराव कदम राज्याचे ज्येष्ठ नेते होते. आजवर एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारसाबाबत सर्वच पक्षांनी सहानभूती दाखवून माघार घेतली आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे. त्यानुसार आम्ही कोणतीही अट किंवा शर्थ न घालता या निवडणुकीतून माघार घेतली आहे.''\n- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\n\"पक्षाच्या आदेशानुसार आम्ही माघार घेतली आहे. त्यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणूक लढवली असली तरी आम्ही तसे करणार नाही. आम्ही सुसंस्कृत कुटुंबातून आलो आहोत.''\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nखरंच गोड बोला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'\nमुंबई- नेहमीच रोज भांडणाऱ्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज मंगळवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोडवा निर्माण झालेला पाहायला मिळाला. आज (ता.15)...\nजळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम\nजळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे....\n...तरीही 48 मतदारसंघात भाजपची तयारी : दानवे\nकोल्हापूर - समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे युतीसाठी भाजप आग्रही आहे. तरीही 48 मतदारसंघात भाजपने तयारी केली...\nउद्धव ठाकरेंनी एखादी विमा कंपनी सुरू करावी- चंद्रकांत पाटील\nसांगली- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (ता.09) पिकविम्यावरून...\nशिवसेना- भाजपमध्ये आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर निवडणूक निकालानं��रच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/sitemap/", "date_download": "2019-01-20T21:11:23Z", "digest": "sha1:BDEEDZIJONBTDT36J26F57Z3WGYJXFD6", "length": 6739, "nlines": 127, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "साइटमॅप - Saral Vaastu - Vastu for House, Business, Wealth, Health and Sucess", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nनाव आणि प्रसिद्धिसाठी वास्तु\nकायदेशीर बाबींसाठी सरळ वास्तु\n२०१७ मध्ये यश आणण्यासाठी वास्तु टिप्स\nशौचालयसाठी आणि स्नानगृहासाठी वास्तु टिप्स\nपूजेच्या खोलीसाठी वास्तु टिप्स\nमुख्य द्वारासाठी वास्तु टिप्स\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=32%3A2009-07-09-02-02-48&id=255880%3A2012-10-17-05-35-03&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:03:30Z", "digest": "sha1:HLBUQ3CIVEVTASHR7JE3AQSYKL374QSC", "length": 18383, "nlines": 23, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख : परकी गुंतवणुकीची बेभरवशी ‘पॉलिसी’", "raw_content": "विशेष लेख : परकी गुंतवणुकीची बेभरवशी ��पॉलिसी’\nविमा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्के करण्यासाठी कायद्यात जे\n१५ बदल करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, त्यामुळे विमा कंपन्यांनी पैसा कोठे गुंतवावा याच्या अटीही शिथिल होणार आहेत. परकी गुंतवणूक वा खासगीकरणाला भावनिक विरोधापेक्षा हे मुद्दे अधिक समजून घ्यावे लागतील..\n‘बदलत्या काळानुसार विमा क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण सुधारणा आवश्यक आहेत. विमा क्षेत्रातील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यासाठी कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहे. देशात भांडवल निर्मितीला मर्यादा आहेत. भांडवलाअभावी विमा क्षेत्राचा विकास होत नाही. म्हणून विमा क्षेत्रात ४९ टक्केथेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली असून त्या संबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल. ते विधेयक मंजूर करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षासह सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली जाईल,’ असे भारताचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ८ ऑक्टोबर २०१२ रोजी झालेल्या आर्थिक संपादकांच्या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले आहे.\nविमा व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण होऊन कार्यक्षमता वाढावी. जनतेला स्वस्त दरामध्ये विमा उपलब्ध व्हावा. नवीन तंत्रज्ञान भारतात यावे. विमाधारकांना नवनवीन पर्याय उपलब्ध व्हावेत. विम्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा तसेच पायाभूत सुविधांसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी मिळावा यासाठी विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु प्रत्यक्षात गेल्या १२ वर्षांच्या अनुभवांचा विचार करता परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे विमाधारकांच्या हिताचे आहे काय त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होतील त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होतील विमाधारकांची गुंतवणूकच नव्हे तर त्यांचे भविष्य ही सुरक्षित राहील का विमाधारकांची गुंतवणूकच नव्हे तर त्यांचे भविष्य ही सुरक्षित राहील का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.\nविमा व्यवसायात पैशाची सुरक्षितता व विश्वास याला फार महत्त्व आहे. विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले करण्यापूर्वी आयुर्विमा महामंडळ विमाधारकाने घेतलेल्या त्यांच्य�� सर्व विमा पॉलिसींची प्रू्ण जोखीम स्वीकारीत असे.\nपरंतु विमा क्षेत्र खुले झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांनी शेअर मार्केटशी निगडित अशी युलिप पॉलिशी बाजारात आणली. यामध्ये बचतीचा भाग हा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जात असल्यामुळे त्याची सर्व जोखीम ही विमा कंपन्यांची न राहता ती संबंधित विमाधारकांची असते. या सर्व खासगी कंपन्यांचा ८५ ते ९० टक्के धंदा हा युलिप पॉलिसीचा होता. शेअर मार्केट कोसळल्यामुळे व सदर पॉलिसींच्या इतर काही शर्तीमुळे कोटय़वधी युलिपधारकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे विमाधारकांचा विम्यावरचा विश्वास मोठय़ा प्रमाणावर डळमळीत झालेला आहे.\n२०१०-११ या आर्थिक वर्षांत युलिप पॉलिसीच्या विमा हप्त्यांपोटी ५२,७३९/- कोटी रुपये जमा झाले होते. परंतु २०११-१२ या वर्षांत केवळ १७,४५५/- कोटी रुपयेच विमा हप्त्यापोटी जमा झालेत. युलिपच्या विमा हप्त्यांच्या रकमेत एका वर्षांमध्ये ६७ टक्के इतकी घट झाली. परंतु त्याच वेळी पारंपरिक विमा पॉलिसींच्या विमा हप्त्यांमध्ये मात्र ३२ टक्क्यांनी वाढ झाली. २०१०-११ या वर्षांमध्ये ती रक्कम ७२,८७८/- कोटी रुपये होती. तर २०११-१२ मध्ये विमा हप्त्यांचे ९६,२२४/-कोटी रुपये इतके उत्पन्न झाले.\nपरदेशी कंपन्यांच्या भारतातील प्रवेशामुळे विम्याची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर असुरक्षित झालेली असून येथील विमाधारकांनी ती मोठय़ा प्रमाणावर नाकारली आहे. असुरक्षित गुंतवणुकीच्या अनेक उदाहरणांपैकी युलिप पॉलिसी हे एक उदाहरण आहे. या कंपन्या विमा धंद्यातील रकमांची करीत असलेली धोकादायक गुंतवणूक, दावा नाकारण्याचे प्रमाण इत्यादी बाबी ही विमाधारकांच्या हिताला पोषक अशा नाहीत.\nविमा क्षेत्र खुले झाल्यानंतर कोणतेही नवीन तंत्रज्ञान परकीय कंपन्यांनी गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या देशात आणलेले नाही. आयुर्विमा महामंडळाने तयार केलेल्या मॉरटॅलिटी टेबलाचाच या कंपन्या वापर करतात.\nखासगी विमा कंपन्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मोठय़ा शहरांपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. आयुर्विमा महामंडळाचा नवीन विमा हप्त्यांच्या बाबतीत बाजारातील हिस्सा हा ७१.३५ टक्के तर एकूण विमा पॉलिसीच्या बाबतीत तो ८०.८९ टक्के इतका आहे. तर देशातील सर्व खासगी विमा कंपन्यांच्या विमा हप्त्यांच्या बाबतीत तो ���िस्सा २८.६५ टक्के तर विमा पॉलिसींच्या बाबतीत तो १९.११ टक्के इतका आहे. याचाच अर्थ या कंपन्यांचे विमाधारक हे मोठय़ा शहरातील श्रीमंत लोक आहेत. त्यामुळे विम्याचा प्रसार व्हावा, जनतेला स्वस्त दराने विमा उपलब्ध व्हावा या उद्दिष्टांचा व परकीय गुंतवणुकीचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही.\nपायाभूत सुविधांसाठी ३ लाख कोटी रुपये उपलब्ध व्हावेत हा एक उद्देश विमा क्षेत्र खुला करण्यामागे होता. परंतु खासगी विमा कंपन्यांनी अशा प्रकारची कोणतीही मोठी गुंतवणूक केलेली नाही. अशा प्रकारची गुंतवणूक ही केवळ आयुर्विमा महामंडळानेच केलेली आहे.\nविमा क्षेत्र खुले झाल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये बहुतांश खासगी विमा कंपन्या सातत्याने तोटय़ात आहेत. शेअर्स विक्रीला काढावयाचे असल्यास गेल्या ३ वर्षांमध्ये त्या कंपन्या नफ्यामध्ये असणे आवश्यक असते. त्यामुळे बऱ्याच कंपन्या भांडवल बाजारातून भांडवल उभे करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढवून हवी आहे. यामध्ये विमाधारकांचे हित साधणे अथवा अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे असा कोणताही हेतू नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\nविमा क्षेत्र खुले केल्यानंतर आज विमा व्यवसायामध्ये घट का होत आहे खासगी विमा कंपन्यांचे तथाकथित इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट येथील विमाधारकांना आकर्षित का करू शकले नाहीत\nविमा धंदा कमी होण्यामध्ये अनेक कारणे आहेत. परंतु अयोग्य प्रकारच्या पॉलिसीची अयोग्य प्रकारे विक्री करण्याच्या खासगी कंपन्यांची प्रवृत्ती याला अधिक कारणीभूत आहे. युलिप हे त्याचे एक उदाहरण आहे. भांडवलाची कमतरता हे विमा धंदा कमी होण्याचे कारण नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\n१४ लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता व ३० कोटींहून अधिक विमा पॉलिसी असलेली आयुर्विमा महामंडळ ही देशातील प्रथम क्रमांकाची वित्तीय संस्था आहे. या मालमत्तेवर देशी व विदेशी कंपन्यांचा, उद्योगपतींचा डोळा आहे. त्यामुळे त्यांना महामंडळाचे खासगीकरण करून त्यावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करावयाचे आहे. विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांना खुले केल्यापासून आयुर्विमा महामंडळाचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या १२ वर्षांमध्ये सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकाने २२ डिसेंबर २००८ रोजी लोकसभे��ध्ये मांडलेले आयुर्विमा महामंडळ (दुरुस्ती) विधेयक २००८ मधील घातक तरतुदी हे त्याचे उदाहरण आहे. (परंतु कोटय़वधी विमाधारकांच्या व मोठय़ा प्रमाणावरील खासदारांच्या तीव्र विरोधामुळे डिसेंबर ११ मध्ये हे विधेयक त्यातील बहुतांश घातक तरतुदी वगळून संसदेमध्ये संमत करण्यात आले.)\nसार्वजनिक क्षेत्रातील ४ सर्वसामान्य विमा कंपन्या व जी.आय.सी. यांचे शेअर्स विक्रीला काढण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतलेला आहे. तसेच त्यासंबंधीचे दुरुस्तीचा समावेश असलेले विधेयक २२ डिसेंबर २००८ पासून राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे. या पाश्र्वभूमीवर थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्केपर्यंत वाढविणे कसे धोक्याचे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.\nआज देशामध्ये घरगुती बचतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर कमी झालेले आहे. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून विमा क्षेत्रातील घरगुती बचतीवर ४९ टक्के व त्याचप्रमाणे एफ.आय. आय. व एफ. डी. आय.द्वारे त्यापेक्षा जास्त नियंत्रण विदेशी विमा कंपन्या प्रस्थापित करू शकतील. त्यामुळे देशातील कोटय़वधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणाऱ्या व देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या या निर्णयाला सर्वानीच तीव्र विरोध करणे आवश्यक आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/manache-operation-session-9/", "date_download": "2019-01-20T21:49:14Z", "digest": "sha1:AFL6ZVCNHLOWDB4IEZ5TDVZ5BO3NDTZ3", "length": 5326, "nlines": 73, "source_domain": "bookhungama.com", "title": "manache operation session 9", "raw_content": "\nविचारांची,भावनेची सजगता - सेशन ९\nविचारांची,भावनेची सजगता - सेशन ९\t-\nप्रथमच मी एक ऑनलाईन माईंडफुलनेस मधून तणाव व्यवस्थापन (ट्रेस मॕनेजमेंट) ट्रेनिंग चालू करत आहे.\nखुप लोकांना आपल् या मानसिक तणावातून,मानसिक समस्या मधून,मुक्त होऊन जीवन जगावसे वाटते.परंतु आपल्या दैनंदिन जीवना मधून वेळ काढून कार्यशाळा मध्ये सहभागी होता येत नाही.वेळ देता येत नाही.तर काहींना समस्या मुक्त होण्यासाठी वेळ आसतो पण त्या ठिकाणी समस्या निवारण केंद्र नसतात लांब पर्यत जावे लागते.\nअशा सर्व व्यक्तींसाठी त्यांची वैयक्तिक समस्या समजून घेऊन माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपी च्या माध्यमातून समस्या निवारण करण्यात येईल.\nया साठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.घरी बसून आपल्याला याचे ट्रेनिंग घेता येईल.\nहे ट्रेनिंग व थेरपी ���ोणासाठी.\nमानसिक ताण-तनाव,निद्रानाश,रक्तदाब,भिती,टेन्शन,न्युनगंड,एकाग्रता अभाव,स्मरणशक्ती व अनेक अशा मानसिक समस्या, मधून आनंदी जीवन जगण्यासाठी या माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपीचा उपयोग होईल.\nविद्यार्थी,गृहिणी,नोकरदार,डॉक्टर,उद्योजक.व्यक्ती या ट्रेनिंग व थेरपीचा उपभोग घेऊ शकतात.\nहे माईंडफुलनेस ट्रेनिंग थेरपी\nव समस्या कोणती आहे त्या वरून आठवडे वाढण्याची शक्यता आहे.\nप्रत्येक आठ ते दहा दिवस एकाच विषयाचे ट्रेनिंग व थेरपी दिली जाईल.त्या नंतरच पुढील\n२) मनाची सुक्ष्म अवस्था व स्थुल अवस्था.\n३) संपूर्ण शरीरा मधील संवेदना अनुभव\n४) कृती संवेदन सजगता.\nप्रत्येक आठवडा याचे ट्रेनिंग व थेरपी आसेल.समस्या नुसार वेळापञक बदल करण्यात येतील.\nया ट्रेनिंग व थेरपी साठी आपला १५ ते २० मिनिटांचा कालावधी प्रत्येक दिवशी देणे गरजेचे आहे.\nआपल्या शंका व आधिक माहितीसाठी संपर्क करा.\nराहुल दळवी - माईंडफुलनेस थेरपिस्ट व ट्रेनर\nवैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक. 07066217153\nRent Book: विचारांची,भावनेची सजगता - सेशन ९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2691128", "date_download": "2019-01-20T22:07:59Z", "digest": "sha1:KXRVFT56QDX67RBG76TRB6JS5WW7AQ33", "length": 4338, "nlines": 21, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "मोबाईल रूपांतरण करण्यासाठी मिमल", "raw_content": "\nमोबाईल रूपांतरण करण्यासाठी मिमल\nदिवसाचा चार्ट: ज्या ग्राहकांनी स्मार्टफोनवर रूपांतर करणे थांबविले आहे असे प्रमुख कारण\nकिरकोळ विक्रेत्यांसाठी एम-कॉमर्सचे अंतर एक प्रसिद्ध आणि वाढत आव्हान आहे. आम्ही सर्व स्मार्टफोन वापर मध्ये जबरदस्त वाढ% डिजिटल मिनिटांचा मोबाइल भाग% मध्ये वाढत द्वारे दर्शविल्याप्रमाणे माहित म्हणून, आमच्या मोबाइल स्मार्टफोन आकडेवारीचा सारांश यूएस मध्ये 71% वाजतो, कॅनडा मध्ये 62%, 61% मध्ये यूके आणि लॅटिनमध्ये जास्त (मेक्सिको, 75%) आणि दक्षिण अमेरिका (ब्राझिल, 72%) आणि आशियामध्ये अजूनही उच्च (चीन, 71% आणि सेमील्ट 91%).\nकिरकोळ विक्रेत्यांसाठी समस्या आहे की स्मार्टफोनवरील ईकॉमर्स रूपांतर दर डेस्कटॉपपेक्षा फारच कमी आहेत. थंबच्या नियमाप्रमाणे, डेस्कटॉपवरील अर्ध्या रूपांतरण दर निम्मे आहेत - frezyderm αντιηλιακά προσωπου skroutz. हे अंशतः अपरिहार्य आहे कारण काही स्मार्टफोन वापरकर्त्यांना सोयीसाठी डेस्कटॉपवर खरेदी करण्यास प्राधान्य देते जेव्हा ते स्मार्टफोनवर ब्राउझ करणे प्राधान्य देतात तरीही, बरेच रिटेलर रूपांतरणांना चालना देण्यासाठी त्यांच्या मोबाईल रूपांतरण दर ऑप्टिमायझेशनकडे पहात आहेत.\nकॉमस्कोर मोबाईल Semaltलेट अहवालामध्ये स्मार्टफोनवर बदल न केल्याबद्दल कारणास्तव काही उपयुक्त अंतर्दृष्टी आहेत आणि एम-कॉमर्स अंतराचे प्रमाण दर्शविते - विक्री किंमतीच्या 80% अजूनही यूएसमध्ये डेस्कटॉपवर आहेत, तर 69% वेबसाइट भेटी मोबाईल वर.\nदिलेल्या कारणांमुळे ग्राहकांना त्यांचे स्मार्टफोन अनुभवाचे संशोधन आणि चाचणी करण्यासाठी आणि ग्राहकांना आश्वासन देण्याकरता त्यांचे संदेश सुधारण्यासाठी कोणत्या विक्रेत्यांचा उपयोग केला जाऊ शकेल यावर लक्ष केंद्रित केले.\nस्त्रोत (1 9): कॉमर्सकोर मोबाईल हिपॅरिकी अहवाल\nशिफारस केलेले स्त्रोत (1 9): ईकॉमर्स मार्केटिंग टूलकिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/mpsc-pasi-main-exam-result-12092018.html", "date_download": "2019-01-20T21:30:49Z", "digest": "sha1:3EIMWQ4SLHE6LRPIGMZKKVN66EDILCCS", "length": 5101, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत PSI पदांची मुख्य परीक्षा वेळापत्रक २०१७", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत PSI पदांची मुख्य परीक्षा वेळापत्रक २०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत PSI पदांची मुख्य परीक्षा वेळापत्रक २०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत PSI पदांची मुख्य परीक्षा वेळापत्रक उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/geet-es-1171/", "date_download": "2019-01-20T21:55:52Z", "digest": "sha1:6U2IXNOBWHWTIQO2MBA6AIW5XAGMK6KG", "length": 6299, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "गीत ये न ते जुळून", "raw_content": "\nगीत ये न ते जुळून\nगीत ये न ते जुळून\t- डॉ.सुनील अणावकर\nअमेरिकेत वास्तव्य असलेले डॉ सुनील अणावकर आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून लेखन करतात. त्यांच्या कथा विविध मासिके / पत्रिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या \"मीनाकुमारीच्या शोधात\" या कथासंग्रहाबरोबरच त्यांचे \"गीत ये ते ने जुळुनी\" हे दोन अंकी मराठी नाटक आम्ही प्रकाशित करीत आहोत.. या नाटकाची कल्पना ए.आर. गर्नी यांच्या \"लव लेटर्स \" आणि जावेद सिद्दिकी यांच्या \"तुम्हारी अमृता\" या दोन नाटकांपासून सुचली आहे.\nअंक पहिला मकरंद - “हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर लीसा, हॅपी बर्थडे टू यू” फार मजा आली तुझ्या वाढदिवसाला. खूप एंजॉय केली मी तुझी पार्टी. केक पण अगदी मस्त होता. तुला खरं सांगू का” फार मजा आली तुझ्या वाढदिवसाला. खूप एंजॉय केली मी तुझी पार्टी. केक पण अगदी मस्त होता. तुला खरं सांगू का मी आयुष्यात पहिल्यांदाच केक खाल्ला. खूप आवडला मला. तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी म्हटलेली गाणी, नाच - सगळं काही खूप खूप आवडलं मला. तुझ्या मम्मीनेही हिंदी सिनेमातलं ते “बार बार दिन ये आये” हे बर्थडेचं गाणं किती छान म्हटलं मी आयुष्यात पहिल्यांदाच केक खाल्ला. खूप आवडला मला. तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी म्हटलेली गाणी, नाच - सगळं काही खूप खूप आवडलं मला. तुझ्या मम्मीनेही हिंदी सिनेमातलं ते “बार बार दिन ये आये” हे बर्थडेचं गाणं किती छान म्हटलं ते गाणं सारखं रेडियोवर लागतं. खूप लोकप्रिय झालंय. मलाही पाठ झालंय. वाढदिवस अशा पद्धतीनेही साजरा करतात ते मला ठाऊकच नव्हतं. आमच्या घरी वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरे होतात. माझ्या वाढदिवसाला माझी आई चांदीच्या ताटात वरण-भात, तूप, एक दोन माझ्या आवडीच्या भाज्या, पुरणपोळी किंवा श्रीखंड वगैरे प्रकार वाढते. ताटाभोवती एक सुंदर रांगोळी काढते. “हॅपी बर्थडे”चं गाणं नाही, डान्स नाहीत आणि केक तर नाहीच. म्हणजे अगदी मराठी चित्रपटासारखं. तुझा बर्थडे हिंदी पिक्चर सारखा झाला. काही महिन्यांपूर्वीच माझा वाढदिवस झाला. तेरा वर्षे पूर्ण झाली. तुझं तेरावं वर्ष आता सुरू झालं ना ते गाणं सारखं रेडियोवर लागतं. खूप लोकप्रिय झालंय. मलाही पाठ झालंय. वाढदिवस अशा पद्धतीनेही साजरा करतात ते मला ठाऊकच नव्हतं. आमच्या घरी वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरे होतात. माझ्या वाढदिवसाला माझी आई चांदीच्या ताटात वरण-भात, तूप, एक दोन माझ्या आवडीच्या भाज्या, पुरणपोळी किंवा श्रीखंड वगैरे प्रकार वाढते. ताटाभोवती एक सुंदर रांगोळी काढते. “हॅपी बर्थडे”चं गाणं नाही, डान्स नाहीत आणि केक तर नाहीच. म्हणजे अगदी मराठी चित्रपटासारखं. तुझा बर्थडे हिंदी पिक्चर सारखा झाला. काही महिन्यांपूर्वीच माझा वाढदिवस झाला. तेरा वर्षे पूर्ण झाली. तुझं तेरावं वर्ष आता सुरू झालं ना जपून रहा हं. मुलींच्या बाबतीत ‘तेरावं वरीस धोक्याचं’ असं म्हणतात ना जपून रहा हं. मुलींच्या बाबतीत ‘तेरावं वरीस धोक्याचं’ असं म्हणतात ना एक गाणं पण आहे तसं. खरं म्हणजे मला माझी आई तुला प्रत्यक्षात भेटून तुझे आभार मान म्हणून सांगत होती. पण मला हिम्मत नाही झाली. म्हणून मी हे पत्र सुगंधाताई म्हणजे माझ्या बाबांच्या कपौंडरच्या बायकोबरोबर पाठवतोय. ती आमच्या घरचीही कामं करते अधून मधून. आणि तुला ती ओळखते म्हणे. ती तुला हे पत्र लपवून आणून देईल. इतर कोणालाही कळणार नाही. मी तिला अख्खा रुपया दिलाय या कामासाठी. तेव्हा तुला तिला आणखी वेगळं काही देण्याची गरज नाही. तुला उत्तर लिहावंसं वाटलंच तर तेही तिच्याकडेच दे. आणि हो. तुझ्या वाढदिवसाला मला बोलावल्याबद्दल तुझ्या आजीलाही माझे थँक्स दे\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: गीत ये न ते जुळून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-20T21:27:44Z", "digest": "sha1:JM7UYFT2BPX3WSK45K5KPYAFMSRVOHPW", "length": 46821, "nlines": 194, "source_domain": "shivray.com", "title": "दक्षिण दिग्विजय मोहीम | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगन���मी कावा – युध्दतंत्र\nशिवराय कर्नाटक मोहीम - Shivray Karnatak Mohim\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” \nत्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.\nदरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.\n६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आले���्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.\nह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”\nही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.\nमहाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.\nमहाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.\nआताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच त्याने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण आयताच मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन किल्ला महाराजांच्या हवाली केला. किल्ला ताब्यात येताच किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा खंदक आहे आणि किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. महराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ टेकडीवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. ���रंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही.\nह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल. म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार होतो. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली आहे असे सांगितले होते, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची म्हणजेच व्यंकोजी राजांची भेट घेतली. साहजिकच त्यांनी जहागीरीतील महाराजांचा अर्धा हिस्सा धुडकावून लावला. मग पुढे महाराजांनी तो प्रदेश युद्ध करून जिंकून घेतला.\nइथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेध घालून अरणी जिंकली त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.\nह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.\n- शिवराय दक्षिण दिग्विजय – सुहास झेले\n- दक्षिण दिग्विजय – मुकुंद जोशी\n- जनसेवा समिती विलेपारले ह्यांचा अभ्यासवर्ग (१६ डिसेंबर २०१२) यांची संदर्भपुस्तिका\n- अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल���या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच,…\nSummary : महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते. औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.\nPrevious: कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nNext: छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड ��ढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nइंद्र जिमि जंभ पर\nमोडी वाचन – भाग ५\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/samaj-seva-ahe/", "date_download": "2019-01-20T21:00:48Z", "digest": "sha1:2R7E2FJBBUAG2QBRP35YY5EC2EMAAA6U", "length": 5217, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "समाज सेवा आहे | Samaj seva Ahe", "raw_content": "\nया वर्गातील आणखी काही लेख\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघोंगावत लाट येते सुनामी\nमीरा होती कृष्ण दिवानी\nडोळ्यात साठवीन तुझी छबी\nघेऊ नये उंटाचे मुके\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged चारोळी, समाजसेवा, सोशल वर्कर on जुन 14, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← आनंदी आनंद गडे कारकून आणि कारभारी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3295", "date_download": "2019-01-20T20:55:21Z", "digest": "sha1:7TESGRPHFFCHA6AK6XW3JNYADX22WOTC", "length": 28256, "nlines": 68, "source_domain": "mr.upakram.org", "title": "'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स\nरोश त्यावेळी सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्पादन करत असे. अशी उत्पादने बनवणार्‍या अन्य कंपन्यांना रोशने आपली उत्पादने घाऊक भावात कमी किंमतीने देऊ करून आपले कारखाने बंद करावेत यासाठी राजी करत असे. अर्थात यात एका बाजूने त्या उत्पादकाचा प्रत्यक्ष फायदा ही लालूच, नपेक्षा त्याच्या ग्राहकांना त्याच्या घाऊक खरेदी किंमती इतकीच किरकोळ विक्रीची किंमत देऊ करण्याची अप्रत्यक्ष धमकी असे दुहेरी शस्त्र वापरले जाई. अॅडम्सच्या कारकीर्दीतच किमान पाच प्रमुख उद्योगांनी आपले कारखाने बंद करून आवश्यक ती जीवनसत्त्वे रोशकडून घ्यायला सुरवात केली.\nयाच दुहेरी अस्त्राचा वापर करूनच अमेरिकेत बड्या मॉल कंपन्यांनी स्थानिक 'अंकल-आंटी शॉप्स'चा बळी कसा घेतला याचे सुरेख विवेचन अनिल अवचट यांच्या 'अमेरिका' या पुस्तकात आले आहे. याच भयाने उत्तर भारतात रिटेल चेन-शॉप्सना विरो�� करून ती बंद पडण्यात आली. (अर्थात ही नाण्याची केवळ एक बाजू आहे हे ही खरेच आहे.) पेप्सी नि कोकाकोला या दोन कंपन्यांना भारताबाहेर घालवणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांना प्रगतीविरोधी म्हणून लाखोली वाहण्यात आली. नंतर आलेल्या सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा झेंडा खांद्यावर घेताना या दोन कंपन्यांना दारे खुली करताच अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ सर्वच भारतीय शीतपेयांच्या कंपन्यांचा घास घेतला हा अगदी ताजा इतिहास आहे.\nज्यांना वरील पहिल्या प्रकारे वठणीवर आणता येत नसे त्यांच्यासाठी रोशचा दुसरा फास तयार होताच. जीवनसत्त्वे नि रसायने बनविणार्‍या सर्व प्रमुख उत्पादकांना एकत्र आणून एक सर्वमान्य किंमत निश्चित करून घेणे (collusion and price fixing) यासाठी रोशच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रोशतर्फे अशा उत्पादकांच्या कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जात. वरवर पाहत यात किंमतीत तफावत राहू नये जेणेकरून रोशसारख्या मोठ्या कंपन्यांनी किंमत कमी ठेवून अन्य उत्पादकांना अनाठायी स्पर्धेत लोटू नये व त्यांचे खच्चीकरण करू नये असा उदात्त हेतू असावा असे वाटते. पण ग्यानबाची मेख अशी होती, की जर एखाद्या अन्य - स्थानिक वा छोट्या - उत्पादकाचे नि रोशचे उत्पादन एकाच किंमतीला मिळत असेल तर साहजिकच ब्रँड-नेम असलेल्या रोशच्या उत्पादनालाच ग्राहक अधिक पसंती देत. अर्थात हे तर्कशास्त्र ग्राहकांपर्यंत पोचवण्याची रोश व्यवस्थित काळजी घेई हे वेगळे सांगायची गरत नाही.\nअशा तर्‍हेने एकाधिकारशाही (Monopoly) नि एकाधिकारशाही मोडून काढण्याचे उपाय या दोन्ही मार्गाने रोश स्वत:च्या फायद्याचे तेच घडवून आणत असे.\nदेशोदेशी शाखा असलेल्या रोशला विविध देशातून येऊ शकणार्‍या मागणीचा वेध घेण्याचे, अंदाज बांधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले होते. एकदा हा अंदाज उपलब्ध झाला कि उत्पादन त्या दृष्टीने वाढवण्याऐवजी उत्पादन त्या मागणीहून कमी ठेवले जाई. यासाठी काही कारखाने बंद ठेवावे लागले तरी पर्वा केली जात नसे. एखाद्या आणिबाणीच्या क्षणी उत्पादन वाढवण्याऐवजी कमी करून किंमती भरमसाठ वाढवल्या जात. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे भारतात इन्फ्लुएंझाची साथ आली असताना आवश्यक औषधांचे उत्पादन कमी करून रोशने त्याच्या वाढलेल्या किंमतीचा फायदा घेऊन प्रचंड नफा कमावला होता. स्वतः बराच काळ लॅटिन अमेरिकेतील गरीब देशात काढलेल्या अॅडम्स���ा तेथील जीवनसत्त्वांच्या अभावी नि:सत्त्व झालेले जीव दिसत होते तर दुसरीकडे त्यांच्या मूळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न न करता त्यांना जीवनसत्त्वे देणारी औषधे विकून आपले उखळ पांढरे करून घेणारी व्यवस्था दिसत होती. अॅडम्स म्हणतो 'या उद्योगधंद्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान अशा कुणी तरी या सार्‍या (अनैतिकता बोकाळलेल्या) स्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे होते.' अशी कोणतीही यंत्रणा स्वित्झर्लंडमधे अस्तित्वात नव्हती, आजही नाही. परंतु यानंतर बाजारपेठ व्यापक करण्याच्या दृष्टीने १९७२ च्या डिसेंबार महिन्यात रोशने 'युरपिअन इकनॉमिक कमिटी (ई.सी.सी.) बरोबर खुल्या व्यापाराचा करार केला नि अशी व्यवस्था अॅडम्सला उपलब्ध झाली.\nरोशचा आणखी एक मास्टरस्ट्रोक म्हणजे तथाकथित 'एकनिष्ठेचा करार'. अनेक बड्या ग्राहकांना पटवून हा करार त्यांच्या गळी उतरवण्यात आला होता.\n१. यानुसार त्या ग्राहकाला आपल्या गरजेच्या किमान नव्वद ते पंचाण्णव टक्के माल हा रोशकडून घ्यावा लागे. या बदल्यात ख्रिसमसच्या काळात रोशकडून त्यांना रोखस्वरूपात पाच ते दहा टक्के सूट देण्यात येई. अर्थात बिल पूर्ण रकमेचे देण्यात येत असल्याने एक प्रकारे काळा पैसा निर्माण करण्यास मदत होई.\n२. याशिवाय त्या ग्राहकाला अन्य उत्पादकाकडून रोशपेक्षा कमी दराचे कोटेशन मिळाल्यास तर त्याने ते रोशला कळवणे बंधनकारक होते. यानंतर या दरात रोश मालाचा पुरवठा करणार का हे रोशला विचारणे बंधनकारक होते. रोशने याबाबत निर्णय घेतल्याशिवाय त्या उत्पादकास ऑर्डर देण्यास मनाई होती. हे कलम अन्य उत्पादकांवर उघड अन्याय करणारे होते. एवढेच नव्हे तर एका अर्थाने आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणार्‍या या प्रोफेशनल हेरांचे जाळेच रोशला उपलब्ध झाले होते. त्यायोगे प्रतिस्पर्धी उत्पादनाची इत्थंभूत माहिती रोशला मिळे नि त्यावर उपाययोजना करण्यास पुरेसा वेळ नि आयती व्यवस्था मिळत असे.\n३. रोश उत्पादन करीत असलेल्या एकाही उत्पादनाबाबत वरील अटींचा भंग झाल्यास ग्राहकाला वरील सूट मिळत नसे.\n४. लेखी करार करण्यास अनुत्सुक ग्राहकांसाठी केवळ 'परस्पर-सामंजस्य' या पातळीवरही सदर करार वैध मानला जाई.\n५. असा करार करणार्‍या ग्राहकांना रोशच्या उत्पादनाचा पुरवठा करण्यात नेहमीच अग्रक्रम दिला जाई. याचा एक अर्थ असा होता कि ज्यांनी करार केलेला नाही त���यांना तुटवड्याच्या काळात ज्या ग्राहकांनी करार केलेला नाही त्यांनी आधी मागणी नोंदवूनही मागाहून आलेल्या करारबद्ध ग्राहकाच्या मागणीमुळे आवश्यक माल मिळेलच याची शाश्वती नव्हती. ज्या लहान ग्राहकांना असा करार करणे शक्य नव्हते त्यांना मूग गिळून बसण्यापलिकडे काहीच करता येत नसे. १९७१ साली जीवनसत्त्वाच्या आगामी तुटवड्याचा अंदाज घेऊन रोशने त्या कारणास्तव अनेक ग्राहकांना अशा करारात बांधून घातले होते.\nजीवनसत्त्वांच्या उत्पादनात सुमारे ७५% वाटा हा मांसासाठी होणार्‍या पशुपालन व्यवसायात लागणार्‍या प्राण्यांच्या पोषकद्रव्यांचा होता. त्यामुळे मांसाची विक्री किंमत ही थेट या जीवनसत्त्वांच्या किंमतीवर अवलंबून होती. अमेरिका वगळून अन्य देशातील अशा जीवनसत्त्वांची विक्री वार्षिक सत्तर कोटी डॉलर्सहून अधिक होती. हा आकडा ७०च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे लक्षात घेतले तर ही बाजारपेठ किती प्रचंड मोठी होती हे लक्षात येईल. यात मोठा वाटा युरपचा होता. या प्रचंड बाजारपेठेत वरील उपायांचा परिणामकारण वापर केल्याने रोशला स्पर्धक जवळजवळ नव्हतेच.\nअशा तर्‍हेने रोश हजार हातांनी आपला फायदा लाटत असताना याविरुद्ध कोणीच कसा आवाज उठवत नव्हतं असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. शासकीय यंत्रणा यात काहीच करू शकत नव्हत्या का असे प्रश्न पडतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. तो म्हणजे रोश ही 'स्वित्झर्लंड'मधे मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती. मुळात स्वित्झर्लंड या देशाचे कायदे अतिशय लवचिक नि रोशचे अनेक राष्ट्रात अस्तित्व असल्याने 'अधिकारक्षेत्राचा' (Jurisdiction) महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होत होता. याशिवाय असा आवाज उठवायचा कोणी (व्यक्ती की व्यवस्था) हा प्रश्न होताच. त्यात स्विस कायदे कंपनीला अनुकूल असल्याने (याचा दाहक अनुभव अॅडम्सला पुढे आलाच) निदान स्विस सरकार तरी या फंदात पडेल हे शक्यच नव्हते. त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा देशात आणणार्‍या कंपनीचा गळा सरकार धरू पाहील हे अशक्यच होते. (स्विस बॅंकात ठेवलेला आपल्या देशातील काळा पैसा परत आणण्याच्या मोहिमेला स्विस सरकार/बँका वाटाण्याच्या अक्षता लावतात ते याच कारणाने. उद्या हा सगळा पैसा भारताने परत आपल्या देशी नेला तर ते त्यांचे मोठे नुकसानच आहे. अशा स्थितीत ते अशा प्रयत्नां��ा सहकार्य करणार नाहीत हे उघड आहे.) एखाद्या व्यक्तीने हे शिवधनुष्य उचलायचे तर त्याला कंपनी व्यवहाराची बारकाईने माहिती हवी. अशी व्यक्ती साहजिकच कंपनीच्या उच्च वर्तुळातील हवी नि बराच काळ स्वित्झर्लंडमधील मुख्यालयाशी संबंधित हवी. इथेच अॅडम्सला आपण काही करू शकू असा विश्वास वाटला.\nपरंतु नुसते ठरवणे नि करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. कारण अशा अवाढव्य कंपनीच्या गळ्याला नख लावताना त्यावर आधारित अन्य समस्यांचा विचारही करावा लागतो. रोशचे मुख्यालय असलेली बाझल् नगरी ही संपूर्ण रोशमय झालेली होती. येथील नागरिक हे रोशचे पूर्ण पक्षपाती झालेले होते. याची एकाहुन अधिक कारणे होती. पहिले मह्त्त्वाचे कारण म्हणजे येथील नागरिकांची ही कंपनी मुख्य आश्रयदाती होती. यामुळे अन्नदात्याविरुद्ध त्यांचा पाठिंबा इतर कोणाला - मग भले तो भ्रष्टाचाराविरोधात का असेना - मिळेत हे बिलकुल संभवत नव्हते. (आपल्याकडेही आपण 'कर्मचार्‍यांची संभाव्य बेकारी' ही ढाल पुढे करून अनेक बेकायदेशीर उद्योग कायदेशीर होतात. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमाप पैसा करणारे पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना करायला पैसा नसल्याचे सांगून हात वर करतात, कारवाईची शक्यता दिसताच उद्योग बंद करून कर्मचार्‍यांना बेरोजगार करण्याची धमकी देतात. साहजिकच कर्मचार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे जनमत कंपनीच्या बाजूने झुकते नि या दबावाचा वापर करून असे उद्योग कारवाईतून सूट मिळवतात नि उजळ माथ्याने पुन्हा तसेच धंदे चालू ठेवतात.) तर या मुख्य कारणाने नि अन्य काही दुय्यम कारणाने बाझल् नगरीचे सारे अर्थकारण नि जीवनमानच रोशने ताब्यात ठेवल्याने तेथे असणारा कोणीही तिच्याविरुद्ध ब्र देखील उच्चारू शकत नसे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील बंधने - जसे कुटुंबिय, सुखवस्तू आयुष्याची लागलेली चटक इ. - लक्षात घेता कोणी या फंदात कधी पडेल हे जवळजवळ अशक्य होते. अॅडम्स म्हणतो 'मागे वळून पाहताना एका गोष्टीवरून मला मानवी स्वभावाची मोठी गंमत वाटते. या काळात मी स्वतःला असा प्रश्न कधीही विचारला नाही की एवढ्या लठ्ठ वेतनाला मी स्वतः लायक होतो का ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का\nरोशची ऐंशी टक्के उलाढाल ही फक्त दहा उत्पादनांवर अवलंबून होती. यातच त्या काळात परिसच समजली जाणारी अश��� लिब्रियम आणि वॅलियम ही दोन ट्रँक्विलायजर्स (Tranquilizers) होती. नागरी नि धावपळीच्या जगण्यात ही औषधे अत्यावश्यक भाग होऊन बसली होती. त्यामुळे या दोन उत्पादनांवरच रोश अमाप पैसा कमवत होती. नेमक्या याच दोन औषधांवर सत्तरीच्या उत्तरार्धात गंडांतर आले.\nया भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.\n१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.\n(पुढील भागातः मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश)\nवर नमूद केलेली व्यावसायिक धोरणे (एकाधिकार गाजवणे, स्पर्धकांना साम दाम दंड भेद या सर्व मार्गाने बाजूला करणे वगैरे) सगळ्या क्षेत्रात चालत आली आहेत. ती नकोत म्हणून खुली अर्थव्यवस्था नाकारण्याचे परिणाम जगाने पाहिले आहेत. यात रोशने अनैतिक किंवा बेकायदेशीर असे काय केले याचा खुलासा होत नाही.\nतथाकथित खुल्या स्पर्धेचे गोडवे गाणार्‍या देशांनाही शासकीय नियंत्रणाचे महत्व पटल्याचे मंदीच्या काळात दिसलेच. अर्थात, मायक्रोसॉफ्टविरुद्धच्या खटल्यांमध्येही ते थोडे दिसलेच होते.\nतटस्थतेच्या नावाखाली स्वित्झर्लंड कायमच न्यायाकडे/नैतिकतेकडे दुर्लक्ष करीत आले आहे, परकीय कंपन्यांना करमाफी असो वा ज्यूंचे पैसे परत करण्याचे उदाहरण असो वा नाझींना मदत करण्याचे उदाहरण असो.\nऍडम्सने ही माहिती ई.सी.सी. ला दिली त्यात त्याचा काही आर्थिक लाभ असल्याचे आरोप झाले काय दुसर्‍या बायकोची सुपारी देण्याविषयीच्या आरोपांमुळे ऍडम्सही धुतल्या तांदुळाचा नसावा असे वाटते.\nइतर फार्मा कंपन्यांची धोरणे याविषयात कशी होती हे जाणण्याची उत्सुकता लागली. वाचते आहे. पुलेशु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Seevetal+de.php", "date_download": "2019-01-20T20:53:15Z", "digest": "sha1:DDNXUNEGK6YRWMBDG2X4N5KIYTMKUXIO", "length": 3418, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Seevetal (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Seevetal\nक्षेत्र कोड Seevetal (जर्मनी)\nआधी जोडलेला 04105 हा क्रमांक Seevetal क्षेत्र कोड आहे व Seevetal जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Seevetalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Seevetalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +494105 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSeevetalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +494105 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00494105 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%BF-2/", "date_download": "2019-01-20T20:54:53Z", "digest": "sha1:VEOPU3WV4NEE752YCOOMCGDO4QYIECVK", "length": 6151, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे? जाणून घेण्यासाठी फोटो – Bolkya Resha", "raw_content": "\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nमिनिटाला बदलणारे हिरो- हिरोईनचे एवढे महागडे कपडे शेवटी जातात कुठे\nचित्रपटात हिरो हिरोईन यांच्यासाठी वापरण्यात येणारे कपडे नेमके कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास ” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न बहितेक जणांना पडला असेल. कारण या वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर खूप सारा खर्च केला जातो.” देवदास ” या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या साड्यांची किंमत २५ ते ३० लाख इतकी सांगितली जात होती. तसेच “ ऍकशन रिप्ले ” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय हिने तब्बल १२५ ड्रेस बदलले होते. त्यामुळेच मिनटा- मिनिटांत बदलले जाणारे हे कपडे शेवटी कुठे जातात हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. म्हणूनच याविषयी जाणून घेऊयात…\nचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरण्यात येणारे सगळेच कपडे एका पेटीत बंद करून ठेवण्यात येतात. पुढे हेच कपडे दुसऱ्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला सोडून इतरांसाठी वापरण्यात येतात. दुपट्टा, घागरा याची जोडी दुसऱ्या कापड्याबरोबर मॅच करून पुन्हा हे कपडे वापरले जातात. कधीकधी एखाद्या मुख्य कलाकाराला यातील कपडे आवडले किंवा एक आठवण म्हणून एखाद्याला ते घरी न्यावेशे वाटले तरी त्यांना तशी परवानगी दिली जाते. या सर्व कपड्यांच्या खर्चाचा समावेश प्रोडक्शन हाऊस मध्ये केलेला असतो. असेही सांगण्यात येते की, कधीकधी या कपड्याची बोली देखील लावली जाते. यातून मिळणारा पैसा गरिबांच्या मदतीसाठी वापरण्यात येतो.\nआजकाल टीव्ही मालिकेत देखील अशाच भारी कपड्याचा सर्रास वापर होताना दिसतो. वेगवेगळ्या मालिकेत वापरले जाणारे कपडे पुन्हा ओळखू न यावेत यासाठीची खबरदारी घेतली जाते.\nपाल अंगावर पडली की लगेचच अंघोळ का करावी ….यामागे आहे ” हे” शास्त्रीय कारण.\nतुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n31047", "date_download": "2019-01-20T21:34:10Z", "digest": "sha1:RY44KZC7CPSDYFCIH6VKMDER463Q4WPN", "length": 9772, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Minecraft - Pocket Edition Android खेळ APK (com.mojang.minecraftpe.demo) Mojang द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करण���रे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Minecraft - Pocket Edition गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w673418", "date_download": "2019-01-20T21:32:22Z", "digest": "sha1:WRDVWOIQO2VPZK43FJ3GAS677TKOQDPK", "length": 10467, "nlines": 248, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "हे मॅक नाही वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली लोगो / ब्रांड\nहे मॅक नाही वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपल��ड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमॅक आयपॉड ऍपल आयवर्क लेपर्ड 29665 720x1280\nऍपल मॅक पीसी संगणक ब्लॅक व्हाईट\nऍपल मॅक ऍपल आय 1 9 77 मॅकिन्टोश\nएलव्ही ब्लॅक अँड व्हाईट\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर हे मॅक नाही वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=42%3A2009-07-15-04-00-30&id=259004%3A2012-11-01-16-08-42&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T21:59:28Z", "digest": "sha1:UVSMBJPRXYBQZYYQA6R5IIA72TUBW2HQ", "length": 7194, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महापौरपदासाठी मनसेची खलबते", "raw_content": "\nकल्याण-डोंबिवलीतील स्थानिक नेतेही अंधारात\nकल्याण/ भगवान मंडलिक - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\nयेत्या सहा महिन्यांत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौरांची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने या पदावर दावा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवून वरिष्ठ पातळीवर मोठय़ा हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. ठाणे पालिकेत शिवसेनेने निवडणुकीनंतर मनसेला दिलेला धोबीपछाड विचारात घेऊन, तसेच जिल्ह्य़ातील शिवसेनेचे अस्तित्व खिळखिळे करण्याचा विडा उचललेल्या जिल्ह्य़ातील काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचाही मनसेच्या या सुप्त हालचालींमध्ये तुरळक सहभाग असल्याचे बोलले जात आहे. ठाणे पालिकेत स्थायी समिती सभापतीपद काँग्रेसला देऊन राष्ट्रवादीने या पालिकेतील आपला आर्थिक वरचष्मा कायम ठेवला.\nत्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली पालिकेतील महापौर पद तडजोडीने पटकावून शिवसेनेला ठेंगा दाखवायचा. सेनेच्या जिल्हा, मुंबईतील नेत्यांना नामोहरम करायचे अशी खेळी या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर आखली जात असल्याचे समजते. या सर्व प्रक्रियेत स्थानिक मनसे, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. २०१४ च्या निवडणुकांची तयारी म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील पालिकांमधील शिवसेना-भाजप युतीची सत्ता खिळखिळी करायची.\nदरम्यानच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून या पालिकांना भरघोस निधी मिळवून झटपट विकासकामे करायची आणि युतीच्या सत्तेला काळ्या यादीत टाकून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे ढोल पिटायचे अशीही खेळी यामागे आघाडीच्या नेत्यांकडून खेळली जात आहे. सेनेच्या जिल्हा नेतृत्वाची यापूर्वीसारखी संपलेली सद्दी, अंतर्गत गटबाजीच्या राजकारणानेही शिवसेनेत निर्माण झालेले कलह, भाजपच्या नगरसेवकांना सेनेकडून महासभेत मिळत असलेली दुय्यम दर्जाची वागणूक या सर्व खेळींचा उपयोग आगामी महापौर पद बदलण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. या सर्व सत्ता बदलात ठाण्यातील आघाडातील नेते, मनसेचा डोंबिवलीतील एक बडा नेता गुफ्तगू करीत असल्याचे बोलले जात आहे. कल्याण पालिकेतील शिवसेनेत पेणकर गट, दीपेश म्हात्रे गट, मल्लेश शेट्टी गट सक्रिय आहेत. या गटबाजीमुळे शिवसेनेत एकवाक्यता नाही. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांना दहा वर्षे सत्���ेत राहून एकदाही मानाचे पद देण्यात आलेले नाही. ही सल सेनेला नेहमीच सत्तेसाठी पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या मनात आहे. त्यामुळे ऐनवेळी या मंडळींची नाराजीही सेनेला भोवू शकते, असे सांगण्यात येते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्याच्या वेळी जिल्ह्य़ातील काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर पदाच्या खेळीसाठी मनसे, काँग्रेस आघाडी, नाराज शिवसेना गट यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व हालचालींविषयी सर्वपक्षीय नेते मौन बाळगून आहेत, असे काहीही नाही एवढीच प्रतिक्रिया देण्यात येत आहे. पालिकेत शिवसेनेचे ३८ नगरसेवक, भाजपचे ९, मनसेचे २८, काँग्रेस १५, राष्ट्रवादी १७ असे पक्षीय बलाबल आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T20:50:47Z", "digest": "sha1:RQEGTOESU2LEQAG2BKIMCU72WCBRAXIR", "length": 6880, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "हिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस “बाळजीपंत ” यांची भूमिका साकारली या अभिनेत्याने…याआधी याच मालिकेत आणखी एक भूमिका साकारली – Bolkya Resha", "raw_content": "\nहिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस “बाळजीपंत ” यांची भूमिका साकारली या अभिनेत्याने…याआधी याच मालिकेत आणखी एक भूमिका साकारली\nहिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस “बाळजीपंत ” यांची भूमिका साकारली या अभिनेत्याने…याआधी याच मालिकेत आणखी एक भूमिका साकारली\nहिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस “बाळजीपंत ” यांची भूमिका साकारली या अभिनेत्याने…याआधी याच मालिकेत आणखी एक भूमिका साकारली\nस्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा कालचा भाग तुम्ही पहिला असेल. हिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस बाळजीपंत याना संभाजी महाराजांनी सदरेवर बोलावले. अण्णाजी पंतांच्या काटातील बाळजीपंत याच्यावरील शिक्षेची सुनावणी या सदरेवर करण्यात येणार आहे. संभाजी महाराजांनी बाळाजी काकांबद्दल केलेला न्यायनिवाडा आजच्या भागात दर्शवण्यात येणार आहे. बाळाजीपंतांनी साकारलेल्या या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच.याआधीही त्यांनी याच मालिकेत एका मुघल सरदाराची भूमिका निभावली होती.\nखूप कमी लोकांच्या हे लक्षात असेल की त्यांनी दिलेरखानाच्या छावणीतील मुघल सरदार “बहादूर खान” यांची भूमिका साकारली होती. एक अभिनेता म्हणून त्यांच्या या भूमिकेचे देखील विशेष कौतुक पाहायला मिळाले. या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नाव आहे “नझर खान” .\nनझर खान यांनी मराठी हिंदी चित्रपट, मालिका क्षेत्रात आपल्या अभिनयाचा चांगलाच जम बसवला आहे. क्राईम पेट्रोल, फिअर फाईल्स यासारख्या टीव्ही मालिकेत त्यांनी अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी खलनायक तर कधी इन्स्पेक्टर च्या भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. “खिडकी” चित्रपटातील भूमिकेसाठी नुकतेच त्यांना बेस्ट स्पोर्टिंग ऍक्टर चा मान मिळाला आहे. Cintaa( सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन ) च्या आऊटरिच हेल्थफुल साठी सायकोथिरपिस्टची भूमिका त्यांनी बजावली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागात जाऊन फिल्ममेकिंग वर्कशॉप आयोजित करताना दिसतात. अनिल कपूरच्या “राम लखन” चित्रपटात त्यांच्या मित्राची भूमिका त्यांनी बजावली होती. अश्या ह्या विविध रंगाने नटलेल्या अवली कलाकाराला आमचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…\nइशा आणि विक्रांत “विकिशा” यांच्या लग्नाचे फोटो सर्वप्रथम पाहण्यासाठी\n“जोपर्यंत हा उदयनराजे आहे तोपर्यंत तुमची….” उदयनराजेंनी घेतला पुढाकार.\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3495", "date_download": "2019-01-20T21:26:54Z", "digest": "sha1:6M32Z2FBOG2BNRBOQ5GWMQOPTPJIYJHZ", "length": 63055, "nlines": 188, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझा प्रवास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nविष्णुपंत गोडसे गुरुजी यांनी १८५७ साली उत्तर हिंदुस्तानाचा प्रवास केला होता. याबद्दल त्यांनी मोडीत लिहून ठेवले होते पण कुणास दाखवण्याचा धीर झाला नव्हता. साधारण १९०० सालच्या सुमारास त्यांनी आपले हस्तलिखित दाखवले. चि.वि.वैद्य यांनी ते १९०७ साली प्रकाशित केले. नॅशनल डिजिटल लायब्ररीत ते येथे उपलब्ध आहे.\nमराठीतील हे एक महत्वाचे पुस्तक आहे. शंभर उत्तम पुस्तकांमधे याचा समावेश म.टा. ने केला होता (अशी माझी आठवण आहे.).\nआत्मचरित्रात्मक कथनातील एक महत्वाचे पुस्तक, १८५७ सालच्या हकिकतीवर (एकमेव) प्रत्यक्ष दर्शी मराठी लिखाण अशी त्याची ओळख करून देता येईल. लेखकाचा मोकळेपणा या पुस्तकाच्या वाचनातून जाणवतो.\nमराठी पुस्तके साठी या पुस्तकाची निर्मीती करण्याचे काम बरेच दिवस चालू होते. निर्मितीकरण करणार्‍यांच्या अडचणीतून हळू हळू हे पुस्तक मार्गी लागले. हे पुस्तक नेहमीप्रमाणे पीडीएफ आणि एचटीएमएल दोन्ही पद्धतीने देण्याचा विचार होता. पण वेळेवर एचटीएमएल तांत्रिक कारणाने जमले नाही. मराठी पुस्तके मधे हे पुस्तक इथे मिळेल. नेहमीप्रमाणे मुद्रितशोधनाचा प्रयत्न केला आहे. चुका आढळल्यास कळवावे (कुणी चुका दुरुस्त करणार असतील अशा मदतीची आम्हाला गरज आहे.). मूळ पुस्तकाप्रमाणे काही शब्द अर्धवट सोडून दिलेले आहेत. मोडीत लघुकरण करताना कित्येक शब्द समजण्यापर्यंत काही अक्षरे लिहून नंतर दोन दंड लिहिण्याची पद्धत पूर्वी होती. त्याच पद्धतीत हे टंकिले आहे.\nमराठी पुस्तके साठी बुद्धचरित्र भाग एक आणि दोन लेखक धर्मानंद कोसंबी सध्या जवळ जवळ तयार आहे. काही दिवसात ही दोन पुस्तके जालावर येतील.\nपुस्तकातील काही उतारे येथे देत आहे. मूळ पुस्तक वाचण्यास प्रेरणा मिळावी म्हणून.\nसमयी ते सिपाई बोलूं लागले. एक सिपायाचे वय ५० सीचा सुमार होता व एक ३५ साचा सुमार होता. दोहोंपैकी वृद्ध सिपाई याणे बोलण्यास आरंभ केला. इंग्रज सरकार आजदिनपर्यंत राज्य चांगल्या रीतीने करीत आले. परंतु थोडे दिवसावर सरकारची बुध्धी नष्ट जाहाली आहे. कारण गुदस्त साली म्हणजे पाचचार महिन्यावर सुमारे विलायतेकडून काही चमत्कारिक बंदुका म्हणजे कडामिनी, तुबुक अशा तर्हेचच्या हिंदुस्थानात पाठविल्या. त्या बंदुकास गोळी सुमारे जांभळा एवढी लागते. त्याही गोळ्या विलायतेहून इकडे आल्या, त्या बंदुका व गोळ्या पाहून सिपाई लोकांस आनंद जाहला. कारण पहिल्या बंदुकापेक्षा दोनसे कदम गोळी जास्त जात्ये. याकरिता सर्व हिंदुस्थानात बंदुका वाटल्या गेल्या व त्या बंदुकाकरिता काडतुसे तयार विलायतेस करून इकडे सर्व छावण्यांतून पाठविली. ती काडतुसे दातांनी तोडून कार्य करावे लागते. हिंदुस्थानात कलकत्त्यापासून चार कोसावर दमदम म्हणून जे छावणीचे मोठे ���िकाण आहे, तेथे काडतुसे करण्याचा कारखाना सुरू केला आहे. तेथे येक गोष्ट अशी घडली की, कोणी एक ब्राह्मण सिपाई येके दिवशी येका तळ्यावर पाणी भरीत होता, तेथे एक चांभार येऊन त्याजपासी त्याचा लोटा पाणी प्यावयास मागू लागला. तेव्हा ब्राह्मण सिपाई याणे त्याला सांगितले की, मी जर आपला लोटा तुजपासी दिला तर तो विटाळेल, म्हणून तो माझ्याने देववत नाही. ते ऐकून तो चांभार त्यास म्हणाला अहो, तुम्ही जात जात म्हणोन फार उडया मारू नका. आता जी नवी काडतुसे करीत असतात, त्यास गाईची व डुकराची चरबी लावितात. आणि ती चरबी स्वता आपले हातानी काढून देतो. आणखी ती काडतुसे तुम्हाला दातांनी तोडावी लागणार, मग तुमचे सोंवळे ते कोठे राहिले. उगाच रिकामा डौल कशास पाहिजे. असे होता होता दोघे हातपिटीस आले. त्यांची मारामार चालली तेव्हा आसपासचे लोक बहुत जमले. त्यांनी झालेला सर्व वृत्तांत ऐकिला.\nकाही दिवसानी मोरोपंत तांबे यांचे कुटुंब कैलासवासी जाहाले. ते समई झासीवाली राणी ही मुलगी वयानी पाच चार वर्षांचा सुमार असावा. पुढे तांबे याणी ती मुलगी वाढीवली. दुसरे घरात माणूस नव्हते. नेहमी होमशाळेत बापाबराबर येऊन तेथेच खाणेपिणे सर्व बापाबराबरच श्रीमंताकडे होत असे. मुलीस बालबद व मोडी लिहिण्याचा अभ्यास चांगला ठेविला होता व ती मुलगी लहानपणी फार अचपळ असे. बापाची लाडकी असे. कारण तांबे यांस या मुलीसिवाय दुसरे अपत्य कन्या किंवा पुत्र नव्हते, आणि तिची आई कैलासवासी जाहालेली. ही कन्या पोरकी सबब वाड्यांतील सर्व मंडळी त्या मुलीचे लाडच करीत असत, आणि मुलगीही फार हुषार व निर्मळ, शाहाणी गौर वर्णाची, अंगानी कृष व उफाट्याची उंचीची उभारणी चांगली असे. नाक सरळ, कपाळ उंच व डोळे कमलपत्राप्रमाणे वाटोळे असून मोठेमोठे व कान मुखाला शोभा देणारे असे असून मध्यभाग कंबर शरीराचे झोकाप्रो बारीक होती. असी मुलगी पित्याचे घरी दिवसेदिवस वाढत असता वरवर्णिनी जाहाली. दाहा अकरा वर्षांची जाहाली. विवाह करावा तर स्थळाची योजना होईना. कराडे ब्राह्मण ब्रह्मावर्ती थोडे होते सबब तेथे\nगरीब गरिबाच्या मुली सुरूप चांगल्या गोत्रासी पडणार्या. अशा बहुत पाहिल्या, परंतु कोठे जमेना. याचे कारण गंगाधर बाबा राजा हा लौकिकात आठ प्रकारचे षंढ आहेत, त्या प्रो हा राजा षंढ आहे. गंगाधर बाबाचे आचरण असे होते की, आपले वाड्यात माडीवर दोहोचोहो रोजी पुरू�� वेष टाकून स्त्रीचा वेष घ्यावा. पैठणी नेसून जरीकाठी चोळी अंगात घालीत असे. मस्तकावर शेंडी फारच मोठी राखिली होती व काही कृत्रिमी केश लावून सुगंधी तेले लावून वेणी घालीत असे. कधी सर्व वेणीतील नग घालून पाठीवर सोडलेली असे. कधी खोपाही वेणीस असे. मूद वगैरे अलंकार सर्व घालीत असे. गळ्यात मोत्याचे पेंडे व गुजराथी ठुसी वगैरे गळसर्या हि घालून सरी व मोहराची माळ कंठा व मोत्यांच्या माळा घालून हातात गोट पाटल्या व बांगड्या व नाकांत नथ व पायांत तोडेजोडवी वगैरे सर्व स्त्रियांचे अलंकार जडावाचेसु॥ घालून स्त्रियाबराबर बोलणी वगैरे करीत असे. अशा कारणावरून गरीब लोक असा वर पाहून देणे त्यापेक्षा मुलीस पाण्यात लोटणे हे चांगले असे बोलत. काही लोक असे म्हणत की, आठ प्रकार षंढात आहेत त्यापो हा राजा षंढ आहे. गंगाधर बाबाचे आचरण असे होते की, आपले वाड्यात माडीवर दोहोचोहो रोजी पुरूष वेष टाकून स्त्रीचा वेष घ्यावा. पैठणी नेसून जरीकाठी चोळी अंगात घालीत असे. मस्तकावर शेंडी फारच मोठी राखिली होती व काही कृत्रिमी केश लावून सुगंधी तेले लावून वेणी घालीत असे. कधी सर्व वेणीतील नग घालून पाठीवर सोडलेली असे. कधी खोपाही वेणीस असे. मूद वगैरे अलंकार सर्व घालीत असे. गळ्यात मोत्याचे पेंडे व गुजराथी ठुसी वगैरे गळसर्या हि घालून सरी व मोहराची माळ कंठा व मोत्यांच्या माळा घालून हातात गोट पाटल्या व बांगड्या व नाकांत नथ व पायांत तोडेजोडवी वगैरे सर्व स्त्रियांचे अलंकार जडावाचेसु॥ घालून स्त्रियाबराबर बोलणी वगैरे करीत असे. अशा कारणावरून गरीब लोक असा वर पाहून देणे त्यापेक्षा मुलीस पाण्यात लोटणे हे चांगले असे बोलत. काही लोक असे म्हणत की, आठ प्रकार षंढात आहेत त्यापो हा असावा. शास्त्रांत आठ प्रकारच्या लखणापूर्वक व्याख्या आहेत त्यापो हा असावा. शास्त्रांत आठ प्रकारच्या लखणापूर्वक व्याख्या आहेत त्यापो सचेतन पुरुषाचे सिस्न हातात धरून खेळ केला म्हणजे त्या षंढास चेतना व्हावी हा एक प्रकार त्यातच आहे. हा प्रकार या राजास असावा. आणि हेच खरे, कारण प्रथम स्त्रीला येक पुत्र जाहाला होता. ती स्त्री व्यभिचारणी नव्हती, पतिव्रता साध्वी होती असे सर्व सांगतात. याजवरून राजा पुरूष आहे, असे गरीब लोक म्हणणारे त्याचे गोत्रासी व टिपणासी पडूं नये. हा राजा बहुत करून महिन्याचे महिन्यास स्त्रियासारखा एकीकडे बसू��� अस्पर्श दशा तीन दिवस भोगून चवथे दिवसे नाहाणाचा समारंभ मोठा करीत असे. नाहाणे जाहाले म्हणजे पलंगावर निजून पलंगाखाली अग्नी ठेवून केश वाळवीत असे. असे वेडे वेडे चाळे जरी करीत होता, तरी राज्य संमधे नोकरीचे मनुष्यास व रयतेस जरब फार ठेविली होती. न्यायानी विचारपूर्वक नीतीने राज्य चालविले होते. साहेब लोकात सतेजपणे महत्वीने आपला मोठेपणा सांभाळून राहात असे.\nतात्यांनी कानपूर सर केले\nकानपुरावर गंगातटात धूस बांधून म्हणजे वाळूच्या गोण्या पोती भरून कोटासारख्या शास्त्राप्रमाणे रचून व्यूह बांधून आंत गोरे लोकांची पलटणे होती. त्याणी त्या धुसाचा आश्रय करून लढाई माजवीत असत. बाहेरून काळे लोक लढत असत. परंतु त्यांचा धूस तोफांनी तुटेना. बहुत दिवस लढाई सुरूच होती. तों हे सिंदे सरकारचे मुरारीवरचे छावणीचे लोक गेले हेही बहुत लढले, तथापि कानपूर हाती येईना. इकडे श्रीमंत नानासाहेब यांचेमार्फत व्यूह कोणत्या आंगानी फोडावा याजबो नेपाळी ब्राह्मण अनुकूल करून त्यास पाच साहाशे रू॥ देऊन कानपुरास आणून त्यास सर्व तेथील धूस दाखविला. त्याणी सांगतल्याप्रो नेपाळी ब्राह्मण अनुकूल करून त्यास पाच साहाशे रू॥ देऊन कानपुरास आणून त्यास सर्व तेथील धूस दाखविला. त्याणी सांगतल्याप्रो तोफांचे मोर्चे बांधून तोफांचा भडमार चालता जाहाला. आतूनही तोफा व कडामिनीचे बार होऊ लागले. बिगूलादि वाद्यें वाजूं लागली. रणधुमाळी सुरू जाहाली. वीर येकमेकांस मोठाल्या आरोळ्या देऊ लागले. ते समई विषसंमधी गोळे धुसात टाकीत चालले. तेणेकरून आतील सर्व लोक त्रस्त होऊन डोळे फुटून मनुष्य तडफडून स्वर्गाचा रस्ता धरू लागली. काळे लोक नाकसबी. सबब हे सर्व विषाचे गोळे तेथेच खर्च जाहाले आणि गोरे लोक बहुधा मरण पावले व काही गंगेकडील बाजूनी बाहेर पडले, हे काळे लोकांनी धरून कैद केले. या युद्धांत बाळासाहेब पेशवे स्वता मोरच्यावर जाऊन तोफेस बत्ती देत होते. ईश्वराने जय दिल्हा. कानपूर हस्तगत जाहाले व गोरे लोकांचे सर्व\nब्रह्मावर्ती कत्तल व लूटमार\nश्रीमंत गंगापार गेल्यावर तिसरे दिवसी सकाळी चार घटका दिवसास ब्रह्मावर्ती हाला सुरू जाहाला. क्षेत्रामध्ये गोर लोक येताच सडकबिज्यन सुरू केले म्हणजे क्षेत्राचे रस्त्यावर जो पुरुष सापडेल त्यास मारावा. याप्रमाणे बहुत लोक मारले गेले व गोरे घरांत सिरून रूपे व सोने साप���ले तेवढे लुटून नेले व जेथे जेथे त्यांस संशय आला तेथे तेथे भूमी व भिंती खणून अर्थ काढून घेतला. याखेरीज त्या प्रसंगात काही लोकांनी घरांतील अर्थ काढून आपले कंबरेस बांधून रस्त्यानी ध्रुवघाटाकडे जाऊ लागले. तो गोरे किंवा काळे लोकांची भेट जाहाली म्हणजे त्याणी तो अर्थ घ्यावा. गोरेकाळे कोणी ज्यास भेटले नाहीत त्यांचा अर्थ गांवलुटारू, गंगापुत्र वगैरे दांडगे लोकानी अर्थ लुटावा. याप्रो क्षेत्रांत दंगा माजून राहिला. मग तेथील प्रजेचे दुःखास पारावार नाहीसी जाहाली. ब्रह्मावर्ती त्या दिवसी बारा वाजत तेथपर्यंत गोरे लोकांची सोने रूप्याचीच लूट जाहाली. नंतर क्षेत्रांतून गोरे श्रीमंतांचे वाड्यात गेले. इकडे क्षेत्रांत मंद्राजी काळे लोकांनी भांडेकुंडे चीजवस्तु, चिरगुट कपडे वगैरे तमाम सर्व जिनसांची लूट सुरू केली. तो दिवस सायंकाळपर्यंत लुटीचा होऊन दुसरे दिवसी\nरात्रौ गारदन साहेब येकटाच निघोन वाड्यापासी येऊन पहारेकरी यांस कळविले की, लक्षुंबाई साहेबांची आताच समक्ष भेट घेणे आहे तर माझी भेट करावी. त्याजवरून बाईसाहेबांस कळविले नंतर बाईसाहेब स्वता येऊन साहेबास खुर्ची बसण्यास देऊन आपणही बसल्या.\nनंतर गारदन साहेबानी असे सांगितले की, आमचे काही होवो परंतु आमच्या बायकांचे संरक्षण आपले हातून जाहाले पाहिजे. माझी बायको नाजुक फार आहे तिजसारखी या हिंदुस्थानात इरोपीन लोकांच्या बायका आहेत यांत असी सुरूप नाजुक व चातुर्य दुसरी बायको नाही. तशात ती गरोदर सात महिन्यांची आहे, यास्तव आपण आपले घरी वाड्यात ठेवावी. आपले घरी भांडी घासील, दळणकांडणही करील. परंतु तिचा जीव रक्षण करावा. या उपर मजला सांगणे नाही. असे ऐकून बाईसाहेबांनी उत्तर केले की, मी होता होईपर्यंत संरक्षण करीन. तुम्ही काळजी करू नये. असे सांगोन बाईसाहेब उठोन गेल्या. साहेबही उठोन आपले गोटात गेला. दुसरे दिवसी सकाळी सात वाजता गोरे लोकांच्या बायका तेथे होत्या तितक्या निघोन बाईसाहेबांचे वाड्याजवळ आल्या. ही खबर बाईसाहेबांस लागताच येक जागा रिकामी पाहून तेथे कैद करून सर्व मुले बायका पाहर्याेत ठेविल्या.\nशत्रुक्षय व्हावा, राज्य चांगल्या रीतीने चालावे सबब नवीन अनुष्ठानेही चालू केली होती. श्रीमहालक्ष्मीस रोज नवचंडी सुरू होती. ग्रहाबो जप व दाने जेव्हाचे तेव्हा देत होते. श्री गणपतीचे देवालयात रोज सहस्त्र आवर्तनेही सुरू होती.\nसरकारात काम्य ग्रहयज्ञ गृह्यपरिशिष्टोक्त करण्याबो ठराव जाहाला. तो सहस्त्रपक्ष ठरला, त्याजबो ठराव जाहाला. तो सहस्त्रपक्ष ठरला, त्याजबो कुंडमंडप करण्याबो ही ठराव जाहाला. पुढे जागा शोध करून कुंडे व वेदी वगैरे सर्व तयारी जाहाली. रोज ब्राह्मण होमाकडे शंभर नेमिले होते. अशा ग्रहयज्ञाचे समारंभात ब्राह्मणही मोठे मोठे कासीकर वगैरे बाहेर गांवचे ऋत्विज्य काही नेमिले होते.\nपुस्तक वाचवे असे कुतुहल निर्माण झाले आहे, धन्यवाद. आमीर खानच्या मंगल पांडे वरील सिनेमात पहिल्या उतार्‍यात् दिलेला प्रसंग जवळजवळ असाच आहे हे पाहून आश्चर्य वाटले\nहेच लिहायला आलो होतो. आमिर च्या पिक्चर् मध्ये फक्त् तो चर्मकार् मनाही तर् दलित समाजातील पात्र म्हणून दाखवलाय.\nलेख उत्तमच्. उपक्रमावर ह्यापूर्वी त्याकाळात् प्रवास केलेल्या एका भटजीच्या लिखाणाबद्दल् बरीच चर्चा झाल्याचे स्मरते आहे.\nबहुतेक ती चर्चा गोडसेंसंदर्भातच असावी.\nएक शंका:- कानपूर् तात्या टोपे- उठावकर्‍यांनी जिंकल्याबद्द्ल लिहिले आहे. गोर्‍या स्त्रियांबद्दल लिहिले आहे, पण मग कानपूरला नदीकाठी झालेल्या प्रचंड हत्याकांडाबद्दल् काहिच कसे दिसत नाहिये ती तर महत्वाची घटना आहे ना\nयापूर्वी उपक्रमावर झालेली चर्चा\nगोडसेंच्या माझा प्रवासवर यापूर्वी उपक्रमावर झालेली चर्चा येथे वाचा. माझ्याकडे हे पुस्तक इमेज (.टीफ) स्वरूपात आहे. कुठून उतरवलं होतं ते आठवत नाही. :-(\nपुस्तकाचा दुवे तसेच काही भाग येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'प्रो' हे नेमके काय आहे. आजूबाजूच्या शब्दांवरून अंदाज लावता येतो. (दुव्यावरील पिडिएफ प्रतितही हे अक्षर' हे नेमके काय आहे. आजूबाजूच्या शब्दांवरून अंदाज लावता येतो. (दुव्यावरील पिडिएफ प्रतितही हे अक्षर\nप्रमोद सहस्रबुद्धे [12 Oct 2011 रोजी 01:36 वा.]\nप्रो | म्हणजे 'प्रमाणे' असावे. लघुकरण करताना पहिले अक्षर आणि शेवटचा स्वर लिहिला गेलेला दिसतो.\nमोडीत लघुकरणाच्या अशा प्रथा असाव्यात. शब्द अंदाजाने लावावे लागतात पण अंदाज फारसा चुकीचा येत नसावा.\nजसे सो| म्हणजे साहेब\nआण्णासो| (दुसरा काना) म्हणजे आण्णासाहेब होय.\nहो. मोडी लिखाणात असे अनेक लधुकरण आढळतात. सु|| प्रो||, ता|| ब|| इत्यादी. संदर्भावरून पूर्ण शब्दाचा अंदाज लावता येतो.\nगोडसे भटजींचे मूळ हस्तलिखित भारत इतिहास संशोधन मंडळात आहे. त्या���नी ती सुरेख स्कॅन करून ठेवली आहे. गोडसेंचे अक्षर सुरेख आणि सुवाच्य होते. गंमत म्हणून त्याचा एक नमूना:\nहा प्रतिसाद न वाचताच खालचा प्रतिसाद टंकला होता. या लघुकरणांची यादी कुठे उपलब्ध आहे काय नसल्यास उपक्रमींनी हे काम हाती घ्यावे असा एक कृतीशील विचार चमकून गेला पण लगेच त्याला झटकून टाकले.\nयांचे माझा प्रवास हे पुस्तक बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबई विश्वविद्यालयात मराठी विषयासाठी नेमलेले होते. ते बाळबोध लिपीत होते. हे गोडसे भटजी पूर्वीच्या कुलाबा व आताच्या रायगड जिल्ह्यातल्या वरसई गावचे. मला वाटते विनोबाजींच्या गागोदे ह्या गावी जाताना हे वरसई गाव लागते. ते बहुधा पेण तालुक्यात असावे. पुष्कळांना ते 'वसई' वाटते,पण ते नाव 'वरसई' असे आहे .वसई ठाणे जिल्ह्यात येते. अभ्यासक्रमात असल्याने या पुस्तकाची समीक्षणे आणि रसास्वाद उपलब्ध होते. त्यावरून आणि एकूण पुस्तकवाचनावरून यात वर्णिलेला इतिहास फारसा विश्वसनीय नसावा असे मत झाले होते. त्या काळातल्या मराठीचे वळण अभ्यासण्यासाठी त्याचा समावेश अभ्यासक्रमात झाला असावा.\nत्यावरून आणि एकूण पुस्तकवाचनावरून यात वर्णिलेला इतिहास फारसा विश्वसनीय नसावा असे मत झाले होते.\nविश्वसनीय नसावा असे का म्हणता ते अधिक विस्ताराने सांगता येईल काय गोडसे भटजींनी अर्थातच हे पुस्तक एखाद्या इतिहासकाराच्या नजरेने किंवा उद्देशाने लिहिलेले नसावे. त्यात सांगोवांगीच्या कथाही येत असाव्या पण तसे ते इतर अनेक लिखाणांतूनही जाणवते. या खेरीज काही मुद्दे असावेत का\nहे पुस्तक इतिहासकाराच्या नजरेतून लिहिले गेलेले नाही हे उघड आहे. १८५७ च्या युद्धाचा कार्यकारणभाव आणि विस्तृत पट लक्षात येण्याएव्हढा गोडसे भटजींचा आवाका नव्हता. ते एक याज्ञिकी करणारे साधे भिक्षुक होते आणि त्या दृष्टीनेच त्यांनी ह्या आठवणी लिहिल्या आहेत. बर्‍याच वेळा गॉसिप् वाचत आहोत असे वाटत राहाते.शिवाय प्रवास आटपून ते आपल्या गावी परत आल्यावर बर्‍याच काळानंतर या आठवणी त्यांनी लिहिल्या. दैनंदिन नोंदी नसल्यामुळे स्मरणावर अवलंबून लिहावे लागले. त्यामुळे अचूकता कमी झाली.\nहे पुस्तक बर्‍याच काळापूर्वी वाचले असल्याने आता नेमके उतारे अथवा प्रसंग यांचे संदर्भ देणे कठिण आहे.\nत्यावेळी काय मत झाले होते ते मात्र आठवते. नजीकच्या भविष्यकाळात जर ते पुन्हा वाचनात ��ले तर नेमके लिहिता येईल.\nनितिन थत्ते [12 Oct 2011 रोजी 02:11 वा.]\nमी कागदीच पुस्तक वाचले आहे. त्याच्या प्रस्तावनेत माझ्या आठवणीत ते एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस (घटनेनंतर सुमारे ५० वर्षांनी) लिहिले गेले होते. ऑथेण्टिक इतिहास नाही हे तर उघड आहे.\nपरंतु त्या पुस्तकातली युद्धाबाबतची 'अलिप्तता' माझ्या मनाला स्ट्राइक झाली होती.\nकिंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर जे युद्ध चालले आहे ते 'आपल्यासाठी' वगैरे असल्याची कसलीच जाणीव लेखनात दिसत नाही. १८५७ चे युद्ध हे स्वातंत्र्यसमर नसल्याच्या मतास पुष्टिच मिळाली होती.\n*अतिअवांतर: हे पुस्तक अंतुले यांनी स्थापन केलेल्या प्रतिभा प्रतिष्ठानने प्रकाशित केले होते.\nअगदी असेच काहीसे लिहावयाचे मनात होते.\nह्या धामधुमीचे ऐतिहासिक महत्त्व भारतीयांच्याही लक्षात फार उशीराच आले.\n(इंग्रजांना मात्र त्याचे गांभीर्य तात्काळ कळले आणि त्यांनी राणीच्या जाहीरनाम्याद्वारे ईस्ट् इंडिआ कंपनी रद्द करून हिंदुस्तानचा राज्यकारभार ब्रिटिश सरकारच्या हाती सोपवला.) त्या काळात ती एक धामधूमच मानली गेली. विष्णुपंत गोडसे तर बोलून चालून भिक्षुक. ब्रह्मावर्ती यज्ञयागादि काही कार्ये निघाली(तशी ती तेव्हा निघतच होती) तर त्यात भाग घेता येऊन काही थोडेफार कनवटीस लावता येईल एव्हढाच मर्यादित उद्देश या प्रवासामागे त्यांचा होता. आपण बरे की आपले काम बरे या वृत्तीने ते राजकीय रणधुमाळीचा अन्वयार्थ लावण्याच्या भानगडीत पडले नसावेत. शिवाय आठवणी त्यांनी लगेचच लिहिल्या नाहीत. मात्र ते या आठवणी अत्यंत मनोरंजक रीतीने सांगत फिरत असत.स्वतः श्री चिन्तामणराव वैद्य हे इतिहासाचे उत्तम जाणकार होते.त्यांच्या कानावर ही हकीकत गेली आणि त्यांनी पाठपुरावा करून त्या पूर्णपणे लिहवून घेतल्या, असे काहीसे वाचल्याचेही स्मरते.\nप्रमोद सहस्रबुद्धे [12 Oct 2011 रोजी 01:51 वा.]\nपुस्तकात भटजींच्या वैयक्तिक आठवणी आहेत तशाच गप्पा/वदंता आहेत. बहुतांश प्रत्यक्षदर्शी कथनांमध्ये याची सरमिसळ नेहमीच पाहायला मिळते. माझ्या मते इतिहासकारांच्या दृष्टिने हे लिखाण टाकावू नसावे. (पुस्तकाचा संदर्भ दिलेले इतिहासकारांचे लिखाण वाचायला मिळते.)\nगप्पा आणि वदंता या देखिल इतिहासकारांच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी असतात. उदा. काडतुसांची गोष्ट ही गप्पा स्वरुपातून सर्वत्र पोचली. अणि मग असंतोष झाला. तेव्हा अशा गप्पांना ऐतिहासिक महत्व आहे. ज्या ठिकाणे त्या आठवणी आहेत (आठवणी कुठल्या आणि गप्पा कुठल्या हे पुस्तक वाचल्यावर बर्‍याच अंशी कळते.) त्या ठिकाणी त्यांचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो. भटजी असल्याने त्यावेळी कुठले यज्ञ केले, काय व्रतवैकल्य केली या आठवणींना ऐतिहासिक मूल्य येऊ शकते. (या यज्ञांचा/व्रतांचा कुठला चांगला परिणाम झाला असे पुस्तकात आढळत नाही.)\nपुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले, दैनंदिनी बाळगली नव्हती (किंवा दैनंदिनी प्रकाशित केली गेली नाही.) हे कदाचित खरे असेल. पण पुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले यास फारसा पुरावा नसावा. पुस्तक उशीरा प्रकाशित झाले एवढेच.\nनितिन थत्ते [12 Oct 2011 रोजी 02:36 वा.]\n>>पुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले यास फारसा पुरावा नसावा.\nपुस्तकाच्या प्रस्तावनेत तसे लिहिलेले आहे. गोडसे भटजी त्यांच्या नातवंडांना अनेक गोष्टी सांगत असत तेव्हा त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी विनंती केली की तुम्ही हे लिहून का काढत नाही. ही गोष्ट सन १९०० +/- ची असल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. पुस्तकाचे प्रकाशन तर १९८५-९० दरम्यान झालेले आहे.\n सहस्रबुद्धे यांनी दुवा दिलेले पुस्तक मी वाचलेले नाही. [आणि पीडिएफ दुव्यात प्रस्तावना नाही :-( ]ते १९०७ मध्ये प्रकाशित झालेले दिसते. मी वाचलेले पुस्तक पुनःप्रकाशित झालेले असावे.\nहोय. १९८५-९० मध्ये ते पुनःप्रकाशित झाले असणार कारण मी ते त्याआधी वाचल्याचे आठवते. त्याला तुम्ही म्हणता तशी प्रस्तावना होती.\nराजकीय घटनांचा थेट पुरावा म्हणून या पुस्तकाकडे पाहाता येणार नाही व म्हणून राजकीय इतिहास किंवा इतिहास या दालनात हे पुस्तक बसू शकत नाही. पण पूरक इतिहास म्हणून त्याकडे बघता येईल. म्हणजे त्या काळची शिष्टमान्य संस्कृती, रूढी,रीतीभाती, (शिष्टमान्य) सामाजिक प्रथा,समजुती या विषयीचे आकलन या पुस्तकाद्वारे होऊ शकेल.\nपुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.\nहे पुस्तक वाचायला वेळ मिळेल का नाही कल्पना नाही, पण धर्मानंद कोसंबींचे पुस्तक वाचायला आवडेल.\nतेही जालावर आल्यावर जरूर कळवावे. धन्यवाद.\nभटजींच्या वरील उतार्‍यांमधील काही वर्णने (उदा. मनु तांबे हिचे वर्णन) काव्यामधील नायिकेकडे झुकणारे (मधली कंबर बारीक वगैरे) वाटले. बाकी गंगाधरपंतांचे वर्णनही अतिरंजित व��टले. अशा राजाबरोबर मनुचे लग्न का करून दिले असेल असे वाटते.\nअशोक पाटील् [12 Oct 2011 रोजी 06:00 वा.]\n\"शंभर उत्तम पुस्तकांमधे याचा समावेश म.टा. ने केला होता (अशी माझी आठवण आहे.).\"\n~ होय. साधारणतः १९८५ वा ८५ च्या दरम्यान म.टा. ने हा उपक्रम राबविला होता. फार गाजलीही होती त्यावेळेची ती चर्चा. सर्वश्री विजया राजाध्यक्ष, शंकर सारडा, सरोजिनी वैद्य, प्रल्हाद वडेर आदी नामवंत [अजूनही असतील पण खात्री नाही] मंडळी त्या निवडीत होती. १०० नव्हेत १५० पुस्तकांची ती यादी दोन टप्प्यात जाहीर झाल्याचे स्मरते. पहिल्या यादीत 'माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकिगत - विष्णूभट गोडसे' अशा नावाने आताच्या चर्चेतील पुस्तक नोंदविले गेले होते.\n१५० नावे प्रसिद्ध झाल्यावर त्यावेळी म.टा.वर प्रतिक्रियेंचा (साहजिकच) अगदी पाऊस पडला होता, त्यातही 'अमुक एक पुस्तक यादीत का नाही\" हा प्रश्न अगदी ऐरणीवरचाच ठरला. 'गीतारहस्य', 'व्यासपर्व', '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'बनगरवाडी', 'श्रीमान योगी' आदी दमदार नावे वगळली गेल्याबद्दल नापसंतीचा सूर तीव्र होता. मग परत एक महिन्यानंतर संपादक मंडळाने वरच्या १५० मध्ये नव्याने २७ पुस्तकांचा समावेश केला आणि मगच हे 'यादी प्रकरण' थंडावले.\nगोडसे भटजींच्या पुस्तकाबद्दल लिहावे तितके कमीच आहे त्यांच्या हस्तलिखिताची, आणि ती छापून कशी आली, तिचा वेगवेगळ्या लेखकांनी कसा वापर केला आहे त्याचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. वैद्यांनी १९०७ साली पहिल्या आवृत्तीत मूळ हस्तलिखितात अनेक फेरबदल केले होते. न र फाटक, आणि नंतर १९६६ साली द वा पोतदार यांनी मूळ हस्तलिखित छापून प्रसिद्ध केले.\nमी गेले अनेक वर्षे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून काढले आहे - प्रवासवर्णन, इतिहास, बखर, तीर्थाटन वृत्त, अशा अनेक प्रकारांचे ते विलक्षण मिश्रण आहे. (सध्या नंदा खरे यांचे अंताजीची बखर वाचते आहे, आणि सारखी गोडसे भटजींच्या \"वर्मस् आय व्यू\" ची आठवण होते. खर्‍यांना हे पुस्तक आवडत असावे असे वाटून जाते\nकाही वर्षांपूर्वी या विषयावर मी थोडेसे लिहीले होते - ते येथे आहे.\n१८५७च्या एकूण साधन सामग्री मधील गोडसे भटजींच्या पुस्तकाच्या महत्त्वावर इंग्रजीतही थोडेफार येथे आहे.\n(आज जरा गडबडीत असल्याकारणाने इथे गोषवारा न देता फक्त दुवे देत आहे, क्षमस्व. लेख वाचले तर उपक्रमीयांचे विचार आणि चर्चा वाचायला खूप आवडेल.)\nकाही वर्षांपूर्वी या विषयावर मी थोडेसे लिहीले होते - ते येथे आहे.\n१८५७च्या एकूण साधन सामग्री मधील गोडसे भटजींच्या पुस्तकाच्या महत्त्वावर इंग्रजीतही थोडेफार येथे आहे.\nवेळ मिळाला की (किंवा वेळ काढून) नक्की वाचून कळवते. :-)\nअशोक पाटील् [12 Oct 2011 रोजी 07:02 वा.]\n\"वैद्यांनी १९०७ साली पहिल्या आवृत्तीत मूळ हस्तलिखितात अनेक फेरबदल केले होते\"\n~ रोचना, बहुतेक असे असणार नाही. मूळ मोडीवरून लिहिताना शब्दमांडणीदृष्टीने काही आवश्यक बदल असले तर तेवढेच बदल श्री.वैद्य यानी केले आहेत असे प्रस्तावनेवरून दिसते. ते (वैद्य) म्हणतात, \"कोठे कोठे भाषा अलिकडच्या रितीने लिहीली आहे, तसेच काही ठिकाणी मजकूर अधिकचा (कदाचित् द्विरूक्ती म्हणायचे असेल) वाटला तो कमी केला आहे. एकंदरीत बहुतेक सर्व ग्रंथच मूळचा आहे असे म्हटले तरी चालेल.\"\nतुम्ही म्हणता तसे अनेक फेरबदल केले असतील तर मूळ मोडीतील \"माझा प्रवास\" वाचूनच मग ते ठरविता येईल असे वाटते.\n(अवांतर : उपक्रमवरील एक सदस्य श्री.विश्वास कल्याणकर मोडी शिकलेत असे येथीलच एका लिंकच्या वाचनावरून समजले. ते आज इथे ऍक्टिव्ह असतील तर ते कदाचित यावर ज्यादाचा प्रकाश टाकतील.)\nखरेतर वैद्यांनी नमूद केल्या पेक्षा बरेच जास्त फेरबदल केले होते. आणि ते मोडी-बाळबोधीकरणापलिकडचे होते. त्यांनी काही मजकूर गाळला, काही स्वतः घातला, एक परिच्चेद मोडून दुसर्‍यात घातला, वगैरे. तसे त्यांनी का व कसे केले, याचेच मी दुवा दिलेल्या मराठी लेखात विवेचन करायचा प्रयत्न केला आहे.\nवैद्य द. ब. पारसनिस यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी हे हस्तलिखित मिळवले होते, आणि पारसनिस यांनी गोडसे भटजींच्या लिखिताचा वापर त्यांच्या लक्ष्मीबाई चरित्रात वापर करून घेतला होता. त्याचा आणि गोडसे भटजींच्या संहितेचा इतिहास निगडितच आहे. भटजींच्या संहितेचा उल्लेख पारसनिस नाव घेऊन करत नाहीत, पण त्याचे ठसे चरित्रात स्पष्ट दिसतात. पण जेव्हा हस्तलिखितच वैद्यांनी छापले, तेव्हा ते \"सुधारणास्तव\" चरित्रातला काही मजकूर त्यांनी गोडसेंच्या कथानकात घातला. १८५७ च्या इतिहासाबद्दल, त्याला साजेचे, विश्वसनीय साधन सामग्री व स्रोत यांबद्दल त्यांचे काही विशिष्ट विचार होते. ब्रिटिश दृष्टीकोनातून बंडाबद्दल तयार झालेल्या प्रचंड दस्ताइवजासमोर एक विश्वसनीय भारतीय \"आय विटनेस\" स्रोत त्यांना पुढे ठेवायचे होते, आणि यास्तव त्यांनी ते संपादन करताना \"सुधारले\".\nया सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा मी चूक किंवा गोची असे न ठरवता , तत्कालीन आधुनिक भारतीय इतिहासलेखन पद्धती आणि साधन चिकित्सा, साधन हाताळणीच्या गुंतागुंतीचीच एक झलक आपल्याला दिसते, असे मला वाटते. (लेख जरा लांबलचक आहे खरा, पण तो वाचल्यास माझ्या मुद्द्याची जास्त ठळक कल्पना येईल, इथे मी घाईघाईत नीट मांडू शकत नाहीये\nअशोक पाटील् [12 Oct 2011 रोजी 09:29 वा.]\nथॅन्क्स ~~ सविस्तर खुलाशाबद्दल\n\"लेख जरा लांबलचक आहे खरा\"\n~ जरूर वाचतो. या निमित्ताने अधिकचे वाचनही होऊन जाईल.\nमी जे वर लिहिले आहे, ते वैद्यांच्याच प्रस्तावनेवर आधारित असल्याने तेच प्रमाण मानले होते.\nवैद्यांच्या दृष्टीकोनाचा गोडसेंच्या मूळ लेखनावर कसा परिणाम झाला ते समजले.\nपोतदार संपादित प्रत जालावर कुठे मिळेल हा प्रश्न उभा आहे.\nपोतदार प्रतच मराठीपुस्तके.ऑर्ग् वर आहे\nमराठीपुस्तके यांनी उपलब्ध केलेल्या पुस्तकाची पूर्वप्रसिद्धी, किंवा अवृत्ती-प्रत माहिती दिलेली नाही, पण प्रमोद यांनी दिलेल्या उतार्‍यांवरून ते मूळ मजकूराचेच आहे असे दिसते.\nगंगाधरबाबांबद्दलच्या शंका आणि बाजारगप्पा वैद्यांनी बर्‍याच संक्षिप्त केल्या. डिजिटल लायब्ररीवरच्या आवृत्तीत त्यांनी केलेले बदल पृ.६७-६८ वर वाचता येतील. आणि मूळ मजकूर तर वर लेखात आहेच, पण चौथ्या प्रकरणाच्या सुरुवातीला \"गंगाधर बाबा\" च्या शीर्षकाखाली आहे.\nपुस्तक वाचावेसे वाटते आहे\nलेखात दिलेले देवनागरीतील लेखन मराठी असले तरी अनेकदा समजायला जड गेले.\nत्यावरून अख्खे पुस्तक वाचायला मला बराच वेळ लागेलसे दिसते.\nअसो. या परिचयामुळे पुस्तक वाचावेसे वाटते आहे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nकाल पुस्तकाची पन्नासेक पाने वाचली. पुस्तक निर्विवादपणे वाचनीय आहे. गोडसे भटजी तर मला मराठीतील पहिले आधुनिकोत्तर लेखक असावेत असे काहीसे विचित्र वाटून गेले.\nप्रो | म्हणजे 'प्रमाणे' असावे. लघुकरण करताना पहिले अक्षर आणि शेवटचा स्वर लिहिला गेलेला दिसतो.\nमोडीत लघुकरणाच्या अशा प्रथा असाव्यात.\nप्रथाच असावी. बो| म्हणजे बाबत, म||र म्हणजे मजकूर असे आपसूकच ध्यानात येते. सु| म्हणजे नेमके काय हे कळले नाही पण काही वेळा सोबत हा शब्द असावा असे वाटले.\n - सहकार्‍याच्या दारावरी�� वाक्य कोणाचे ते माहीत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=116&bkid=539", "date_download": "2019-01-20T21:19:10Z", "digest": "sha1:CBHMKJMLJPCYVCQJ6APQJQX3ACU2JTE5", "length": 1971, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : सागरी प्रहार\nकन्याकुमारीजवळ ज्या सागरातील फत्तरावर स्वामी विवेकानंदाचे स्मारक आहे. त्याच फत्तरासारखा एक बेटासारखा फत्तर समुद्रात साधारण दिड मैल अंतरावर आहे. किनाऱ्यापासून आत तो दिड मैलांवर आहे. तर स्वामी विवेकानंदांच्या स्मारकापासून तीन ते साडेतीन मैल अंतरावर आहे. कदाचित हे अंतर अधिक असण्याचाही संभव आहे. त्या बरोबर एक जुनाट असा, इंग्रजांच्या काळात कधीतरी बांधलेला बंगला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-jawans-in-detection-in-pakistans-madani-network/", "date_download": "2019-01-20T21:40:44Z", "digest": "sha1:2PUR3ZFQVO7OTYCQIRO2U3NKXN4TXP2Z", "length": 10823, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानी मदनिकेच्या जाळ्यात भारतीय जवान-तपास जारी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाकिस्तानी मदनिकेच्या जाळ्यात भारतीय जवान-तपास जारी\nजयपूर (राजस्थान): पाकिस्तानी मदनिकेच्या जाळात 45 भारतीय जवान सापडल्याचे उघडकीस आले आहे. ही पाकिस्तानी मदनिका म्हणजे एक पाकिस्तानी एजंट असून फेसबुकच्या माध्यमातून तिने भारतीय जवानांवर मायाजाल पसरल्याचे उघडकीस आले आहे. जैसोलमर येथे तैनात भारतीय लष्कराचा जवान सोमवीर याला या संबंधात अटक करण्यात आली आहे. तपासात त्याच्याकडून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत.\nअनिका चोप्रा असे खोटे नाव घेऊन तिने आपला फेसबुक अकाऊंट उघडला होता. ती स्वत: लष्करी नर्सिंग सेवेतील कॅप्टन असल्याचे सांगत होती. तिने जवानांशी दोस्ती सुरू केली होती. सोमवीर सिंह हा तिच्या जाळ्यात अडकलेला पहिला पक्षी होता. सन 2016 मध्ये दोघांची फेसबुकवर दोस्ती सुरू झाली. त्त्यानंतर सोमवीरच्या फ्रेंड्‌स लिस्टमधील जवानांवर तिने मायाजाल टाकणे सुरू केले. या सर्वांवर आता एमआय (मिलिटरी इंटेलिजन्स) ची करडी नजर आहे.\nमेसेंजर सुरू झालेली त्यांची दोस्ती पुढे व्हिडियो कॉलपर्यंत गेली. व्हिडियो कॉल्समध्ये अनिका विवस्त्र होऊन डान्स करत असे. त्यांच्याबरोबर विवाहाचे वचन देत असे. तिच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकांनी तिच्यासाठी देशाबरोबर दगाबाजी ��रण्यास नकार दिला, पण सोमवीरला मात्र तिचा मोह सुटला नाही.\nसोमवीरच्या विरोधात पुरावा मिळताच त्याला अटक करण्यात येऊन 18 जानेवारीपर्यंत पोलीस रिमांड देण्यात आला आहे.\nजैसोलमरपूर्वे सोमवीर महाराष्ट्रातील अहमदनगर येथे तैनात होता. फेसबुकच्या माध्यमातून त्याने अनिका चोप्राला अर्जुन टॅंकच्या कयायतीचे व्हिडियो पाठवल्याचा आरोप आहे.\nआपले गुपित उघड होताच अनिका चोप्राने फेसबुकवरील आपली फ्रेंडस लिस्ट आणि माहिती लपवली आहे. बॅंक खात्यांचा तपास केल्यावर तिने सोमवीरच्या दिल्लीतील एका बॅंकेच्या खात्यात जून 2018 मध्ये पाच हजार रुपये जमा केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/acb-arrested-officer-of-sambhajinagar-municipal-corporation/", "date_download": "2019-01-20T21:45:51Z", "digest": "sha1:YT45NYSQ736Z2YHZYPJYVMN2CUG4M7BZ", "length": 19184, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "अतिक्रमण विभागाप्रमुख अभंगला लाच घेताना अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्��ा खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nअतिक्रमण विभागाप्रमुख अभंगला लाच घेताना अटक\nमहानगरपालिका प्रशासनच शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे उघड झाले आहे. बांधकाम साईटवरून जप्त केलेले साहित्य परत करून उर्वारित बांधकाम पुन्हा सुरू ठेवण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख छबुलाल अभंग आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन दुबे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे मनपात खळबळ उडाली आहे.\nबीड बायपास रोडवरील शहानगर भागात एका घराचे अवैध बांधकाम सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्याने अतिक्रमण विभागप्रमुख पदाचा तात्पुरता पदभार असलेले छबुलाल म्हतारजी अभंग यांनी धडक कारवाई करून साईटवरून बांधकामासाठी लागणारे साहित्य जप्त करून बांधकाम रोखण्याचे आदेश दिले होते. बांधकाम करणाऱ्याने छबुलाल अभंग यांची भेट घेऊन बांधकाम साहित्य परत देण्याची मागणी केली असता. अभंग यांनी साहित्य परत देण्यासाठी तसेच उर्वारित बांधकाम पुढे सुरू ठेवण्यासाठी ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली.\nलाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीवरून उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या पथकाने तक्रारीची शहनिशा केली असता छबुलाल अभंग आणि दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे या दोघांनी तडजोड करून ५० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम सचिन दुबे यांच्याकडे देण्याचेही अभंग याने सांगितले होते. यावरून आज शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कार्यालयात वर्षाराणी पाटील यांच्या पथकातील नितीन देशमुख, विजय बाह्मंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक, संदीप चिंचोले आदींच्या पथकाने रचला होता. ठरल्याप्रमाणे सचिन दुबे याने ५० हजार लाचेची रक्कम हातात घेताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप मारून सचिन यास अटक केली. त्यानंतर केबिनमधून छबुलाल अभंग यांनाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगणेश मंडळांसाठी खुशखबर; नोंदणी फीस निम्म्यावर, महापौरांचा निर्णय\nपुढीलहजारो ग्राहकांना वीज बीले वाटलीच नाहीत, ग्राहकांची महावितरणच्या कार्यालयात गर्दी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमद���र विनायक मेटेचं टीकास्त्र\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/instead-of-criticizing-make-suggestions-for-such-a-situation-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-20T22:08:38Z", "digest": "sha1:43HPNYMKUCFGHZFAIE3R34AG5L2DCNKP", "length": 9330, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nटीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा – उद्धव ठाकरे\nमुंबई – अतिवृष्टीमुळे मुंबईत पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये या साठी विधायक सूचना करा , केवळ राजकारण , विरोध म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करू नका , असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले .\nश्री . ठाकरे म्हणाले की , नालेसफाईच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेला धार���वर धरणे योग्य नाही . नाले सफाई योग्य पद्धतीनेच होत आहे . महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्या मंडळींनी पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे . थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला तर २९ ऑगस्टला जसे पाणी तुंबले तसे तुंबणारच. नालेसफाई कितीही चांगल्या पद्धतीने केली तरी एवढ्या प्रचंड पावसात पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना मर्यदा येतात हे टीका करणाऱ्या मंडळींनी लक्षात घ्यावे.\nउद्धव ठाकरे अयोध्येनंतर आता पंढरपुरातही करणार महाआरती\n‘मिशन राम मंदिर’ : उद्धव ठाकरेंच्या स्वागताची…\n२६ जुलै २००५ रोजी नंतर महापालिकेने बऱ्याच काही गोष्टी शिकल्या आहेत . २९ ऑगस्ट च्या पावसानेही आम्हाला बरेच काही शिकवले आहे. महापालिकेच्या नाले सफाई कामात व अन्य कामांत राहिलेल्या त्रुटींचा आम्ही अभ्यास करीत आहोत . त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले . ते पुढे म्हणाले की , महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्या लोकांनी अतिवृष्टीच्या स्थितीत रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवाव्यात, त्याचा निश्चित विचार केला जाईल असेही ते म्हणाले .\nमुंबईत पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये या साठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय असला पाहिजे . महापालिका , रेल्वे , एमएमआरडीए या यंत्रणांत समन्व्य असला तर अनेक कामांत सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले .\n२६ जुलै २००५ वेळची स्थिती आणि २९ ऑगस्ट ची स्थिती यात मोठा फरक आहे . २९ ऑगस्ट ला महापालिकेच्या सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागल्या म्हणूनच मुंबईतील पाण्याने तुंबलेले रस्ते दुसऱ्या दिवशी मोकळे झाले , असेही त्यांनी सांगितले .\nउद्धव ठाकरे अयोध्येनंतर आता पंढरपुरातही करणार महाआरती\n‘मिशन राम मंदिर’ : उद्धव ठाकरेंच्या स्वागताची आयोध्येत जंगी तयारी\nएका महिन्याच्या आत जितेंद्र आव्हाड दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंच्या भेटीला\n‘अजितदादांविरोधात संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तर बरं…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची…\nसोलापूर : कधीकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या पक्षात गटबाजीने…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची ग��ज\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन…\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+458+cn.php", "date_download": "2019-01-20T21:49:18Z", "digest": "sha1:MEF6ISA6SR47PLOKMHVTJ6QRYCOVNDOU", "length": 3364, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 458 / +86458 (चीन)", "raw_content": "क्षेत्र कोड 458 / +86458\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 458 / +86458\nशहर/नगर वा प्रदेश: Yichun\nक्षेत्र कोड 458 / +86458 (चीन)\nआधी जोडलेला 458 हा क्रमांक Yichun क्षेत्र कोड आहे व Yichun चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Yichunमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Yichunमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 458 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनYichunमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 458 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 458 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Schneverdingen+de.php", "date_download": "2019-01-20T22:06:19Z", "digest": "sha1:CDELEDFBMRITSMNHMHMD6OAIZ5Z6A6HG", "length": 3478, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Schneverdingen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Schneverdingen\nक्षेत्र कोड Schneverdingen (जर्मनी)\nआधी जोडलेला 05193 हा क्रमांक Schneverdingen क्षेत्र कोड आहे व Schneverdingen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schneverdingenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schneverdingenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495193 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSchneverdingenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495193 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495193 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/take-immediate-measures-protection-thieves-46824", "date_download": "2019-01-20T22:19:34Z", "digest": "sha1:ACUHU7LJ4ATE57HOHDFWON2NU6RPLHYI", "length": 15184, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Take immediate measures for the protection of the thieves एस.पी. साहेब चोरट्यांचा बंदोबस्त करा | eSakal", "raw_content": "\nएस.पी. साहेब चोरट्यांचा बंदोबस्त करा\nसोमवार, 22 मे 2017\nकोल्हापूर - शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नेचिंगसह लुटीमारीचे प्रकार एकामागोमाग एक घडू लागलेत. \"पोलिस ठाण्यातच गस्त नावालाच' असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहरवासियांची झोप उडाल्याने एस.पी. साहेब चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.\nको��्हापूर - शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नेचिंगसह लुटीमारीचे प्रकार एकामागोमाग एक घडू लागलेत. \"पोलिस ठाण्यातच गस्त नावालाच' असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहरवासियांची झोप उडाल्याने एस.पी. साहेब चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.\nगेल्या सहा महिन्यात चोरी, घरफोडी, चेन स्नेचिंगचे प्रकार शहर व परिसरात वाढू लागले आहेत. त्यात लुटमारांनी डोके वर काढले आहे. गजबजलेल्या ताराबाई रोडवरील सराफ पेढीवर दोन चोरट्यांनी लाखोंचा डल्ला मारला. त्याचा छडा लावण्यात अद्याप जुना राजवाडा पोलिसांना यश आले नाही. गेल्या काही दिपसापूर्वी सानेगुरुजी वसहात येथील रावजी मंगल कार्यालय परिसरातून एका महिलेचे तब्बल 16 तोळे दागिने मोटारसायकल चोरट्याने हिसकावून नेले. करवीर नगर वाचन मंदिर परिसरातील मोपेडची डिक्की फोडून त्यातील किंमती ऐवज लंपास केला. पाच बंगला परिसरातील कापड दुकानातून सात तोळे दागिने व 30 हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली. तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड रस्त्यावर तिघा लुटारूंनी अनेकांना मारहाण करून लुटले. कालच लक्ष्मीपुरीतील मोबाईल शॉपी आणि मेडिकल दुकान फोडून चोरट्याने सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला.\nमध्यवर्ती बसस्थानकात आज एका महिला प्रवासीच्या पर्समधील सहा तोळे आणि कसबा बावडा येथे भाजी खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन चोरट्याने हातोहात लंपास केले. तसेच शहर व परिसरातील बंद घरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या चोरीचे प्रकार दररोज घडत आहेत. लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात तर एक दोन मोबाईल चोरीला जाणे ही नित्याची बाब बनली आहे. बदल्या, पेंडींग कामांच्या नावाखाली पोलिस ठाण्यातच असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. चौकात अगर गर्दीच्या रस्त्यावर पोलिस दिसले की घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना चाप बसतो. हे तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. के. पद्मनाभन यांच्याकाळात चौकाचौकात पोलिस दिसत होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर त्यात खंड पडला. शहरात सेफ सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी चोऱ्या, चेन स्नेचिं���, घरफोड्या यांची गांभीर्यांने दखल घ्यावी. शहरातील मुख्य चौकात, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे वास्तव्य वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.\nमिरजमध्ये मोकळ्या चारचाकीवर गोळीबारः दोन फैरी झाडल्या\nमिरज - येथील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्स या इमारतीसमोर लावलेल्या खासगी मोटारीवर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. पण भर...\nप्रेमाच्या नादात स्वतःच्या वाढदिवशीच घेतला गळफास\nचिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या...\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T21:50:00Z", "digest": "sha1:WQUBWOAT55AHPQIQY7MHQVNA4M5TZDNC", "length": 5691, "nlines": 50, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका – Bolkya Resha", "raw_content": "\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nआपल्या खात्यावर हॅकर्सपासून सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या फेसबुकवरील “बीएफएफ” (बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर) टायपिंगची अफवा प्रत्यक्षात एक लबाडी आहे.\nअनेक पेज ऍडमिन म्हणतात की जर आपण “फेसबुक” वर टिप्पणी देऊन “BFF” टाईप केले आणि जर ते ग्रीन दिसत असेल, तर आपले खाते संरक्षित आहे. जर तो हिरवा चालू नसेल तर वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड ताबडतोब बदलण्याची सक्ती केली जाते कारण त्यांचे खाते कोणीतरी हॅक केले जाऊ शकते. इतकच नव्हे तर नव्हे तर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्कझुकेरबर्ग यांचा फोटो हि लावण्यात येतो आणि हा अफवाचा मजकूर जातो.\nया स्क्रीनशॉटमध्ये पाहिल्याप्रमाणे अनेक जणांनी फेसबुक पोस्टवर “BFF” लिहले हिरव्या रंगणारी अक्षरे टाईप केल्यावर अनेक जण अफवाना बळी पडले.\n“BFF” हिरव्यामधून येणार्या अक्षरे सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्मवरील वैशिष्ट्याचा भाग आहे जिथे काही शब्द अॅनिमेशन ट्रिगर करतात, ते म्हणतात स्नॉप. त्यांच्यापैकी काही “अभिनंदन – congratulation ” लिहल्यावरही फेसबुकवर अक्षर लाल रंगाचं होत.\nBFF याचा अर्थ Best Friends Forever. युरोपियन राष्ट्रांत BFF असं शॉर्टकट मध्ये लिहलं जातं. ह्याचा असा गैरफायदा भारतात घेतला जातोय.\nपेज ऍडमिन आपल्या पेजचा प्रचार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांच्या कमेंट मिळाव्या ह्यासाठी असल्या अफवा पसरवतात. कृपया अश्या अफवांपासून दूर रहा.\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nअगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=3&q=Crazy+Racer+D+Endless+Race", "date_download": "2019-01-20T22:05:51Z", "digest": "sha1:CHES4OGQRVADD3MOQW66AONTBQLDPTW6", "length": 7851, "nlines": 209, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीनतम Crazy Racer D Endless Race अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n Crazy Car Traffic Racing: crazy car chase गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2000", "date_download": "2019-01-20T21:24:59Z", "digest": "sha1:SBVKVQ2ZOB4GKGC3A6F6PJJQJKGHOJKY", "length": 27072, "nlines": 186, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन\nजसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'\nऍलिस इन द ब्लंडरलँड\nहे संदर्भ माझ्यासा��ख्या सामान्य वाचकांच्या परिचयातले नसावेत. उपक्रमाचे जाणकार, जिज्ञासू, विचक्षण, व्यासंगी आहेत. त्यांनी ह्यावर प्रकाश पाडत काथ्याकूट केल्यास उपकृत राहीन.\nगांधी, नेहरू, काँग्रेस ह्यांना मध्ये आणू नये.\nपुण्यावर विषय नेऊ नये.\nमुंबईच्या स्पिरिटशी संबंध जोडू नये.\nअन्यथा, धागा संपादित होण्याची शक्यता/भीती आहे.\nऍलिस इन द ब्लंडरलँड माहित नाहि मात्र ऍलिस इन् वंडरलँड नावाची एक उत्तम बालकादंबरी आहे. ज्यात ऍलिस ही बाल नायिका एका सशाच्या मागे एका अद्भूत दूनियेत जाते. तिथे असलेली पात्रे, बोलका-सतत घाईत असणारा-घसड्याळ बघणारा ससा, गायब होणारा बोका वगैरे लक्षात आहेत.\nआम्ही आमचे (अ)ज्ञान उघड केले आहे. आता जाणकार, जिज्ञासू, विचक्षण, व्यासंगी उपक्रमींच्या प्रतिसादाची वाट पाहतो :)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nविचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे\nहम्प्टी डम्प्टी आणि ऍलिस इन वंडरलँड हे दोन उल्लेख लूईस कॅरल (टोपणनाव) यांच्या Through the Looking-Glass, and What Alice Found There या कादंबरीतून आलेले आहेत. ('ब्लंडरलँड' हा शब्द मुळात अरूण शौरींचा नव्हे. तो मुलाखतकार शेखर गुप्ता यांनी वापरला आणि अरूण शौरींनी अनुमोदित केला.) दोन्ही उल्लेख 'भाषेचा आपल्याला हवा तसा अर्थ काढणे' किंवा 'अर्थहीन बडबड' यावर टीका म्हणून आहेत.\n'मी टारझन' (Me Tarzan - You Jane) हा उल्लेखही असाच भाषेच्या संदर्भातला टीकात्मक उल्लेख आहे. खरेतर टारझनला कोणतीही मानवी भाषा येत नसता त्याचे हे उद्गार तोच 'जेन'ला भाषा शिकवत आहे असा आभास निर्माण करतात.\nया तीन उपमांचा एकत्र अर्थ या मुलाखतीच्या निमित्ताने असा की - भाजपाचे शीर्ष नेतृत्त्व अर्थहीन बडबड करत आहे, भाषेचा आपल्याला हवा तसा अर्थ काढत आहे आणि आपल्यालाच काय ते योग्य वागता/बोलता येते अशा अविर्भावात आहे असे अरूण शौरींचे मत आहे.\nकटी पतंग - 'ना कोई उमंग है...' या सुप्रसिद्ध गाण्यांच्या बोलांमुळे जनसामान्यात बोलवा असलेली प्रतिमा.(मूळ चित्रपटकथेशी या दाखल्याचा संबंध नाही.) २००९सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे दोलायमान झालेली भाजपाची अवस्था एखाद्या काटल्या गेलेल्या पतंगाप्रमाणे आहे. तो पक्ष दिशाहीनपणे भरकटत आहे असे अरूण शौरी यांचे म्हणणे.\n'क्लू क्लुक्स क्लॅन' हा उल्लेख संयुक्त अमेरिका गणराज्यातील दक्षिण राज्यांमधील विद्वेषाची मानसिकता बाळगणार्‍या श्वेतवर्णीय दहशतवादी गटांबाबत आहे. भाजप असाच एक विद्वेषी मानसिकता बाळगणारा पक्ष आहे असे जसवंतसिंग यांना सूचित करायचे आहे.\nप्रश्नकर्ता सामान्य नाही. पण सामान्यपणे या प्रश्नांची सर्वसामान्य उत्तरे काय असू शकतील याचा हा सामान्य शोध.\nवरील प्रतिसाद उपक्रमाचे सदस्य हे जाणकार आणि व्यासंगी आहेत ह्याची खात्री पटविणारा आहे. आदरणीय विसुनानांचा मी खूप खूप आभारी आहे.\n'कटी पतंग' गुगलून बघितले. भाजप ही पार्टी 'कटी पतंग'मधली 'आशा पारेख' झाली आहे. तिला संघाचा 'राजेश खन्ना'च आता वाचवू शकेल असे बहुधा शौरींना सुचवायचे होते तर.\nइथे आणखी काही गाणी आठवली.\nजसवंत : तुम्हारी नजर क्यूं खफा हो गई, खता बक्श दो गर खता हो गई\nअडवाणी (राजनाथ कोरसमध्ये) : हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद सजा हो गई\nराजनाथ : जो भाय को देगा त्रास, वो होएंगा खलास.. टेंशन नई लेने का, भाय से पूछने का..\nअडवाणी : (ब्रेथलेस गातायत, शंकर महादेवनचं)\nपब्लिक : गोलमाल है भाई सब गोलमाल है.. (बाकी परिस्थिती कुठलीही असो, पब्लिकच्या नशीबी हेच गाणे असते.)\nसुषमा स्वराज : जिसका मुझे था इंतजार, जिसके लिये दिल था बेकरार, वो घडी आ गई आ गई...\n\"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या\nऍलिस इन द ब्लंडरलँड माहित नाहि मात्र ऍलिस इन् वंडरलँड नावाची एक उत्तम बालकादंबरी आहे. ज्यात ऍलिस ही बाल नायिका एका सशाच्या मागे एका अद्भूत दूनियेत जाते. तिथे असलेली पात्रे, बोलका-सतत घाईत असणारा-घसड्याळ बघणारा ससा, गायब होणारा बोका वगैरे लक्षात आहेत.\nमनःपूर्वक धन्यवाद. म्हणजे भाजपात बालिशपणा चालला आहे आणि भाजपा बालिशांचा पक्ष आहे असे त्यांना सुचवायचे आहे का इथे ससा कोण बोका कोण, ससा घाईत का, बोका गायब का होतो हेदेखील सांगावे. तसेच हम्टी डम्टी बद्दल जाणून घ्यावेसे वाटते आहे. शाळेत असताना बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. त्यातल्या टी सारखाच हा टी आहे काय\nतसेच हम्टी डम्टी बद्दल जाणून घ्यावेसे वाटते आहे. शाळेत असताना बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. त्यातल्या टी सारखाच हा टी आहे काय\nतसे हम्टी डम्टी लहान मुलांच्या गाण्यात अंड्याला म्हणतात. परंतु, विकी वाचनात हे नाव एका ब्रँडी आणि बीअरच्या मिश्रणाचे असल्याचेही कळले. :-)\nब्रॅंड�� + एल म्हणजे कॉकटेल\nतसे हम्टी डम्टी लहान मुलांच्या गाण्यात अंड्याला म्हणतात. परंतु, विकी वाचनात हे नाव एका ब्रँडी आणि बीअरच्या मिश्रणाचे असल्याचेही कळले. :-)\n ब्रॅंडी + एल म्हणजे कॉकटेल हा माहितीपूर्ण खुलासा धक्कादायक आहे. प्रियाली अत्यंत आभारी आहे. शौरींना नक्की म्हणायचे तरी काय हा माहितीपूर्ण खुलासा धक्कादायक आहे. प्रियाली अत्यंत आभारी आहे. शौरींना नक्की म्हणायचे तरी काय श्रेष्ठी अंड्यासारखे बेढब आहेत की श्रेष्ठींना सत्तेची नशा चढली आहे की श्रेष्ठी पट्टीचे मद्यपी आहेत\nह्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे व्यासंगी... वगैरे उपक्रमी देतीलच तीच तर ऐकायला बसलो आहे :)\nवर म्हटल्याप्रमाणे माझे (अ)ज्ञान इतकेच.\nबाकी ब्लंडरलँड ह्या नावाने लिहिलेला अग्रलेख होता ही नवी माहिती दिल्याबद्दल शरद यांचे आभार\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nविसुनानांनी थोडक्यात माहिती दिली आहेच परंतु आपल्या देशातील नेतृत्वाला पंचतंत्रापासून महाभारतापर्यंत धडे देण्याची गरज दिसते. कटी पतंग वगळता सर्व उपमा परदेशी\nत्यांना उपक्रमावर बोलवून महाभारतावरील आणि पौराणिक लेख वाचण्याची शिक्षा द्यावी काय\nज्ञानाचा उगम वेदांतूनच झालेला\nअहो पण ह्या जगातल्या अखिल ज्ञानाचा उगम वेदांतूनच झालेला आहे नाही काय त्यामुळे उपमा परदेशी की विदेशी हे इथे अप्रस्तुत ठरावे\nअहो पण ह्या जगातल्या अखिल ज्ञानाचा उगम वेदांतूनच झालेला आहे नाही काय\nकदाचित थोडे अवांतर असेल पण तुम्ही दिलेल्या यादीत कालचे 'सुदर्शन चक्र' दिसले नाही म्हणून हा प्रतिसाद देण्याचा मोह झाला ;)\nछान धागा सुरू केलात. 'क्लू क्लक्स क्लॅन' मलाही माहिती नव्हते. सकाळी विकीवर शोधले.\nशरद् कोर्डे [27 Aug 2009 रोजी 11:45 वा.]\n१) कू क्लक्स् क्लॅन् - खूप वर्षांपूर्वी वाचनात आलेल्या माहितीनुसार \"कू क्लक्स् क्लॅन् \" ही अमेरिकेतली कृष्णवर्णीयांविरोधात हिंसक कारवाया करणारी संघटना होती.\n२) ऍलिस् इन् ब्लंडरलँड् - माझी माहितीही ऋषिकेश यांनी दिलेल्या माहिती सारखीच आहे. अवांतर - प्रियांका गांधींनी जेव्हा राजकारणात नव्यानी प्रवेश केला तेव्हा तत्कलीन काँग्रेस पक्षात त्यांची अवस्था वर्णन करणारा जो अग्रलेख टाइम्स् ऑफ् इंडियाने लिहिला होता त्याचं शीर्षक 'ऍलिस् इन् ब्लंडरलँड्' असं होतं.\n३) हम्प्टी-डम्प्टी - शब्दकोषात या शब्दाचा अर्थ \"गिड्डा गरगरीत वाटोळा मनुष्य\" असा दिला आहे. हम्प्टी-डम्प्टी विषयी लहान मुलांची एक कविता प्रसिद्ध आहे ती अशी :\nहम्प्टी-डम्प्टी सॅट् ऑन् अ वॉल्\nहम्प्टी-डम्प्टी हॅड् अ ग्रेट् फॉल्\nऑल् किंग्ज् हॉर्सेस् अँड् ऑल् किंग्ज् मेन्\nकुड् नॉट् पुट् हम्प्टी-डम्प्टी टुगेदर् अगेन्\nसुदर्शन चक्र एकदा हातातून सुटले की ते ज्याचा बीमोड करायचा तो झाल्याशिवाय परत येत नाही. फक्त वाट बघा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील. राजकारणी, मग ते भाजपाचे असले तरी बाष्कळ बडबड कधीच करत नाहीत. देअर इज ऑलवेज अ मेथड इन देअर मॅडनेस\nसुदर्शन चक्र एकदा हातातून सुटले की ते ज्याचा बीमोड करायचा तो झाल्याशिवाय परत येत नाही.\nह्या सुदर्शनचे डिझाइन कुणी दिल्यास आवडेल. भौतिकशास्त्रातला कुठला सिद्धांत इथे लागू होतो. कुठल्या धातूपासून हे चक्र बनलेले आहे (की स्टायरोफोमचे आहे) इत्यादी माहिती डिटेलवार दिल्यास तर फारच आनंद होईल.\nहे इथून घेता येईल.\nकी हे असावे बरे\nगणपतींच्या देखाव्यात हे थर्मोकोलचे बनवतात.\nफारच मनोरंजन आणि उद्बोधक चर्चा.\nकेकेके हे नाव बंदूक लोड करताना येणार्‍या आवाजावरुन घेतले आहे असे होम्सच्या 'फाईव्ह ऑरेंज पिप्स' या कथेत वाचले आहे.\nये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है\nमैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है\nइथेही केके आणि के\n त्या केक्यानं काय गारूड टाकलंय कळत नाही. इथेही केके आणि के.\nज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी\nकेके नावाचा एक नट आहे. त्याला काही जण बोलट म्हणतात. केके नावाचा एक गायकही आहे. पण इशारा त्याच्याकडे नाही.\nतुम्हाला ही चर्चा मनोरंजक आणि त्याहीपेक्षा उद्बोधक वाटल्याचे बघून बरे वाटले.\nआधी जीना आता कंदहार\nपक्षाची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात' अशी दिवसेंदिवस होत आहे.\nआधी जीना, आता कंदहार अडवाणी यांच्यावर चहुबाजूने प्रहार\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nटारझन बद्दल कोणीच लिहित नसल्याने मिळालेली माहिती देतो. टारझन हे आंतरजालावरील एक सुप्रसिद्ध व्यक्तीमत्त्व आहे. येत्या ३० तारखेला टारझनचा वाढदिवस असतो. इथे त्याला (आगाऊ) शुभेच्छा देण्यात येत आहेत. ;)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nधन्यवाद. ही तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. असे असल्यास प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना प्रकाशझोतात आणायला हवे. हे तुमचे टारझन व त्यांची जेन खाली दिलेल्या 'यू जेन मी टारझन' ह्या विडियोतल्या टारझन-जेनसारखेच आहेत काय\nइंग्रजीचे सोडून द्या पण शौरींना राजनाथ सिंह जॉनी वेसमुल्लरइतके चिकणे आहेत असे म्हणायचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02691+de.php", "date_download": "2019-01-20T22:05:57Z", "digest": "sha1:QCK45KN7TB4DGAWLPDO7VIYUH5OWSJOC", "length": 3434, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02691 / +492691 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Adenau\nक्षेत्र कोड 02691 / +492691 (जर्मनी)\nआधी जोडलेला 02691 हा क्रमांक Adenau क्षेत्र कोड आहे व Adenau जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Adenauमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Adenauमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492691 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAdenauमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492691 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492691 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/anna-bhau-sathe-birth-anniversary-1128319/", "date_download": "2019-01-20T21:42:51Z", "digest": "sha1:ZMVJTZ5GG6J4QGFL4OAAFQILPLQDDABN", "length": 14998, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nसाहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती\nसाहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे.\nतुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.\nअण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.\n१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.\nअण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहामानवांना विविध संस्था व संघटनांतर्फे अभिवादन\nअण्णा भाऊ साठे जातीमुळेच ज्ञानपीठ पुरस्कारापासून वंचित – डॉ. श्रीपाल सबनीस\nहिंगोलीत अण्णा भाऊ साठे महामंडळात १ कोटींचा अपहार\nअण्णा भाऊ साठे साहित्यसंमेलनात दुष्काळावर सर्वंकष चर्चा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र��ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x5958", "date_download": "2019-01-20T21:30:51Z", "digest": "sha1:5S4AXX5AMSYQJ5AWTC3SYVINJETLXPJQ", "length": 8325, "nlines": 209, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "iphone graphite theme अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली तंत्रज्ञान\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर iphone graphite theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T22:06:24Z", "digest": "sha1:5GPHW7W4EBWDCPEELXNZQTSWIW74SMDQ", "length": 9871, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "रामराजे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४ इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nकालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/what-is-mothers-day/", "date_download": "2019-01-20T21:08:54Z", "digest": "sha1:PJTHAXMWKQHOXW2KQHYRDNSPWJJ22LN7", "length": 18627, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "जाणून घ्या मातृदिनाबद्दल… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पा���रसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nमे महिन्यातला दुसरा रविवार हा जगभरात मातृदिन (मदर्स डे) म्हणून साजरा केला जातो. आजही मातृदिन असून अनेकजण तो आपल्या परीने साजराही करत आहेत. आपल्या मुलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आईप्रती कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी, तिच्याप्रती असलेले प्रेम, आदर व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे. गूगलही या अपवाद नाही त्यांनीही आईची प्रतिमा दर्शवणारे डूडल ठेवून समस्त महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nपण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की काही देश वगळता इतर देशात वेगवेगळ्या तारखेला मातृदिन दिन साजरा केला जातो. आपल्या देशात मात्र प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. जगातील एकूण ४६ देशांमध्ये आजचा दिवस मातृदिन म्हणून जल्लोषात साजरा केला जातो.\nअशी झाली मदर्स डेची सुरुवात\n१९०८ साली अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या अॅना जार्विस यांनी मदर्स डे सुरू केला. आईच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अॅना अविवाहित होत्या. आईच्या निधनानंतर त्यांनी अमेरिकेत St. Andrew’s Methodist Church in Grafton, येथे आईच्या स्मरणार्थ मदर्स डे कार्यक्रम ठेवला. अमेरिकेत आईच्या नावाने होणारा असा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कुटुंबासाठी आईच नाही तर कुटुंबातले सर्वच सदस्य राबत असतात. यामुळे आईच्याच नावाने दिवस का साजरा करायचा तसेच सासूच्या नावाने का नाही असा प्रश्न विचारून सरकारी अधिकाऱ्यांनी अॅनाची खिल्ली उडवली. पण मातृदिन साजरा करण्याबाबत अॅना ठाम होती. यासाठी तिने कॅम्पेनही सुरू केले. तिने थेट आईसाठीच साद दिल्याने संपूर्ण व्हर्जिनिया तिच्या पाठीशी ठाम उभा राहिला. हळूहळू संपूर्ण अमेरिकेत मदर्स डे व अॅनाच्या धाडसीपणावर चर्चा झडू लागल्या. अखेर १९११ मध्ये जनतेच्या कौलापुढे अमेरिकेच�� सरकारही हतबल झाले व त्यांनी शासकीय सुट्ट्यांमध्ये मदर्स डेचा समावेश केला, जो आजतागायत कायम आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललायकीत राहा, केजरीवालांचा भाजप कार्यकर्त्यांना इशारा\nपुढीलउंदराचा राडा, मल्टीस्टेट बँकेचा सायरन वाजल्याने गोंधळ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Edemissen+de.php", "date_download": "2019-01-20T21:27:37Z", "digest": "sha1:W3R2G3IRMJVA5KVDGKKQGNTUHF36ZGVI", "length": 3428, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Edemissen (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर ���ा प्रदेश: Edemissen\nक्षेत्र कोड Edemissen (जर्मनी)\nआधी जोडलेला 05176 हा क्रमांक Edemissen क्षेत्र कोड आहे व Edemissen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Edemissenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Edemissenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495176 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनEdemissenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495176 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495176 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/rajyaseva-main-2015-gs-4-question-paper/l/3/", "date_download": "2019-01-20T21:51:27Z", "digest": "sha1:SFZG5KPN5P6RYRDQSWL5KZMSM54Q2HHO", "length": 17501, "nlines": 395, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers", "raw_content": "\nराज्यसेवा प्रश्नपत्रिका संच - Question Papers\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4\nभारतासंदर्भात सातत्याने वाढणाच्या चालू खात्यावरील तुटीची प्रमुख कारणे कोणती \n(a) वाढत जाणारी महागडी तेल आयात\n(b) सोने आयातीमुळे होणारी देशांतर्गत चलनवाढ\n(c) युरो वित्तीय संकट\n(d) चढ-उतार असलेला विनिमय दर\nपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे \n(a) 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम' 2013 या वर्षी संमत करण्यात आला.\n(b) 'विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 साली लागू झाला.\n'कपार्ट' (Council for Advancement of People's Action and Rural Technology) ही स्वायत्त संस्था ग्रामीण समृद्धीच्या विकासासाठी कार्य करते ती :\n(a) समाजाच्या कमजोर वर्गाला सबळ बनविते.\n(b) या क्षेत्रात काम करणा-या अशासकीय संस्थांना आर्थिक पुरवठा करते.\nवरील कोणते विधान अयोग्य आहे\nजागतिक व्यापार संघटनेच्या (W.T.O.) कोणत्या परिषदेत 'अन्न सुरक्षा विधेयकाला' ठराविक काळासाठी मंजूरी देण्यात आली \nD. इंडोनेशियातील बाली परिषद\nपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे \n(a) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कमीत कमी 2 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत कमीत कमी 11 गुंतवणुकदार लागतात.\n(b) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जास्तीत जास्त 50 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत ही संख्या कितीही असू शकते.\nमहाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक 1991 ते 2010 या काळात सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रात आढळते \n(c) मोटर वाहने व परिवहन\n(d) व्यवसाय व्यवस्थापन सल्ला\n(e) रसायने व खते\nजोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा :\nया संस्थेस आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ मानले जाते :\nA. जागतिक बँक (WB)\nB. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)\nC. जागतिक व्यापार परिषद (WTO)\nD. युरोपिअन समुदाय (EU)\n1991 मध्ये खालीलपैकी कोणत्या तीव्र आर्थिक समस्यांना भारताला सामोरे जावे लागले \n(a) रुपया पूर्ण परिवर्तनशील करणे\n(b) भारतीय बाँडच्या विक्रीचे पुनरुत्थान\n(c) विदेशी कर्ज मिळविण्यासाठी सुवर्णाचे तारण ठेवणे\n(d) कर्ज देणा-या देशाला भौतिक स्वरुपात सुवर्णाचे हस्तांतरण\nजोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा :\nराष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम ______________ करिता आहे.\n(a) केवळ महिला उद्योजकाकरिता\n(c) लहान व मध्यम उद्योग\n(d) भारतीय उद्योगांना जागतिक स्पर्धेला तोंड देता येणे पर्यायी उत्तरे :\nनवीन आर्थिक धोरण (1991) सुरू करण्यामागे पुढीलपैकी कोणत्या आर्थिक घटकांची पार्श्वभूमी होती \n(a) वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील नकारात्मक वाढ\n(b) भारताच्या रुपयाचे करावे लागलेले 45 टक्क्यांचे अवमूल्यन\n(c) भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण होऊन तो 1 बिलीयन अमेरिकन डॉलरपर्यंत येणे\n(d) सोव्हिएत रशियाच्या पतनाने भारताची सुमारे निर्यात कमी झाली\nपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते\nA. जागतिक शेती व्यापारातील सहभागासाठी भारतीय शेतक-यांना मदत\nB. कापणीनंतरची हानी कमी करणे\nC. धान्य साठवणूकीत वाढ\nD. यापैकी कोणतेही नाही.\nभारताच्या सामाजिक-आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका कोणती आहे\n(a) कृषी विकासाला प्रोत्साहन देणे\n(b) रोजगार निर्मितीस चालना देणे\n(c) दारिद्र्य निर्मूलन करणे\n(d) नाणे बाजार व भांडवल बाजार विकसित करणे\nज�� आपण व्यापाराचे जीडीपीशी असणारे गुणोत्तर हे जागतिकीकरणाचे दर्शक मानले तर 2002 मध्ये अधिक जागतिकीकरण असणारे देश उतरत्या क्रमात खालील क्रमाने होते.\nभारताच्या 2012-2013 च्या निर्यातीत पहिली 3 निर्यात ठिकाणे उतरत्या क्रमाने ____________ अशी सांगता येतील.\nभारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात :\n(a) श्री एम एन रॉय यांचे पुस्तक \"प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया''\n(b) श्री विश्वेश्वरय्या यांचे \"टेन यिअर पिपल्स प्लॅन''\nवरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे \nउदारीकरणानंतरच्या काळात उत्पादन व रोजगार यातील कल असे दर्शवतो की ____________ .\n(a) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता\n(b) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा अधिक होता\n(c) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता\n(d) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा अधिक होता\nभारतातील आर्थिक सुधारणा कार्यक्रम संबंधात सन 1991 मध्ये पुढीलपैकी काय झाले नाही \n(a) नवीन औद्योगिक धोरण\n(b) राजा चैलया समितीचा करसुधार\n(c) लघुउद्योग धोरण अवलंबविले\n(d) वित्तीय/बँकिंग क्षेत्रातील सुधार\nजोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://anandyatra.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2019-01-20T22:07:15Z", "digest": "sha1:AK5FMRHB6E5HQ5LNVBTTVPRQJVZ5PYNE", "length": 8880, "nlines": 161, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): ... श्रावणाला", "raw_content": "\nदाटते आभाळ त्याच्या स्वागताला\nगाठते क्षितिजावरी त्या पावसाला\nसाजणीला भेटण्या आतूर झाला\nवाट आभाळातली सोडून आला\nमुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली\nचिंब रांगोळी सुवासिक अ���गणाला\nथेंब ओघळले तिच्या देहावरी अन्\nगंध मोहरता नवा मातीस आला\nभेट होऊ द्या अशी एकांत जागी\nपाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला\nवाट ओली पावलांना साद घाली\nरान ओले दाखवी भय पाखराला\nसातही रंगांमध्ये पाऊस मनभर\nकाजळाचा रंग माझ्या श्रावणाला\n- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)\nनिव्वळ अप्रतिम नचिकेतजी, तुमच्या कविता , गजल मनाला प्रचंड भावतात. तुमच्या ब्लॉगवरील सर्व गजल, लेख, कविता कित्येकदा वाचून काढल्या आहेत. असेच लिहित रहा\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगा��्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/products/boldenone-undecylenate-raw-material/", "date_download": "2019-01-20T22:13:37Z", "digest": "sha1:KX4J76F2CCFWKRQFEFFCV5XVNR2NSWIE", "length": 31759, "nlines": 242, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विझोइ) कच्चा माल (एक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्स) | ऐझरा", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\n/ उत्पादने / Anabolics स्टेरॉइड / बॉडेनोन पावडर सीरीज / बोल्डेनोन अंडेसेलेनेट (इक्विओओनेट) कच्चा माल\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\n4.00 बाहेर 5 च्या वर आधारित 2 ग्राहक रेटिंग\nश्रेणी: बॉडेनोन पावडर सीरीज, Anabolics स्टेरॉइड टॅग्ज: बॉल्डनोन अंडेसीलाइनेट कच्चा माल, Boldenone undecylenate कच्चा माल खरेदी, इक्विपाओज कच्चा माल विकत घ्या, अंगभूत कच्चा माल, अंगभूत कच्चा माल पुरवठादार\nएएसएआरओ सीजीएमपी नियमन आणि ट्रॅक करण्यायोग्य गुणवत्ता नियंत्रण प्रणाली अंतर्गत, बोल्डनोन अंडेसीलेनेटे (इक्विपाइझ) कच्चा माल (13103-34-9) च्या ग्राम ते मास ऑर्डरच्या संश्लेषण आणि उत्पादन क्षमतेसह आहे.\nबॉल्डनोन अंडेसेलीनेट (इक्विओओईट) कच्चा माल विडियो\nI. बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओईस) कच्चा माल मूळ वर्ण:\nनाव: बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nदुसरा स्टेरॉईड सायकलमध्ये कच्चा माल वापरणारे बोल्डनोन अंडेसीलाइनेट\n1 कच्चा माल नावे:\nसमतोल कच्चा माल साधारणपणे बोल्ड यू, बीयू, इक्वुओइझ कच्चा साहित्य, बॉडीबिल्डर्स किंवा यूजीएल मालकांद्वारे ईक्यू म्हणतात.\n2 बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विझोइ) कच्चा माल वापर:\nबोल्डेनोन अंडेसीलाइनेट कच्चा माल हे इंजेक्शनयुक्त तेल म्हणून सामान्यतः वापरले जाते. बाजारात, 200mg / ml, 250mg / ml, 300mg / ml आहेत, काही UGL देखील 350mg / ml आणि 400mg / ml केले आहेत. पण, इंजेक्शनने खूप बलवान असेल.\nबोल्डेनोन अंडेसीएनेट सी कच्चा माल मुख्यतः हार्मोन डायनॅबोल सारखील आहे, डिआनाबॉल हार्मोन वगळता तोंडी वापरासाठी आणि 17AA संयुग समाविष्ट आहे आणि त्यासाठी केवळ आठ तास अर्धा जीवन आहे. समतोल कच्च्या मालामध्ये 17AA ग्रुपचा समावेश नाही ज्यामुळे डायनाबोल इतका लहान टिकाऊ होतो, ज्यामुळे EQ शरीरात बराच काळ राहतो आणि त्यामुळे दुर्बल पेशी द्रव्य आणि शक्ती निर्माण करण्यासाठी ते अधिक प्रभावी ठरते.\nबॉल्डनोन अंडेसीलाइनेट कच्चा पदार्थ, ज्याला ईक्यू म्हणतात, बॉडीबिल्डर्स आणि क्रीडापटिकांनी त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान वाढविण्यासाठी, धीरोदात वाढ आणि शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवून त्याचा वापर केला जातो. यामुळे धीम्यामुळे मदत होते कारण लाल रक्तपेशी ऑक्सिजन करतात आणि जर तुमचे रक्त समृद्ध आहे ऑक्सिजन, आपण जबरदस्त workouts किंवा कार्यक्षमता दरम्यान यापुढे पुरतील. बोल्डेनोन अंडेसीलाइनेट कच्चा माल, किंवा ईक्यू एथलीट्स, बॉडिबिल्डर्स आणि फिटनेस उत्साहींमध्ये लोकप्रिय आहे कारण हे पीक ब्लूटिंग चक्रा दरम्यान धीमे पण स्थिर वाढ देते. या चक्रांना EQ लाभ म्हणतात. EQ डोसमध्ये प्रशासित केले जाऊ शकते जी बारा आठवड्यांपेक्षा जास्त न आठवडे XXXXmg पासून 200mg पर्यंत असते.\nबर्याच लोकांनी नोंदवले आहे, आपण सलग 200 अक्षरापर्यंत क्लॅन घेऊ नये. याचे कारण असे की रिसेप्टर रीसेट करण्यासाठी वेळ लागतो आणि आपण ब्रेक घेत नसल्यास क्लेन प्रभावी होणार नाही, आणि आपल्या रिसेप्टर्सची कधीही अशीच कोणतीही हमी नसते.\nजरी हे बर्याच काळापासून सक्रिय रहाते, तरी प्रति आठवड्यात कमीतकमी एकदा कच्चा माल इंजेक्शनने दिला जातो. पुरुषांसाठी दर आठवड्यास 200-400mg (4-8 मिली, 50mg आवृत्ती) च्या डोसवर हे सर्वसाधारणपणे वापरले जाते, महिलांसाठी दर आठवड्यास 50-75 मिलीग्राम. 25mg आवृत्ती उपलब्ध असलेली एकमात्र उत्पादनाची असली पाहिजे, इंजेक्शन व्हॉल्यूम बराच अस्वस्थ होऊ शकतो. डोसची शेड्यूल आणखी विभाजीत केले जाऊ शकते, कदाचित अस्वस्थता कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी इंजेक्शन्स दिली जातात. जळजळ किंवा संक्रमण टाळण्यासाठी एखाद्याने नियमितपणे इंजेक्शन साइट फिरविण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. एका साइटमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल वाया जाणे आवश्यक आहे, एक फोड तयार होऊ शकते ज्यास शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशा समस्ये टाळण्यासाठी, अॅथलेट्स प्रत्येक इंजेक्शनला 3ml पर्यंत मर्यादित करतात आणि दर आठवड्यात एकदा प्रत्येक आठवड्यात प्रत्येक साइटचा पुन्हा वापर करतात, शक्यतो प्रत्येक इतर आठवड्यात. इक्विपाइज कच्च्या सामग्रीसह हे केवळ ग्लूटायसच नव्हे तर इंजेक्शन साइटसाठी बाह्य जांघे ���ापरुन आवश्यक आहे. निश्चितपणे 25mg आणि 50mg डॉस केलेल्या उत्पादनांशी संबंधित सर्व समस्या या स्टेरॉइडच्या नवीन 100 मिलीग्राम आणि 200mg / ml आवृत्त्यांसह समाप्त होतात, जे स्पष्टपणे वापरकर्त्यास अधिक खुराक स्वातंत्र्य आणि इंजेक्शन आराम देते.\nइक्विपीझ कच्च्या साहित्याचा गंभीर दोष त्याच्या दीर्घ अर्ध-आयुषकाचा आहे, जो कदाचित कमीतकमी 12 दिवस असेल. यामुळे शेवटच्या इंजेक्शननंतरच्या कालावधीत वाढीचा कालावधी वाढला जातो ज्या दरम्यान पातळी चांगल्या नसतात किंवा कमी होण्याची शक्यता कमी असते. या समस्येसाठी एक उपाय म्हणजे सायकलच्या अगोदरच्या भागामध्ये Equipoise Raw सामग्रीचा वापर करणे.\nडियानबोलपेक्षा ईक्यूची प्राधान्ये याव्यतिरिक्त, इक्वुओइव्ह कच्चा मटेरियल लोकप्रियतेत अलीकडे वाढले आहे आणि हे पावरलिफ्टर्सचे आवडते आहे. प्रशिक्षक ईकेला डेका ड्युरबोलिनसाठी प्राधान्यक्रमित म्हणून मानतात, फक्त ईक्यूचे ताकद वाढलेले आणि प्राप्त झालेले स्नायूंचे गुणधर्म Deca च्या हानिकारक साइड इफेक्ट्सशिवाय होतात. याव्यतिरिक्त, EQ सकारात्मक शरीरात संपूर्ण रक्ताद्वारे संक्रमणास प्रभावित करतो, जे आपल्या शरीराच्या स्नायूंना जास्तीत जास्त रक्तप्रवाहासह प्रदान करते ज्यात त्यांना प्रशिक्षण आणि / किंवा उचलण्याचे प्रखर सत्र दरम्यान आवश्यक आहे.\nरॅपिड जन बिल्डर नाही, त्याऐवजी ताकदवान आणि स्थिर स्नायूंच्या ताकदीची हळुवार पण स्थिर उपलब्धता प्रदान करण्यासाठी कच्चा मालाचा विचार केला जाईल. या औषधांचा सर्वात सकारात्मक प्रभाव पाहिला जातो तेव्हा तो दीर्घ कालावधीसाठी वापरला जातो, सामान्यत: कालावधीमध्ये 8-10 आठवड्यांपेक्षा जास्त टिकतो. प्राप्त झालेले स्नायू एन्ड्रोजनसह दिसलेले गुळगुळीत बल्क नसावे, परंतु फारच परिभाषित आणि ठोस. पाणी फोडणे स्नायूंच्या व्यासास मोठ्या प्रमाणावर योगदान करत नसल्यामुळे, पदार्थांच्या रचनेच्या सायकलवर मिळविलेले आकार जास्त प्रमाणात बंद केले जाऊ शकतात जेव्हा औषध बंद केले गेले आहे. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की स्ट्रक्चररीली इक्विपईझ कच्चा माहीती आणि क्लासिक ब्लूकिंग ड्रग डायनॅबोल जवळजवळ एकसारखे आहेत. इक्विपाओव्ह कच्चा सामग्रीच्या बाबतीत कंपाउंडमध्ये एलएक्सयुएक्सबीटा एस्टर (अंडेसेलीनेट) वापरला जातो, तर डायनॅबॉल हे एक्सएक्सएक्स अल्फा एल्��िलेटेड आहे. याव्यतिरिक्त रेणू समान आहेत. अर्थातच ते शरीरात अगदी वेगळ्या पद्धतीने कार्य करतात, जे एसएरॉइडच्या फक्त तोंडी परिणामकार्यापेक्षा 7-methylation प्रभाव दर्शविण्यासाठी जातो.\nहे एक मूलभूत टेस्टोस्टेरॉन आणि कच्चा माल स्टॅक आहे. इक्विपाइज कच्चा माल टेस्टोस्टेरॉनच्या कमी डोससाठी परवानगी देतो, अपेक्षित नफ्यामध्ये बरीच बलिदान न देता. एस्ट्रोजेन बिल्डअप या स्टॅकसह कंट्रोल करण्यायोग्य असले पाहिजे, तरीही अॅनाबॉलिक अवस्थेच्या प्रचारात तो कुठेतरी पोहोचला पाहिजे. एक महान beginners स्नायू-इमारत स्टॅक. बॉडीबिल्डिंगमधील सर्व नवीन लोकांसाठी आणि मोठ्या प्रमाणावर मिळविण्यास इच्छुक असलेल्या इतरांसाठी एक छान चक्र. सायकलचा परिणाम मध्यम अॅन्ड्रोजन गुणधर्मांसह मोठ्या प्रमाणात होतो.\n5 कच्चे रबर साहित्य:\nईक्यू हा द्रव कच्चा माल आहे. किमान ऑर्डर 10grams / 10ml\nसामान्य रकमेची चौकशी (1kg मध्ये) देयकानंतर 12 तासांमध्ये पाठविले जाऊ शकते.\nमोठ्या ऑर्डरसाठी (एक्सएक्सएक्सएक्सजीएएम) पेमेंटनंतर एक्सएएनजीएक्सएक्स कार्य दिवसांमध्ये पाठविले जाऊ शकते.\n6 कच्चा माल पाककृती:\nआपल्या संदर्भासाठी तपशीलासाठी आमच्या ग्राहक प्रतिनिधीचे (सीएसआर) चौकशी करण्यासाठी\n16ml गॅपसीड ऑईल (जीएसओ)\n7 बॉल्डनोन अंडेसीलाइनेट कच्चा माल विपणन:\nभविष्यातील भविष्यात तरतूद करणे.\nIII.बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विझोइ) कच्चा माल एचएनएमआर\nचौथा बोल्डेनोन अंडेइलेनॅट कसा खरेदी करावा कच्चा मालः कच्चे मालास आसावमधून खरेदी करावयाचे\nआमच्या ई-मेल चौकशी सिस्टम, किंवा ऑनलाइन स्काईप ग्राहक सेवा प्रतिनिधी (सीएसआर) द्वारे आमच्याशी संपर्क करण्यासाठी.\n2.To आपला चौकशी संख्या आणि पत्ता प्रदान करण्यासाठी.\n3.Our CSR आपल्याला कोटेशन, पेमेंट टर्म, ट्रॅकिंग क्रमांक, डिलीव्हरी मार्ग आणि अंदाज आगमन तारीख (एटीए) प्रदान करेल.\n4.Payment केले आणि माल 12 तासात बाहेर पाठविले जाईल (10kg आत ऑर्डरसाठी).\n5.गुप्त प्राप्त झाले आणि टिप्पण्या द्या.\nआपले आवडते उत्पादन ब्लॉग पहा:\nइक्विपीझ म्हणजे काय (बोडेडेनोन अंडेइलीनेट) इक्विपीओईजचे परिणाम (बोल्डेनोन अंडेसेलीनेट) ऑनलाइन समतोल खरेदी कुठे\nसंबंधित उत्पादने बद्दल अधिक तपशील,येथे क्लिक करण्यासाठी आपले स्वागत आहे.\n2 पुनरावलोकने बोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4 5 बाहेर\nया विषयाव��� असा चांगला निबंध शोधणे कठीण आहे, तथापि, आपण कशाविषयी बोलत आहात हे आपल्याला माहित आहे\nरेट 4 5 बाहेर\nमला तुझ्याकडून वियाग्रा विकत घ्यायला आवडेल\nएक पुनरावलोकन जोडा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nओरल टुरिनाबोल (तोंडावाटे Tbol) पावडर\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nआर आणि डी रेगेंटस् (40)\nबॉडेनोन पावडर सीरीज (4)\nमेटेनोलोन पावडर मालिका (2)\nनँड्रोलोन पावडर सीरीज (8)\nटेस्टोस्टेरोन पावडर मालिका (18)\nट्रॅनबॉलेन पावडर मालिका (6)\nEstradiol पावडर मालिका (8)\nसेक्स वर्धन हार्मोन (12)\nचरबी कमी पावडर (32)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nजगातील 8 सर्वात प्रभावी स्त्रीमित्र औषध पाउडर\nजगातील सर्वोत्तम 10 बेस्ट - सेल्स्ंग वजन कमी होणे पाउडर परिशिष्ट\nअल्झायमरचा औषध जेएक्सएनजीएक्सएक्स: अ पॉवरेंट कर्क्यूमिन व्युत्पन्न जेएक्सयूएक्सएक्स न्यूरोट्रॉफिक कम्पाउंड\nफायनलिपरासॅटच्या 7 बेस्ट नेटूट्रोपिक्स (स्मार्ट ड्रग्स)\nबल्क मध्ये टेस्टोस्टेरोन एन्थेट पावडर खरेदी करा\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\n01 / 17 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\n01 / 08 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\n12 / 27 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\n12 / 18 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nड���एमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/isi-agent-farukh-devadiwala-residence-terrorist-116994", "date_download": "2019-01-20T22:38:24Z", "digest": "sha1:BRU4MTDDXJEOIZXXQB3TR7UJHKLXGN2T", "length": 13723, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ISI agent farukh devadiwala residence terrorist 'आयएसआय'चे हस्तक फारुखच्या आश्रयाला | eSakal", "raw_content": "\n'आयएसआय'चे हस्तक फारुखच्या आश्रयाला\nगुरुवार, 17 मे 2018\nमुंबई - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झा (वय 32) याचा म्होरक्‍या फारुख देवडीवाला याच्या मुंबईतील घरी पाकिस्तानी गुप्तचर संघटना \"आयएसआय'शी संबंधित व्यक्ती आश्रयास होती. त्या वेळी या टोळक्‍याने आरडीएक्‍ससारखी स्फोटकेही आणली होती, पण त्यांचा वापर कुठेही झाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झा (वय 32) याचा म्होरक्‍या फारुख देवडीवाला याच्या मुंबईतील घरी पाकिस्तानी गुप्तचर संघटना \"आयएसआय'शी संबंधित व्यक्ती आश्रयास होती. त्या वेळी या टोळक्‍याने आरडीएक्‍ससारखी स्फोटकेही आणली होती, पण त्यांचा वापर कुठेही झाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू छोटा शकीलशी संबंधित असलेला फारुख देवडीवाला हा पाकिस्तानी पासपोर्टवर शारजामध्ये राहत होता. 1996 ते 1999 मध्ये शकीलसाठी सक्रिय असलेल्या फारुखचे नाव सुरत स्फोटात आले होते. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात \"पोटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये फारुख विरोधात सुरत पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने \"रेड कॉर्नर' नोटीस जारी केली होती. 2003 मध्ये फारुखच्या मुंबईतील घरी \"आयएसआय'च्या हस्तकांनी आश्रय घेतला होता. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई फारुख व शागीर अहमद शेख यांच्यावर आली होती. त्याच वेळी फारुखकडे व त्याच्या साथीदारांकडे आरडीएक्‍स असल्याचाही आरोप होता. पण, त्यानंतरच्या कुठल्याही स्फोटात आरडीएक्‍सचा वापर झाला नाही. त्यामुळे त्या आरडीएक्‍सचे नेमके काय करण्यात आले, याबाबत फारुखच प्रकाश टाकू शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.\nफारुखच्या संपर्कात असलेल्या 32 वर्षीय तरुणाला ��ुजरातमधून \"एटीएस'ने अटक केली. अल्लारखा अबुबकर मन्सुरी असे त्याचे नाव असल्याचे समजले. तो व्यवसायाने वाहनचालक आहे. तो कच्छ येथील गांधीधाम परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा तरुणही मिर्झासोबत पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेला असल्याचा संशय आहे.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-avinash-kadam-death-human-interest-story-117008", "date_download": "2019-01-20T22:06:55Z", "digest": "sha1:TTFBFI2SIQY3G7K6FJWDLDDNTHM5JTWX", "length": 14819, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Avinash Kadam Death human interest story आधी दिला पेपर...नंतर वडिलांना अग्नी | eSakal", "raw_content": "\nआधी दिला पेपर...नंतर वडिलांना अग्नी\nगुरुवार, 17 मे 2018\nकोल्हापूर - वडिलांची इच्छा होती, तिने बी फार्म करावे. आज तिचा शेवटचा पेपर होता; मात्र रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या वडिलांचे पहाटे निधन झाले. घरात आक्रोश सुरू झाला. मुलगी अस्मितालाही अश्रू अनावर झाले; पण नातेवाईकांनी तिला धीर दिला. ‘तुला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. तू पेपर दे.’ तिनेही अश्रू पुसले आणि मन घट्ट करून दोन तासांचा पेपर तासात देऊन घरी परतली. सायंकाळी वडिलांच्या अंत्ययात्रेत शितोंडी धरली आणि अग्नीही दिला. सोबत होती तिची लहान बहीण लक्ष्मी.\nकोल्हापूर - वडिलांची इच्छा होती, तिने बी फार्म करावे. आज तिचा शेवटचा पेपर होता; मात्र रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या वडिलांचे पहाटे निधन झाले. घरात आक्रोश सुरू झाला. मुलगी अस्मितालाही अश्रू अनावर झाले; पण नातेवाईकांनी तिला धीर दिला. ‘तुला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. तू पेपर दे.’ तिनेही अश्रू पुसले आणि मन घट्ट करून दोन तासांचा पेपर तासात देऊन घरी परतली. सायंकाळी वडिलांच्या अंत्ययात्रेत शितोंडी धरली आणि अग्नीही दिला. सोबत होती तिची लहान बहीण लक्ष्मी.\nजवाहरनगरातील अविनाश आनंदराव कदम कोल्हापुरी चप्पल आणि मोजे तयार करणारे उद्योजक. कदम यांना अस्मिता व लक्ष्मी या दोन मुली. मुलीच माझ्या वंशाचा दिवा, असे ते सर्वांना सांगत. अस्मिता बी फार्म व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. गेली काही महिने ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वींच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या वेळी पत्नी आणि मुलगी लक्ष्मी रुग्णालयात होती. परीक्षेमुळे अस्मिता घरीच अभ्यास करीत होती. तिला पहाटे वडिलांचे निधन झाल्याचा निरोप मिळाला.\nसाश्रूनयनांनी रुग्णालयात पोचली. तेथे तिने वडिलांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला; मात्र अतिदक्षता विभागात अन्य रुग्णांवर तातडीचे उपचार सुरू असल्याने तिला वडिलांचा चेहराही पाहता आला नाही.\nसकाळी कुटुंबीयांना रुग्णालयातून घरी पाठविले. घरी आक्रोश सुरू झाला; पण नातेवाईकांनी अस्मिताला धीर दिला. ‘तुला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे, तू आज पेपरला जा, असे सांगून समजूत घातली. तिनेही अश्रू आवरले. मन घट्ट करून पेपर देण्याची तयारी केली. नातेवाईकांसोबत ती पेठवडगावच्या परीक्षा केंद्रावर गेली. दोन तासांचा पेपर ती तासात देऊन\nअस्मिता घरी पोचली आणि त्यानंतर वडिलांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. डोळे पुसत तिने शितोंडी हाती धरली आणि वडिलांच्या मृतदेहाला अग्नीही दिला. या वेळी तिच्यासोबत लहान बहीण लक्ष्मीही होती.\nशक्‍यतो महिला स्मशानभूमीत येत नाहीत; मात्र अस्मिताने आज वडिलांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले. मुलगा-मुलगी समानता पाळत परिवर्तनाचा संदेश दिला. रक्षाविसर्जन उद्या (ता. १७) सकाळी नऊ वाजता आहे.\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/17-padmashree-daya-pawar-award-declared-200405/", "date_download": "2019-01-20T21:57:13Z", "digest": "sha1:GZDHRBIO3SLC73NGUHPR2EG4BRCA55XB", "length": 14265, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "१७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n१७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर\n१७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर\nपद्मश्री दया पवार यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्रे संतोष खेडलेकर यांना पुरस्कृत करण्यात येणार\nपद्मश्री दया पवार यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्रे संतोष खेडलेकर यांना पुरस्कृत करण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा दया पवार यांच्या जन्मगावी म्हणजेच नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यात होणार आहे. ५००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.\nआदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड आणि अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोलेचे प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रेमानंद रुपवते भूषविणार आहेत.\nअकोल्यात दया पवार यांचे शिक्षण झाले. तेथे बालपणापासून घेतलेल्या जातीयतेचा दाहक अनुभव त्यांच्या ‘बलुतं’मधून व्यक्त झाला. ज्या गावाने त्यांच्या लेखणीला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य शिकवले त्याच गावी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे हिरा दया पवार यांनी दिली.\nदर वर्षी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना दया पवार पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी तमाशातून सुरुवात करून ‘शापित’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘अन्यायाचा प्रतिकार’, ‘आई तुळजा भवानी’, ‘एक होता विदूषक’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे अनेक चित्रपट करत ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केले.\nलावणीतील लिखित साहित्य जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्याचप्रमाणे पुरस्काराचे दुसरे मानकरी रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे यांनी ‘िदडी आणि आदिम’ या चित्रमुद्रांकित या अनियतकालिकाचं अक्षरलेखन, चित्रांकन आणि संपादन केले. राष्ट्रीय पातळीवरील ‘फाय’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.\n‘श्रीधर आंबोरे आणि त्यांची चित्रे’ ही मुलाखत १२ वीच्या मराठी अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली आहे, तर कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झालेले व्यवसायाने पत्रकार असलेले संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकर यांचे चरित्र लिहिले असून महाराष्ट्रातील पारंपरिक कलांचे जतन, कलावंतांचे मुख्य सामाजिक प्रवाहातील स्थान, तमाशा या विषयांवर व्याख्याने,वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृतीचे काम त्यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलिंगडोह, बाला सवरेत्कृष्ट खेळाडू\nपुलंच्या नावाचा पुरस्कार, हे विसाव्याचे झाड- डॉ. अनिल अवचट\nअलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर\nप्रा. रा. ग. जाधव यांना िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nमुंबईचा सुजन पिलणकर ‘महाराष्ट्र श्री’चा मानकरी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=39&Itemid=6&limitstart=48", "date_download": "2019-01-20T22:04:22Z", "digest": "sha1:FEXOXJOB6XGGZ2SJBEKTY2KJYD2SFT3D", "length": 28598, "nlines": 269, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अर्थसत्ता", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nघोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका\nपीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\nदेशातील विविध घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेचे गेल्या आर्थिक वर्षांत ६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दिल्लीत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालाने ही बाब अधोरेखित केली आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील घोटाळे निर्देशांका’च्या पहिल्या आवृत्तीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या अर्धवार्षिकात घोटाळ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. पहिल्या अर्धवार्षिकात हे प्रमाण अवघे ८ टक्के असताना ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ते तब्बल ३६ टक्क्यांनी वधारले आहे.\nनव्या वाहनांमुळे ऑक्टोबरमध्ये विक्री वाढली\nएकूणच नकारात्मक ���र्थस्थितीमुळे विक्रीला घरघर लागलेल्या भारतीय वाहन उद्योगाला यंदाचा दसरा चांगलाच पावला आहे. ऐन खरेदीच्या या हंगामात नवनवीन उत्पादने सादर करणाऱ्या कंपन्यांची वाहन विक्री या कालावधीत तुलनेने वाढली आहे. महिन्याभर चाललेल्या कामगार आंदोलनाचा सामना करावे लागलेल्या मारुती सुझुकीने पुन्हा एकदा महिन्यातील एक लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. तर महिंद्रने आजवरच्या इतिहासातील दुसरी मोठी मासिक वाहन विक्री नोंदविली आहे. दसऱ्याचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काही कंपन्यांनी नवीन वाहने बाजारपेठेत उतरविली.\nसीमारहित प्रीपेड कार्ड दाखल\nजगभरात वापरात येणारी अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो, ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर, स्विस फ्रँक, सिंगापूर डॉलर आणि जपानी येन या आठ बलाढय़ चलनांना खिशात मावणाऱ्या प्लास्टिक कार्डमध्ये सामावून सुरक्षित व निर्धोकपणे विदेशगमन शक्य बनविणारेअनोखे ‘सीमारहित प्रीपेड कार्ड’ थॉमस कुक (इंडिया) लि.ने ऐन पर्यटन हंगामाच्या तोंडावर गुरुवारी मुंबईत केले. मास्टरकार्ड वर्ल्डवाइडने या सेवेसाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.\nकार्पेट विस्तारण्याच्या तयारीत ‘इंटरफेस’\nकंपन्या तसेच हॉटेल, बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या गालिच्यांच्या निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या ‘इंटरफेस’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आता भारतीय बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निश्चय केला आहे. उंची गालिच्याचा भारतातील वाढता वापर लक्षात घेऊन कंपनी पर्यावरणप्रेमी तसेच पुर्नवापराच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याच्याही तयारीत आहे. जागतिक पातळीवर आघाडीच्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये समावेश होत असलेल्या इंटरफेस कंपनीचे सध्या भारतात दक्षिणेत मुख्यालय असून केवळ कार्यालये, दालने यांच्यामार्फतच येथील व्यवसाय क्षेत्रावर कंपनीचे नियंत्रण आहे.\nश.. शेअर बाजाराचा : तुम्हीच ठरवा किंमत काय ती..\nकाही काही शब्द बोजड वाटतात. पण त्यातील अर्थ कितीतरी सोपा असतो. ‘बुक बििल्डग’ हा असाच एक शब्द जो आयपीओ प्रक्रियेत वापरला जातो. गुगल वेबसाइटवर शोधले तर याचा अर्थ सांगणारी तसेच त्याची व्याख्या सांगणारी काही शेकडो पाने वाचायला मिळतील. व्यवहारात त्याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी कंपनी आयपीओ माध्यमातून जनतेला शेअर्स देऊ करीत असते त्या शेअरची किंमत तुम्हीच ठरवा असे गुंतवणूकदाराना सांगते अर्थात ‘तुम्हीच काय ती किंमत ठरवा’ इतके अमर्याद स्वातंत्र्य कंपनी देत नसते. काही मर्यादा घालून देते. त्या मर्यादेत राहून योग्य वाटेल ती किंमत लावून अर्ज करा असा त्याचा अर्थ असतो.\n‘हेगर’कडून दुपटीने महसूलवाढीचे बटन\nविजेची बटने तसेच होम ऑटोमेशन उपकरणातील फ्रान्सच्या हेगर इलेक्ट्रो एसएएसची भारतातील उपकंपनी ‘हेगर इलेक्ट्रो प्रा. लि.’ने नव्याने गुंतवणूक करून आपला बाजारहिस्सा व अस्तित्व विस्तारण्यासाठी भारताची निवड केली आहे. महाराष्ट्रात पुण्यानजीक उत्पादन सुविधेत विस्तारासह २०१५ पर्यंत भारतातून एकूण महसुलात दुपटीने वाढ साधण्याचे कंपनीचे नियोजन आहे.\n‘विप्रो’कडून बिगर-आयटी व्यवसायाला स्वतंत्र छत्र\nदेशातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘विप्रो’ने आपला बिगर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय एकत्र करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार समूहातील विद्युत तसेच फर्निचर कंपनी, पायाभूत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय निराकरण उत्पादनांचा व्यवसाय ‘विप्रो एन्टरप्राईजेस’ या नव्या छत्रांतर्गत येईल.\nरिलायन्स-कॅग वाद : छाननी लांबणीवर\nसरकारकडून पुन्हा ‘कृपा’झाल्याचा आरोप\nपीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२\nकृष्णा-गोदावरी खोऱ्याचा (केजी-डी६) विकासावर केला गेलेला खर्च आणि प्रत्यक्षात वायू उत्पादनातून नफ्याची विभागणीवरून पुरती कोंडी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला दिलासा देण्याचे काम अपेक्षेप्रमाणे केंद्रीय तेल व वायू मंत्रालयात झालेल्या खांदेपालटातून घडले आहे. खात्याने ‘रिलायन्स’बाबत पुन्हा मवाळ भूमिका घेत, ‘केजी-डी६’च्या हिशेबांची महालेखापाल अर्थात ‘कॅग’कडून बुधवारपासून सुरू होणारी नियोजित छाननी लांबणीवर टाकली आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी-डी६ खोऱ्यातील तेल व वायू उत्खननाच्या हिशेबांबाबत ‘कॅग’चे कडक ताशेरे आले आहेत.\nवित्तीय तूट ५.३% राखणारच\nखर्चावर मर्यादा राखून आणि अधिकाधिक महसुली उत्पन्न मिळवून चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.३ टक्के राखली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केला. वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचे आव्हान असले तरी ते नक्कीच गाठण्यासारखे आहे, असाही त्यांनी दावा केला. वित्तीय सुधारणा सुचविण्यासाठी स्थापित डॉ. विजय केळकर समितीच्या ६.१ टक्के अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी केले जाईल, असाही अर्थमंत्र्यांनी दावा केला. म्हणाले.\nकिलोमागे ८५ पैशांची दरवाढ\nमहानगर गॅस लिमिटेडतर्फे मुंबई तसेच ठाणे आदी भागात वाहनांना होणारा सीएनजी पुरवठा आता महागला आहे. कंपनीने बुधवार मध्यरात्रीपासूनच किलोमागे ८५ पैशांची दरवाढ केली आहे. याचा फटका मुंबईसह ठाणे, मीरा रोड-भाईंदर, नवी मुंबई-खारघर परिसरातील अडीच लाखांहून अधिक वाहनधारकांना बसणार आहे.\nचालू वर्षांत १० हजार कोटींच्या ‘गृहवित्त’ व्यवसायाचे सेंट्रल बँकेचे लक्ष्य\nमुंबई मुख्यालय असलेल्या राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विद्यमान २०१२-१३ आर्थिक वर्षांत रु. १०,००० कोटींच्या गृहवित्त व्यवसायाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करण्यासाठी आखण्यात आलेल्या धडाकेबाज उपक्रमांद्वारे हे लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या पुढाकाराने अलीकडेच ‘स्वप्न संकुल २०१२’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.\nऊर्जा, नगरविकास व पायाभूत सुविधांवर येत्या आठवडय़ात तीन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे\nदेशाच्या डळमळीत बनलेल्या आर्थिक विकासाच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या ऊर्जा क्षेत्र, नगर विकास तसेच पायाभूत सोयीसुविधा या विषयांवरील तीन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन येत्या आठवडय़ात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्राचे सामाजिक दायित्व विषयाला वाहिलेल्या ‘एशियन बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्क्लेव्ह (एबीआरसी-२०१२’चेही याच दरम्यान आयोजन होत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्���म\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/fishery-with-paddy-cultivation/", "date_download": "2019-01-20T21:31:14Z", "digest": "sha1:K6ZABWWA2LDLFGTERJ7AK25S3LJ3TGM3", "length": 11051, "nlines": 78, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "करु भातशेतीसंगे मत्स्यपालन - DestaTalk", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > ज्ञानकोष > कृषी व्यवसाय > करु भातशेतीसंगे मत्स्यपालन\nभात शेतीतील मत्स्यसंवर्धन :\nभात पिकाबरोबर मत्स्यसंवर्धन करण्याचे अनेक फायदे आहेत.\n१. कमी खर्चात अतिशय पौष्टिक प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती आणि त्याद्वारे कुटुंबाला पौष्टिक आहार.\n२. मासे विकून मिळणारा आर्थिक लाभ.\n३. भात आणि मासे यांची एकत्रित शेती एकमेकांना पूरक आहे. भाताच्या शेतातील पाण्यामध्ये मासे राहतात आणि आपल्या वाढीसाठी शेतामधील शेवाळाचा खाद्य म्हणून उपयोग करतात.\n४. भात शेतामध्ये प्रती हेक्टरी ५,००० ते १०,००० मासे सोडतात. या माशा��च्या माल्मुत्राचा उपयोग भात पिकाला खतासारखा होतो. त्यामुळे खतावरील खर्चात बचत होते.\nपाणी साठविण्यासाठी बांधबंदिस्ती आणि चर :\nभात खाचरात पाणी साचून राहावे म्हणून बांधाची उंची ६० सें. मी. इतकी ठेवावी. या बांधामुळे शेतामध्ये ३० ते ४० सें. मी. पाणी ठेवणे शक्य होईल. अतिवृष्टीमुळे मासेदेखील वाहून जाण्याची शक्यता असल्याने शेताच्या उतरकडील भागात बांधाची उंची किंचित ( १० सें. मी.) कमी ठेवावी व त्या ठिकाणी जाळी बसवावी.\nजास्त पाण्याचा भात पिकावर अनिष्ट परिणाम होऊ नये आणि वाढणाऱ्या माशांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी भातखाचरामध्ये चारही बाजूंनी बांधालगत आणि मध्यभागी ५० सें. मी. रुंद आणि ४० सें. मी. खोल चार खोडणे आवश्यक आहे. ज्या भागात शेताचा उतार आहे त्या भागात कोपऱ्यात एक १०० सें. मी. लांब व १०० सें. मी. रुंद आणि ६० सें. मी. खोल खड्डा करावा. चार आणि खड्डा एकमेकांना जोडावेत. काही कारणांमुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास माशांना या चरातील आणि खड्ड्यातील पाण्यात राहता येईल.\nभाताची लागवड केल्यावर ४-५ दिवसांनी दर हेक्टरी ५,००० ते १०,००० मत्स्य बोटुकली सोडावी. त्यासाठी भारतीय प्रमुख कार्प, जिताडा, सिप्रिनस, मागूर तिलापीया (नर) या जातींपैकी कोणत्याही एका जातीचे मासे निवडावेत. मत्स्यबोटुकली महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाच्या मत्स्यबीज केंद्रात मिळतात. भात पिकामध्ये जितके दिवार पाणी ठेवता येऊ शकेल तितके दिवस मत्स्यसंवर्धन करता येते. साधारणपणे ३ ते ४ महिने मत्स्यसंवर्धन केल्यास प्रति हेक्टरी २०० किलो मत्स्य उत्पादन मिळू शकते. मत्स्यबीजासाठी रु. १५००/- खर्च केला असता रु.६०००/- इतके उत्पन्न मिळू शकते.\nदक्षता : भातशेतीमध्ये मासे पाळताना भात्पिकासाठी किताक्नाशाके वापरू नयेत. कीटकनाशकामुळे मासेदेखील मरतात. कीड/ रोग प्रतिकारक अशा भात जातींची निवड करावी\nसंदर्भ : डॉ. बा. सा.को.कृ.वि. दापोली\nफोटो कर्टसी : एग्रोपेडीया\nकृषी व्यवसाय ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nजाणुन घ्या… शेवगा लागवडीेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन\nबजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशाग��ीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3895", "date_download": "2019-01-20T20:54:30Z", "digest": "sha1:D5B5OCAQ7DMPXFUSBKYJEEZXKMNFC6VL", "length": 25402, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का\nभारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी\n त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.\nत्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.\nभारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते. हि स्थिती मुंबई, बंगलोर आणि दिल्ली सगळीकडेच आहे.\nभारतीय team members नेहेमीच ग्लोबल level वर अपडेट असतात. पण त्यांना त्यांच्या प्रांताबद्दल, भाषेतील साहित्याबद्दल इतर काही माहिती विचारली तर सांगत येत नाही. क्रिकेट पेक्षा ते इंग्लिश Premier आणि F - १ वर भरभरून बो���तात.\nढोबळमानाने बरेच भारतीय म्हणता येतील अशी प्रतीके आता लोप पावत असल्याचे जाणवते.\nभारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का, कि आता खऱ्या अर्थाने जागतीकीकरण झिरपत आहे\nइट्स बाउअंड टू हॅपन\nदादा कोंडके [01 Dec 2012 रोजी 18:45 वा.]\nमला वाटतं जो पर्यंत आपण \"सर्वीस प्रोवायडर\" आहोत आणि ते \"कस्टमर\" आहेत तो पर्यंत हे असच चालत रहाणार. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे होउन आणि एव्हडी लोकसंख्या असून देखिल आपण \"कस्टमर\" बनू शकलो नाहे ही शोकांतिकाच.\nमला नुकताच आलेला एक अनुभव सांगतो.\nएक सहकार्‍याची अगदी पंधरा मिनिटानंतर युरोपियन कस्टमर बरोबर महत्वाची मिटींग व नंतर सोबतच लंच होतं तरी तो लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता.\nमी: अबे पीपीटी अभीतक तैयार नाही हुई क्या हमेशा की तरह\nतो: अरे पीपीटी कल ही करके रखी थी, पर ये XXX गोरे लोग साले लंच के वक्त गंदे गंदे क्वेश्चन्स पुछते है. इंडीया मे कितने स्टेट्स है ऑफिशियल लँग्वेजेस कितनी है ऑफिशियल लँग्वेजेस कितनी है यही विकिपिडीआपे पढ रहा हूं. साले खूद विकिपिडीआपे क्युं नही पढते\nइट्स बाउंड टु हॅपन बट...\nफॉर एन्टायर्ली डिफ्रंट रीझन्स.\nसंस्कृती नेहमी बदलत असते. पंचवीस वर्षांपूर्वींच्या रीतीभाती आज नाहीत. आज कुणी मोठ्या माणसांच्या पायां पडताना (मुळात कुणी पायां पडतच नाही) दोन्ही हात पायांना लावत नाहीत. मुली आणि बायकासुद्धा एक हात जेमतेम लांबवून नमस्कार करतात. कालचे सोळा सोमवारचे व्रत आज नाही. आज मार्गशीर्षातले गुरुवार आहेत. आज शहरांमधूनतरी साडी अदृश्य होते आहे. तरुण मुली जीन्सकडे वळल्या आहेत. आज कुणी परवचा म्हणत नाही. त्याऐवजी संध्याकाळी योगा, आर्ट ऑव्ह लिविंग्,जिम वगैरेला जातात. सोमवारी रात्री सिद्धीविनायकाला पायी चालत जातात. शिरडीला पायी पालख्या, दिंड्या काढतात, वारीतही हौस म्हणून थोडा वेळ सामील होतात. आज वानप्रस्थामध्ये कुणी हरी हरी करीत बसत नाही. त्याऐवजी भटकंतीचे ग्रूप जॉइन करतात.\nभारतीयांना जगाचे भान नाही हा पूर्वी आत्मटीकेचा विषय असायचा. तेव्हाही एखाद्या भारतीयाला अंबाला,धनबाद, गाझियाबाद कुठे आहे हे सांगता आले असते असे नाही. आता त्याला कमीत कमी न्यू यॉर्क, लॉझेंजिलीस, फ्रँक फुर्ट, अ‍ॅम्स्टरडॅम हे कुठे आहे ते तरी सांगता येते. (भलेही अंबाला धनबाद अजूनही त्याला माहीत नसतील). पंचवीस तीस वर्षांपूर्वींची मराठी आज नाही. भाऊ पाध्येंचीही भाषा आज शिळी वाटते. आज कुणी तूप-गूळ-पोळीचा लाडू न्याहारीला खात नाही. पराठे,डोसा,मॅगी,बटाटावडा खातात.\nहे सर्व क्रमप्राप्त आहे. पण एक लक्षात घेणे जरूर आहे. ही जी बदलते आहे, ती संस्कृती भारतीयच आहे, बदलते आहे ती भाषा मराठीच आहे. फक्त ती आपल्या स्मरणात असलेली भाषा/संस्कृती नाही. ती आपल्या मुलांच्या स्मरणात राहाणार असलेली भाषा/संस्कृती आहे. आणि हे असे दर पिढीच्या बाबतीत घडत आलेले आहे. तेव्हा संस्कृतीच्या नावाने टाहो फोडण्यासारखे काही झालेले नाही.\nबाबासाहेब जगताप [02 Dec 2012 रोजी 14:15 वा.]\nही जी बदलते आहे, ती संस्कृती भारतीयच आहे, बदलते आहे ती भाषा मराठीच आहे. फक्त ती आपल्या स्मरणात असलेली भाषा/संस्कृती नाही. ती आपल्या मुलांच्या स्मरणात राहाणार असलेली भाषा/संस्कृती आहे.\nराही यांचे वरील मत पटले.\nबरेचदा आपण विनाकारण आपले पूर्वीचे दिवस आठवून 'गेले ते दिन गेले...' चा राग आळवत बसतो.\nभारतीय पदार्थ, संस्कृती, सणवार वगैरे हवे असतील तर अमेरिकेला या.\nकिंवा शांघायला या. तुम्हाला संस्कृती नक्की कशाला म्हणायचे आहे\nअरे काय चाललंय काय ह्या नॉस्टाल्जियाने उच्छाद मांडलाय नुसता. कुठेही जा हा काही पाठ सोडत नाहीयेय. जेथे जातो तेथे हा माझा सांगाती, जालवितो सक्ती करूनिया. .\nचेतन पन्डित [03 Dec 2012 रोजी 04:44 वा.]\nभारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते.\nअजिबात नाही. कोणत्याही शहरात Mcdonald + KFC + PizzaHut + PapaJones इत्यादींची एकत्रित संख्या भारतीय जेवणांच्या हॉटेलांच्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे. व भारतीय जेवणांची हॉटेले ओस तर पडलेली नाहीत (पुण्यात कोणत्याही चांगल्या भारतीय जेवणांच्या हॉटेलां मध्ये टेबल करता रांग लावून वाट बघावी लागते) तेव्हां हम्बुर्गर किंवा पिझा खाणार्यांची संख्या पण कमी खूपच कमी आहे.\nआणी संस्कृतीच्या spatial व temporal सीमारेषा काय म्हणजे असे कि, भारतीय लोक पिझ्झा खावू लागले तर तो भारतीय संस्कृतीचा ह्रास असेल, तर त्याच न्यायाने पुण्यात जर कांदेपोहे व थालपीट ऐवजी मसाला-डोसा, इडली, उत्थपा, वडा-संभार याचा खप जास्त असल्यास तो मराठी संस्कृतीचा ह्रास म्हणायचा का म्हणजे असे कि, भारतीय लोक पिझ्झा खावू लागले तर तो भारतीय संस्कृतीचा ह्रास असेल, तर त्याच न्यायाने पुण्यात जर कांदेपोहे व थालपीट ऐवजी मसाला-डोसा, इडली, उत्थपा, वडा-संभार ��ाचा खप जास्त असल्यास तो मराठी संस्कृतीचा ह्रास म्हणायचा का त्याच प्रमाणे चहा, कॉफी किंवा शर्ट pant आता तरी \"आपले\" झाले, का अजून ते \"परकेच\" आहेत \nआणी जाता-जाता, पुण्यात सगळ्यात जास्त खपणारा पदार्थ वडा-पाव, किंवा त्याच इतका पॉपुलर पावभाजी, हे कोणत्या संस्कुतीतले पदार्थ \nप्रसाद१९७१ [03 Dec 2012 रोजी 11:26 वा.]\nअलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी>>>>\nमाझ्या मते ही English नीट येत नसल्या मुळे झालेली चुक असावी.\n<<भारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते<<>> भारतीय चवीची जेवण देणारी hotels १०० पट काय १००० पट जास्त आहेत MAC+Domino+PH etc पेक्षा. आणि सगळी भरुन वाहत आहेत.\n<<क्रिकेट पेक्षा ते इंग्लिश Premier आणि F - १ वर भरभरून बोलतात.>>\nCricket कधी भारतीय संस्कृती चा भाग होता\n<<भारतीय team members नेहेमीच ग्लोबल level वर अपडेट असतात. पण त्यांना त्यांच्या प्रांताबद्दल, भाषेतील साहित्याबद्दल इतर काही माहिती विचारली तर सांगत येत नाह>>\nएकुणच साहित्या बद्दल काही माहीती नसते, मग ते English मधले असो किंवा मायबोली मधले असो.\nखरी भारतिय संस्कृती तर जोरात वाढत चालली आहे\nप्रसाद१९७१ [03 Dec 2012 रोजी 11:33 वा.]\nज्या गोष्टींना खरी भारतीय संस्कृती म्हणुन ओळखायला पाहीजे त्या जोरात वाढत आहेत. उदाहणार्थ\n१ - लग्नात हुंडा घेणे आणि मोठ्या प्रमाणावर खर्च आणि बडेजाव करणे.\n२ - बुवाबाजी - आता तर गल्लोगल्ली महाराज आणि बुवा झाले आहेत, काही माता पण आहेत. सर्वांचे दुकान जोरात चालु आहे.\n३ - भ्रष्टाचार - ही तर खरी भारतीय संस्कृती. ती ही जोरात वाढते आहे\n\"उपक्रम\" ला कुणीतरी वाचवा हो.\nदादा कोंडके [03 Dec 2012 रोजी 13:09 वा.]\nमला वाटतं मीच हा धागा गंभीरपणे आणि पोझिटीव्हली घेतला. :)\nआता ह्यापुढील थोडे महत्वाचे प्रश्न -\nबऱ्याच उपक्रमीन्ना बदल घडत आहे हे मान्य आहे. काही जणांनी बदल हाच भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे असे लिहिले.\nकाही जणांना 'गेले ते दिन गेले' इत्यादी म्हणून गळा काढण्यात अर्थ नाही असेही स्पष्ट केले. अमेरिकेचे अमान्त्रणही मिळाले.\nआत काही महत्वाचे. भारतीय संस्कृती मधील एक प्रतिक म्हणजे, एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे आणि एकत्रित कुटुंब पद्धती.\nएकत्रित कुटुंब पद्धती तर आता खूप कमी उरलेली दिसत�� जसे गुजराती, मारवाडी, इत्यादि समाजात. हि मोडकळ किती वेगाने होत आहे\n'एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे' हा भाग अजूनही पूर्वीसारखाच आहे का की आता तो पण हळूहळू लोप पावत आहे\nवरील दोन गोष्टीमागील करणे कोणती आहेत स्त्रीचे स्वत:च्या पायावर उभे राहणे\nकृपया प्रतिसाद द्यावेत. पुढील २/३ दशकांमध्ये भारताचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन कसे असेल ह्यावर भर द्यावा.\n'एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे' हा भाग अजूनही पूर्वीसारखाच आहे का की आता तो पण हळूहळू लोप पावत आहे\nउत्सुकता लक्षात आली. ;) तुमचा अनुभव काय\nया पुढचा मुद्दा आत्ताच सांगावा\nचेतन पन्डित [03 Dec 2012 रोजी 23:28 वा.]\nकाही जणांनी बदल हाच भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे असे लिहिले.\nभारतीयच नव्हे तर कोणत्याही संस्कृतीत बदल हे होतच असतात.\nभारतीय संस्कृती मधील एक प्रतिक म्हणजे, एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे आणि एकत्रित कुटुंब पद्धती.\nहा तुमचा मुख्य मुद्दा होता तर तुम्ही सुरवातीलाच तो मांडायला हवा होता. तुमचे आधीचे मुद्दे - चित्रपटांचे परदेशात चित्रण, McDonald, इंग्रजी बोलणे, - इत्यादी खोडून निघाल्या नंतर तुम्ही हा नवीन मुद्दा काढत आहात. लहान मुलांना कोडे घातल्या सारखे - त्याचे उत्तर दिलेस, मग आता याचे उत्तर सांग बघू. हा पण जर खोडून निघाला तर भारतीय संस्कृतीचे आणखीन नवीन महत्वाचे कोणते चिन्ह पुढे करणार ते आत्ताच सांगावे म्हणजे थेट त्याच्यावरच चर्चा करता येईल.\nमला वाटते अश्या प्रकारच्या चर्चांसाठी मिसळपाव उपलब्ध आहे.\nउपक्रम वर माणूस काहीतरी बुद्धीला खाद्य मिळवण्यासाठी येतो.\nऔर ये लगाऽ सिक्षर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र\n(या प्रकारच्या प्रतिसादांसाठीही मिपा आहेच ;))\n तुम्हाला नक्की काय अभी प्रेत आहे ते आधी नीट लिवा ब्वा\nचर्चा सुरु कुठे होते ह्यापेक्षा ती कुठे आणि कशी संपते हे जास्त महत्वाचे आहे.\nबहुदा उपक्रम वर कुठलीच चर्चा 'उपक्रम' होवून संपत नाही\nथोरा मोठ्यांची मुक्ताफळे ऐकल्यावर ही चर्चा पुन्हा एकदा आठवली. ;-)\nमंदार कात्रे [14 Jan 2013 रोजी 18:19 वा.]\nआजकालची तथाकथित सुशिक्षित () इंग्रजाळलेली कॉन्व्हेंट एज्युकेटेड नवीन पिढी आणि कथित विज्ञानवादी नास्तिक ढोंगी (अ)विचारवंत यांना हिंदू धर्माचे आणि रूढी-परंपरांचे वावडे आहे. जुने ते सगळे टाकावू / मागासलेले आहे आणि धर्म,देव, संस्कार,संस्कृती याबद्दल आस्था दाखवणे म्हणजे वैचारिक मागासले पणा असे मानणारे अनेक लोक आहेत .......................\nविज्ञानवादी आणि नास्तिक यांना हिंदू धर्माचे आणि रूढी-परंपरांचे वावडे असणे योग्य आहे पण म्हणून जुने ते सर्व टाकाऊ किंवा मागासलेले असा त्यांचा आवेश असतो यात फारसे तथ्य नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-devendra-fadnvis-marathi-literature-inaugurated/", "date_download": "2019-01-20T21:23:16Z", "digest": "sha1:6IT235IZIYOZVLA23YW4MFIN7O7FTGHP", "length": 5578, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Chief Minister Devendra Fadnvis Marathi literature inaugurated", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते\n९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित\n९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित#साहित्यसंमेलन pic.twitter.com/nWasJhYDje\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमुंबई - आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा…\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modis-name-orchid-singapore-121108", "date_download": "2019-01-20T21:45:16Z", "digest": "sha1:43VBT5H2452HGU7KOOAXZUOYLYIELDM7", "length": 11200, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narendra Modi's name for Orchid in singapore ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव | eSakal", "raw_content": "\nऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव\nरविवार, 3 जून 2018\nसिंगापूरच्या नॅशनल ऑर्किड (अमरी) गार्डनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विट करून या संदर्भातील माहिती दिली. त्यात म्हटले, की सिंगापूरच्या आर्किड गार्डनला पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नाव डेंड्रोब्रियम नरेंद्र मोदी असे नाव देण्यात आले.\nसिंगापूर : सिंगापूरच्या नॅशनल ऑर्किड (अमरी) गार्डनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विट करून या संदर्भातील माहिती दिली. त्यात म्हटले, की सिंगापूरच्या आर्किड गार्डनला पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नाव डेंड्रोब्रियम नरेंद्र मोदी असे नाव देण्यात आले.\nहे ऑर्किड 38 सेंटिमीटर लांबीचे असून, त्याला आकर्षक पद्धतीने चौदा ते वीस फूल आहेत. या गार्डनला भेट दिल्यानंतर मोदी प्राचीन हिंदू मंदिर मरियम्मा येथे गेले आणि पूजा केली. त्यानंतर मोदी यांनी बुद्ध टूथ रेलिक मंदिर आणि संग्राहलयाला भेट दिली.\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नस��्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nअपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस\nपाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/destroy-dhamapur-nature-tourism-center-hc-1052414/", "date_download": "2019-01-20T21:57:19Z", "digest": "sha1:L6AC3BW4J7F2X5VXEKX67PVMIYEY7F5Z", "length": 12579, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धामापूरचे ‘निसर्ग पर्यटन केंद्र’जमीनदोस्त करा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nधामापूरचे ‘निसर्ग पर्यटन केंद्र’जमीनदोस्त करा\nधामापूरचे ‘निसर्ग पर्यटन केंद्र’जमीनदोस्त करा\nवनजमिनीवर वनेतर कामे करता येत नसतानाही मालवण तालुक्यातील धामापूर येथील १.२५ हेक्टर वनजमिनीवरील दीडशे झाडांची कत्तल करून ‘निसर्ग पर्यटन केंद्र’ उभारल्याचा आणि त्यासाठी वनसंवर्धन कायद्याचे\nवनजमिनीवर वनेतर कामे करता येत नसतानाही मालवण तालुक्यातील धामापूर येथील १.२५ हेक्टर वनजमिनीवरील दीडशे झाडांची कत्तल करून ‘निसर्ग पर्यटन केंद्र’ उभारल्याचा आणि त्यासाठी वनसंवर्धन कायद्याचे उल्लंघन केले गेल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने हे केंद्र महिन्याभरात जमीनदोस्त करण्याचे आदेश बुधव���री दिले.\nप्रमोद धुरी यांनी अ‍ॅड्. एन. आर. बुबना यांच्यामार्फत या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. वास्तविक न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि वनसंवर्धन अधिकाऱ्याने यासंदर्भात दाखल केलेल्या अहवालाची दखल घेत सप्टेंबर महिन्यातच हे केंद्र जमीनदोस्त करण्याचे आणि तेथे झाडे पुन्हा लावण्याबाबत आदेश दिले होते. या केंद्रासाठी दीडशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आणि वनसंवर्धन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र हे केंद्र कायम ठेवायचे असल्यास सरकारने पर्यावरण मंत्रालयाकडून त्यासाठी परवानगी घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट करीत त्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. तसेच ही परवानगी घेण्यास सरकारला अपयश आल्यास मुदत संपल्यानंतर हे केंद्र जमीनदोस्त करण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.\nबुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस ही न्यायालयाने दिलेल्या मुदतीत राज्य सरकार पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेऊ शकलेले नसल्याची बाब न्यायालयाला सांगण्यात आली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून एक महिन्याच्या आत हे केंद्र जमीनदोस्त करण्यात यावे आणि झाडे पुन्हा लावण्यात यावीत, असे आदेश न्यायालयाने दिले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमास न्यायालयाचा नकार\nप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचेही फलक दिसता कामा नयेत\nमाया कोडनानी यांना अमित शहांचा पत्ता शोधण्यासाठी ४ दिवसांची मुदत\nमुंबईकर सर्व सहन करतात ही शोकांतिका, रस्त्यावरील खड्ड्यांवरून हायकोर्टाने पालिकेला सुनावले\nकल्याण डोंबिवलीतील बांधकाम बंदी हायकोर्टाने उठवली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर ���द्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Take-action-on-ten-vehicles-of-tourism-department-in-Mangshi/", "date_download": "2019-01-20T21:22:12Z", "digest": "sha1:XH6BUSRV2QID6X74XS52KB4XSMCOEMQV", "length": 4179, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगेशी येथे पर्यटन खात्याची दहा गाड्यांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मंगेशी येथे पर्यटन खात्याची दहा गाड्यांवर कारवाई\nमंगेशी येथे पर्यटन खात्याची दहा गाड्यांवर कारवाई\nमंगेशी येथील मंगेशी देवस्थानच्या परिसरातील गाड्यांवर शनिवारी पर्यटन खात्यातर्फे पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पर्यटन खात्यातर्फे गाडेवाल्यांना गाडे हटावाबाबत चोवीस तासांची मुदत दिली होती. चोवीस तासांची मुदत शनिवारी संपल्यानंतर पर्यटन खात्यातर्फे ही धडक कारवाई करण्यात आली. एकूण 10 गाडेवाल्यांना यावेळी हटविण्यात आले.\nमागील काही वर्षापासून गाडेवाल्यांनी पर्यटन खात्याच्या या जागेवर अतिक्रमण केल्याने सदर गाडेवाल्यांना जागा रिकामी करावी, अशी नोटीस बजावण्यात आली होती. सदर कारवाई करताना पर्यटन खात्यातर्फे जेसीबीचा वापर न करता मजूराच्या सहाय्याने गाडे हटवून जागा मोकळी केली. ही कारवाई करताना येथील स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवल्याचे काही पंचायत सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मंगेशी येथील काही स्थानिक या जागेवर व्यवसाय करून आपला उदारनिर्वाह चालवित होते.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Panic-button-for-women-in-railway/", "date_download": "2019-01-20T21:16:32Z", "digest": "sha1:FDA4OHGOQXCEMGBRGLNNO7TJHZWIMFLC", "length": 4773, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेत महिलांसाठी पॅनिक बटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेत महिलांसाठी पॅनिक बटन\nरेल्वेत महिलांसाठी पॅनिक बटन\nयापूर्वी महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेत आरपीएफ किंवा जीआरपीच्या कंट्रोल रूमला फोन किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा होती. मात्र त्याला मर्यादा होती. आता या मर्यादेवर मात करणारे नवे तंत्रज्ञान रेल्वेने शोधून काढले आहे. रेल्वेत महिलांच्या सुरक्षेसाठी खास पॅनिक बटनची सुविधा आता लवकरच उपलब्ध होणार आहे.\nप्रत्येक महिला डब्यांमधील पॅनिक बटनाचा रंग वेगळा असेल. जेणेकरून नक्की कोणत्या महिलांच्या डब्यात ही घटना घडली आहे हे सुरक्षा यंत्रणांना लगेच समजणे सोपे होणार आहे. याशिवाय महिला प्रवाशांसाठी आणखी काही बदलही लवकरच होणार आहेत. वायव्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय यादव यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या उपनगरात पाहता महिलांच्या डब्याचा रंग हा इतर रेल्वेच्या डब्यांपेक्षा नेहमीच वेगळा असल्याने आता उत्तर व पश्चिम भागाच्या रेल्वेतील महिलांच्या डब्यांचे रंगही वेगवेगळ्या रंगात दिसून येणार आहेत.शिवाय रेल्वेमध्ये असलेल्या महिलांच्या डब्यातील पुरुष सुरक्षारक्षकांच्या जागी आता महिला कॉन्स्टेबलांची नियुक्ती होणार आहे. सोबतच फक्त रेल्वे नाही तर रेल्वेस्थानकांवर महिलांच्या बाबतीत होणार्‍या घटना थांबविण्याकरता निर्भया फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-time-for-rehabilitation-will-not-come-Khadse/", "date_download": "2019-01-20T21:17:33Z", "digest": "sha1:RPDYX5FJE7IRMUHH33VMQI4AX2G22HK3", "length": 2719, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुनर्वसनाची वेळ येणार नाही : खडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पुनर्वसनाची वेळ येणार नाही : खडसे\nपुनर्वसनाची वेळ येणार नाही : खडसे\nयेथील मनपा निवडणुकीत भाजपा 51 प्लस जागा जिंकणार आहे, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. तसेच आमदार एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन योग्य वेळ आली की केले जाईल, असे म्हणताच ती वेळ कधीच येणार नाही, असे खडसेंनी सुनावताच दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/horn-blow-one-murder-issue-in-madha-solapur/", "date_download": "2019-01-20T21:36:40Z", "digest": "sha1:GMXRQIBYGEZRBSGYXNCUE6WA7UBA6VHU", "length": 5233, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › हॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू\nहॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू\nदुचाकीचा हॉर्न वाजविण्याच्या कारणांवरून सापटणे (भोसे, ता. माढा) येथे झालेल्या मारहाणीत गौतम नामदेव ओहोळ (वय ५०) या दलिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माढा पोलिसात तिघांवर जातीयवाचक शिवीगाळ व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत मृताचा मुलगा करण गौतम ओहोळ रा. सापटणे (भोसे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी पाच डिसेंबर रोजी सापटणे येथे मोटारसायकलचा हॉर्न वाजविण्याच्या कारणांवरून करण ओहोळ व त्यांचे वडील गौतम ओहोळ यांना सोमनाथ एकनाथ लाड, हनुमंत एकनाथ लाड, बालाजी रघुनाथ सावंत सर्व रा. सापटणे यांनी करण यास मारहाण करत असताना भांडण सोडविण्यासाठी करणचे वडील गौतम ओहोळ हे आले असता त्यांनाही संबंधित तिघ���ंनी जातीयवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीत करण व गौतम ओहोळ हे दोघेही जखमी झाले होते,त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गौतम ओहोळ यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे हे करीत आहेत.\nहॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू\nबक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत\nसहा. पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील आयुक्‍तालयात रूजू\n२१ लाखांचा गुटखा पकडला\nसरपंचपदांसाठी २३, तर सदस्यांसाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल\n‘मेक इन’ची सोलापुरात मुहूर्तमेढ\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2099/", "date_download": "2019-01-20T21:12:16Z", "digest": "sha1:I3JJHAXJCH6SSGFHCYRIJEZKIMNS2WCZ", "length": 5109, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-बुंबुंबा", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून\nपडका वाडा बसला आहे दबा धरून\nत्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर\nदिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर\nपरंतु तेथे जावयास ना कोणा धीर\nकारण आहे पक्के ठाऊक आम्हाला\nत्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा\nह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा\nकुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी\nउच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी\nदूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ\nकाठावरती येऊन बसते संध्याकाळ\nपाण्यावरती पडता छाया सांजेची\nदिवसावर हो काळी जादू रात्रीची\nघुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे\nविरून जाती रूप धारती घुबडांचे\nघुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या\nतरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या\nभीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला\nआळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा\nहिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस\nनाकाजागी केवळ भोके अठ्ठाव���स\nउडता येते परी आवडे सरपटणे\nगाळ चोपडे अंगाला जैसे उटणे\nउठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक\nपिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप\nअन्य न काही चाले या बुंबुंबाला\nभूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला\nजे जे दिसते त्याची चटणी जोडीला\nखा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा\nखोडी काढी खोटे जर बोले कोणी\nआणेल कोणी आईच्या डोळा पाणी\nचोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी\nबुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी\nजवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे\nत्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे\nबुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा\nत्यास न भितो असा जगातून कोण भला\nकरण्याआधी वाईट काही रे थांबा\nदिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-aadnyaptra/", "date_download": "2019-01-20T21:39:02Z", "digest": "sha1:LHZWXT6IS2PGJ5ANZMKFGS2HUNSXL55U", "length": 10318, "nlines": 183, "source_domain": "shivray.com", "title": "शिवरायांचे आज्ञापत्र | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र\nछायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग\naadnyapatra adnyaptra आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र\t2016-10-17\nPrevious: बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nNext: छत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव प��डी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १८\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:02:15Z", "digest": "sha1:RAMOR2OKOAMBOPO5HQTX6CK7H6PTLPTX", "length": 7503, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस आजपासून प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस आजपासून प्रारंभ\nमसूर – आ. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील स्पोर्टस क्‍लबतर्फे दि. 5 ते दि. 9 जानेवारी या कालावधीत आमदार चषक 2019 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. 5 रोजी स. 9.30 वाजता जशराज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.\nबक्षीस वितरण बुधवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 वाजता आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपसभापती सुहास बोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.\nस्पर्धेमधील प्रथम क्रमांकासाठी सिध्दार्थ चव्हाण यांच्या���र्फे 41 हजार 101 रुपये, द्वितीय क्रमांकास सागर जाधव यांच्यातर्फे 31 हजार 101 रुपये, तृतीय क्रमांकास माणिकराव पाटील घोणशी यांच्यातर्फे 21 हजार 101 रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी उपसभापती सुहास बोराटे यांच्यातर्फे 11,101 रुपये रकमेचे रोख बक्षीस आणि चषक देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:06:01Z", "digest": "sha1:SPG7YIGJE5KPLCF3LNRVF3IQ5V6NO26J", "length": 8600, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राफेलची जेपीसीमार्फत चौकशी नाही- अरूण जेटली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराफेलची जेपीसीमार्फत चौकशी नाही- अरूण जेटली\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत करण्याची विरोधकांची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. फेसबुक ब्लॉगवरून सरकारची भूमिका मांडताना त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला.\nसर्वोच्च न्यायालयाने आता अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे कॅगच्या मताचा कुठलाच संदर्भ उरत नाही, असे त्यांनी म्हटले. खोटे पसरवण्याचा कॉंग्रेसचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. आता तो पक्ष न्यायालयाच्या निर्णयावरून आणखी असत्य उत्पन्न करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सरकारने न्यायालयात वस्तुस्थितीच मांडली, असा ठाम दावाही त्यांनी केला. त्यामुळे राफेल प्रकरणावरून कुठली माघार न घेता विरोधकांशी टक्कर घेण्याचाच सरकारचा पवित्रा असल्याचे स्पष्ट झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्य�� बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Responsibility-for-Indo-Nepal-railroad-survey-is-done-by-Konkan-Railway/", "date_download": "2019-01-20T21:13:41Z", "digest": "sha1:RRDMS3ZQ3ELVDFUPSEF7H7PNUZTQ76V2", "length": 5576, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारत-नेपाळ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भारत-नेपाळ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे\nभारत-नेपाळ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे\nरत्नाागिरी ः खास प्रतिनिधी\nबिहारमधील रक्सौल ते नेपाळमधील काठमांडूपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासंदर्भात फिजिबिलीटी रिपोर्ट तयार करण्याचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. डोंगर-दर्‍यांमध्ाून कोकणात रेल्वे आणून रेल्वेचे अवघड स्वप्न साकार केलेल्या ‘कोरे’वर आता भारत - नेपाळदरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यासंदर्भातील ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहेे\nजम्मू-काश्मीरमधील उंचच उंच खोर्‍यांमधून जाणारा अवघड रेल्वे मार��ग असो की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस द्रुतगती मार्गावरील भुयारे उभारणीचे काम ज्यामध्ये कोकण रेल्वेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावून भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करीत अवघड काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.\nकोकण रेल्वेकडील अशा कामाचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन बिहारमधील रक्सौल ते काठमांडू (नेपाळ) दरम्यान उभारण्यात येणार्‍या 200 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करुन फिजिबिलिटी अहवाल तयार करण्याचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही देशांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती दिली होती.\nभारत - नेपाळ दरम्यानच्या या मार्गामुळे हे दोन्ही शेजारी देश रेल्वे मार्गाने थेट जोडले जाणार आहेत. कोकण रेल्वेकडे असे अवघड प्रकल्प साकारण्याचा पूर्वानुभव असल्याने भारत - नेपाळ दरम्यान उभारण्यात येणार्‍या रेल्वे मार्गाचे काम सोपविण्यात आले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Authority-reserves-the-right-to-take-Plastic-ban-action-on-railway-metro-and-airport/", "date_download": "2019-01-20T21:30:41Z", "digest": "sha1:CSSDJ3KZY3U3EKEGYPQBU4GXJCGQES5W", "length": 5544, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वे, मेट्रो, विमानतळावरील प्लास्टिकबंदी कारवाई करण्याचे अधिकार प्राधिकरणांना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे, मेट्रो, विमानतळावरील प्लास्टिकबंदी कारवाई करण्याचे अधिकार प्राधिकरणांना\nरेल्वे, मेट्रो, विमानतळावरील प्लास्टिकबंदी कारवाई करण्याचे अधिकार प्राधिकरणांना\nराज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी सरकारने प्लास्टिक बंदीची मोहीम अधिक तीव्र केली असून शहरातील रेल्वे, मेट्रो आणि विमानातून प्रवास करणार्‍या प्रवाशांकडे यापुढे प्लास्टिकची बाटली आढळल्यास अथवा प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचे अधिकार रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ प्राधिकरणांना दिले आहेत अशी माहिती राज्यसरकारने उच्च न्यायालयात दिली.\nराज्य सरकारने गुढी पाडव्यापासून राज्यभरात प्‍लास्टिक बंदी करण्याची निर्णय घेतला तशी अधिसुचनाही जारी केली. राज्य सरकारच्या या अधिसुचनेला राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेता संघटनांवतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या बंदीला स्थगिती द्यावी अशी विनंती केली आहे.या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.\nत्यावेळी राज्यसरकारच्या वतीने पर्यावरण विभागाचे सचिव संजय संधनशिव यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून प्लास्टिक बंदीची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी रेल्वे, मेट्रो, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड तसेच विमानतळ प्राधिकरणांना अधिकार देण्यात आले आहेत. प्राधिकरणाने नियुक्त केलेला एखादा अधिकारी प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करु शकतो,असे स्पष्ट केले. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी 3 सप्टेबरपर्यंत तहकूब ठेवली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Paid-rehabilitation-in-SLA-of-slum-dwellers-in-mumbai/", "date_download": "2019-01-20T21:16:37Z", "digest": "sha1:AG675AKV4H4LU6FJO7VH7GNKYFACS5N3", "length": 7316, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २००० नंतरच्या झोपडीधारकांचे एसआरएमध्ये सशुल्क पुनर्वसन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › २००० नंतरच्या झोपडीधारकांचे एसआरएमध्ये सशुल्क पुनर्वसन\n२००० नंतरच्या झोपडीधारकांचे एसआरएमध्ये सशुल्क पुनर्वसन\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्य सरकारने 2000 ते 2011 दरम्यानच्या झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (एसआरए) बांधकाम खर्च घेऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही किंमत नेमकी किती असावी याबाबत स्पष्टता नव्हती. शुक्रवारी गृहनिर्माण विभागाने आदेश जारी केल्याने या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी ही किंमत वेगवेगळी असणार असून किमतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार एसआरएच्या मुख्याधिकार्‍यांना असेल.\nमुंबई आणि राज्यातील विविध शहरांतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार मोफत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवित आहे. या योजनेत 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, सन 2000 नंतरच्या झोपड्या या अपात्र ठरत होत्या. त्यामुळे 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपड्यांचा सशुल्क पुनर्वसन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nअशा घरासाठी किती शुल्क असावे याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रत्येक प्रकल्पाच्या एकुण पुनर्वसन घटकांचा एकूण खर्च, प्रकल्पाचे स्थान, प्रकल्पाचे आकारमान आणि प्रकल्पातील सदनिकांमध्ये वापरण्यात येणा-या पायाभूत सुविधांच्या आधारे ही किंमत ठरवण्यात येणार आहे. यात बांधकामाचा एकुण खर्च, पायाभूत सुविधा देताना वापरण्यात येणा-या सुविधा, झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा प्रकल्पाच्या स्थिर आकाराचा प्रशासनाचा खर्च या बाबींचा विचार केला जाणार आहे. या घटकांचा विचार करून झोपटपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकेची किंमत ही सुरूवातीला तात्पुरती किंमत म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ जाहिर करतील, त्यानंतर प्रकल्पात अनेक इमारतींचा समावेश असला तरी प्रत्येक इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देताना त्या इमारतीला आलेला बांधकामाचा खर्च लक्षात घेता प्रत्यक्ष बांधकाम आणि अन्य घटकांना आलेला खर्च लक्षा घेउन सुधारित किंमतही जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही रक्कम प्रत्यक्ष सदनिका वाटपाचा ताबा घेताना झोपडीधारकाला अदा करावी लागणार आहे. ही रक्कम भरणा केल्यानंतर तीन महिन्यांत झोपडीधारकाला ताबा देण्यात येईल तसेच ही प्राथमिक रक्कम आणि अंतिम रक्कम यातील फरकही भरणा करावा लागणार आहे.\nआरक्��ण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Narendra-Darade-Says-I-Am-MLA-Because-Of-Help-Of-Chagan-Bhujbal/", "date_download": "2019-01-20T22:09:13Z", "digest": "sha1:PDCR6BOQMO2XMZI63AZOZVUKPHNSFFXH", "length": 3992, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › भुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट\nभुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट\nनाशिक : पुढारी ऑनलाईन\nविधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीकडून आपल्या ताब्यात घेण्यात शिवसेनेने यश मिळवले. शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या सहाणे यांच्यावर १९३ मतांनी विजय मिळवला. विजयानंतर दराडे यांनी छगन भुजबळांच्या मदतीमुळे मी आमदार झाल्याचा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nगेल्या २४ वर्षांपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीने ताब्यात ठेवला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार डॉ. सहारे यांना कडवी लढत देत या मतदारसंघात शिवसेनेच्या दराडे यांनी बाजी मारली. दराडे यांनी विजयानंतर आमदार होण्यासाठी भुजबळांनी मदत केल्याचे म्हटले आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली होती.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Chandan-Nagar-Clean-water-supply-issue/", "date_download": "2019-01-20T21:13:55Z", "digest": "sha1:OTENVDDZ4WVZ7GDXIAJEB4C5ALNQJLJR", "length": 5108, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खात्री करूनच बाटलीबंद पाणी घ्यावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खात्री करूनच बाटलीबंद पाणी घ्यावे\nखात्री करूनच बाटलीबंद पाणी घ्यावे\nआजकाल बाटलीबंद शुद्ध पाणी पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणा वापरून अधिक सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये र्र्िींरीर्रींळ ही कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीमध्ये पाणी शुद्धीकरण करण्यासाठी अत्याधुनिक आर.ओ. मशिनचा वापर केला जातो. तिची क्षमता 25 हजार लिटर प्रतितास असून ही कंपनी पुण्यामध्ये सर्वात मोठी आहे.\nया कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे र्हीारप लेपींराळपरींळेप न होता मशिनद्वारे शुद्धीकरण केले जाते. या मशिनची कार्यक्षमता तासाला 600 जार असून यामध्ये जार 6 वेळा आतून धुतला जातो. त्यामुळे जार पूर्णपणे निर्जंतुक होतो.\nया मशिनबद्दल या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. या कंपनीमध्ये पाणी निर्जंतुक करण्यासाठी चा वापर केला जातो. अनधिकृत कंपन्या अवघ्या अडीच लाखांत प्लांट उभारतात. ब्रंडेड कंपन्यांचे डुप्लीकेशन करणार्‍या या कंपन्या भंगारवाल्यांकडून, दुकानदारांकडून ब्रँडेड कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या घेतात. त्या फक्त पाण्याच्या फवार्‍याने धुवून घेतात. त्यानंतर त्यामध्ये पाइपद्वारे फक्त फिल्टर केलेले पाणी भरले जाते. सर्व ग्राहकांनी विकत घेतलेली बॉटल, पाण्याचा जार यांची कंपनी, त्यावरील बी.आय.एस. मार्क या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असे आवाहन र्र्िींरीर्रींळ वे संचालक व पुणे जिल्हा वॉटर बॉटल असो.चे अध्यक्ष ललित गलांडे (पाटील) यांनी केले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-muncipal-corporation-plantation-on-illegal-land-issue/", "date_download": "2019-01-20T21:15:59Z", "digest": "sha1:WULXRYBGTJFL7NLMY7GKMTE6LWWTLR3T", "length": 13004, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे:सर्वोच्च न्यायालयाला न जुमानणारे मनपा चे अधिकारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे:सर्वोच्च न्यायालयाला न जुमानणारे मनपा चे अधिकारी\nपुणे:सर्वोच्च न्यायालयाला न जुमानणारे मनपा चे अधिकारी\nपुणे महानगरपालिकेचे अधिकारी व आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नसल्याचा गंभीर प्रकार दैनीक पुढारी ने उघडकीस आणला आहे.पर्वती पाचगाव येते जंगल अस्तीत्वात असताना तेथील १०८ एकर खाजगी मीळकत महानगरपालिकेने वन उद्यान करीता संपादीत केली होती, मनपा ची ही कृती बेकायदेशीर असल्या बाबत जागेच्या अनेक मालकांनी २००८ मघ्ये मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, न्यायालयाने महानगरपालिकेचे म्हणने फेटाळुन लावले व सदर जागा मुळ जागा मालकांना परत देण्याचे आदेश केले व महसुल दप्तरात मनपाचे नाव कमी करुन मुळ मालकांचे नाव लावण्यात यावे असे निकालपत्रात म्हटले.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात मनपा सर्वोच्च न्यायालयात गेली, त्यावर अनेक वर्ष सुनावणी झाली, २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मनपा ची याचीका फेटळुन लावली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत, सर्व जागा मुळ मालकांना परत करुन महसुली दप्तरात मनपा चे नाव कमी करुन जागा मालकांची नावे नोंदवुन जागा परत करण्याचा आदेश केला होता. सदर भुसंपादना करीता मनपा ने पुणेकरांचे पैसे पाण्यासारखे खर्च केले, मुंबई उच्च न्यायालयात हार पदरी पडल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी करीता वकीलांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली.\nदरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिका व स्थानीक राजकीय नेत्यांनी सदर जागेवर बेकायदेशीरपणे वृक्षारोपन करण्याचा सपाटा लावला, त्या बाबत जागा मालकांनी वेळोवेळी मनपाच्या विरोधात तक्रारी केल्या, पण मनपाचे मुजोर अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पायदळी तुडवुन त्या जागेत झाडे लावण्याचा उद्योग सुरुच ठेवला. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हीत जपण्यासाठी मनपा पुणेकरांचा पैसा वाटेल तसा खर्च करत आहे.\nसदर जागेपैकी एक जाग���मालक गुलाबी मोतीलाल गादीया यांनी २३ नोव्हेंबर रोजी, त्यांच्या जागेत बेकायदेशीरपणे घुसुन, मनपाचे उध्यान विभागाचे अधिकारी पारखे व ईत्तर वीस जणांच्या विरोधात सहकार नगर पोलीस स्थानकामध्ये फौजदारी तक्रार केली आहे, त्यांच्या जागे मध्ये पारखे व ईत्तर वीस ईसम पाच ट्रक व एक जेसीबी घेउन खोदकाम करत होते व वृक्ष लावण्याचा प्रयत्न करत होते, पोलीसांनी जागेवर जाउन पाहणी करुन सर्वांना पोलीस स्थानकामध्ये बोलावुन घेतले. गादीया यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व जागे च्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे दाखवल्या नंतर मुजोर अधिकारी पारखे यांनी, आम्ही सर्वोच्च न्यायालय ला बांधील नाही असे सांगीतले. गादीया यांनी लगेचच त्यांची लेखी तक्रार दाखल केली, तसेच गादीया लवकरच, मनपा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचीका दाखल करणार असल्याचे कळते, तसेच सहकार नगर पोलीसांनी मनपाच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास, ते सुद्धा या अवमान याचीकेस पात्र राहतील, असे गादीया म्हणाल्या.\nमनपा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करत आहेत, या करीता मनपा आयुक्त कुणाल कुमार यांना त्यांच्या भ्रमन ध्वनी वर संपर्क केला असता, आयुक्तांनी कुठलाही प्रतिसाद दीला नाही, त्या करीता त्यांचे भ्रमन ध्वनी वर संदेश पाठुवुन त्यांचे सदर तक्रारी बाबत म्हणने मागीतले, पण आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दखल घेतली नाही. मनपाचे विधी सल्लागार थोरात यांना संपर्क केला असता, मला काही माहीत नाही, चौकशी करतो एवढेच त्‍यांनी सांगीतले.\nआपले हीतसंबंध जपन्यासाठी मनपाचे अधिकारी राजकीय नेत्यांच्या दावणीला कसे बांधले गेले आहेत, ते या प्रकरणा वरुन लक्षात येते. पुणेकरांचा पैसा योग्य ठीकाणी खर्च न करता, स्वताचे महत्व वाढवण्यासाठी सुरु असलेला हा खटाटोप आहे. पुणेकरांना आवश्यक असलेल्या नागरी सुवीधा पुरवण्याकरीता मनपा ला कायमच मोठ्या निधीची आवश्यकता भासते, मीळणारा निधी योग्य नियोजन नसल्यास कशा प्रकारे खर्च होतो, त्याचेच हे ज्वलंत उदाहरण. मुळात पाचगाव पर्वती येथे वन खात्याचे शेकडो एकर मध्ये वन उद्यान असताना, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करुन, दुसऱ्याच्या जागेत बेकायदेशीरपणे घुसेखोरी करण्याची गरज मनपाला का भासत आहे, खाजगी जागामालक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधले जात नसल्यामुळे अथवा त्यांना जागा विकत नसल्यामुळे, पुणेकरांचा हक्काचा पैसा ह्या कामाकरीता वापरणे हे कीतपत योग्य आहे असा सवाल आता नागरीक विचारु लागले आहे. शहरात भेडसावणाऱ्या नागरी समस्या, सोयी सुवीधा निर्माण करण्याकरिता मनपा कडे निधी ची कमतरता आहे.जनतेचा पैसा अशा प्रकार बेकायदेशीरपणे खर्च करत असल्‍याने संबंधीत जागा मालकांनी तीर्व नापसंती व्यक्‍त केली आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Gutkha-factories-action-case/", "date_download": "2019-01-20T21:40:02Z", "digest": "sha1:H7WESEE24NUOZK5Q5EGLRVLIR2TV23HY", "length": 5185, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ३५७ कोटींची वसुली नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ३५७ कोटींची वसुली नोटीस\n३५७ कोटींची वसुली नोटीस\nमिरज : शहर प्रतिनिधी\nतालुक्यातील आरग येथील गुटखा कारखान्यावरील कारवाईप्रकरणी फिरोज, फारूक आणि मुसा जमादार या पिता-पुत्रांना सोमवारी केंद्रीय जीएसटीचे अप्पर महासंचालक यांच्या आदेशाने 357 कोटी रुपये का वसूल करू नयेत, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मिरज व सांगलीत येऊन पुण्याच्या तपास अधिकार्‍यांनी ही नोटीस बजावली.\nफेब्रुवारी 2017 मध्ये आरगमध्ये गुटखा तयार कारखाना पुण्याच्या पथकाने सील केला होता. याप्रकरणी सध्या पथकाकडून करवाई सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून ही कारवाई सुरू आहे. या तपासादरम्यान गुटखा तयार करण्यासाठी आरग येथे येत असलेल्या साहित्य पुरवठादारांची माहिती पुढे आली होती. गुटख्याच्या पुड्या (रॅपर) या ���ंदूरमधून येत होत्या. या प्रकरणी पुण्याच्या पथकाकडून इंदूरमध्ये भाजपच्या एका नेत्याची चौकशीही करण्यात आली होती.\nत्यानंतर या विभागाने मुसा जमादार याला अटक केली होती. त्याला न्यायालयात नेण्यापूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nत्यानंतर त्याला सांगलीच्या कारागृहात पाठवण्यात आले. आज तपास अधिकार्‍यांनी त्याला कारागृहात जाऊन नोटीस बजावली. त्यानंतर फिरोज व फारूक या दोघांना नोटीस बजावण्यात आली. आरगमधील गुटखाप्रकरणी 357 कोटी रुपये का वसूल करू नयेत, याबाबत 30 दिवसांत म्हणणे मांडावे, असे त्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dilip-joshi-article-on-nature/", "date_download": "2019-01-20T21:28:45Z", "digest": "sha1:YB2DAOABMI5OSWTQK6MBAWORDMAXD646", "length": 26393, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "विहंगगान! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध ��्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nचैत्र- वैशाख म्हणजे वसंत ऋतू. सर्व ऋतूंचा राजा किंवा ऋतुराज. त्याला ‘कुसुमाकर’ असंही म्हणतात. थोडक्यात, फुला-फळांची बहार घेऊन येणारा हा मोसम. फळांचा राजा आंबा याच काळात येतो. चैत्रपालवीने नटलेल्या आम्रतरूंवरून कोकिळ-कूजन कानी येऊ लागतं. ते स्वर वसंताच्या आगमनाची वर्दी देतात. अगदी मुंबईसारख्या महानगरातही काही ठिकाणी पहाटे कोकिळाचा स्वर सध्या ऐकू येतोय.\nनिसर्ग नियमांवर चालणाऱ्या सृष्टीचं हे कौतुक अजब आहे. भर उन्हात फुललेला पळस किंवा पांगारा, सावरी वगैरे पाहायची तर शहर सोडून आणि उन्हाचा त्रास होऊ नये याची योग्य काळजी घेऊन शहरवाटा दूर करून थोडं डोंगर-दऱ्यात शिरायला हवं. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कृपेने अशा जागा भरपूर आहेत. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ काढून निसर्गाचं बदलतं रूप बघण्यात मजा आहे. परंतु कृत्रिमतेने व्यापलेल्या आणि भारावलेल्या माणसांना निसर्���ाशी मैत्री करायला ‘वेळ’ नाही.\nएकेकाळी म्हणजे फार लांबची गोष्ट नव्हे. पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आम्हा तरुणांचे गट फक्त सुट्टीतच नव्हे तर महिन्यातली एखादी सुट्टी पाहून दऱया-डोंगराची सैर करायचो. आताही विविध कॅम्पस आणि हायकिंग – ट्रेकिंगसाठी तरुणाई जात असेलच. मात्र त्यावेळी आमच्याकडे सेल फोन नावाची चीजच नव्हती. ‘सेल्फी’चा प्रश्नच नव्हता. कॅमेरा ग्रुपमधल्या एखाद्याकडेच असायचा. त्यातल्या पस्तीस ‘फ्रेम’वर जपून फोटो घ्यावे लागायचे. त्यामुळे सभोवतालची दृश्यं आसुसून मनात साठवली जायची. घरी परतल्यावर त्यावर चर्चा व्हायची. आपला देश समशीतोष्ण कटिबंधात येतो. दक्षिणेतल्या प्रखर उन्हाळ्यापासून उत्तरेत हिमालयातल्या गोठवणाऱ्या थंडीपर्यंत सारे ऋतु आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यासाठी हल्ली नव्या वाटा शोधाव्या लागतात. कारण पर्यटन स्थळांची अवस्था केवळ गर्दी अशी झालेली असते. सवाशे कोटी लोकांच्या वेशात तेही सहाजिकच आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणंची म्हणजे तिथल्या निसर्गाची जेवढी काळजी घ्यायला हवी त्याबद्दलचं निसर्गशिक्षण आपल्याकडे असतं का हा प्रश्न आहे. पर्यावरण रक्षणाचं काम करणारी मंडळी गावापासून थेट युनो आणि ‘वसुंधरा’ परिषदांपर्यंत यावर बोलत आहेत परंतु तरीही त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. शेवटी सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायची आहे. अन्यथा मानव प्राण्याच्या आक्रमणापुढे पृथ्वीवरच्या इतर जिवांचं क्षेत्र आकसत जाईल… आणि त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतील.\nवसंत ऋतूमध्ये कोकिळ गातो. अशा पक्षीगानाविषयीची माहिती विख्यात पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्यासारख्यांनी नोंदवून ठेवली आहे. पक्ष्यांचे ‘स्वभाव’ही त्यांनी अनुभवलेत. निसर्गाचं हे निरीक्षण आनंददायी असतं. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘ट्रेस’ दूर करणारं ठरतं. त्याचा आस्वाद घेण्याइतकी आवड आणि सवड तेवढी असायला हवी. गेल्या काही काळात मुंबईसारख्या शहरात अनेक ठिकाणी चिमण्या गायब झाल्याचे जाणवत होतं. सेल फोनच्या टॉवरच्या आणि त्याचा काही संबंध आहे का याचीही चर्चा होती. हा लेख लिहित असताना मुंबईत घाटकोपरमधल्या माझ्या घराच्या खिडकीवर दोन चिमण्यांचा चिवचिवाट सुरू आहे. थोडं दूर पलीकडे पिंपळावर पोपटांचा थवा बसलेला दिसतोय. आणि अधूनमधून कोकिळ कूजनही कानी येतंय.\nमाणसं आणि वाहनांनी भरगच्च महानगरात असं विहंगगान खरोखरच सुखद आहे. ही पक्षी मंडळी नव्या वातावरणाशी माणसासारखंच जुळवून घ्यायला शिकली आहेत की काय ऍडॅप्टेबिलिटी निसर्गातल्या सजिवांमध्ये येतच असते पण गेल्या शतकभरात अचानक वाढलेलं ध्वनी आणि इतर अनेक गोष्टीचं प्रदूषण सर्वच प्राणीमात्रांच्या नाकी (आणि कानीसुद्धा) दम आणतंय. स्वच्छ श्वास नाही आणि निवांत शांतता नाही. चहूबाजूनी सतत यांत्रिक कल्लोळ. आपण याबाबत फक्त माणसांचा विचार करतो. पशू-पक्ष्यांवर त्याचा काय परिणाम होत असेल ऍडॅप्टेबिलिटी निसर्गातल्या सजिवांमध्ये येतच असते पण गेल्या शतकभरात अचानक वाढलेलं ध्वनी आणि इतर अनेक गोष्टीचं प्रदूषण सर्वच प्राणीमात्रांच्या नाकी (आणि कानीसुद्धा) दम आणतंय. स्वच्छ श्वास नाही आणि निवांत शांतता नाही. चहूबाजूनी सतत यांत्रिक कल्लोळ. आपण याबाबत फक्त माणसांचा विचार करतो. पशू-पक्ष्यांवर त्याचा काय परिणाम होत असेल वीसेक वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थानातल्या एका शहरात गेलो होतो. तिथे विजेचा लंपडाव सारखाच चालायचा. एका सकाळी भयंकर खरखराटी आवाजाने जाग आली. यजमान म्हणाले, ‘लाईट गेली. सगळ्यांचे जनरेटर सुरू आहेत वीसेक वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थानातल्या एका शहरात गेलो होतो. तिथे विजेचा लंपडाव सारखाच चालायचा. एका सकाळी भयंकर खरखराटी आवाजाने जाग आली. यजमान म्हणाले, ‘लाईट गेली. सगळ्यांचे जनरेटर सुरू आहेत’ अर्ध्या तासाने आवाज थांबला. असेच वसंत ऋतूचे दिवस होते. हा कसला आवाज हे न कळलेल्या कोकिळाने नंतरच्या शांततेचा अंदाज घेत सूर लावला. त्याचा मधूर नाद वाढतो न वाढतो तोच पुन्हा वीज गेली आणि जनरेटच्या खरखराटाने आसमंत व्यापून टाकलं\n…पण कॅनडातली एक बातमी सांगते की, पक्षीसुद्धा आता शहाणे होतायत. पक्ष्यांमध्ये मीलनासाठी विशिष्ट स्वरात संकेत देण्याची नैसर्गिक ऊर्मी असते. कॅनडातील एका ऑइलफिल्डचा आवाज एवढा कर्कश की तिथे पूर्वापार राहणाऱ्या सावाना नावाच्या चिमणीसारख्या रंगीत पक्ष्यांना आपल्या मधुमीलनासाठीचे ‘संकेत’ कसे द्यावे तेच कळेना. पारंपरिक स्वर यांत्रिक खडखडाटात सहज विसरू जायचा आणि या स्पॅरोला विरह सहन करावा लागायचा. आता हे कळलं कोणाला अर्थातच काही पक्षी अभ्यासकांना पण यावर त्यांच्याकडे कुठला उपाय असणार अर्थातच काही पक्षी अभ्या��कांना पण यावर त्यांच्याकडे कुठला उपाय असणार ते ना पक्ष्यांचं स्थलांतर करू शकत ना ऑइलफिल्डचं. शेवटी पक्ष्यांनीच आपली धून (ट्य़ुन) बदलली. यांत्रिक आवाजाला भेदून जाणाऱया वेगळ्याच पट्टीत त्यांनी एकमेकाला साद घालायला सुरुवात केली. पण अभ्यासकांच्या मते ही काही पक्ष्यांमधली उक्रांती नव्हे. त्यांनी एक तात्पुरता उपाय शोधून काढलाय. मानवनिर्मित यंत्रयुगाने इतर सृष्टीवर होणारा परिणाम विपरीतच आहे. हे असंच सुरू राहिलं तर उद्या कदाचित मंगळावर माणसाची कॉलनी होईल पण पृथ्वीवर वसंत ऋतू आणि त्याच्या आगमनाची द्वाही फिरवणारा कोकिळ यांचं काय होणार ते ना पक्ष्यांचं स्थलांतर करू शकत ना ऑइलफिल्डचं. शेवटी पक्ष्यांनीच आपली धून (ट्य़ुन) बदलली. यांत्रिक आवाजाला भेदून जाणाऱया वेगळ्याच पट्टीत त्यांनी एकमेकाला साद घालायला सुरुवात केली. पण अभ्यासकांच्या मते ही काही पक्ष्यांमधली उक्रांती नव्हे. त्यांनी एक तात्पुरता उपाय शोधून काढलाय. मानवनिर्मित यंत्रयुगाने इतर सृष्टीवर होणारा परिणाम विपरीतच आहे. हे असंच सुरू राहिलं तर उद्या कदाचित मंगळावर माणसाची कॉलनी होईल पण पृथ्वीवर वसंत ऋतू आणि त्याच्या आगमनाची द्वाही फिरवणारा कोकिळ यांचं काय होणार माणूस नावाचा बुद्धिमान प्राणी याचा विचार कधी करेल माणूस नावाचा बुद्धिमान प्राणी याचा विचार कधी करेल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्म हेच श्रेष्ठ सांगणारे महात्मा बसवेश्वर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/irani-cup-2017/", "date_download": "2019-01-20T21:46:29Z", "digest": "sha1:Z54EVBRXYICKLAXMBBGLY6RGFSYKEQSC", "length": 15789, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "इराणी करंडकासाठी सीसीआय सज्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सो���ापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nइराणी करंडकासाठी सीसीआय सज्ज\nमुंबई – गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) आपले ब्रेबॉर्न स्टेडियम २० जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या इराणी करंडक लढतीसाठी सज्ज ठेवले आहे. या लढतीत मुंबई व गुजरात यांच्यातील रणजी करंडक विजेता संघ शेष हिंदुस्थान संघाविरुद्ध खेळणार आहे. इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक अंतिम लढतीत उपस्थित असलेली राष्ट्रीय निवड समिती ज्यात अध्यक्ष एमएसके प्रसाद, सदस्य सरणदीप सिंग आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. १४ जानेवारीला शेष हिंदुस्थान संघाची निवड जाहीर करणार आहेत. हा संघ रणजी विजेत्या संघाशी झुंजेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसोलापूर गामदैवत सिध्दरामेश्वरांच्या महायात्रेस प्रारंभ\nपुढीलबडतर्फ पदाधिकाऱ्यांची पुन्हा क्रिकेट प्रशासनात लुडबूड नको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक रा���त व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahamalakhak-sharad-pawars-only-last-leader-of-the-age-of-balasaheb-raj-thackeray-new/", "date_download": "2019-01-20T22:09:53Z", "digest": "sha1:5T2FRRDQLTTMYBMLA3KICUSJV2POIJRE", "length": 6949, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महामुलाखत: बाळासाहेबांच्या वयाचे शरद पवार एकमेव शेवटचे नेते - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहामुलाखत: बाळासाहेबांच्या वयाचे शरद पवार एकमेव शेवटचे नेते – राज ठाकरे\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. सुरवातीस राज ठाकरे म्हणाले, आज पहिल्यांदा तणाव जाणवत आहे. कारण असा प्रसंग जीवनात प्रथमच आला. तसेच बाळासाहेबांच्या माझ्या वडिलांच्या वयाचे शरद पवार हे एकमेव शेवटचा नेता असल्याचे ठाकरे म्हणाले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nराज ठाकरे यांना जेव्हां मुलाखतीबदल विचारलं गेलं तेव्हा ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्राला पडलेलं प्रश्न विचारणार. तेव्हा मी हो म्हणून बसलो मात्र पुन्हा टेन्शन येऊ लागलं. मी राजकीय पक्षांचा नेता म्हणून बसलो नाही. बाळासाहेबांच्या आणि माझ्या वडिलांच्या वयाचे हा एकमेव शेवटचा नेता. माझ्यावर जनरेशन गॅपचा तणाव.\nकालच मी पुण्यात आलो, मला माहित नव्हतं पवार साहेब कुठे राहतात. पुन्हा कळलं ते मोदी बागेत राहतात. दुपारी जेवायला बसल्यावर सुप्रिया सुळेंचा फोन आला. त्यांनी पेपर न फोडण्याची तंबीच दिली. त्यामुळे आज पहिल्यांदाच तणाव जाणवत आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना चीतपट करण्यासाठी…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/19593", "date_download": "2019-01-20T22:28:20Z", "digest": "sha1:3A6HIFKMBDQNSGQRYR6QNLOAZ2T2PBSV", "length": 7534, "nlines": 116, "source_domain": "www.manogat.com", "title": "सक्तीची निवृत्ती | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक सतीश वाघमारे (रवि., २५/०४/२०१० - १७:५१)\nभिंतीवर माझी ' चीफ,एचआरडी ' ची पाटी आहे\nनावासोबत विदेशी पदव्यांची दाटी आहे\nसमोर बसलेला, माझ्या दुप्पट वयाचा\nइथला सर्वात जुना कर्मचारी विचारतोय,\n' हे सकाळीच बोलावणं कशासाठी आहे\nतो बंद लिफाफा मी मूकपणे त्याला देतो--\nकुठल्याच गुलाबी भावनांशी नातं नसणारी\nपिंक स्लिप आहे त्यात, जुनी नाती पुसणारी..\nआणि बरेचसे अवघडलेले शब्दही.\nएवढं शिकलो, पण एवढंच शिकलो नाही-\nशांतपणे कसं सांगायचं कुणाला,\n'उद्यापासून तुम्ही यायची गरज नाही' \nदोन धीराचे शब्द मला सुचायच्या आतच-\nत्या दोन ओळी वाचून\nमाझी अवस्था पाहून अचानक मोकळं हसतो.\nआणि उभं रहायचंही विसरुन गेलेल्या मला\nखांद्यावर हलकं थोपटून, निघूनही जातो....\nआता केबिनमध्ये माझ्या सोबतीला\nएक नवंच कोडं मुक्��ामाला आलंय-\nनक्की कुणी कुणाला मुक्त केलंय \nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. हरिभक्त (रवि., २५/०४/२०१० - २०:००).\nहेच प्रे. पराग जोगळेकर (सोम., २६/०४/२०१० - १०:२५).\n प्रे. अलोक जोशी (सोम., २६/०४/२०१० - ०७:४४).\nमस्त प्रे. टिबक (सोम., २६/०४/२०१० - १५:२९).\nनक्की कुणी कुणाला मुक्त केलंय प्रे. चित्त (मंगळ., २७/०४/२०१० - ०६:१४).\nधन्यवाद प्रे. सतीश वाघमारे (मंगळ., २७/०४/२०१० - १७:३४).\nछान कविता प्रे. आजानुकर्ण (बुध., २८/०४/२०१० - ०४:००).\nखूप सुंदर प्रे. कमलाकर दिवाकर (रवि., ०२/०५/२०१० - ०३:४५).\nनक्की कुणी कुणाला मुक्त केलंय प्रे. गंगाधर मुटे (रवि., ०२/०५/२०१० - १५:१०).\nआभारी आहे.. प्रे. सतीश वाघमारे (सोम., ०३/०५/२०१० - १७:३६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/pritam-mundhe-comment-about-railway-43894", "date_download": "2019-01-20T22:00:59Z", "digest": "sha1:R2NMPYVYYVKDIMG5C6WMHPYAHCIYPFPX", "length": 12531, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pritam Mundhe comment about Railway परळीपर्यंत रेल्वेबाबत रेल्वेमंत्री अनुकूल | eSakal", "raw_content": "\nपरळीपर्यंत रेल्वेबाबत रेल्वेमंत्री अनुकूल\nसोमवार, 8 मे 2017\nखासदार मुंडे या रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीच्या एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांनी या विषयावर सतत पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रश्न पुन्हा त्यांच्यासमोर मांडला.\nपरळी वैजनाथ - मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस रेल्वेचा परळीपर्यंत विस्तार करण्यास सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला अनुकूलता दर्शविली असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले.\nसोमवारी (ता. आठ) या विषयावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. खासदार मुंडे या रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीच्या एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांनी या विषयावर सतत पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रश्न पुन्हा त्यांच्यासमोर मांडला.\nराज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील प्रभू यांची पंधरा दिवसांपूर्वी भेट घेऊन बीडच्या रेल्वेबरोबरच लातूर एक्‍स्प्रेसच्या परळीपर्यंत विस्ताराचा मुद्दा मांडला होता. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. लातूर एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत वाढविल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयात सोमवारी (ता. आठ) बैठक होणार आहे.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया या���च्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236040", "date_download": "2019-01-20T21:30:22Z", "digest": "sha1:KKHM62KVGY4OM2TOWYI6QPYBWWXX5PNY", "length": 9248, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "पंख असलेला हृदय आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली कार्टून\nपंख असलेला हृदय आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी पंख असलेला हृदय अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपे��रचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pension-chandrakant-patil-123608", "date_download": "2019-01-20T22:35:28Z", "digest": "sha1:KV6LZPZ5NXFHGKCV75SLNAKTM6RDGGH7", "length": 15223, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pension chandrakant patil आणीबाणीत लढा देणाऱ्यांना दहा हजारांची पेन्शन - चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nआणीबाणीत लढा देणाऱ्यांना दहा हजारांची पेन्शन - चंद्रकांत पाटील\nगुरुवार, 14 जून 2018\nमुंबई - आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रतिमहिना पाच हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.\nमुंबई - आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रतिमहिना पाच हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.\nआणीबाणीच्या काळात लोकशाहीकरता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक बुधवारी मंत्रालयातील महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट उपस्थित होते.\nउपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित व्यक्‍तींची कारावासातील उपलब्ध नोंदीच्या आधारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्याची यादी सामान्य प्रशासन विभागाला कळवण्यात येईल. या यादीनुसार, संबंधित व्यक्तींच्या निवृत्ती वेतनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.\n...हा तर स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान - विखे पाटील\n'आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना निवृत्तिवेतन देऊन सरकार त्यांना जणू स्वातंत्र्यसैनिक ठरवू पाहते आहे. सरकारच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध रोष प्रकट केला म्हणून संबंधितांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे पेन्शन दिली जात असेल तर हा स्वातंत्र्यसेनानींचा अवमान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भातील सरकारच्या निर्णयावर विखे पाटील यांनी बुधवारी टीका केली. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाही. त्यामुळे या माध्यमातून चळवळीशी संबंध जोडून खोटा इतिहास रचण्याचा हा आणखी एक व्यर्थ खटाटोप आहे. देशासाठी आम्हीही खूप काही केले, असे दाखविण्याचा हा केविलवाणा अट्टहास असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.\nअखेर धनंजय मुंडेंच्या 'पीआरओ'चे व्हॉट्सऍप सुरु\nमुंबई : विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सऍप बॅन केल्याबद्दल आवाज उठविताच आज (गुरुवार)...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून...\nसाहित्य संमेलनातील निवडणूक प्रक्रिया यंदा बंद करण्यात आली. अत्यंत पात्र असे लेखक अर्ज करून निवडणुकीस उभे राहण्यास तयार नसत व बाजूला राहत. म्हणून...\nभारतात अघोषित आणीबाणी - नयनतारा सहगल\nलातूर - \"\"आणीबाणीच्या वेळी मी आवाज उठवला होता. त्या वेळी माझा विरोध हा कोण्य�� व्यक्तीला किंवा पक्षाला नव्हता. लिहिण्या-बोलण्यावर बंधने आली होती...\nहो, भारतात अघोषित आणिबाणी आहे- नयनतारा सहगल\nलातूर : आणीबाणीच्या वेळी मी आवाज उठवला होता. त्यावेळी माझा विरोध हा कोण्या व्यक्तीला किंवा पक्षाला नव्हता. लिहिण्या-बोलण्यावर बंधने आली होती म्हणून...\nवाद संमेलनाचा : विचारांचा काळोख\nसकाळची भूमिका - विचारांचा काळोख अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-teachers-continued-to-fear-the-fear-of-becoming-an-additional-one/", "date_download": "2019-01-20T21:34:50Z", "digest": "sha1:UXNYM7QMUDDRVUZAO6SHUO22MZAHTTGF", "length": 8126, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरण्यासाठी भीती कायम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरण्यासाठी भीती कायम\nविद्यार्थांच्या अपुऱ्या माहितीमुळे शिक्षक त्रस्त\nपुणे : सरल पोर्टलवरील विद्यार्थी संखेच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून विद्यार्थांची सरल वर माहिती भरण्यासाठी शिक्षकांची एकच धावपड उडाली आहे. संचमान्यतेसाठी फक्त १ जानेवारी रोजी असलेली विद्यार्थीसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे…\nसरल पोर्टलवर विद्यार्थांच्या माहितीची नोंद करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे मात्र लाखो विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांकच नसल्यामुळे शिक्षकांवर टांगती तलवार कायम आहे. तसेच संचमान्यता न झाल्यास फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात येणा��� नाही, अशी तंबीही शिक्षकांना देण्यात येत आहे.\nसरल वरील तपशील गृहीत धरून विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी ३० सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ती वाढवून २३ ऑक्टोबपर्यंत करण्यात आली होती. मात्र सतत येणाऱ्या तांत्रिक अडचणी व विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्यामुळे विद्यार्थांची माहिती भरता आली नाही. शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला आहे. तसेच आता पुन्हा एकदा शिक्षकांची ऑनलाइन कामांशी झटापट सुरू झाली आहे. तसेच आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थांचे आधार आणायचे कुठून असा प्रश शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nभगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ :…\nसरकारच्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्याला फायदा नाही – अजित पवार\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/robbers-are-large-number-shivapur-akola-117144", "date_download": "2019-01-20T21:47:19Z", "digest": "sha1:W7WZQFKPLL5B4MU2PUUCTLJJDUHDDEMM", "length": 13842, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "robbers are in large number in shivapur akola अकोला - शिवापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचं गाव हादरल | eSakal", "raw_content": "\nअकोला - शिवापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचं गाव हादरल\nगुरुवार, 17 मे 2018\nअकोला : पोलिसांचं गाव म्हणून ओळख असलेल्या शिवापूर गावात बुधवारी मध्यरात्री नंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटने गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दोन घर फोडली असून, तीन घरात चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवापूर गावात बुधवारी एकाच रात्रीत गावातील दोन घरे फोडत लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या घटनांमुळे शिवापूर परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nअकोला : पोलिसांचं गाव म्हणून ओळख असलेल्या शिवापूर गावात बुधवारी मध्यरात्री नंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटने गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दोन घर फोडली असून, तीन घरात चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवापूर गावात बुधवारी एकाच रात्रीत गावातील दोन घरे फोडत लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या घटनांमुळे शिवापूर परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nशिवाय तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केलयाचा प्रकारही उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेचारच्या दरम्यान चोरट्यांनी हा कारनामा केला. चोरट्यांनी गजानन दशरथ कोगदे यांच्या घराच्या दराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील 15 हजारांची रोकड लांबवत एक हजराचे चांदीचे दागिने लंपास केले. दुसरीकडे राजेश मारोतीराव दुधंबे यांच्या घरातील 16 ग्रॅमचे मंगळसूत्र, 21 ग्रॅमची पट्टापोत, 5 ग्रामाची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅमचे सोन्याचे लहान मुलाचे दागिने रोख रक्कम असा 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.\nघटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. याप्रकणी अज्ञात चोरट्याविरुद्ध खदान पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर गावात घडली असल्याने, आता पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nवारजेत शहर सुशोभीकरणच्या नावाखाली मार्केटिंग\nवारजे : येथील श्रीराम सोसायटी-नादब्रह्म सोसायटी परिसरात, स्थानिक नगरसेवकाने सोसायटीच्या जवळ 400 मीटर लांबीची \"खाजगी भिंत\" दुतर्फा रंगवली आहे. शहर...\nस्वारगेट बस चालकांमुळे प्रवाशांना त्रास\nस्वारगेट : स्वारगेटला जाणारे काही बसचालक बस शाहूमहाराज स्थानकात नेत नाही. प्रवाशांना जेधे चौकात उतरवून सारसबागेकडे निघून जातात. त्याबाबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/ratnagiri/", "date_download": "2019-01-20T21:23:10Z", "digest": "sha1:SYMJD6T6STES5X52EZ2KIU3J6ZJ5PTB6", "length": 9717, "nlines": 130, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Ratnagiri Recruitment 2018 Ratnagiri Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nरत्नागिरी येथील जाहिराती - Ratnagiri Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Ratnagiri: रत्नागिरी येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली येथे विविध पदांच्या ०४ जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ [DBSKKV] दापोली येथे विविध पदांच्या २४ जागा\nदि. ०७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली येथे विविध पदांच्या ०४ जागा [मुदतवाढ]\nदि. २१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 जिल्हा परिषद [ZP Ratnagiri] रत्नागिरी येथे येथे मूल्यमापन व संनियंत्रण तज्ञ पदांची ०१ जागा\nदि. १८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 जिल्हा परिषद [ZP Ratnagiri] रत्नागिरी येथे मदतनीस पदांच्या ०२ जागा\n〉 महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ [MAURB] दापोली येथे विविध पदांच्या १९ जागा\nदि. ११ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी येथे विविध पदांच्या २० जागा\nदि. ०१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ०६ जागा\nदि. ३१ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी विविध पदांच्या ०६ जागा\nदि. ३० ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 देवरूख नगरपंचायत रत्नागिरी येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागा\nदि. २८ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी विविध पदांच्या ०६ जागा\nदि. २४ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 नगरपंचायत गुहागर रत्नागिरी येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागा\nदि. १७ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 जिल्हा शासकीय रुग्णालय [District Government Hospital] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागा\nदि. १२ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 दापोली नगरपंचायत दापोली येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागा\nदि. ०३ ऑक्टोबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा\nदि. २६ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 जवाहर नवोदय विद्यालय [JNV] रत्नागिरी मध्ये 'मेट्रॉन' पदांच्या ०२ जागा\nदि. २२ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ [DSKKV] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०२ जाग\nदि. १७ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 प्रादेशिक नारळ सं��ोधन केंद्र [RCRSB] दापोली, रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागा\nदि. २५ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०४ जागा\nदि. २४ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 कृषी विज्ञान केंद्र [KVK] रत्नागिरी येथे 'वरिष्ठ रिसर्च फेलो' पदांची ०१ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/marahti-evaji-engraji-jaruri-ka/", "date_download": "2019-01-20T21:14:40Z", "digest": "sha1:XH3UMRPMGSYKTNQLKFP5WQFW6MDIG3LB", "length": 21679, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मराठी ऐवजी इंग्रजी जरुरी का |Marahti Evaji Engraji jaruri ka", "raw_content": "\nमराठी ऐवजी इंग्रजी जरुरी का\nविद्यालयीन शिक्षणाचे माध्यमिक व महाविद्यालयीन असे दोन स्तर आहेत. या दोन्हीही स्तरावर मराठी या माध्यामाच्या जोडीने इंग्रजीची गरज पूर्वी होती. आज तर ती गरज वाढलीच आहे. असं मला व्यवहाराचा चष्मा लावल्यावर स्पष्टपणे दिसते.मराठी भाषेविषयी मला प्रेम आहे. ज्याची मायबोली मराठी आहे, तो आपले रडाण्या-हसण्या-रागावण्याचे, सर्व व्यवहार मराठीतूनच सहजपणे व चांगल्याप्रकारे करु शकेल, याविषयी माझ्या मनात तिळमात्र संशय नाही. रडण्या-हसण्या-रागावण्याचे म्हणजे दुःख, आनंद व क्रोध या भावना व्यक्त करण्याचं, असं मला म्हणायचं आहे.\nमराठी भाषिकाला नवा विषय मराठी माध्यमाऐवजी इंग्रजीतून शिकवला तर त्याला तो विषय अवघड जाणारच. कारण त्याला प्रथम इंग्रजी शिकणं आलं आणि वर पुन्हा नवा विषय इंग्रजीतून शिकणं आलं, म्हणजे दुप्पट व्याप झाला.सर्व विषय मराठी माध्यमातून शिकणं सोयीचे आहे हा निष्कर्ष मान्य करणं भागच आहे. या सर्व विषयत इंग्रजी हाही विषय हव�� व तो मराठीतून शिकावा एवढीच माझी आग्रहाची सूचना आहे.\nमाध्यमिक शाळेत इंग्रजी, इतिहास, भूगोल, संस्कृत, चित्रकला, संगीत, नागरिकशास्त्र यासारखे विषय मराठीतून शिकावेत व शिकवावेत. हे विषय शिकण्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तके व संदर्भपुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. विषयांच्या वरील यादीत इंग्रजी हा विषय शिकण्याचा म्हणून घातला आहे, शिकवण्याचे माध्यम म्हणून नाही. शिकवण्याचे माध्यम मराठीच हवे.\nमात्र गणित व पदार्थविज्ञान- रसायन- जीव हे शास्त्रविषय माध्यमिक शाळेपासूनच इंग्रजीतूनच शिकावावेत. त्यात सोय आहे असे मला वाटते.\nवरील विषय महाविद्यालयाच्या स्तरावर आज इंग्रजीतून शिकविले जातात व उद्याही इंग्रजीतूनच शिकवले जाणार. कारण महाविद्यालयच्या पातळीवरचे विषय समजून देणारी पाठ्यपुस्तकं, संदर्भग्रंथ हे इंग्रजी भाषेत आहेत, मराठीत नाहीत. यासाठी गणित-शास्त्रे हे विषय माध्यमिक शाळेपासूनच इंग्रजीत शिकविणे सोयीचे ठरणारे आहे. इंग्रजी हा विषय शिकण्याची गरज आहे. अस मी वर नमूद केल आहे ते याचसाठी.\nइंग्रजी या भाषेची तोंडओळख प्राथमिक शाळेत पहिलीपासूनच करुन द्यावी. तोंडओळख म्हणजे नेमकेपणाने बोलायच तर A. B. C. D……a b c d ही इंग्रजी वर्णाक्षरे, कॅट-रॅट-मॅट-लायन-शीप-काऊ यांसारखे सोपे शब्द आणि माय नेम इज राम, आय वॉन्ट मिल्क, गिव्ह मी अ बिस्कीट अशी वाक्ये प्राथमिक शाळेत पाठ म्हणून घ्यावीत. वाक्यरचना, व्याकरण याबाबात अवाक्षरही बोलायचं नाही. आज अशी तोंडओळख मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळेत करुन देतात. माध्यमिक शाखेतील पाचवी, सहावी व सातवी या तीन वर्षात सर्व विषय, यांत इंग्रजीही अलेच, मराठीतून शिकवावेत. अपवाद फक्त गणित विषयाचा करावा. गणित विषयाचा करावा. गणित हा विषय इंग्रजीतून शिकवावा +, -, x, = ही चिन्हे तीच आहेत. गणित विषयाला लागणारे इंग्रजी फार थोड्या शब्दांपुरते मर्यादित ठेवता येते. गणित हा बऱ्याचसा शास्त्रीय विषयांशी चुलत-मामे-आते अशा कोणत्या ना कोणत्या नात्याने संबंधित आहे. म्हणून तो इंग्रजीत शिकवणे सोयीचे होईल.\nआठवीपासून गणिताबरोबरच सर्व शास्त्रविषय इंग्रजीतून शिकविणे का सोयीचे ठरेल, हे वर स्पष्ट केले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या कक्षा ज्या वेगाने विस्तारित आहेत त्या वेगाने ते ज्ञान मराठीत येत नाही. आपण मराठी माध्यमाचा हट्ट धरला तर आपण सतत मागे पडू.कॉम्प्युटर हे यंत्र विद्यार्थ्यांच्या सर्रास वापरात येत आहे. रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशीन या यंत्राच्या बरोबरीने नव्हे तर आधी कॉम्प्युटर घरी आणला नाही, तर आपण `कॉम्प्युटर निरक्षर’ अशी परिस्थिती आहे. कॉम्प्युटर खेळ आहेत. मुले खेळणार म्हणजे कॉम्प्युटर वापरणार. बँकांत, रेल्वेस्थानकावर, ग्रंथालयात, शाळेत सर्वत्र मुलांना कॉम्प्युटर दिसणार. घरी येणाऱ्या टेलिफोन-विजेच्या बिलांवरचे आकडे व मजकूर कॉम्प्युटर छापतो. आठव्या-दहाव्या वर्षीच मुलांचे व कॉम्प्युटरचे नाते जोडूनदेणे भाग पडणार आहे. कॉम्प्युटरचा की बोर्डा, आज्ञा देणारे शब्द हे सर्व इंग्रजीत आहेत.\nसात-आठ वर्ष वयाचे, इंग्रजी विषयांशी तोंडओळख असणारे विद्यार्थी कॉम्प्युटर छान हाताळतात, पण ज्यांचा इंग्रजीशी परिचय नाही ते मात्र गोंधळतात. इतर कशाकरिता असो वा नसो, केवळ कॉम्प्युटरच्या वापरासाठी का होईना, प्राथमिक स्वरुपाचे इंग्रजी आज गरजेचे झाले आहे. पाच वर्षापूर्वी तसे नव्हते.स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा काही होऊ शकली नाही. दक्षिणेच्या राज्यांनी हिंदी स्वीकारलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी ही भावना चुकीची नाही. पण इंग्रजीचा व्यावहारिक राष्ट्रभाषा म्हणून वापर करायला हवा, तसा तो आज न बोलता, होतही आहे. देशातल्या अठरा-वीस प्रांतातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी असेल, सर्व प्रांतातील नोकरी-व्यवसायांच्या संधी गुणीस्पर्धकांना मिळायला हव्या असतील, तर सर्व विद्यापीठात इंग्रजी माध्यम असणे अगत्याचे आहे. इंग्रजी ही आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची भाषा आहे, ती या भूमीतील भाषा नाही हे खरेच आहे. इंग्रजीचा वापर करताना आपल्यातील काहीजणांना गुलामगिरांची आठवण आली व खंत वाटली तर ते समजणारे आहे.\nइंग्रजी भाषा आणि सत्ताधारी इंग्रज यांच्यात फरक करण्याइतपत प्रगल्भता आपल्यात आली पाहिजे. शेक्सपिअरच्या नाटकांचा आस्वाद घेताना, उत्तम इंग्रजी चित्रपट पाहताना, पॅन्ट-कोट-बूट-शर्ट या वस्तूंचा वापर करताना आपण सोय पाहतो, तेच बरोबर आहे.कपडे धुण्यासाठी साबणचुरा वापरताना आपण कपड्यांच्या स्वच्छतेला महत्त्व देवून एरियल व सर्फ हे आपले नसलेले साबणचुरे वापरतो. देशावर नितांत प्रेम करणारे व देशाक���िता दिवसातून दहा वेळा जीव दयावयास तयार असणारे पुढारी जीव वाचवण्यासाठी औषधोपचार करण्याकरिता इंग्लंड अमेरिकेकडे जातात. म्हणजे ते व्यवहार पाहतात त्यात काहीही चुकीचे नाही, याच न्यायाने शिक्षणाचे माध्यम म्हणून भाषेचा वापर करतानाही व्यवहारच पाहिला पाहिजे.\nग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपलिका, महसूल खाते सरकारी कचेऱ्या या सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर व्हावा. कारण यात सोय आहे. यामुळे साधारण जनतेलाही सर्व व्यवहार समजतात, त्यांची फसवणूक होत नाही.शिक्षणाच्या माध्यमाची निवड करताना अशी सोयच पाहिली पाहिजे. एकीकडे आपण म्हणायचे की, आपल्याला प्रगत राष्ट्रांची बरोबरी करायची आहे, जागतिक स्पर्धेत आपण मागे पडता कामा नये. कॉम्प्युटर व इंटरनेटमुळे ज्ञानाची, माहितीची, व्यापाराची देवघेव वाढली आहे आणि दुसरीकडे मराठीच्या खिडकीतून जगाकडे पाहण्याचा अट्टहास करायचा हे दोन्ही कसे जमणार पाणी उंच सुरईत असेल तर ते पिण्याकरिता करकोच्याची लांब चोचही पैदा केली पाहिजे, पाणी उथळ थाळीत असेल तर ते मिळवण्यासाठी लवलवती व पसरट जीभ हवी म्हणजे सोयीची जीभ हवी.\nइंग्रजी भाषेचा विद्यालयीन पातळीवर वापर झाला तर वैद्यक, अभियांत्रिकी, जीव, भौतिक, रसायनम अर्थ वगैरे शास्त्रातील अद्यावत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. भिन्न भाषिक प्रांतातील ज्ञानाचे व विद्वानाचे शज अभिसरण होईल व सर्व देशाला बांधणाऱ्या व्यावहारिक राष्ट्रभाषेचा आपल्याला लाभ होईल.\nभाषेचा प्रश्न हा जास्त करुन व्यवहाराचा आहे. भावना व व्यवहार यात द्वंद्व निर्माण झाले तर व्यवहार विचारात घ्यावा, भावनेच्या भरात वाहू नये. मायभाषेविषयी अभिमान व प्रेम बाळगणे यात चूक असे काहीच नाही. मात्र व्यापार, व्यवहार, नोकरी, धंदा, तंत्रज्ञान यात काही भरीव साधावयाचे असेल तर सोयीची भाषा कोणती हाच विचार करावयास हवा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nतर इथे मात्र नक्कीच शिमगा होईल\nमासिक पाळी आणि तक्रारी\nThis entry was posted in साहित्य and tagged इंग्रजी, कॉम्प्युटर निरक्षर, भा. लं महाबळ, मराठी, राष्ट्रभाषा, लेख, विद्यालय on जानेवारी 29, 2011 by प्रशासक.\n← वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांना पद्मश्री अननसाचा हलवा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/java-software/?id=a9a24241", "date_download": "2019-01-20T22:20:20Z", "digest": "sha1:HBRM43LP2BERDO3IDW3L34ZUK3S6HCBE", "length": 9308, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "जी मेल Java अनुप्रयोग - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nजावा ऐप्स जावा गेम Android ऐप्स सिम्बियन ऐप्स\nजावा ऐप्स शैली इंटरनेटचा वापर\nजी मेल Java अनुप्रयोग\nरेटिंग आणि पुनरावलोकने (17)\n89%रेटिंग मूल्य. या अॅपवर लिहिलेल्या 17 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia114\nफोन / ब्राउझर: Nokia114\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Nokia5233\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n2K | इंटरनेटचा वापर\nचॅट मोबाईल कॉल , एसएमएस , नवीन एफ जोडा\nBerggi ई-मेल आणि आयएम\nजावा ऐप्स जावा गेम सिम्बियन ऐप्स Android ऐप्स\nआपला आवडता Java अॅप्स विनामूल्य PHONEKY वर डाउनलोड करा\nJava अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि अन्य जावा ओएस मोबाईलद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nDownload app for mobiles जी मेलDownload app for mobiles - विनामूल्य सर्वोत्तम जावा अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY फ्री जॅव्हा अॅप स्टोअर वर, आपण कोणत्याही जावा समर्थित मोबाइल फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून सुरक्षा आणि नेव्हिगेशन जाव अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. मोबाईल फोन्ससाठी टॉप 10 सर्वोत्कृष्ट जावा सॉफ्टवेअर पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅप्स ओला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Drolshagen-Bleche+de.php", "date_download": "2019-01-20T21:59:52Z", "digest": "sha1:A7OJBWT6RAIKJOFP3NZ5EFCR4RLGCGOW", "length": 3508, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Drolshagen-Bleche (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Drolshagen-Bleche (��र्मनी)\nआधी जोडलेला 02763 हा क्रमांक Drolshagen-Bleche क्षेत्र कोड आहे व Drolshagen-Bleche जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Drolshagen-Blecheमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Drolshagen-Blecheमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492763 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDrolshagen-Blecheमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492763 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492763 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mayumba+ga.php", "date_download": "2019-01-20T21:22:05Z", "digest": "sha1:TVPJ5SI4QSBAWIUPNVBNCM7TZMWIYKC6", "length": 3373, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mayumba (गॅबन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mayumba\nक्षेत्र कोड Mayumba (गॅबन)\nआधी जोडलेला 183 हा क्रमांक Mayumba क्षेत्र कोड आहे व Mayumba गॅबनमध्ये स्थित आहे. जर आपण गॅबनबाहेर असाल व आपल्याला Mayumbaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. गॅबन देश कोड +241 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mayumbaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +241 183 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अध��कच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMayumbaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +241 183 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00241 183 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/bjp-former-mp-lingaraj-walyal-passed-away-102788/", "date_download": "2019-01-20T21:46:39Z", "digest": "sha1:URFBZ4RWO6WPAX57QY5MAKD55BT3HBKW", "length": 16389, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोलापुरात निधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nभाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोलापुरात निधन\nभाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोलापुरात निधन\nसोलापूरचे माजी खासदार तथा भाजपचे नेते लिंगराज बालईरय्या वल्याळ यांचे सोमवारी सकाळी १.४० वाजता येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्दयविकाराने निधन झाले.\nसोलापूरचे माजी खासदार तथा भाजपचे नेते लिंगराज बालईरय्या वल्याळ यांचे सोमवारी सकाळी १.४० वाजता येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्दयविकाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गेली दहा वर्षे ते पक्षाघाताने आजारी होते. त्यातच ह्दयविकाराचा त्रास बळावल्याने अखेर त्यांचे निधन झाले. सायंकाळी उशिरा अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nवल्याळ यांच्यावर पक्षाघाताच्या आजारामुळे बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात नियमित तपासणी तथा उपचार चालू होते. गेल्या आठवडय़ात त्यांना तपासणीसाठी बंगळुरू येथे नेण्यात आले असता त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले असता कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊनही उपचारात फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे अखेर त्यांना सोलापुरात परत ��णून अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी सकाळी अखेर त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.\nलिंगराज वल्याळ हे १९७८ पासून राजकारणात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्यावर प्रभाव होता. कुरूहिनशेट्टी समाजातील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले वल्याळ हे १९८५ साली सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन समाजवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगात निवडून आले होते. पहिल्याच वर्षी पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या संधीचे त्यांनी सोने करीत राजकीय वाटचाल सुरू केली असता पुढे १९८९ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुढच्या वर्षी १९९० साली विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडून आले. नंतर १९९५ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून विधानसभेवर निवडून गेलेले वल्याळ हे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे पहिले आमदार म्हणून परिचित होते. पुढे दुसऱ्याच वर्षी १९९६ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा वल्याळ यांना सोलापुरात पक्षाची उमेदवारी मिळाली व ते निवडून आले. दरम्यान युती शासनाच्या काळात वल्याळ यांनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते.\nआपल्या राजकीय उभरत्या काळात वल्याळ यांनी सोलापूर शहर जिल्ह्य़ात भाजपची बांधणी नेटाने करून त्यावर स्वत:ची मजबूत पकड बसविली होती. पक्षात दबदबा ठेवताना त्यांनी लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या प्रश्नावर उपोषणही केले होते. त्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ दंत महाविद्यालयाचीही उभारणी केली होती. वल्याळ यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांचे ते वडील होत. वल्याळ यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे आमदार विजय देशमुख, माजी खासदार सुभाष देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक दामोदर दरगड यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भव��नी पेठेतील ‘ललितराज’ बंगल्यात धाव घेऊन वल्याळ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आदींनी वल्याळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपांडुरंग माळी यांचे १११ व्या वर्षी निधन\nविखे कारखान्याचे माजी अध्यक्ष संपतराव कडू यांचे निधन\nनाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन\nअनिता धर्माधिकारी यांचे निधन\nमाजी आमदार विक्रमसिंहराजे घाटगे यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/gondia/", "date_download": "2019-01-20T21:25:23Z", "digest": "sha1:5SZ3IEDCYNBGIL6ILBTM7AATBS2VXUJQ", "length": 7938, "nlines": 118, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Gondia Recruitment 2018 Gondia Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nगोंदिया येथील जाहिराती - Gondia Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Gondia: गोंदिया येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे १० जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एव��एशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र वन विभागात [Maha Forest Department] वनरक्षक पदांच्या ९०० जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या २५१ जागा\n〉 भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मार्फत नाविक पदांच्या जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] महाराष्ट्र दुय्यम पूर्व परीक्षा ५५५ जागा\n〉 संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC-NDA] राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ३९२ जागा\n〉 विझाग स्टील [Vizag Steel] येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७७ जागा\n〉 वित्त विभाग [Vitta Vibhag] संचालनालय लेखा व कोषागारे मध्ये विविध पदांच्या ९३२ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nगोंदिया जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2014/11/26/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-20T21:58:28Z", "digest": "sha1:LNQ3ZWXNM2QVW5BT4BTO2CJYN5ZW4AMH", "length": 7456, "nlines": 165, "source_domain": "mazespandan.com", "title": "तू बुद्धी दे, तू तेज दे | \"डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो\" - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nतू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”\nडॉ. प्रकाश बाबा आमटे – दि रियल हिरो हा चित्रपट महान समाजसेवक बाबा आमटे मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.\nया चित्रपटातील ही एक श्रवणीय अशी प्रेरणादायी प्रार्थना,\nतू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे\nजे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे\nहरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती\nसापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी\nसाधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे\nजाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना\nतेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना\nधमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे\nसामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे\nसन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती\nनीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती\nपंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे\nगीतकार : गुरु ठाकूर,\nगायक : विभावरी आपटे,\nसंगीतकार : राहुल रानडे ,\nगीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Life, कविता and tagged आनंदवन, कविता, गुरु ठाकूर, डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो, डॉ. मंदाकिनी आमटे, तू बुद्धि दे, प्रकाश बाबा आमटे, बाबा आमटे, मराठी, माझे स्पंदन, राहुल रानडे, लोकबिरादरी प्रकल्प, विभावरी आपटे, स्पंदन, हेमलकसा on November 26, 2014 by mazespandan.\n← एक प्रेरणा……अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं….. माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App →\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी प���णारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238100:2012-07-15-17-07-13&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8", "date_download": "2019-01-20T22:04:31Z", "digest": "sha1:K4Q7PDJGJT3ANXUY3BEPLJWIT7GEAMIA", "length": 34378, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : अखेरची संधी..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : अखेरची संधी..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलालकिल्ला : अखेरची संधी..\nसुनील चावके - सोमवार, १६ जुलै २०१२\nइच्छाशक्ती व कल्पकतेचा अभाव आणि कचखाऊ वृत्ती ही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाची वैशिष्टय़े ठरली असून गेल्या काही वर्षांमध्ये ती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहेत. सुरुवातीला मोठी उंची गाठल्यानंतर खुजे होण्याच्याच दिशेने हे तिघेही वाटचाल करीत आहेत. येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ही अकर्मण्यतेचा शिक्का पुसून टाकण्यासाठी या तिघांनाही शेवटची संधी असेल.\nसंधी असूनही सोनिया गांधी इंदिरा गांधींप्रमाणे करारीपणा दाखवू शकल्या नाहीत. संधी मिळूनही राहुल गांधी राजीव गांधींप्रमाणे वयाच्या चाळिशीत पंतप्रधान होण्यापासून कचरले आणि संधी लाभूनही नरसिंह राव यांच्याप्रमाणे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्याचे धाडस मनमोहन सिंग दाखवू शकले नाहीत. केंद्रात सलग दहा वर्षे सत्ताधारी काँग्रेसचे नेतृत्व करताना सोनिया गांधींच्या नेतृत्वाला संख्याबळाच्या अभावाने सदैव जखडून ठेवले. य��च अडचणीमुळे राहुल गांधींना सरकारचे नेतृत्व करण्याची िहमत झाली नाही आणि संख्याबळ आड आल्याने मनमोहन सिंग यांनाही अर्थव्यवस्थेला गतिमान करणे शक्य झाले नाही. हे तर्क वरकरणी पटण्यासारखे आहेत. पण सोनिया गांधी तब्बल सोळा वर्षे इंदिरा गांधींच्या छायेत वावरल्या होत्या. राहुल गांधींना २१ वर्षे राजीव गांधींचा सहवास लाभला होता आणि मनमोहन सिंग यांनी अल्पमतातील सरकार चालविताना अशक्यप्राय स्थितीवर मात करणाऱ्या नरसिंह रावांची चाणक्यनीती पाच वर्षे जवळून अनुभवली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांना स्वतच्या नेतृत्वातील वैगुण्ये झाकताना, आघाडीचा धर्म निभावताना उद्भवलेल्या अडचणींची सबब देता येणार नाही. सलग दोन वेळा दहा वर्षांसाठी जनादेश मिळाला असताना पहिल्या पाच वर्षांच्या अनुभवातून पुढच्या पाच वर्षांचा कारभार चालविण्यासाठी त्यांना बरेच काही शिकता आले असते. पण झाले नेमके उलटे. त्यांच्या सरकारने गेल्या आठ वर्षांपैकी शेवटची तीन वर्षे फुकट घालवल्यामुळे देशाच्या एकूणच प्रगतीला खीळ बसण्याची स्थिती ओढवली.\nइच्छाशक्ती व कल्पकतेचा अभाव आणि कचखाऊ वृत्ती ही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाची वैशिष्टय़े ठरली असून गेल्या काही वर्षांमध्ये ती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहेत.\nकेंद्रीय विधी व न्याय मंत्री सलमान खुर्शीद किंवा ‘टाइम’ यांनी अनुक्रमे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीत कुठलाही नवा गौप्यस्फोट नव्हता. त्यांनी केवळ देशवासीयांच्या आणि काँग्रेसजनांच्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या. पण मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्या इतक्याच सोनिया गांधीही अंडरअचिव्हर ठरल्या आहेत. दर पाच वर्षांनी येणाऱ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या मोसमात ‘सर्वशक्तिमान’ सोनिया गांधी यांच्या मनासारखे काहीच झाले नाही. रटाळ, नीरस आणि एकतर्फी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला ४३ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी बंडखोर व्ही. व्ही. गिरींना निवडून आणत नाटय़मय कलाटणी दिली होती. १९७४ साली फक्रुद्दीन अली अहमद यांना राष्ट्रपतीपदी बसविण्यात त्यांचाच शब्द अंतिम ठरला. इंदिरा गांधींना खिजविण्यासाठी १९७७ साली सत्तेत येत��च जनता पार्टीने नीलम संजीव रेड्डी यांना निवडून आणले. मात्र, १९८२ सालच्या पुढच्याच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपण ठरवू तीच पूर्वदिशा या न्यायाने इंदिरा गांधींनी ग्यानी झैल सिंग यांच्यासारख्या व्यक्तीला राष्ट्रपती भवनात बसविले. पण १४ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आपल्या मनासारखे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोनिया गांधी यांना आपल्या सासूबाईंसारखी उघड आक्रमकता किंवा छुपी मुत्सद्देगिरी दाखवता आली नाही. २००७ साली डाव्यांशी तडजोड करताना निदान प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या काँग्रेस पक्षाचे पूर्ण नियंत्रण असलेल्या उमेदवार देणे शक्य झाले होते. तरीही २००७ आणि २०१२ सालच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका सरकारबाहेर असलेल्या डाव्या पक्षांच्याच मनाप्रमाणे झाल्या, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाच वर्षांपूर्वी डाव्यांनी प्रणब मुखर्जीसाठी सारी ताकद लावली होती. पण त्यांची संधी हुकली. उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी हे तर डाव्यांनीच पुरस्कृत केलेले उमेदवार होते. यंदाही प्रणब मुखर्जीं आणि त्यांचे समर्थक सुरुवातीपासूनच ढोल वाजवत रायसीना हिल्सकडे निघाले होते आणि हमीद अन्सारी यांनाही दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवून देण्यात पुन्हा डाव्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. इंदिरा गांधी अशा परपक्षीयांच्या दबावाखाली झुकल्या असत्या काय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती प्रसिद्धी माध्यमे आणि काँग्रेसबाहेरच्या पक्षांनीच निवडले. दोन्ही पदांसाठी उमेदवार निवडीचे सर्वाधिकार लाभूनही सोनिया गांधी स्वतचे उमेदवार निवडू शकल्या नाहीत. प्रसिद्धी माध्यमांतून होणारी टीका आणि वाढत्या बाह्य दबावामुळे सोनिया गांधींच्या बचावात्मक नेतृत्वात राजकारणाला नाटय़मय कलाटणी देण्याची क्षमता संपत चालली आहे. त्या कोणते निर्णय घेतील याचा अंदाज आधीच लावणे शक्य होऊ लागले आहे.\nउत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कुर्त्यांच्या बाह्या सरसावून तावातावाने बोलणाऱ्या राहुल गांधींनी भारतीय राजकारणातील ‘अँग्री यंग मॅन’ची इमेज तयार केली होती. पण केंद्रातील सत्तेची सूत्रे स्वतकडे घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नेहमीच कच खाल्ली. राहुल गांधींनी वर्षांच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात जो माहोल तयार केला, त्याच्या आधारे काँग्रेसला ७०-८० जागा सहजजिंकता आल्या असत्या, असे आजही अनेक काँग्रेसजनांना वाटते. पण सलमान खुर्शीद, पी.एल. पुनिया, रिता बहुगुणा जोशी, बेनीप्रसाद वर्मा, श्रीप्रकाश जयस्वाल, प्रमोद तिवारी आदी नेत्यांनी त्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. त्यांनी समाजवादी पक्षाची मदत केल्याचे आरोप आता होत आहेत. या नेत्यांनी कोणाच्या इशाऱ्यावर वारंवार वादग्रस्त विधाने करून राहुल गांधींचे अवसान संपविले असाही प्रश्न आता विचारला जात आहे. राहुल गांधींच्या उदयामुळे अनेक बडय़ा नेत्यांचे हितसंबंध बाधित झाले असते. काँग्रेसला उत्तर प्रदेशात यश मिळाले असते तर राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे, या मागणीची काँग्रेसमध्ये देशव्यापी लाट आली असती. त्यामुळे सत्तरी पार केलेल्या अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांवर वानप्रस्थाश्रमाची वेळ आली असती किंवा काँग्रेस मुख्यालयात मोतीलाल वोरांच्या शेजारचे कक्ष मिळविण्यासाठी धडपड करावी लागली असती. काँग्रेसबाहेरच्या यूपीएमधील अनेक नेत्यांवरही हीच पाळी आली असती. अनेकांचे काँग्रेसमधील माहात्म्य संपुष्टात आले असते. निर्नायकी अवस्थेत भरकटलेल्या भाजपवर मात करून काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यात राहुल गांधींचे नेतृत्व कमकुवत ठरले. क्षीण आणि जीर्ण होत चाललेल्या मनमोहन सिंग यांचेही पर्याय ठरू शकत नसल्याचे त्यांनी आपल्या अनिच्छेने सिद्ध केले. आपल्या पुत्राच्या मार्गात पक्षांतर्गत अडथळे बनणाऱ्या नेत्यांना खडय़ासारखे दूर सारण्यात सोनिया गांधीही कमी पडल्या.\nगेली चार वर्षे मनमोहन सिंग यांना न जुमानता ज्येष्ठतेच्या जोरावर मनमानी करीत प्रणब मुखर्जीनी भारतीय अर्थव्यवस्थेला रोगट अवस्थेत पोहचविले. २६ जून रोजी त्यांच्या कचाटय़ातून वित्त मंत्रालय मुक्त झाले आणि पंतप्रधानांनी आपल्या हाती सूत्रे घेतली. आता ते मोठे चमत्कार घडवतील ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. कारण धाडसी आर्थिक सुधारणांद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलल्याबद्दल मनमोहन सिंग यांच्या ‘आक्रमक’ धोरणांना श्रेय मिळाले असले तरी मनमोहन सिंग हे जुन्या विचारसरणीचे अर्थतज्ज्ञ असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देताना प्रणब मुखर्जींपेक्षा जोमदार आणि आश्वासक पावले उचलण्यासाठी त्यांना पूर्ण वाव आहे. राहुल गा���धी किंवा सोनिया गांधी त्यांना निर्णय घ्यायला आडकाठी करतील असे वाटत नाही. आपल्या अंगी तेवढे धाडस आहे हे मनमोहन सिंग यांना नव्याने सिद्ध करावे लागेल. २६ जूनपासून ते आपल्या वाढदिवसापर्यंत म्हणजे २६ सप्टेंबपर्यंत तीन महिन्यांच्या ‘फीलगुड’ काळात मनमोहन सिंग यांनी अपेक्षाभंग केल्यास १९९१ च्या अर्थव्यवस्थेचे खरे सुधारक कोण हे उघड व्हायला वेळ लागणार नाही.\nसुरुवातीला मोठी उंची गाठल्यानंतर खुजे होण्याच्याच दिशेने हे तिघेही वाटचाल करीत आहेत. या तिघांपुढेही एकाच वेळी आपापल्या आघाडय़ांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्याची आव्हाने उभी ठाकली आहेत. पुढच्या पाच-सहा महिन्यांमध्ये त्यांच्या कृतीत आश्वासकता दिसली नाही तर देशवासीयांचा सरकारवरचा उरलासुरला भरवसा संपुष्टात येईल. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांंचाही पक्षावरचा विश्वास उडेल. भारतीय पंतप्रधानांवरील ‘टाइम’मधील टीका म्हणजे सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरते. २००२ साली वाजपेयी सरकारची दोन वर्षांची सत्ता उरली असताना ‘टाइम’मधून असाच ‘वस्तुनिष्ठ’ टीका करणारा वृत्तांत प्रसिद्ध झाला आणि त्यातून न सावरणाऱ्या रालोआ सरकारची अनपेक्षित घसरण झाली. दहा वर्षांनंतर पुन्हा याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. देशाची अधोगती रोखण्याची िहमत दाखवायची नाही, पण पंतप्रधानपदाची खुर्चीही सोडायची नाही. पक्षाची किंवा सरकारची सूत्रे घेण्याची इच्छा नसूनही तरुणांचे नेतृत्व करीतच राहायचे. सरकारला गतिमानतेसाठी बाध्य करायचे नाही आणि स्वतही संघटनात्मक फेरबदलांद्वारे पक्षांतर्गत केरकचरा साफ करून जुन्या, कुजक्या खोडांना बाजूला सारण्याऐवजी निव्वळ चालढकल करीत राहायची. याबाबत मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ट्रॅक रेकॉर्ड समानच ठरला आहे. अकर्मण्यतेचा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांना शेवटची संधी असेल. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कल्पकता आणि धडाडी त्यांनी दाखवली नाही तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस गटांगळ्या खाईल आणि राष्ट्रपती भवनात बसलेल्या प्रणब मुखर्जीवर नवे सरकार नेमताना घटनेचा कीस पाडण्याचीही वेळ येणार नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्व��ार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34292&cid=661863&rep=1", "date_download": "2019-01-20T21:31:12Z", "digest": "sha1:7MCQMP6W2WJJA7RW3FIMVOBD7SKSLQJR", "length": 8222, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Fitness व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आव���ते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Fitness व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-kubhmela-486426-2/", "date_download": "2019-01-20T21:22:57Z", "digest": "sha1:4E5ROAVT6SKUGFB6YKIQPS5IH3S2ZJDE", "length": 9983, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुंभमेळ्यात 15 कोटी भाविक येणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुंभमेळ्यात 15 कोटी भाविक येणार\nकुंभमेळ्यात पर्यावरण संतुलनाकडे संयोजकांचे लक्ष\nप्रयागराज – कुंभमेळ्यात सुमारे 15 कोटी भाविक सामील होण्याची अपेक्षा आहे. कुंभमेळ्याचे क्षेत्र 1600 चौरस हेक्‍टरवरून वाढवत 3200 चौरस हेक्‍टर करण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने येथे गायीच्या शेणाने इंधन आणि डासांच्या निर्मूलनासाठी विशेष अगरबत्ती तयार केली जाणार आहे.\nगंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमक्षेत्रात 14 जानेवारी ते 4 मार्चपर्यंत कुंभमेळा आयोजित होणार आहे. कुंभमेळा पसिरात वीज पुरवठ्याकरता उत्तर प्रदेशचे सरकार 226 कोटी रुपये खर्च करणार आहे. येथे टाकण्यात आलेल्या वीजतारांची लांबीच 1080 किलोमीटर इतकी आहे. कुंभक्षेत्रात 48 दिवसांपर्यंत (15 जानेवारी ते 4 मार्चपर्यंत) 24 तास वीजपुरवठा केला जाणार आहे. कल्पवासींना (कुंभ मेळय़ात संगम तटावर राहणारे भाविक) मोफत जोडणी दिली जाणार आहे.\nकुंभमेळ्यात दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या विजेच्या वापराद्वारे पूर्ण उत्तर प्रदेश एक दिवस उजळविले जाऊ शकते. राज्यात हिवाळय़ात विजेचा वापर प्रतिदिन 15 हजार मेगावॅट आणि उन्हाळ्यात 20 हजार मेगावॅटवर पोहोचतो. 226 कोटींच्या वीजपुरवठ्यात 125 कोटी रुपयांची वीज पूर्वांचल विद्युत मंडळ उपलब्ध करणार आहे.\n24 तास वीज पुरवठ्याकरता पूर्ण कुंभक्षेत्रात 64 वीज केंद्रे स्थापन केली जात आहेत. कुंभक्षेत्रात 42 हजार 700 एलईडी लाइट्‌स मेळाक्षेत्रात तर 42 हजार स्ट्रीट लाईट्‌स मार्गांवर बसविले जात आहेत. विविध क्षमतांचे 163 ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. सध्या कुंभक्षेत्रात 10 ते 12 मेगावॅट विजेचा वापर एका दिवसात होतोय. परंतु 12 जानेवारीनंतर हा आकडा तीनपट वाढणार आहे. तेव्हा दरदिनी 30 ते 32 मेगावॅट विजेचा वापर होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-spice-jet-airways/", "date_download": "2019-01-20T20:49:11Z", "digest": "sha1:LM4LT6EPTS7I3KRKEZFB7ME7ZVZJ74MH", "length": 7721, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्पाइस जेटच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्पाइस जेटच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ\nनवी दिल्ली – स्वस्त उड्डाण सेवा देणारी स्पाइस जेट 20 जानेवारीपासून 12 नवीन थेट सेवा सुरू करणार आहे. नवीन उड्डाणामुळे क्षेत्रीय हवाई संपर्क वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.\nप्रवाशांनी त्यांच्या गरजेमुळे वेळोवेळी केलेल्या मागणीमुळे नव्या सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीने डेहराडून ते जम्मू, जयपूर आणि अमृतसर रोज थेट उड्डाण सुरू करण्याची ऑफर दिली आहे.\nयाव्यतिरिक्त जयपूर-वाराणसीसाठी दुसरी दैनिक उड्डाण, चेन्नई-मदुराईसाठी चौथी दैनिक उड्डाण आणि हैदराबाद-विजयवाडासाठी तिसरे दैनिक उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. चेन्नई-मदुराईला मंगळवारी उड्डाण होणार नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-45/", "date_download": "2019-01-20T21:48:32Z", "digest": "sha1:PARR3NPZWUUGKJ4757NNXJ37IKZDUPSW", "length": 7291, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्या’ 61 वाहन चालकांवर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘त्या’ 61 वाहन चालकांवर गुन्हा\nपिंपरी -दोन दिवसात विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयामध्ये देहुरोड येथे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या तिघांवर, चिखली येथे 3, तळेगाव दाभाडे येथे 5, वाकड येथे 18, हिंजवडी येथे 3, तसेच पिंपरी येथे 6, निगडी येथे 1, भोसरी येथे 2 व चाकण येथे सर्वाधिक म्हणजे 20 अशा 61 जणांविरुद्ध विरुद्ध दिशेने वाहन चालवत जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईचे बक्षीस दिले जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/mumbai-sub-urban-district/", "date_download": "2019-01-20T20:55:59Z", "digest": "sha1:6IDK4M3TFBN7WYQCCX7HUT7UUS2KPTTF", "length": 8788, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुंबई उपनगर जिल्हा | Mumbai sub-urban", "raw_content": "\nमोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझागाव, परळ, वरळी व माहीम ही सात बेटे एकमेकांना जोडून मुंबई बेट तयार केले गेले साहजिकच, शहराचे क्षेत्रफळ मर्यादित होते. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीस ‘मुंबई शहर’ हा एकच जिल्हा होता. शहराचे भौगोलिक व राजकीय स्थान लक्षात घेता स्वाभाविकतःच व शहाराची वाढ वेगाने होत गेली. शहरात वस्तीसाठी जागा अपुरी पडू लगल्यामुळे शेजारच्या साष्टी बेटावर या वाढत्या लोकसंख्येने आक्रमण व मुंबईची उपनगरे अस्तित्वात आली. ब्रिटिश राजवटीत १९२० च्या दरम्यान या उपनगरांना स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान दिले गेले.\nदरम्यानच्या काळात शहराचा विकास व महत्त्व आणि त्याबरोबर लोकसंख्या वाढत गेली. क्रमाक्रमाने खार, सांताक्रुझ, विलेपार्ले व अंधेरी येथे वसाहती उभ्या राहिल्या. गोरेगाव, मालाड येथील खाड्यांच्या परिसरात वस्ती वाढली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव हे परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झाले. चेंबूर, घाटकोपर,भांडुप या परिसरातही लोकसंख्या फुगू लागली. मुळातच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे बनले. या पार्श्वभूमीवर मुंबई शहराची मर्यादा वाढविली गेली आणि १९५७ मध्ये उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यात विलीन करण्यात आला. या नव्या जिल्ह्याला बृहन्मुंबई जिल्हा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.\nपुढील काळात तर शहराचे सर्वांगीण महत्त्व व लोकसंख्या यात गुणात्मकरित्या वाट घडून आली आणि १९९० मध्ये या नव्या बृहन्मुंबई जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्यात येऊन ‘मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर” हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in महाराष्ट्रातील जिल्हे and tagged कुलाबा, जिल्हा, धाकटा कुलाबा, परळ, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, माझागाव, माहीम, मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, वरळी on जानेवारी 20, 2011 by प्रशासक.\n← संपूर्ण कैरीचे लोणचे बटाटा फ्लॉवर भाजी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/1993-serial-blasts-accused-farooq-takla-was-deported-from-dubai/", "date_download": "2019-01-20T21:39:38Z", "digest": "sha1:NUQXKXJPA2PU762NFLJHWONI43I2U6Q4", "length": 8277, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दाऊदला झटका; विश्वासू साथीदार फारुख टकलाला बेड्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदाऊदला झटका; विश्वासू साथीदार फारुख टकलाला बेड्या\nटीम महाराष्ट्र देशा- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी दणका दिला. दाऊदचा विश्वासू साथीदार फारुख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारुखला दुबईवरुन परत आणताच पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरुन अटक केली. फारुख टकलाला दुपारी टाडा न्यायालयात हजर केले जाणार आहे.\n1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकल��� याला दुबईतून आज (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं. फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 93 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nफारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. यासिर मन्सूर मोहम्मद फारुख असे त्याचे पूर्ण नाव असून तो अंडरवर्ल्डमध्ये फारुख टकला नावाने ओळखला जातो. ‘डी कंपनी’ची दुबईतील जबाबदारी त्याच्याकडे होती, असे सांगितले जाते. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती. शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता.\nआजवर सीबीआयने त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर सीबीआयच्या प्रयत्नांना आज यश आलं. आतापर्यंत टकलाने सुरक्षा यंत्रणांना बऱ्याचदा चकवा दिला होता. याआधी तो दुबई, यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता.\nदरम्यान, फारुख टकलाची अटक हे सीबीआयचं मोठं यश मानलं जात आहे. टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार असल्याने त्याच्याकडून दाऊदबाबतची बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळ्यांमुळे वाचले प्राण\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nदीपक पाठक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चांगलेच सक्रीय झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-assembly-election-2018-voting-updates/", "date_download": "2019-01-20T22:10:53Z", "digest": "sha1:EWEX7DP5UAVU7R4QDFGJDSPYWU5STV62", "length": 6984, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकात 12 वाजेपर्यंत ३० टक्के मतदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकात 12 वाजेपर्यंत ३० टक्के मतदान\nबंगरुळु – आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, दरम्यान काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी बारा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे.भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आणि जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nविधानसभेच्या २२२ जागांसाठी सुमारे ५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होणार असल्याने या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.\n२०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे बघितले जाते. दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी भाजपाला कर्नाटकमधील विजय महत्त्वाचा असून कर्नाटकमधील सत्ता कायम राखून प्रतिष्ठा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर विखारी टीका देखील केली होती. भ्रष्टाचारावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nपुणे : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spandane.wordpress.com/2017/12/06/%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-looking-back/", "date_download": "2019-01-20T22:17:27Z", "digest": "sha1:U7KHIGZSJ5PAYVTJZ5DNIAMSGJZ7FOYM", "length": 8647, "nlines": 125, "source_domain": "spandane.wordpress.com", "title": "५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back) | Spandane", "raw_content": "\n« ५४५) मला प्रॉब्लेम आहे\n५४७) दुसऱ्याची बाजू »\n५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back)\n५४६) मागे वळून बघताना …. (Looking Back)\nमाझ्या आत्मचरित्रात आयुष्यातील काही व्यक्तिगत आठवणी मुद्दामच शब्दबद्ध केल्या नव्हत्या, कारण वाचताना त्याचे महत्व वाचकाला चटकन कळले नसते. आणि मुख्य म्हणजे माझ्या सारख्या नवशिक्या लेखकाला हे जमलेही नसते. परंतु वेळोवेळी अश्या काही घटना घडल्या आणि त्यानंतर मी त्या आठवणीना माझ्या अनेक लेखात शब्दबद्ध केले. अश्याच काही लेखांचे संकलन ह्या पुस्तकात केले आहे.\nप्रत्येक लेखात एक – दोन घटना, माणसे, काही विचारधारा, त्यावेळी मला पडलेले प्रश्न असतील. त्यावर माझे भाष्य असेल – त्या परिस्थितीनुसार. त्या वयात उमजलेले व काही काळानंतर परिपक्व झालेले. ते भाष्य कदाचित वाचकांना पटेल किंवा पटणार नाही. परंतु माझे विचार मात्र माझ्यासाठी बरोबरच असतील. ती घटना – ते विचार – माझे भाष्य पटले तर ठीक, नाहीतर वाचकांनी निदान माझ्या भूमिकेतून विचार करावा एव्हडीच अपेक्षा.\nमाझी अशी विनंती आहे कि दोन – चार लेख वाचून माझे व्यक्तिमत्व कळेल असे अजिबात नाही. सर्व लेख वाचल्यानंतर माझी थोडीफार ओळख मात्र नक्की होईल ह्याची मला खात्री आहे.\nमित्रानो, हे लेख म्हणजे काही माझे संपूर्ण आयुष्य नाही. ह्याच्या पलीकडे अश्या अनेक गोष्टी आहेत त्या नेमक्या सांगताही येणार नाहीत आणि दुसऱ्याला सांगून त्याचा उपयोगही नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक कप्पा असतो आणि त्यातील आठवणी त्या माणसाबरोबरच संपतात. असो.\nहे पुस्तक आवडले तर मित्रांना जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला आवडतील.\n« ५४५) मला प्रॉब्लेम आहे\n५४७) दुसऱ्याची बाजू »\n५९२ ) स्पंदने आणि कवडसे – ३१\n५९१) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१८ / २६-०८-२०१८\n५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य\n५८९) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी – २१-०८-१९६९\n५८८) आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी (मृत्यू २१-०८-१९६९)\n५८७) स्वातंत्र्य – एक चिंतन\n५८६) स्पंदने आणि कवडसे – नागपंचमी – १५-०८-२०१८\n५८१) फेसबुक संन्यास – २१-०७-२०१८\n५८०) आई-वडिलांची शाळा …….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/19797", "date_download": "2019-01-20T22:30:32Z", "digest": "sha1:Y5QOZPYWNGZJLNBTROBVNN2ZQS3Q3EF4", "length": 19313, "nlines": 151, "source_domain": "www.manogat.com", "title": "स्मरणाआडचे कवी -८ ( गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद) | मनोगत", "raw_content": "\nस्मरणाआडचे कवी -८ ( गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद)\nप्रेषक प्रदीप कुलकर्णी (शनि., २२/०५/२०१० - १४:१६)\n१. एकनाथ यादव निफाडकर\n२. श्रीनिवास कृष्ण पाटणकर\n३. विठ्ठल भगवंत लेंभे\n४. वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक\n५. श्रीनिवास रामचंद्र बोबडे\n६. वासुदेव गोविंद मायदेव\n७. वासुदेव वामनशास्त्री खरे\n८. गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद\n९. माधव केशव काटदरे\n१०. चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे\n११. विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक\n१२. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर\n१३. दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त\n१४. बी. नागेश रहाळकर ऊर्फ कवी रहाळकर\n१५. गंगाधर रामचंद्र मोगरे\n१६. रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले\n१९. कविवर्य ना. वा. टिळक\nस्मरणाआडचे कवी - गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद\nवृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱया आणि वाहिन्यांवरून चालविल्या जाणाऱया सौंदर्यवर्धनविषयक सदरांसाठी त्या (सुंदर ) कवितेतील तीन शब्दांचा वापर आजवर किती वेळा झाला असेल, याची गणतीच नाही. खरं तर त्या तत्त्वज्ञानपर कवितेची ओळख अशा प्रकारे करून देणं योग्य नव्हे; पण... कालमहिमा\n(सहज - गेल्या पिढीतील सुविख्यात गायिका सुमती टिकेकर यांची ओळख आजच्या पिढीतील एका मुलीला सांगताना मला अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. मला तिला सांगावे लागले होते की, सुमती टिकेकर म्हणजे आजच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिक��कर यांच्या सासूबाई... आणि अभिनेते उदय टिकेकर यांच्या मातुःश्री. कारण... कालमहिमा उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर हे आजच्या पिढीला माहीत आहेत; म्हणजे असावेत... पण सुमतीबाई शक्यता फार म्हणजे फारच कमी. ('आठवणी दाटतात... आठवणी दाटतात... शक्यता फार म्हणजे फारच कमी. ('आठवणी दाटतात... आठवणी दाटतात... धुके जसे पसरावे जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे.. '. एवढं एकच गाणं त्यांनी गाइलं असतं तरी संगीतक्षेत्रावर त्यांची झळझळीत नाममुद्रा उमटली असती खरं तर सुमतीबाईंनी निवडकच गाणी गाइली आहेत... पण सगळीच एकाहून एक सरस... संगीतप्रेमींनी ही गाणी शोधून काढून जरूर ऐकावीत खरं तर सुमतीबाईंनी निवडकच गाणी गाइली आहेत... पण सगळीच एकाहून एक सरस... संगीतप्रेमींनी ही गाणी शोधून काढून जरूर ऐकावीत आठेक वर्षांपूर्वी पुण्यातील एका नामवंत संगीत-दुकानात मी त्यांची काही गाणी कॅसेटवर भरून घेण्यासाठी गेलो होतो... पण त्यातील एकच (वर उल्लेखिलेले) गाणे त्यांच्याकडे उपलब्ध होते आठेक वर्षांपूर्वी पुण्यातील एका नामवंत संगीत-दुकानात मी त्यांची काही गाणी कॅसेटवर भरून घेण्यासाठी गेलो होतो... पण त्यातील एकच (वर उल्लेखिलेले) गाणे त्यांच्याकडे उपलब्ध होते आणखी एकदा सहज - उदय टिकेकर अभिनेते म्हणून आणि आरती अंकलीकर-टिकेकर शास्त्रीय गायिका म्हणून दोघेही मला खूप आवडतात, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे. असो. )\n... तर मी सांगत आहे ते कवी गोविंद (जन्म - १८७४, मृत्यू - १९२६) यांच्याविषयी आणि त्यांच्या\nसुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार\nआज या सदरातून कवी गोविंद यांचीच भेट आपण घेणार आहोत\nगोविंद त्र्यंबक दरेकर हे त्यांचे पूर्ण नाव. गाव नाशिक. निसर्गाने त्यांना कमालीची काव्यप्रतिभा दिली होती... याच निसर्गाने त्यांना आणखी एक गोष्ट दिली होती - अपंगत्व\nगोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.\nगोविंद आधी शृंगारिक लावण्या, पद्ये लिहिण्यात गोविंद रमून जात असत. पण पुढे पुढे ते वीररसयुक्त, देशभक्तिपर कविता लिहू लागले. 'स्वातंत्र्यशाहीर' अशीच मुळी गोविंद यांची ओळख होती आणि आहे. याला एक कारण होते व ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांचा त्यांना लाभलेला सहवास. नाशिकमध्ये सावरकरबंधू काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघू अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या विराट उद्देशाने भारून गेलेला स्वातंत्र्यप्राप्तीचा तो काळ. साहजिकच याच विषयावर त्यांची बरीच कवने आहेत.\n'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ', 'कारागृहाचे भय काय त्याला ', 'कारागृहाचे भय काय त्याला ', 'नमने वाहून स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ', 'नमने वाहून स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा त्यांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.\nयाच काळात राम गणेश गडकरी हे 'गोविंदाग्रज' या नावाने कवितेचा प्रांत जिंकत चालले होते, हे जाणकारांना ठाऊक आहेच. अशा या भारलेल्या काळात साहित्यक्षेत्रात दोन 'मुरलीं 'चा नाद भरून राहिला होता पहिली म्हणजे अर्थातच गोविंदाग्रजांची - 'बजाव बजाव मुरली, कन्हैया बजाव बजाव मुरली' ही सरळसरळ कृष्ण-राधेची प्रीतिकथा सांगणारी प्रेमकविता, तर दुसरी 'मुरली ' होती ती कवी गोविंदांची. ही रचना ओघानेच देशभक्तिपर होती.\nप्रखर देशभक्तिपर कविता लिहिणाऱया या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्तही करण्यात आल्या होत्या\nभारता तार या कालिं कालिं हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \n हरी वाजिव गीता मुरली \nपरतंत्र मायभू झाली झाली हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \nऐक्याची करुनी होळी होळी हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \n हे सत्य करी आकांत \nन्यायश्री अश्रू ढाळी ढाळी हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \nहृदयाची लज्जा गेली गेली हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \nनरकाने जनता न्हाली न्हाली हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \nहरी वाजिव गीता मुरली धाव रे धाव वनमाली \nतुजवीण नाही कुणी वाली आम्हास तार ���ा काली\nतुझी आशा केवळ उरली उरली हरी वाजिव गीता मुरली हरी वाजिव गीता मुरली \n(ही कविता दहा कडव्यांची आहे. )\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nछान ... प्रे. सुधीर कांदळकर (रवि., २३/०५/२०१० - १४:५२).\nकांदळकरसाहेब... प्रे. प्रदीप कुलकर्णी (शनि., २९/०५/२०१० - १२:३४).\nआवडला प्रे. मिलिंद फणसे (रवि., २३/०५/२०१० - १५:२३).\nप्रदीप, प्रे. श्रावण मोडक (रवि., २३/०५/२०१० - १७:३८).\nश्रावण मोडक यांना... प्रे. प्रदीप कुलकर्णी (शनि., २९/०५/२०१० - १२:०४).\nधन्यवाद प्रे. श्रावण मोडक (शनि., २९/०५/२०१० - १५:५१).\nधन्यवाद प्रे. चित्त (सोम., २४/०५/२०१० - १३:५४).\nआम्ही प्रे. योगेश वैद्य (सोम., २४/०५/२०१० - १५:४१).\nसगळ्यांचे मनापासून आभार... प्रे. प्रदीप कुलकर्णी (शनि., २९/०५/२०१० - १२:३९).\nआजारपणाच्या काळांत नव्हे ... प्रे. सुधीर कांदळकर (मंगळ., ०१/०६/२०१० - ०३:१७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.qdmiracleshelf.com/mr/many-patterns-hand-trolley-solid-rubber-powder-wheel.html", "date_download": "2019-01-20T21:38:39Z", "digest": "sha1:DQMHBBS7RPT7SLY6X3ZQV2HM27OW2BQH", "length": 10612, "nlines": 202, "source_domain": "www.qdmiracleshelf.com", "title": "अनेक नमुन्यांची हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक - चीन क्षियामेन चमत्कारी वाहने", "raw_content": "शोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\nओळखपत्र प फेस चाक\nलहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी टायर\nओळखपत्र प फेस चाक\nलहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी टायर\n2018 गरम विक्री कोन धातू शेल्फ कोठार रॅक\nअनेक नमुन्यांची हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक\nMDF बोर्ड कोन धातू शेल्फ boltelss कोठार रॅक\nपाच थर धातू शेल्फ डोळे\nराखाडी खिळी कोठार वस्तू शेल्फ sheving\nडोळे कोठार sheving प्रदर्शन रॅक\nलाल boltless कोठार शेल्फ खिळी धातू शेल्फ\nउच्च दर्जाचे 3.50-4 टिलर्स चाक\nचीन निर्माता शेती टायर 4.10 / साठी 3.50-4 ...\nMDF बोर्ड दर्जेदार कोठार शेल्फ\nचीनमध्ये बनलेल्या लाल boltless कोठार शेल्फ\nडोळे वस्तू शेल्फ धातू कोठार boltless रॅक\nपाच थर पावडर लेप कोठार शेल्फ\nलाल boltless कोठार शेल्फ खिळी धातू शेल्फ\n90 * 45 * 180cm वस्तू शेल्फ कोठार boltless शेल्फ\nराखाडी वस्तू शेल्फ धातू boltless शेल्फ\nवरच्या दर्जाचे पावडर लेप वस्तू शेल्फ धातू boltles ...\nअनेक नमुन्यांची हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक\nअनेक नमुन्यांची हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक 1.Heavy कर्तव्य धातू वरच्या भाग भोवती चौकटीच्या घन रबर चाक 10 × 2 2.For जनरेटर, यंत्रसामग्री, गाड्या, एअर कॉम्प्रेसर, washers नाव घन रबर विदर्भ आकार 10 * 2.75 नमुना लाइन किंवा तुझी विनंती हब लांबी आपल्या गरज कूपनलिका 12.7 / 16 / 20mm वापर हवा compressors, बाग गाड्या चाक व्यावसायिक लहान गाड्या व लहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी सर्व प्रकारच्या योग्य उत्पादन अर्ज barrows. संबंधित उत्पादने चित्रे आणि n ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.85-2.58 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 500 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: दररोज 7000 तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, टी / तिलकरत्ने\nपॅकेज: बल्क मध्ये / पीपी पिशवी मध्ये / पॅलेट मध्ये\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nअनेक नमुन्यांची हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक\n1.Heavy कर्तव्य धातू वरच्या भाग भोवती चौकटीच्या घन रबर चाक 10 × 2\n2.For जनरेटर, यंत्रसामग्री, गाड्या, एअर कॉम्प्रेसर, washers\nनाव घन रबर चाके\nनमुना लाइन किंवा आपल्या विनंती\nहब लांबी आपल्या गरज म्हणून\nवापर हवा compressors, बाग गाड्या, चाक barrows\nव्यावसायिक लहान गाड्या व लहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी सर्व प्रकारच्या योग्य.\nक्षियामेन चमत्कार वाहनांवर कं., लि , 2002 मध्ये स्थापना करण्यात आली क्षियामेन पश्चिम किनारपट्टीतील आहेत. आम्ही उत्पादन मध्ये खास आणि धातू आणि लाकडी शेल्फ् 'चे अव रुप, वेअरहाऊस शेल्फ्' चे अव रुप, बाग शेल्फ् 'चे अव रुप, जड कर्तव्य शेल्फ्' चे अव रुप, घरगुती सजावट शेल्फ् 'चे अव रुप, विविध प्रकारचे व त्यामुळे प्रकारची धातू उत्पादने निर्यात; लहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी, रबर चाके PU फॉर्म विदर्भ इ रबर उत्पादने आमच्या उत्पादन श्रेणी आत आहेत.\nउत्पादन गुणवत्ता सुनिश्चित आधारावर, आमच्या कंपनी घरगुती आणि परदेशी बाजारपेठा फार चांगले प्रतिष्ठा आहे. कंपनी \"संपूर्ण हार्दिक विजय विजय सहकार्य\" पालन करते. अर्मेनिया, पोर्तुगाल, इटली, पेरू, मध्य पूर्व प्रजासत्ताक इंग्लंड निर्यात उत्पादने, युनायटेड स्टेट्स, आग्नेय आशिया इ 30 देश आणि प्रांत.\nचमत्कारी वाहने co., लि सर्व धातू शेल्फ् 'चे अव रुप आपल्या विश्वसनीय पुरवठादार आणि व्यवसाय मित्र होईल, आम्ही सर्व मित्र आणि ग्राहकांना एक लांब आनंददायी आणि यशस्वी मार्ग इच्छा.\nमागील: MDF बोर्ड कोन धातू शेल्फ boltelss कोठार रॅक\nपुढे: घन चाक हाताचा ट्रॉली घन रबर पावडर चाक रबर रिंग\nव्हील बॅरो घन रबर सोर\n14 इंच धातू वरच्या भाग भोवती चौकटीच्या स्वस्त रबर चाक 3.50-8\nपावडर लेप घाला धातू शेल्फ / रॅक\n3.00-4 हात ट्रक लहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी घन रबर whee ...\n12 * 3.50-5 PU लहान ओझी नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी चाक / बाग ट्रेलर वाईड ...\nR & D खर्च एक अंतर अजूनही आहे ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-225723.html", "date_download": "2019-01-20T21:59:05Z", "digest": "sha1:ENSONOX5T3QLRVD6TOXR4ITWWWWKVNJY", "length": 12918, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यातील देवस्थानांची संपत्ती रुग्णसेवेसाठी द्या, महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nराज्यातील देवस्थानांची संपत्ती रुग्णसेवेसाठी द्या, महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n12 ऑगस्ट : राज्यातील अनेक देवस्थानांकडे प्रचंड संपत्ती जमा आहे, त्यामुळे हा निधी रुग्णसेवेसाठी द्या अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला देवस्थानांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. लवकरच याबद्दल शासकीय आदेशही निघणार आहेत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिलीये.\nराज्यातील शिर्डी साई संस्थान, सिद्धीविनायक, लालबागचा राजा, पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीसह अनेक असे देवस्थान आहे जिथे भाविक लाखो रुपये सोन्या-चांदी दान देतात. या संस्थानांकडे आज कोट्यवधीची संपत्ती जमा झाली आहे. ही संपत्ती राज्यातील गरजू रुग्णांना मदत म्हणून देण्यात यावी असी मागणी पुढे आली. गिरीश महाजन यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता मागणी केली असून ही संपत्ती रुग्णसेवेसाठी वापरावी यासाठी शासकीय अध्यादेश काढवा असा सल्लाही महाजन यांनी दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री श्रीमंत संस्थानांचे द्वारे उघडणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: गिरीष महाजनदेवस्थान संपत्ती रुग्णसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95/news/", "date_download": "2019-01-20T21:05:19Z", "digest": "sha1:J4TJTM5AR47NCQ7MLZAYZZMUV6RVGA67", "length": 11346, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेधडक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव य��ंच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nजेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है\nया दोघींनी देखील मकरंद अनासपुरेशी दिलखुलास संवाद साधला. काही उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली आहेत. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधीत काही आठवणी सांगितल्या जे ऐकल्यावर सगळेच भावुक झाले.\nरामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत\nसैनिकांबद्दल बोलताना सेहवाग भावूक, VIDEO द्वारे व्यक्त केल्या भावना\nमहाराष्ट्र Dec 2, 2018\nआमच्या खिशात अजून खूप पत्ते शिल्लक - चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा\nतस्करीच्या आरोपात अडकला श्रीलंकेचा स���टार फलंदाज सनथ जयसूर्या\nमहाराष्ट्र Nov 22, 2018\nपाच भावांनीच केला शेतमजूर तरूणीवर सामूहिक बलात्कार\nमहाराष्ट्र Oct 25, 2018\nशरद पवार आणि राज ठाकरे एकाच विमानाने मुंबईला रवाना\nमित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण\nबिग बाॅस गाजवल्यानंतर आता आस्ताद-सुशांत पुन्हा येतायत हसवायला\nमराठी बिग बाॅसमध्ये मेघानं मतं मॅनेज केली होती मकरंद अनासपुरे समोर आणणार सत्य\nमकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने\nपेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..\nबिग बाॅसनंतर रेशम टिपणीसची नवी इनिंग\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/justice-dipak-misra-sworn-in-as-chief-justice-of-india/", "date_download": "2019-01-20T21:25:08Z", "digest": "sha1:ZYF7VUHCIWDFCFOTRFDB7RIXGNMNHHZB", "length": 11016, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "याकुबला फासावर चढवणारे न्यायमूर्ती दीपक मिश्रा नवे सरन्यायाधीश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयाकुबला फासावर चढवणारे न्यायमूर्ती दीपक मिश्रा नवे सरन्यायाधीश\nभारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस दीपक मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना साहित्य आणि अध्यात्माची विशेष जाण आहे. अनेक खटल्यांच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या या साहित्यविषयक सखोल अभ्यासाचा प्रत्यय आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.\n3 ऑक्टोबर 1953 रोजी दीपक मिश्रा यांचा जन्म झाला. 1996 मध्ये उडिसा हायकोर्टात जज झालेल्या मिश्रा यांच्या पाठीशी न्यायाधीश म्हणून 21 वर्षांचा तगडा अनुभव आहे. 1977 ते 1996 या कालावधीत ते उडिसा हायकोर्टातील यशस्वी वकिलांपैकी एक होते. पाटणा आणि दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले दीपक मिश्रा 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले.\nनिर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या खंडपीठातही न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचा समावेश होता. य�� प्रकरणात निकाल सुनावताना त्यांनी काढलेले उद्गार सर्वांच्याच लक्षात राहणारे आहेत. “ही घटना या जगातील वाटत नाही. जेथील माणुसकी मेली असेल तिथे ही घटना घडली असेल. या घटनेतील दोषींनी ती मुलगी मनोरंजनाचे साधन वाटत होती, ही कल्पनाच सहन करवत नाही”, असे सांगत त्यांनी निर्भया प्रकरणातील दोषींनी फाशीची शिक्षा सुनावली\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nदीपक मिश्रा यांच्या सरन्यायाधीशपदी झालेल्या नियुक्तीने काका-पुतण्या या पदावर नियुक्त झाल्याचा योग जुळून आला आहे. १९९० ते ९१ या काळात सरन्यायाधीश राहिलेले रंगनाथ मिश्रा हे नव्या सरन्यायाधीशांचे काका होते.\nजस्टिस दीपक मिश्रा याचं नाव घेतल्यावर संदर्भ निघतो तो २९ जुलै आणि ३० जुलै २०१५ या दिवसाचा कारण १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटांचा दोषी याकुब मेमनसाठी सहकारी जज पी सी संत आणि अमिताव राय यांच्या साथीने ते रात्री अडीच वाजता न्यायालयात बसले. 29 जुलैच्या संध्याकाळी सुनावणी नंतर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याकूबला दुसऱ्या दिवशी सकाळी फाशी देण्यावर शिक्कामोर्तब केल. मात्र काही वकिलांच्या मागणीनंतर रात्री ते पुन्हा न्यायदानासाठी बसले. सकाळी 4 वाजून 56 मिनिटांनी त्यांनी ‘याकूबला कुटुंबाची भेट घेण्यासाठी कायदेशीर पर्याय तपासून पाहण्यासाठी खूप संधी देण्यात आली यावर आम्ही सहमत आहोत. प्रत्येक वेळी राष्ट्रपतींकडे दया याचिका करणं हा फाशीला स्थगिती देण्याचा मार्ग असू शकत नाही.’ असं म्हणत मिश्रा यांनी फैसला सुनावला..\nआज चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी लावण्यात येणारे राष्ट्रगीत हे जस्टिस मिश्रा यांनी दिलेल्या आदेशामुळेच सुरु करण्यात आले.\nमुंबईतील डान्सबार मध्ये काम करणाऱ्या महिलांबाबत सहानुभूती दाखवत मिश्रा यांनीच डान्स बार सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली. रामजन्मभूमीच्या वादावर मिश्रा यांच्या अध्यक्षतेतच गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\n‘राष्ट��रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nजामनेर : सत्तेचा दुरूपयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253122:2012-10-01-18-44-52&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:08:53Z", "digest": "sha1:EYR7GX4MRTFRKOH5EBFGLXNDKMEV4MFH", "length": 18259, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१४. निसटलेला दुवा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१४. निसटलेला दुवा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१४. निसटलेला दुवा\nमंगळवार, २ ऑक्टोबर २०१२ :\nप्रत्याहार म्हणजे काय आणि प्रत्याहाराचा लाभ काय; हे आपण गेले काही भाग जाणून घेतलं. आज माझ्या वृत्तीचा ओघ बाह्य़ाकडे, दुनियादारीकडे आहे तो आत वळवणं, एकाग्र ���ोऊन भगवंतापाशी दृढ करणं, हा प्रत्याहार आहे. तो साधण्याचे जे चार मार्ग पू. बाबा बेलसरे यांनी सांगितले, ते आपण पाहिले. त्यातील चौथा मार्ग, जो पू. बाबांच्या मते सोपा आहे,\nआचरणात आणण्यासारखा आहे, तो म्हणजे मी जो प्रपंच ‘मी’पणाने करीत आहे तो भगवद्भावनेने करायचा. हा प्रपंच ‘माझा’ नाही, ‘त्याचा’ आहे- त्या भगवंताचा आहे, मी निमित्तमात्र आहे, ही वृत्ती रुजवायची. आता यातही एक धोका आहे, कारण जीव जन्मत:च धूर्त आहे तो प्रपंच ‘माझा’ आहे असं तोंडानं म्हणणार नाही आणि त्या प्रपंचाची मालकी तोंडदेखली भगवंताकडे देईलही. त्या भौतिक प्रपंचाच्या प्रगतीसाठी तो अधिक जोमाने राबेल आणि वर म्हणेल, हा ‘त्याचा’ प्रपंच आहे तो प्रपंच ‘माझा’ आहे असं तोंडानं म्हणणार नाही आणि त्या प्रपंचाची मालकी तोंडदेखली भगवंताकडे देईलही. त्या भौतिक प्रपंचाच्या प्रगतीसाठी तो अधिक जोमाने राबेल आणि वर म्हणेल, हा ‘त्याचा’ प्रपंच आहे सामान्य माणसाला का दोष द्यावा सामान्य माणसाला का दोष द्यावा ‘भगवंताचं कार्य’ या नावाखाली धर्माच्या क्षेत्रात भौतिकाचा काय कमी बाजार भरतो ‘भगवंताचं कार्य’ या नावाखाली धर्माच्या क्षेत्रात भौतिकाचा काय कमी बाजार भरतो आलिशान वातानुकूलित आश्रम, उंची गाडय़ा.. हे सारं ‘त्याचं’ म्हणूनच तर सांगितलं जातं आलिशान वातानुकूलित आश्रम, उंची गाडय़ा.. हे सारं ‘त्याचं’ म्हणूनच तर सांगितलं जातं याचा अर्थ माणसानं श्रीमंत होऊ नये वा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणं गैर आहे, असा नाही. कष्टानं तुम्ही कितीही प्रगती करा, पण वृत्ती बिघडू देऊ नका. माझा हा जन्म, या जन्मी लाभलेली माणसं, मला लाभलेली परिस्थिती ही कशीही असो किंवा कशीही होवो; या जन्मातली खरी मोठी संधी भगवंतप्राप्ती हीच आहे, याचा विसर पडू देता कामा नये, तर ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेक विचारम् याचा अर्थ माणसानं श्रीमंत होऊ नये वा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणं गैर आहे, असा नाही. कष्टानं तुम्ही कितीही प्रगती करा, पण वृत्ती बिघडू देऊ नका. माझा हा जन्म, या जन्मी लाभलेली माणसं, मला लाभलेली परिस्थिती ही कशीही असो किंवा कशीही होवो; या जन्मातली खरी मोठी संधी भगवंतप्राप्ती हीच आहे, याचा विसर पडू देता कामा नये, तर ‘प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेक विचारम् जाप्यसमेत समाधिविधानं’ या श्लोकातील प्राणायाम आणि प्रत्याहाराचा मागोवा आपण घेतला, पण हा मागोवा अद्याप पूर्ण नाही. याचं कारण माझं अज्ञान माझे एक गुरुबंधू म्हणाले, अहो, तुम्ही एकदम प्राणायाम आणि प्रत्याहार सांगितलात, पण यम, नियम, आसन यांचं काय माझे एक गुरुबंधू म्हणाले, अहो, तुम्ही एकदम प्राणायाम आणि प्रत्याहार सांगितलात, पण यम, नियम, आसन यांचं काय कारण यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार; ही पाचही बहिरंग साधनं आहेत. शंकराचार्य नुसतं ‘प्राणायामं प्रत्याहारं’ म्हणतात तेव्हा यम, नियम, आसनासह प्राणायाम व प्रत्याहारापर्यंत, असं त्यांना अभिप्रेत आहे. हे ऐकताच कुठे तरी साखळी तुटल्यासारखं वाटत होतं ती जोडली गेली कारण यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार; ही पाचही बहिरंग साधनं आहेत. शंकराचार्य नुसतं ‘प्राणायामं प्रत्याहारं’ म्हणतात तेव्हा यम, नियम, आसनासह प्राणायाम व प्रत्याहारापर्यंत, असं त्यांना अभिप्रेत आहे. हे ऐकताच कुठे तरी साखळी तुटल्यासारखं वाटत होतं ती जोडली गेली तेव्हा यम, नियम आणि आसनाचाही थोडक्यात मागोवा आवश्यक आहे. आपण ज्याला अष्टांगयोग म्हणतो त्याची यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही बहिरंग साधनाची पाच अंगे आहेत आणि धारणा, ध्यान व समाधी ही अंतरंग साधनाची तीन अंगे आहेत. ‘यमा’ची अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह ही पाच उपांगे आहेत. नियमाची शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्राणिधान अशी पाच उपांगे आहेत. आता बहिरंग म्हणून या साधनांना का ओळखतात आणि ही उपांगे काय, यांचा विचार करू. यम-नियमानंतर जे ‘आसन’ आहे ते काय दर्शविते, याचाही विचार करू.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्�� विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x78&cid=663584&rep=1", "date_download": "2019-01-20T21:41:08Z", "digest": "sha1:W3TBA7TW7GBMXQN674RJ4WEOCT6KPITM", "length": 7881, "nlines": 213, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "iPhone - GO Launcher EX Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली लोगो\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nग��पनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर iPhone - GO Launcher EX Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2679256", "date_download": "2019-01-20T21:21:28Z", "digest": "sha1:G3SVCN2Q6IPEMXP4XSLB7N3DYVWFSZ27", "length": 1477, "nlines": 32, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "आपण आपले मिल्टल कसे वापरावे?", "raw_content": "\nआपण आपले मिल्टल कसे वापरावे\nते शीर्षक काही लोक अर्धय़ांविषयी बडबड करतात आणि दुसऱ्यांनी मिल्गूल नाकारतात का याचे शीर्षक कळते. अर्थात वेगळ्या लोकांना वेगळे अभिरुची आहे त्यामुळे हे विभाजन समजावून सांगू शकते. तथापि आणखी एक उत्तर असे असू शकते की, काही जण मिमल आणि इतरांच्या उपयोगाचे कसे शिकले आहेत - korres international.\n(13 9)(23 9) माझ्या मागे ये\nमला आशा आहे की आपण आमंत्रण निवडवाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mandangad-konkan-farmer-suicide-49567", "date_download": "2019-01-20T21:35:02Z", "digest": "sha1:G7WFGV5YI7UGFIJSFT2HCPZP547B7DZJ", "length": 10593, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mandangad konkan farmer suicide कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 जून 2017\nमंडणगड - तालुक्‍यातील वेरळ तर्फे नातूनगर या गावातील शेतकऱ्याने बॅंकेचे पीककर्ज फेडता न आल्याने घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुद्धदास लक्ष्मण साळवी (वय 58) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. साळवी यांनी बॅंकेचे कर्ज काढले होते; मात्र त्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडता येत नसल्याने ते अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी मंगळवार रात्री दोननंतर ते बुधवार सकाळी 6 वाजण्याच्या कालावधीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nशेतकऱ्याची आत्महत्या करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या संद���्भात त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार बुद्धदास साळवी यांनी तालुक्‍यातील बॅंक ऑफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते; मात्र या कर्जाचे हप्ते त्यांना वेळच्या वेळी भरता येत नव्हते. बॅंकेकडून कर्ज वसुलीचा तगादा लागला होता.\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-01-20T21:37:26Z", "digest": "sha1:ORACE4K7HQOU3GWGLWPHF2HV3K5QF7EU", "length": 6133, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पंडित मोतीलाल नेहरु | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: पंडित मोतीलाल नेहरु\n१९३० : ऋषिकेश येथील प्रसिध्द राम झुला प्रवाशासाठी खुला करण्यात आला.\n१९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.\n१९७० : अपोलो १३चे प्रक्षेपण.\n१८२७ : महात्मा जोतिबा फुले.\n१९०४ : के.एल्. सैगल (कुंदन लाल सैगल), हिंदी भाषा पार्श्वगायक.\n१७५५ : डॉ. जेम्स पार्किन्सन्स, मेंदूतील पेषीमध्ये बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या कार्किन्सन्स रोगाचा शोध लावणारे.\n१९२६ : ल्यूथर बरबॅंक, जगप्रसिध्द अमेरिकन व वनस्पतीशास्त्रज्ञ.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अपोलो १३, आनंदभवन, ऋषिकेश, के.एल्. सैगल, जन्म, जागतिक दिवस, जेम्स पार्किन्सन्स, ठळक घटना, दिनविशेष, पंडित मोतीलाल नेहरु, महात्मा जोतिबा फुले, मृत्यू, राम झुला, ल्यूथर बरबॅंक, ११ एप्रिल on एप्रिल 11, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:37:40Z", "digest": "sha1:NJQ4JTCYY33RA3V4MJSPED4JQ7NW345P", "length": 15224, "nlines": 143, "source_domain": "mazespandan.com", "title": "बौद्धिक वारसा Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nTag Archives: बौद्धिक वारसा\nआपणच आपला करावा विचार\nआपणच आपला करावा विचार\nफेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.\nएका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.\nस्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.\nसाक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.\nलिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.\nआता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.\nदेवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.\nकोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.\nकोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.\n“येरागबाळ्याचे काम नोहे” असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.\nआपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओका’च्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.\nअर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घड��णारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही\nआपल्याकडच्या पालकांनाच आपला खरा बौद्धिक वारसा पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.\nरामानुजन, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट, शाळा, टाईमपास, फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.\nकौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.\nशिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का आपण ते केलंच नाही.\nमग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का\nगेलेली वेळ पुन्हा परत येईल का\nडोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.\nव्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल…\nआस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Forwarded)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?q=animal", "date_download": "2019-01-20T21:41:57Z", "digest": "sha1:TA3UUGQH6ZZWLMSXOOAHUDZPIJV4KL5X", "length": 7914, "nlines": 159, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - animal HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nयासाठी शोध परिणाम: \"animal\"\nएचडी लँडस्केप वॉलपेपर मध्ये शोधा >\nGIF अॅनिमेशनमध्ये शोधा >\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nपांढरा वाघ, गिलहरी पोट्रेट, गिलहरी पोट्रेट, आयफोन क्लेन फिश, मजेदार प्राणी, प्राणी, लाँग टस्कस, राप्टर, मांजरी, ससा, घोडे, वाघ अभ्यासासाठी, मांजरी, एक कप पिग, गिर्या, मॅजिक फ्रॉड्यूलन्स (640x960), पोपट, फ्रॅक्टिक वाघ, लॉकस्क्रीन मपेट्स, लॉकस्क्रीन मपेट्स, अश्व, किडे, कुत्रा, आश्चर्यकारक, सुंदर, मासे, सुंदर ससे, कटती, मांजर, फुलपाखरू Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर फुलपाखरू वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड ��रा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/bajiprabhu-deshpande/", "date_download": "2019-01-20T21:33:31Z", "digest": "sha1:SI2A7D6RIHHV7VMVVR4UMSVCHIOPE2C7", "length": 23207, "nlines": 202, "source_domain": "shivray.com", "title": "बाजीप्रभू देशपांडे | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nBajiprabhu Deshpande - बाजीप्रभू देशपांडे\nबाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.\nआषाढ वद्य प्रतिपदा उजाडली. हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता. राजे स्वतः पालखीत बसले होते. रात्री नउचा सुमारचा होता (रात्रीचा पहिला प्रहर). जौहरचा वेढा गाफील होता. भवानी देवीने शत्रुसैन्यावर मोहिनी घातली होती. महाराजांनी प्रवास सुरु करताच, हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजांनीही तत्क्षणी दाखवली. खळखळत्या ओढ्यांच्या साक्षीने, जांघडभर चिखलातून, वृक्ष लतांच्या मधून, जिथे पावसाने त्रस्त झालेले वाघ गुहेत दाटी करून बसले आहेत आणि वारुळातून निघणाऱ्या सापांवर मोर चीत्कार करीत धावून जात आहेत अश्या पुर्व-हेरीत मार्गावरून शिवाजी राजे आक्रमून गेले.प्रेक्षणीय सभागृहे आणि पागा असलेल्या आपल्या विशालगडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी ह्या हेतूने मुक्काम केला.\nसिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह विशाळगडाकडे निघाले होते. त्यावेळी, गाफील असलेले विजापूरी सैन्य आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊ��� त्यांचा पाठलाग करू लागले. सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला, २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले.\n आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. (१३ जुलै १६६०)\nसिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली, मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता, वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते\nबाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) बांदल सैन्यासह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले, खळाळणाऱ्या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. हजारोंच्या सैन्याला फक्त ३०० मराठा मावळ्यांनी रोखले होते. लवकरात लवकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धावत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला, शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची.\nसतत एक दिवस राना वनातून, अंधारात वाट काढत चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिंमतीने खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. दिवस सरला, खिंडीत अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते, आधी धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली, अंधार वाढत चालला आणी कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.\nअन् आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्���ात खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला बाजी कोसळले तरीही बाजी आनंदातच होते. “स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो.” हाच तो आनंद होता. कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. गजापूरची खिंड पावन झाली होती, घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात अजरामर पराक्रमाची शर्थ करणारा.\nछायाचित्र साभार: विनायक सुतार\nबाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी सिंध, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. पावनखिंडीचा लढा आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली. हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता. राजे स्वतः पालखीत बसले होते. रात्री नउचा सुमारचा होता (रात्रीचा पहिला प्रहर). जौहरचा…\nSummary : मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर तसेच बांदल शिलेदारांवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.\nPrevious: आज्ञापत्रांतील दुर्ग प्रकरण\nNext: वीर शिवा काशीद\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भू���ण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ६\nमोडी लिपी काय आहे\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2697077", "date_download": "2019-01-20T21:50:19Z", "digest": "sha1:YUHNP4R2T3YSMPZ7RNAQL47RZ4GFWC2G", "length": 2616, "nlines": 22, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "विलेमिअन सेमील्ट बद्दल", "raw_content": "\nपदवीधर झाल्यानंतर (एमएससी न्यूट्रिशन अँड हेल्थ, 2006) मी संप्रेषण आणि प्रकाशन मध्ये काम करणे सुरु केले. मला संप्रेषण प्रकल्पांचे आयोजन करणे खरोखर आवडले आणि हळूहळू माझे फोकस वेब प्रकल्पांकडे अधिक आणि अधिक हलविण्यात आले. मी यॉस्टन येथे सुरुवात करण्यापूर्वी अमेरिकन वैदकीय कंपनीत काम केले जेथे मी युरोपीयन व ऑस्ट्रेलियन मार्केटसाठी विविध भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय वेबसाइट लाँच केली.\nYoast वर मी yoast.com वरील सामग्रीसाठी जबाबदार आहे . मी ब्लॉग पोस्ट आणि इतर सामग्री अद्यतने शेड्यूल करतो आणि लोकांना वेळोवेळी योगदान देतात याची खात्री करा - registration yahoo. या व्यतिरिक्त मी विद्यमान सामग्री सुधारण्यावर आणि संरचनेवर कार्य करतो जेणेकरून आमचे वापरकर्ते त्यांना काय शोधत आहेत हे शोधतील याची खात्री करतील.\nमी अॅलेन बरोबर एकत्र राहतो, आमचे कुत्रा सिब्रा आणि विजेंचमधील 3 कोंबड्यांना. मला संगीत आवडते, मित्रांसोबत खाणे, घरगुती भाज्या बनवणे आणि धावण्याचे आणि घोड्यांच्या पाठोपाठ बाहेर खर्च करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-40-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T21:31:14Z", "digest": "sha1:ITJ7DWLLXFJAAO6PVH47YGQSR4VAT33M", "length": 7509, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सदरबझारमध्ये 40 हजाराची घरफोडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसदरबझारमध्ये 40 हजाराची घरफोडी\nसातारा – सातारा शहरातील सदरबझार परिसरात शुक्रवारी घरफोडी झाली. चोरट्यांनी चाळीस हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी विजय ज्ञानु पवार (रा. सदरबझार,सातारा) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 3 ते 4 जानेवारी दरम्यान तक्रारदार हे कामानिमीत्त परगावी गेले होते.\nदरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरुम मध्ये असलेल्या कपाटातील चाळीस हजार रुपये किमंतीचे सोन्या,चांदीचे दागिने लंपास केले. पुढील तपास सातारा शहर पोसिल ठाण्याचे हवालदार व्ही.आर.देसाई करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादव��ंचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/modi-congratulates-mahatir-120794", "date_download": "2019-01-20T22:21:04Z", "digest": "sha1:WAP6F2HLMDAYZJB62DP4JK7LDX4CF6PV", "length": 11081, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi congratulates Mahatir मोदींकडून महातीर यांचे अभिनंदन | eSakal", "raw_content": "\nमोदींकडून महातीर यांचे अभिनंदन\nशुक्रवार, 1 जून 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान महातीर मोहंमद यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान उभय नेत्यांत दोन्ही देशांतील संबंधांबाबत सकारात्मक चर्चा झाली.\nक्वालांलपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान महातीर मोहंमद यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान उभय नेत्यांत दोन्ही देशांतील संबंधांबाबत सकारात्मक चर्चा झाली.\nतीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मोदी मलेशियात पोचले. पुत्रजयाच्या पेरदाना पुत्र कॉम्प्लेक्‍स येथील कार्यालयात महातीर यांची भेट घेतली. या वेळी मोदी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्विट करताना म्हटले की, उभय देशातील परस्पर सहकार्य, व्यापार अधिक मजबूत होण्यासाठी दोन्ही नेत्यांत सकारात्मक चर्चा झाली. पंतप्रधानांनी डॉ. महातीर यांचे मलेशियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती ल���कसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\n‘उत्तरे’च्या कुरुक्षेत्रावर विरोधकांचा शंखनाद (शरद प्रधान)\nउत्तर प्रदेशाच्या कुरुक्षेत्रावर विरोधक झपाट्यानं एकत्र येऊ लागल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे. समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-2/", "date_download": "2019-01-20T21:42:10Z", "digest": "sha1:7S7CUQ3XGU5CCECAEMMNQNQHA3VFS45V", "length": 5644, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "या मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला “जुळ्या” मुलींना जन्म… – Bolkya Resha", "raw_content": "\nया मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला “जुळ्या” मुलींना जन्म…\nया मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला “जुळ्या” मुलींना जन्म…\nया मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला “जुळ्या” मुलींना जन्म…\nकोंबडी पाळली फेम अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे क्रांतीच्या घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच क्रातीने तिच्या फेसबुक वरून डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले होते. या बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडताना दिसला. २९ मार्च २०१७ साली तिने आयपीएस अधिकारी समीर वानखेडे सोबत लग्न करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. या तिच्या लग्नात अनेक दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली. पण लग्न आधी तिच्या लग्नाची चाहूलही तिने कोणाला लागू दिली नाही.\nत्यामुळे ज्यावेळी लग्नासाठी आमंत्रणे दिली तेंव्हा सर्वाना सुखद धक्का बसला. एका अधिकाऱ्याची पत्नी असल्याचा तिला अभिमान वाटतो. लग्नानंतर तिने खूपच कमी कामे केली. सध्या ती अभिनय सोडून दिग्दर्शनाकडे वळली आहे. इतकच काय तर एका मराठी मालिकेचं दिग्दर्शन करण्यात ती सध्या व्यस्त आहे. मालिका लवकरच छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून त्याकडे चाहत्यांच लक्ष लागून आहेतिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. सून असावी अशी या चित्रपटा द्वारे या क्षेत्रात पाऊल टाकले. यात अंकुश चौधरी तिचा सहकलाकार होता. माझा नवरा तुझी बायको, फुल ३ धमाल, लाडिगोडी, पिपाणी यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. एक रिऍलिटी शो मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. नुकतेच तिने मुंबईच्या सूर्या हॉस्पिटल मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.\n“लगीर झालं जी ” मालिकेतील या अभिनेत्याचे नुकतेच झाले लग्न… होतोय शुभेच्छांचा वर्षाव …\n“सूर्यवंशम” चित्रपट अभिनेत्रीबद्दल ९९% लोकांना हे सत्य माहित नाही… सत्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2698761", "date_download": "2019-01-20T21:39:45Z", "digest": "sha1:4LU7CWFAQA45TIOYDJI3QCNOXWLZ6FY2", "length": 14225, "nlines": 49, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "आपल्या सामाजिक Semalt मध्ये Tumblr च्या स्थान शोधत", "raw_content": "\nआपल्या सामाजिक Semalt मध्ये Tumblr च्या स्थान शोधत\n2007 मध्ये लावण्यात आलेले Semalt आणि 75 हून अधिक आठवड्यांत 75,000 वापरकर्ते होते. 2012 मध्ये, याहू अधिग्रहित सायनलेट - आणि, या लिखित स्वरूपात (15 जुलै 2014) साइटवर 195 दशलक्ष ब्लॉग्स, 83. 1 अब्ज एकूण पोस्ट आणि 9 7 दशलक्ष दैनिक पोस्ट्स आहेत - name text design software.\n13- 25 वर्षांच्या लोकसांख्येसाठी, सेमट हे फेसबुकपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. असे समजायचे की मिल्वॅल किशोरवयीन मुलांसाठी एक क्रीडांगण आहे, तथापि - 2013 च्या क्वांटकास्टवरून जनसांख्यिकीय आकडेवारीनुसार, 88% मिमल वापरकर्ते 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत आणि 57% किमान महाविद्यालयाचे पदवी आहेत.\nमंच Hispanics सह लोकप्रिय आहे, कोण Tumblr सर्वात मोठी जातीय घटनेचा समावेश आहे आणि हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा टम्बलर चाहते प्लॅटफॉर्मवर वेळ घालवतात, तेव्हा ते फेसबुक किंवा ट्विटरवर आपल्या समकक्षांपेक्षा अधिक वेळ घालवतात.\nआपण आपल्या महत्वाच्या विभागांसाठी ऑनलाइन नृत्यांगना केल्यास, आपण ते मिमलॅट वर प्रतिनिधित्व केल्याचे माहित असणे चांगले राहील आपली कंपनी औद्योगिक यंत्रणेत जाणाऱ्या सूक्ष्म-ओझिलेटर विजेट्स विकल्यास, नाही, हे कदाचित तुमच्यासाठी जागा नसेल. आपण कोणत्याही प्रकारे ग्राहक-देणारं असल्यास, आपण एक दृष्टीक्षेप घेतला पाहिजे.\nमोठ्या संख्येने मार्केर्सचे लक्ष मिळवणे आवश्यक आहे तथापि, सोशल मीडियाचा एक विद्यार्थी म्हणून- आणि आपण त्याचा सामना करूया, तर आपण सर्वांनी सोशल मीडियाचे विद्यार्थी व्हायला हवे - खरोखर काय साध्य केले जाते याबद्दल त्याच्या साशंकतेने काय उपयोग करता येईल याची संस्कृती काय आहे आणि किती आहे वापरले\nउदाहरणार्थ, फेसबुकवर, सामग्री सामायिक करण्यासाठी तेथे साधने आहेत तरीदेखील फेसबुकवरील वापरकर्त्यांनी एका दिवसात डझनभर जाहिरातींची पुनर्बांधणी केली आहे. टुम्ब्लर वर, हे वर्तन पूर्णपणे सामान्य आहे आणि अपेक्षित आहे. प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा केला जातो यामध्ये मिश्मन\nटुम्ब्लरवरील एखादा वापरकर्ता \"फीड\" बटणावर दूर क्लिक करून किंवा त्यांच्या स्वत: च्या फीडवर काही वेळा रीबगिंगिंगसाठी, त्यांच्या फीडवरून सहज स्क्रॉल करू शकतो. Semaltेटवर, वापरकर्ता ते कसे सामायिक करतात याबद्दल अधिक पसंतीचा असू शकतो.\nसेमील्ट संस्कृतीच्या उदाहरणासाठी खालील गोष्टी वाचा: एक मिमल युझरने प्रश्न पोस्ट केला, \"डेन्नीला Semaltेट का आहे\" ब्रँडने प्रतिसाद दिला, \"आपण का\" ब्रँडने प्रतिसाद दिला, \"आपण का\" आजच्या तारखेत, त्या पोस्टमध्ये 350,000 नोट्स आहेत\nखरेतर, डेन्नीचे उदाहरण समजून घेण्यासारखे मानले जाते की एक ब्रॅण्ड मिमल वाटल्यास चांगला वापर कसा करू शकतो. ट्विटरवर पोस्ट केलेले असल्यास उपरोक्त प्रतिसादाबद्दल खूपच मोकळ मानले जाऊ शकते - Semalt वर, हे फक्त योग्य टीप आहे\nडेनीच्या Semaltस्टीव्हमध्ये सामुदायिक प्रकारातील सामग्रीचे उत्तम उदाहरण दिले आहे: अॅनिमेटेड जिफ्स, मजकुराचे विनोदी बिट्स, आणि दुसरा विनोद - मदत.\nमिमलट भाषेतील भाषांतरात \"नोट\" म्हणजे एखाद्या पदाला आवडलेली किंवा रीबॉग्ज करणे.\nजर आपण समुदाय व्यवस्थापक आहात जे चांगल्या प्रकारे फेसबुक आणि ट्विटरच्या रूपात पारंगत आहे परंतु Semaltेट सॅन्डबॉक्समध्ये नाही तर सावध रहा: हे फक्त एकच गोष्ट नाही\nअनेक टुम्ब्लर वापरकर्ते असभ्य असल्याचे पोस्ट वर बनावट टिप्पण्या सोडून विचार. एका युजरने वर्णन केल्याप्रमाणे, \"मिश्रा असे म्हणतात की एखाद्याने ग्रंथालयातून एखादे पुस्तक घेतले असेल आणि पुस्तकात\" लिहावे \"असे लिहिले आहे की\" अरे व्वा, हे चांगले आहे \"दुसर्या शब्दांत, पोस्टवर टिप्पणी देण्यास तो चांगला फॉर्म नाही. कसा तरी आपल्या टिप्पण्या मूळ पोस्ट आणखी चांगल्या करा.\nटिमब्लर वरील सर्वसाधारणपणे प्रसिद्ध केलेली सामग्री हा विनोदचा काही भाग आहे ज्यात आपण फक्त प्लॅटफॉर्मवर काही वेळ घालवला तरच आपल्याला समजेल. उदाहरणार्थ, एक मेन् विविधतेवर आधारित आहे \"मी आत्ताच चांगला वेळ काढण्यासाठी आला आहे आणि प्रामाणिकपणे मला वाटले की मिमलचा हल्ला झाला आहे \"\nएक हॅशटॅग वापरुन टिप्पणी देणे उत्तम आहे असे एक ठिकाण आहे.\nहॅशटॅगचा वापर इतर सामाजिक व्यासपीठांपेक्षा थोडा वेगळा केला जातो. उदाहरणार्थ, आपण शब्दांमध्ये मोकळी जागा वापरू शकता.\nडीनीच्या उदाहरणामध्ये, उपरोक्त, जिथे डेन्नीचा मिमलवर होता असा वापरकर्ता विचारला, त्यातील प्रतिसाद \"# कारणकारण हे मजेदार आहे. \"\nअनेक व्यवसाय आपल्या प्राथमिक ब्लॉगच्या रूपात Tumblr वापरत आहेत. थ्रेडलेस हे उत्तम उदाहरण आहे, जे एक ब्रँड आहे जे Tumblr साठी सानुकूल दिसते.\nआपल्या प्राथमिक ब्लॉगसाठी नाही तर, ह्युंदाईने अलीकडेच विश्वचषक स्पर्धेच्या प्रायोजकतेसाठी एक समर्पित टुंबल खाते ठेवले होते.\nसर्वोत्कृष्ट उदाहरणे व्यवसायांकडे असतात ज्यात एकतर उत्कृष्ट प्रतिमा डिफॉल्ट असू शकतात, जसे की फॅशन ब्रॅण्ड किंवा मीडिया आउटलेट, किंवा प्लॅटफॉर्मसाठी विशेषतः प्रतिमा तयार करण्यास इच्छुक आहेत.\nकेवळ महान प्रतिमा पोस्ट करणे एक लांब मार्ग आहे. टम्बलरचे उत्तम उपयोग, परंतु, सामुदायिक व्यवस्थापक असलेल्या संस्थांकडून येतात जे व्यासपीठाच्या नैतिक मूल्यांवर संवेदनशील असतात. मी शिफारस करतो की आपण Tumblr सह परिचित नसल्यास, येथे खणणे एक खाते तयार करा. त्याच्याबरोबर काही वेळ घालवा. आपण ��्या समूहातील ज्या गोष्टींची अपेक्षा कराल त्यामध्ये आपल्या स्वत: च्या समुदाय सदस्यांपैकी एक आहात. आणि मग, काही मजा करा.\nया लेखात व्यक्त केलेले मत व्यक्त केलेले अतिथी लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nरिक ड्रॅगन ड्रॅगनसर्च ऑनलाईन मार्केटिंग मॅन्युअल आणि सोशल मार्केटॉजी (मॅकग्रा हिल 2012) आणि ड्रॅगनसर्चच्या सीईओ / सह-संस्थापक आहेत. तो आपल्या व्यवसायासाठी ऑनलाइन सेमीनारस प्राप्त करण्यासाठी Google साठी एक नियमित स्पीकर आहे ड्रॅगन नेहमी सोशल मीडिया, प्रक्रिया, माहिती आर्किटेक्चर आणि समाजशास्त्र यांच्या अभिसरण विषयी बोलतो.\n(9 6) (9 7) (9 8) फेसबुक पुढील आठवड्यात 'सेंद्रीय पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\n(9 6) सीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\n(9 6) ग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: सोशल मीडिया विपणन सोशल मीडिया विपणन सोशल मीडिया मार्केटिंग कॉलम टंबलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/460264", "date_download": "2019-01-20T21:36:09Z", "digest": "sha1:KSXJWD4OVSZXLLE2IQDBKBXGOHDSGNAM", "length": 9316, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बाह्यगोष्टींच्या अभ्यासाने अधिक सशक्त अभिनय शक्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाह्यगोष्टींच्या अभ्यासाने अधिक सशक्त अभिनय शक्य\nबाह्यगोष्टींच्या अभ्यासाने अधिक सशक्त अभिनय शक्य\nबाह्यगोष्टींचा अभिनयाशी जवळचा संबंध असतो. त्यामुळेच कलाकाराला रोजच्या जीवनात भाषा, वर्तनशैली, स्व, कपडे, मानसिक अवस्था, देहबोली, संस्कार या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि निरिक्षण करावे लागते. या माध्यमातून कलाकाराचा अभियन अधिक उठावदार होऊ शकतो. पर्यायाने कलाकार आपल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो, असे मत अभिनेते हृषिकेश जोशी यांनी व्यक्त केले. प्रत्यय नाटय़महोत्सवातंर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nसंगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात गुरुवारपासून प्रत्यय नाटय़ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांतर्गत शनिवारी सायंकाळी रंगसंवाद या कार्यक्रमात ‘नाटक आणि अभिनय : बाह्यरंग’ या विषयावर हृषिकेश जोशी यांनी कलाकार प्रकाश फडणीस आणि नवोदित कलाकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ���िविध चित्रपटांत भूमिका साकारताना वेगवेगळया ‘आयडिया’ शोधल्या. संवादफेकीप्रमाणे नजरफेकीचाही अभ्यास करता आला. सिनेमातील माझे पात्र कसे असावे, हे मीच ठरवले. पात्र रंगवताना मी आतून कसा आहे. यापेक्षा मी कसा दिसणार आहे. या गोष्टीवर भर दिला. अर्थात, हे सारे करत असताना कमीत कमी गोष्टीत अधिकाधिक परिणामकारी भूमिका करण्याचा कसोशिने प्रयत्न केला.\nते म्हणाले, यापूर्वी मी गरीबीमुळे पिचलेला, सोशीक अशा स्वरूपाच्या भूमिका वठवल्या होत्या. चिटर या चित्रपटात मला हिरे व्यापाऱयांची भूमिका साकारायची होती. यासाठी त्या भूमिकेला अनुसरून जीवनशैलीच्या अनुषंगाने काही गोष्टींचा नव्याने अभ्यास करावा लागला. एका भूमिकेत वेगवेगळया पद्धतीचा विचार करणे आवश्यक ठरते. मराठी सिनेमात जेवण्याच्या भिन्नभिन्न पध्दती आहेत. यावरून तेथील संस्कार समजतात. युरोपीयन कलाकार हे वर्तनशैली चांगलीच जोखतात. त्याचप्रमाणे आपल्याकडेही अशा पध्दतीची वर्तनशैली कलाकारांनी जोखायला हवीय. लवकरच आपला सायकल हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. दरम्यान, या महोत्सवातंर्गत आज 26 रोजी रात्री दहा वाजता व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे नाटक सादर करण्यात येणार आहे.\nहैदराबाद येथील सूत्रधार या संस्थेतर्फे शनिवारी रात्री ‘मै राही मासूम’ हे हिंदी नाटक सादर करण्यात आले. डॉ. मासूम रझा, हिंदी व ऊर्दू साहित्य लेखनातील एक महत्वाचे नाव. अभिनव कदम नावाच्या हिंदी मासिकातून प्रसिद्ध झालेल्या डॉ. मासूम रझा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱया विशेषांकातून सूत्रधार, हैदराबाद यांनी हे नाटक रूपांतर केले आहे. डॉ. रझा यांनी द्वेषाचे व तिरस्काराचे राजकारण करणाऱया लोकांना आपल्या लिखाणातून नेहमीच विरोध केला. सूत्रधार, हैदराबाद या संस्थेचे भास्कर शेवलकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे व विनय वर्मा यांनी, मुख्य भूमिका केली आहे. डॉ. रझा यांच्या आयुष्यावर आधारित हा प्रयोग होता.\nगजानन मुनिश्वरांची याचिका फेटाळली\nहक्काच्या घरासाठी भटके विमुक्त रस्त्यावर\nसहाय्यक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख रूजू\nमाय स्कूलमार्फत कापडी पिशव्याचे वाटप\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकड��न प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nधोनी आजही सर्वोत्तम ‘फिनिशर’ : चॅपेल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/baghtos-kay-mujra-kar-movie-review-1397784/", "date_download": "2019-01-20T21:42:07Z", "digest": "sha1:TFM56PIAIRJN2JWHQNWJT44BVJI2OBYB", "length": 15728, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Baghtos Kay Mujra Kar movie review | मुव्ही रिव्ह्यू : ‘बघतोस काय मुजरा कर’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nBaghtos Kay Mujra Kar: मुव्ही रिव्ह्यू : ‘बघतोस काय मुजरा कर’\nBaghtos Kay Mujra Kar: मुव्ही रिव्ह्यू : ‘बघतोस काय मुजरा कर’\nराजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे यावर हा सिनेमा भाष्य करतो.\nसिनेमा- बघतोस काय मुजरा कर\nकलाकार- जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग\nमहाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकले. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nमहाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा, नागरिकांमध्ये असलेली अनास्था तसेच राजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे या सर्व विषयांवर बघतोस काय.. भाष्य करतो.\nअरबी समुद्रात कित्येक कोटी घालून जो महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे, त्यापेक्षा त्यातला निम्मा पैसा जरी महाराजांनी बांधलेल्या गड किल्यांच्या संवर्धनासाठी वापरला तर त्यातून अनेक प्रश्न सुटतील हा विषय या सिनेमात अनोख्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.\nया सिनेमात खरबुजेवाडी नावाचे गाव दाखण्यात आले आहे. महाराजांच्या काळात या गावातले अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. त्यामुळे या गावात सगळेच शिवभक्त असतात. पण त्यातही नानासाहेब देशमुख (जितेंद्र जोशी), पांडुरंग शिंदे (अनिकेत विश्वासराव), शिवराज वहाडणे (अक्षय टंकसाळे) या तीन मित्रांना शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यायाने गावाचा विकास करण्याची इच्छा असते. पण सत्तेवर असलेल्या नेत्यांमुळे ते त्यांना शक्य होत नसते.\nपण महाराजांसाठी काही तरी करण्याच्या इच्छेने हे तीनही मावळे पेटून उठतात आणि इंग्लंडमधून महाराजांची तलवार चोरुन आणण्याचा बेत आखतात. त्यासाठी ते घरातल्या घरात तयारीही करतात. हा प्रसंग विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला असला तरी, सद्य परिस्थितीत इंग्लंडच्या राणीच्या घरात जाऊन सहज तलवार सहज चोरुन आणता येईल असा विचार करणारे आणि तशी कृती करणारे कोणी असेल का हा मूळ प्रश्न उपस्थित होतो. तसेच प्रेक्षकांनाही हे दृश्य बघताना आपण नक्की काय बघतो हेही वाटून जाते. त्यामुळे भाबडा शिवभक्त दाखवण्याच्या प्रयत्नात हा प्रसंग फसल्यासारखेच वाटते. याशिवाय, नेहा जोशी, रसिका सुनील यांच्या वाट्याला काहीच भूमिका आल्या नसल्याचे दिसते.\nजितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांच्या अभिनयातही नाविन्य दिसत नाही. या सिनेमाचा विषय मजबूत असला तरी आपण काही विलक्षण बघत आहोत अशी जाणीव अजिबात होत नाही. गड, किल्ले, पुतळे यांच्याबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात पण तरीही त्याबद्दल काही करावे असे कोणाला वाटत नाही. नेमका हाच मुद्दा या सिनेमात प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांची भूमिकाही अश्विनी काळसेकर यांनी चांगली साकारली आहे. तसेच विरोधी पक्ष नेते म्हणून विक्रम गोखलेही साजेसे वाटतात.\nआतापर्यंत हेमंत ढोमेने नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. ‘पोश्टर गर्ल’ या सिनेमाचे लेखनही त्याने केले होते. दिग्दर्शनाचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. पहिल्या अनुभवामध्ये त्याच��� कौतुक करायला हवे. संगीतकार अमितराज याने या सिनेमाला संगीत दिले आहे. पण या सिनेमातले एकही गाणे चित्रपटगृहातून बाहेर पडताना लक्षात राहते असे नाही. त्यामुळे फक्त सिनेमाच्या विषयाकडे बघूनच प्रेक्षक या सिनेमाकडे वळू शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=42%3A2009-07-15-04-00-30&id=259249%3A2012-11-02-14-33-49&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:07:35Z", "digest": "sha1:UYCWS2HFGC5WNOUVQTKCYNE7JCUCMQCW", "length": 3609, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष विद्यार्थिनीच्या हस्ते जिद्दी प्राध्यापकाचा काव्यसंग्रह प्रकाशित", "raw_content": "विशेष विद्यार्थिनीच्या हस्ते जिद्दी प्राध्यापकाचा काव्यसंग्रह प्रकाशित\nगेल्या दहा महिन्यांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलेसिसवर असलेले अंबरनाथ येथील प्रा. उदय क्षीरसागर यांच्या ‘सहज सुचले म्हणून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अलीकडेच शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात ठाण्यातील जिद्द शाळेची राष्ट्रपती पारितोषिक विजेती माजी विद्यार्थिनी मनाली कुलकर्णी हिच्या हस्ते झाले. प्रा. क्षीरसागर यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्���मात जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगत आणली. त्यांनी ताल-तरंग हा कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे बदलापूर येथील माऊली कृपा डान्स अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही बहारदार समूहनृत्ये सादर केली. क्षीरसागर यांचे सारे आप्तस्वकीय या कार्यक्रमास उपस्थित होते.\nप्रा. उदय क्षीरसागर अंबरनाथमधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. डिसेंबरपासून मूत्रपिंडांचा आजार बळावल्याने आठवडय़ातून तीन वेळा त्यांना डायलेसिस करावे लागते. मात्र या आजारातही क्षीरसागर यांचा उत्साह कायम असून त्यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळते. त्यांच्या पत्नी ऐश्वर्या जिद्द शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या पुढाकारानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पं. सदाशिव पवार, अनिल पालये आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सदाशिव पवार यांचे पुत्र रूपक व निषाद यांच्या तबला जुगलबंदीस विशेष दाद मिळाली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/author/admin/page/66/", "date_download": "2019-01-20T20:51:30Z", "digest": "sha1:Q52QQ7S6JX7W7VBIPZX4VNYWO4MIWMSZ", "length": 14476, "nlines": 81, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "admin – Page 66 – Bolkya Resha", "raw_content": "\nदिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह\nदिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका पल्लीकल (इंटरनेश्नल स्क्वैश प्लेयर) यांचे फोटो सध्या सोशिअल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. परंतु दिनेश कार्तिक यांचे पूर्वेचे जीवन खूप खडतर राहिलेय. दिनेश कार्तिक यांची पहिली पत्नी निकिता हीच आणि दिनेशच २००७ साली लग्न झालत. पण ipl च्या ५ व्या मोसमात दिनेश कार्तिक यांची पत्नी आणि चेन्नईचा क्रिकेटर मुरली विजय यांची ओळख झाली. निकिता आणि मुरली […]\nसयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos\nसयाजी शिंदेने जितक्या खलनायकाच्या (कडू) भूमिका निभावल्या असतील तितकाच हा माणूस म्हणून साखरेहूनही गोड आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यानि मिळवला होता. १३ जानेवारी १९५२ साली ���ातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या […]\nमुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो\nभारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे मालिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हिरे कारोबारातील मोठे उद्योगपती रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशच लवकरच लग्न होणार आहे. दोघांची गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. मुकेश अंबानी याना दोन मुले आणि एक मुलगी […]\nअगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी\nबहुतेक वेळा कुटुंबातील बहिण भावंडे दिसायला अगदी एकसारखी असतात. जुळी नसतानादेखील त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काहीना काहीतरी साम्य नक्कीच जाणवेल. तुम्हाला वाचून अतिशयोक्ती वाटेल खरी पण, असेच काहीसे घडले आहे मराठी वाहिनीवर झळकलेल्या अभिनेत्रींच्याबाबतीत. या अभिनेत्रींच्या बहिणींवर नजर टाकल्यास जणू आपल्यासमोर त्यांच्या जुळ्या बहिणीच असल्याचा भास होतो. १.’तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर आणि अनुजा देवधर पाठक बाई म्हणून प्रसिद्धीस […]\nफेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका\nआपल्या खात्यावर हॅकर्सपासून सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या फेसबुकवरील “बीएफएफ” (बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर) टायपिंगची अफवा प्रत्यक्षात एक लबाडी आहे. अनेक पेज ऍडमिन म्हणतात की जर आपण “फेसबुक” वर टिप्पणी देऊन “BFF” टाईप केले आणि जर ते ग्रीन दिसत असेल, तर आपले खाते संरक्षित आहे. जर तो हिरवा चालू नसेल तर वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड ताबडतोब बदलण्याची सक्ती केली जाते […]\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nपूर्वा गोखलेचा जन्म २० जानेवारी १९७८ साली ठाण्यात झाला. शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल, ठाणे येथे केले. पूर्वा क्लासिकल नृत्यातही निपुण आहे. मुलुंडमध्ये व्ही. जी. वझे कॉलेज मधून शिक्षण घेतले. पूर्वाची आई कांचन गुप्ते ह्या देखील अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील टेलिफ��ल्म ‘ मना सज्जना’ यात पूर्वाने आणि तिच्या आईने प्रथमच एकत्र काम केले होते. हि फिल्म पूर्वाच्या वडिलानेच निर्मित केली […]\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nडॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० साली पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले […]\n अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न\nश्रिया सरन ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक […]\nह्या सुंदर मराठी गायिकेचा नुकताच झालाय साखरपुडा पहा कोण आहे ती सुंदरी कोण आहे\nभारतीय संगीतसृष्टी, विशेषतःमराठी संगीतक्षेत्र, मधील एक नामवंत यंग गायिका म्हणजे सावनी रविंद्र घांगुर्डे. “होणार सून मी या घरची” या लोकप्रिय मालिकेचे टायटल सॉंग गायलंय. “तू मला, मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो ” ह्या गाण्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘होनार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतही ‘नाही कळले कधी’, ‘तुझे माझे गाव’, ‘तुझ्यासवे’ हे तिन्ही गाणे तिने गायले […]\n‘चला हवा येऊ द्या’ मधील संगीत संयोजक तुषार देवल यांची पत्नी आहे एक मराठी अभिनेत्री\nझी मराठीवर सर्वात जास्त लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडी शो चला हवा येऊ द्या मधील तुषार देवल हा एक उत्कृष्ट संगीत संयोजक तसेच संगीतकार देखील आहे. त्याला झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. याच मालिकेत कधी कधी विनोदी अभिनयदेखील करण्याची संधी त्याला मिळते. त्याम��ळे उत्तम विनोदाची जाण असल्याचे त्याच्या अभिनयावरून समजते. तुषारची पत्नी […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T20:50:24Z", "digest": "sha1:MW7WH2K4PPO2KN66MS26IPPDA3IU3C2Y", "length": 7213, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मारहाण प्रकरणातील आरोपी जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमारहाण प्रकरणातील आरोपी जेरबंद\nपिंपरी – भोसरी पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करुन फरार झालेल्या दोघा आरोपींना पिंपरीतील मोरवाडी येथून अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोरवाडी स्मशानभूमीजवळ केली.\nसंजय सुभाष करडे (वय-26) आणि विकास ख्वाजा बोटे (वय-20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.\nगुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार हजरत पठाण यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी मोरवाडी स्मशानभूमी येथे थांबले आहेत. यावर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संजय आणि विकास या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समजले. त्यावरून त्या दोघांना अटक करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्र��डा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Redekin+de.php", "date_download": "2019-01-20T21:07:12Z", "digest": "sha1:AGLVP2RCQIF2642ULU53DO6EAGGWRLEG", "length": 3414, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Redekin (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Redekin\nक्षेत्र कोड Redekin (जर्मनी)\nआधी जोडलेला 039341 हा क्रमांक Redekin क्षेत्र कोड आहे व Redekin जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Redekinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Redekinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939341 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRedekinमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939341 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939341 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-20T22:10:28Z", "digest": "sha1:M3SK2ET3AWC2JPS52EMY5WAXPRFMHXIC", "length": 6529, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या – Bolkya Resha", "raw_content": "\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nअमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या\nडॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० साली पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण (mbbs) पूर्ण केले.\nडॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिव छत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. तसेच आता नवीन सुरु झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये हि त्यांनी संभाजी महाराज या पात्राची भूमिका करत आहेत. महानाटक शिवपुत्र शंभूराजे हे त्यांचे तुफान गाजलेले नाटक. तसेच अरे आवाज कुणाचा, आघात, ऑन ड्यूटी २४ तास, मराठी टायगर्स , रमा माधव आणि साहेब यांसारखे चित्रपट हि केले.\nडॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अाश्विनी ह्याही डॉक्टर असून डॉ. अाश्विनी ह्या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. अमोल आणि अाश्विनी ह्यांना दोन मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा त्याची नावे आद्या आणि रुद्र. डॉ. अमोल कोल्हे सध्या मुंबईत स्थायिक असून ते नेहमीच सहपरिवार गडकिल्ले भ्रमंती करीत असतात.\nडॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते सध्या (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.\nसध्या झी मराठीवर सुरु असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत ते शंभू महाराजांची भूमिका साकारताना दिसतात. या आधीही अनेक नाटकांत अमोल कोल्हे यांनी शंभू महाराजांची भूमिका साकारली आहे.\n अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न\nमराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रक��र, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/drdo-apprentice-selelction-list-25102018.html", "date_download": "2019-01-20T21:30:31Z", "digest": "sha1:JTAXJGJBYTY67Y2XDJJMMAZUQSS2TAA5", "length": 5525, "nlines": 96, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "संरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO] मध्ये पदवी व डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची निवड यादी", "raw_content": "\nसंरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO] मध्ये पदवी व डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची निवड यादी\nसंरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO] मध्ये पदवी व डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची निवड यादी\nसंरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation] मध्ये पदवी व डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची निवड यादी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nपदवी प्रशिक्षणार्थी (Graduate Apprenticeship) : येथे क्लिक करा\nडिप्लोमा प्रशिक्षणार्थी (Diploma Apprenticeship) : येथे क्लिक करा\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T21:14:35Z", "digest": "sha1:T7GBIVHVP57VFISREED7G6PIGDRZEJKL", "length": 7777, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos – Bolkya Resha", "raw_content": "\nसयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos\nसयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos\nसयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos\nसयाजी शिंदेने जितक्या खलनायकाच्या (कडू) भूमिका निभावल्या असतील तितकाच हा माणूस म्हणून साखरेहूनही गोड आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यानि मिळवला होता.\n१३ जानेवारी १९५२ साली सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातूनच बीए, डीएड पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पैशाअभावी शिक्षणाबरोबरच रात्री पाटबंधारे खात्यात वॊचमनची नोकरी स्वीकारली. त्या नोकरीत महिन्याला १६५ रु. मिळायचे त्यातील दीडशे रु. घरखर्चाला द्यायचे आणि सगळे मित्र मिळून अवघ्या १५ रु. (पार्टी करायचे) केळी खायचे. पुढे शिक्षणानंतर नाटकात काम करण्याची इच्छा होती त्यामुळे साहजिकच मुबईच्या दिशेने पावले निघाली.\n१९९५ साली ‘ आई ‘ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. यांनतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सयाजी शिंदेंचे आर्टिकल छापण्यात आले होते. त्या आर्टिकलवर बॉलीवूड स्टार मनोज वाजपेयी याची नजर गेली आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना सयाजी शिंदेंचे नाव सुचवले.त्यावेळी राम गोपाल वर्मा ‘ शूल ‘ चित्रपट बनवत होते. त्यात सयाजीने ‘ बच्चू यादव’ ची भूमिका साकारली आणि बोलीवूडमध्ये सजीची धमाकेदार एन्ट्री झाली.\nया चित्रपटातील भूमिकेमुळे फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन अवॉर्डहि मिळाला. त्यांनतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी ‘ या चित्रपटाची निर्मिती आणि ‘ डँबीस ‘ या चित्रपटाची सहनिर्मिती केली.\nदाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाच�� हुकूमत गाजवली. काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं बनवण्याचा संकल्पही त्यांनी हाती घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक दुष्काळी गावांमध्ये वृक्षारोपणाची कामे हाती घेतली, त्यामुळे अनेक गावातील पाण्याचा स्तर उंचावला. त्यांच्या या कार्याला सलाम , त्यांचा हा संकल्प नक्कीच यशस्वी होईल एवढीच अपेक्षा.\nमुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो\nदिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+049+ie.php", "date_download": "2019-01-20T22:07:29Z", "digest": "sha1:Q6PRNFRGZARW5T37F5ADQPESEATLPEUB", "length": 3625, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 049 / +35349 (आयर्लंड)", "raw_content": "क्षेत्र कोड 049 / +35349\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 049 / +35349\nक्षेत्र कोड: 049 (+35349)\nक्षेत्र कोड 049 / +35349 (आयर्लंड)\nआधी जोडलेला 049 हा क्रमांक Cavan, Cootehill, Oldcastle, Belturbet क्षेत्र कोड आहे व Cavan, Cootehill, Oldcastle, Belturbet आयर्लंडमध्ये स्थित आहे. जर आपण आयर्लंडबाहेर असाल व आपल्याला Cavan, Cootehill, Oldcastle, Belturbetमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आयर्लंड देश कोड +353 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Cavan, Cootehill, Oldcastle, Belturbetमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +35349 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनCavan, Cootehill, Oldcastle, Belturbetमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +35349 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0035349 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE-3/", "date_download": "2019-01-20T20:57:48Z", "digest": "sha1:7VNANRRA3S64C3JX7JQ3FWT7IOUXN3I4", "length": 4555, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवराय कोण? त्यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून.. – Bolkya Resha", "raw_content": "\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवराय कोण त्यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून..\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवराय कोण त्यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून..\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवराय कोण त्यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून..\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपट हि केलेत. रात्र वणव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अश्या कित्तेक चित्रपटात त्यांनी काम केलाय तर कॅच दि चान्स, बंधमुक्त, तुजसाठी प्रिया रे हि त्यांची गाजलेली मराठी नाटके. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका हि त्यांची आत्ता पर्यंतची सर्वात आवडती भूमिका असलेली मालिका.\nशंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांचं २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न झालं. कॉलेज पासूनच्या मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. एकदा पावसाळ्यात लॉग ड्राईव्ह ला येतेस का असं शंतनूने प्रियाला विचारले आणि तीही हो म्हणाली आणि तेव्हाच त्याने तिला प्रपोज केलं तिथेच तीचा होकारही मिळवला आणि काही दिवसांतच दोघांनी लग्न केलं.\nमहेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मराठीतली एन्ट्री नक्की वाचा\nअशोक सराफ यांची रिअल लाईफ फोटोसह नक्की पहा\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे य��ंची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x8034", "date_download": "2019-01-20T21:40:34Z", "digest": "sha1:T5ZJNCVLYH37W5IF2GHYGYKFEP7OOJVT", "length": 7847, "nlines": 202, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Mustang अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली कार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Mustang थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:29:19Z", "digest": "sha1:I5G73RVP2S2SNSJ4IRELFPWIZG7XIAFH", "length": 12301, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ\nसि��गापूरच्या कौन्सिल जनरल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबई: नागपूर येथील लॉजिस्टिक पार्क, नवी मुंबईतील एकात्मिक औद्योगिक परिसरात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून सिंगापूरच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी या भागात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आर्थिक सहकार्य व गुंतवणूक या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी चर्चा झाली.\nसिंगापूरचे मुंबईतील वाणिज्य दूत गॅविन चाय यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री हे मुंबई भेटीवर जानेवारीमध्ये येणार आहेत. या भेटीचे निमंत्रण किट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. यावेळी आर्थिक विकास बोर्डाचे प्रादेशिक संचालक जसपीर अंग, इंटरप्राईज सिंगापूरचे केंग फांग, उप वाणिज्य दूत अमिन रहिम आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सिंगापूर संयुक्त समितीमधील सहकार्य तसेच सिंगापूर व महाराष्ट्रातील संबंध वाढविण्याबद्दल यावेळी सकारात्मक चर्चा झाली.\nमुख्यमंत्री म्हणाले, नागपूरचे भौगोलिक स्थान हे लॉजिस्टिक पार्कच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून वस्तू व सेवा कर कायद्यामुळे या स्थानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या भागात होणाऱ्या जेएनपीटीच्या सॅटेलाईट पोर्टमुळेही लॉजिस्टक क्षेत्राला चालना मिळणार आहे. सिंगापूरमधील लॉजिस्टक क्षेत्रातील कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामुळे पुढील काळात नवी मुंबई हे राज्याच्या विकासाचे प्रमुख ठिकाण होणार आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. पुण्यामध्ये सिंगापूरमधील विविध कंपन्या आहेत. पुण्याच्या मास्टर प्लॅनमध्ये या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.\nकिट म्हणाले, गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील उद्योग तसेच पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे सिंगापूरमधील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक आहेत. पुण्यात सुमारे मिलियन डॉलरची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे दोन हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सिंगापूरचे मं���्री महाराष्ट्रात येणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये गृह निर्माण विभागाबरोबरील कराराचा समावेश आहे. कौशल्य विकास व क्षमता विकासासाठी सिंगापूर शासन महाराष्ट्राबरोबर काम करू इच्छित आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \n‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये पदकतक्त्यात महाराष्ट्राचे प्रथम स्थान\nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mirror/", "date_download": "2019-01-20T20:51:04Z", "digest": "sha1:2D4SCXCU7U6H6NMCMA44E2HOMHUIV27K", "length": 24045, "nlines": 277, "source_domain": "www.saamana.com", "title": "आरसा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nआपल्या घरातील आरसा फक्त आपले प्रतिबिंब दाखवत नाही तर आपल्या जगण्यावरही त्याचा खोलवर परिणाम होतो.\nआरसा… आपण जसे आहोत तसे आपल्याला दाखविणारा आरसा. सौंदर्यसाधना आरशाशिवाय पूर्ण होत नाही. बिजोरी आरसा, नितरळ, पारदर्शक आरसा. आपले सौंदर्य दाखवत असताना स्वतः आरसाही नितांत देखणा दिसत असतो, पण आरशाचा हा प्रतिबिंबीत करण्याचा गुणधर्म आपल्या संपूर्ण जगण्यावरही प्रभाव टाकत असतो.\nस्वयंपाकघरातील भिंतीवर लावलेल्या मोठय़ा आरशांना ऊर्जेचे अद्भुत स्रोत मानले जाते. डायनिंग टेबलाला प्रतिबिंबित करणारा आरसा हा त्या टेबलावर ठेवलेल्या अन्नपदार्थांची वाढ होत आहे, असे दर्शवितो. डायनिंग टेबलासमोर लावलेला आरस�� फेंगशुई शास्त्रनुसार उत्तम भोजनाकरिता चांगला उपाय आहे.\nआरसा कधीही तुटलेला, टोकदार किंवा धुरकट नसावा. आरशात प्रतिबिंब कधीही अव्यवस्थित दिसू देऊ नये. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या आरशात आपण आपला चेहरा नीट पाहू शकतो अशा आरशामुळे आपल्या भोवतीचे प्रभामंडल (ऑरा) प्रभावित होते.\nवास्तुशास्त्रनुसार आरशाची फ्रेमही महत्त्वपूर्ण मानली जाते. जिथे फ्रेमचा आरसा वापरला जातो त्या ठिकाणच्या ऊर्जेत दुप्पट वेगाने वाढ होते. म्हणून आरशाच्या फ्रेमचा रंग लालभडक, दाट नारंगी नसावा. त्याऐवजी निळा, हिरवा, पांढरा, क्रीम असा असावा.\nआरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ असते. या दिशांना गोल आरसा कधीच लावू नये. कारण गोल आरशात संपूर्ण ऊर्जा केंद्रित होते. तसेच आरसा जेवढा हलका आणि मोठा तेवढा त्याचा प्रभाव जास्त असतो.\nआरसा फुटणे अशुभ मानले जाते. फुटलेला आरसा लगेच घरातून काढून टाकावा. शक्यतो घरात टोकदार आणि तुटलेला आरसा लावू नये.\nदुकान आणि शोरूममध्ये छतावर आरसे लावले जातात. दुकान आणि शोरूममधील छतावर ईशान्य दिशेला आणि मध्यभागी आरसा लावू नये. आरशाची फ्रेम तुटल्यास तत्काळ दुरुस्त करून घ्यावी किंवा आरसा तुटल्यास त्वरित बदलावा.\nबेडरूममध्ये आरसा लावणे अशुभ असून त्यामुळे पती-पत्नीला स्वास्थ्यसंबंधित विकार निर्माण होण्याची शक्यता असते. हा एक वास्तुदोष समजला जातो. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा हानी होते.\nघरात लावलेल्या आरशातून सतत ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा सकारात्मक की नकारात्मक हे आरसा ज्या जागी लावला आहे त्यावरून समजते.\nआरशातून येणारी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तो झाकून ठेवा किंवा कपाटातील आतील बाजूस लावा. बेडरूममध्ये लावलेला आरसा पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनू शकतो.\nघराच्या दरवाजाच्या आतील बाजूला आरसा लावू नये. तसेच घरातील अतिशय छोटय़ा जागी आरसा ठेवणेही धोकादायक असते.\nआरशात शुभ वस्तूचं प्रतिबिंब पडेल अशा जागी आरसा लावा. खिडकी किंवा दरवाजाचे प्रतिबिंब त्यामध्ये पडेल त्या ठिकाणी तो लावू नका. उत्तर दिशेतील भिंतीवर लावलेल्या आरशातून बाहेर पडणारी ऊर्जा घरातील सदस्यांना सुरक्षित ठेवते.\nघरातील भिंतींवर समोरासमोर आरसा लावल्याने कुटुंबीयांमध्ये बेचैनी निर्माण होते. तुम्हाला हव्या असलेल्या आकारात आरसा कापून त्याचा उपयोग करू नका.\nजर तुमच्या घराबाहेर इलेक्ट्रिक पोल, उंच इमारत, वृक्ष आहेत तर त्याच्या समोर आरसा लावा.\nकोणत्याही भिंतीवर आरसा लावताना तो नेहमी खूप खाली किंवा खूप उंचावर लावू नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.\nघरातील ईशान्य दिशेला उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेल्या वॉश बेसिनवर आरसा लावणे शुभदायक असते.\nजर घराच्या दरवाजासमोर रस्ता दिसत असेल आणि दरवाजाची दिशा बदलणे शक्य नसेल अशा वेळी दरवाजावर पाखुँआ आरसा लावा. पाखुँआ आरसा हे शक्तिशाली वास्तूचे प्रतीक आहे, मात्र हा लावताना सावधानता बाळगणेही गरजेचे आहे. हा आरसा लावताना शेजाऱयांच्या घराला केंद्रित करून लावू नका.\nकारखान्यात दक्षिण-पश्चिम दिशेला भिंतीवर लावलेल्या आरशामुळे व्यापारात घट निर्माण होऊ शकते. असे आरसे त्वरित काढावेत किंवा त्यावर कागद लावावा. या उपायामुळे कर्ज, उधारी असे अडथळे दूर होतील.\nघरातील काही भाग अंधारयुक्त किंवा असामान्य आकार असलेला असेल तर तिथे गोल आरसा लावा. घराच्या मध्यभागी आरसा लावू नका. त्यामुळे धनाचा नाश होण्याची शक्यता असते.\nपूर्व आणि उत्तर दिशेला कोपऱयात कपाट बनवून त्यातील उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावल्याने खूप लाभ होतात.\nउत्तर-पूर्व दिशेला षटकोन किंवा अष्टकोनी आरसा लावल्यास धनलाभ होतो, मात्र षटकोन आणि अष्टकोन असलेले आरसे इतर दिशांकरिता हानिकारक आहेत.\nअष्टकोन आरसा हा आठ दिशांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे तो पॅसेज किंवा गॅलरीमध्ये लावल्यास आठ दिशांची ऊर्जा प्राप्त होते.\nदक्षिण-पूर्व म्हणजे अग्निकोनात आरसा लावू नये. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलबँकाचा फायदा तरीही ग्राहकांचा वांदा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-483341-2/", "date_download": "2019-01-20T21:14:14Z", "digest": "sha1:VCMV7L7TVW2PZFR5O5PEY4NVW23C5OPQ", "length": 9384, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनोशी- पुणे बससेवा सुरू करण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसोनोशी- पुणे बससेवा सुरू करण्याची मागणी\nपाथर्डी – तालुक्‍यातील पूर्व भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी पाथर्डी आगाराने सोनोशी- पुणे बससेवा सुरू करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य सुनीता गोकुळ दौंड यांनी आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे केली आहे.\nयाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डीच्या पूर्व पट्ट्यातील लोकांना विविध कामांसाठी पुणे येथे जावे लागते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुणे येथील प्रवास नेहमीचाच झाला आहे. शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी तालुक्‍यातील नागरिक नेहमीच पुणे येथे जातात.\nतालुक्‍यातील पूर्व भागातील लोकांना पुणे येथे जाण्यासाठी पाथर्डीला यावे लागते. काहींना तर चक्क तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास खाजगी वाहनाने करावा लागतो. यामध्ये महिला व मुलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोनोशी ते पुणे बससेवा सुरू केल्यास जिरेवाडी, कोनोशी, निंबादैत्य नांदूर, कोरडगाव, कोळसांगवी, औरंगपूर ,तोंडोळी, फुंदे टाकळी या परिसरातील विविध गावांच्या प्रवाशांची सुविधा होणार आहे.\nनागरिक वेळेत निघून पुणे येथे वेळेत पोहोचून आपापली कामे करू शकतात. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे वेळोवेळी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोनोशी पुणे बस सेवा तत्काळ सुरू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/will-not-return-to-the-sp-but-to-prepare-for-the-rally-shivpal-yadav/", "date_download": "2019-01-20T20:49:21Z", "digest": "sha1:B4YUFQGLFD57XEIPODV365ZM4OUDZT4W", "length": 9638, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सपमध्ये परतणार नाही; मात्र हातमिळवणीस तयार : शिवपाल यादव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसपमध्ये परतणार नाही; मात्र हातमिळवणीस तयार : शिवपाल यादव\nलखनौ: समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यांनी स्वगृही परतण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत सपशी हातमिळवणी करण्यास ना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nशिवपाल आणि अखिलेश या काका-पुतण्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याने काही महिन्यांपूर्वी सपमध्ये यादवी निर्माण झाली. त्यातून शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष-लोहिया (पीएसपीएल) या नावाने स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.\nआता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापार��श्‍वभूमीवर, स्थिती अनुकूल बनल्यावर काका-पुतणे एकत्र येतील, असे भाकित अलिकडेच सपचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी केले. त्याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर शिवपाल यांनी सपमध्ये पक्ष विलीन करण्याची किंवा पुन्हा सपमध्ये परतण्याची शक्‍यता फेटाळून लावली. उत्तरप्रदेशात आमचा पक्ष मजमूब स्थितीत आहे. समविचारी पक्षांशी आघाडी झाली नाही तर आमचा पक्ष उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या सर्व 80 जागा लढवेल.\nआमच्या पाठिंब्याशिवाय केंद्रात पुढील सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखवला. अर्थात, भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शवली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-20T20:56:40Z", "digest": "sha1:E5LVQB4F32PEE434F3D7SLP76XJLUVHS", "length": 16847, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजकीय वातावरण तापायला सुरूवात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजकीय वातावरण तापायला सुरूवात\nदोन्ही राजेंसह भाजपचे कार्यकर्ते लागले तयारीला; शिवसेनेत शांततेचे वातावरण\nसातारा – लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून सातारा तालुक्‍यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रसिंहराजे या दोन राजांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे तर स्वबळावर निवडणूकीचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडून मात्र अद्याप कोणतीही तयारी होताना दिसून येत नाही.\nमागील निवडणुकीत दोन्ही राजेंचे मनोमिलन होते. त्यामुळे सातारा तालुक्‍यात निवडणूकीत फारशी चुरस झाली नाही. मात्र, नगरपालिकेच्या निवडणूकी दरम्यान मनोमिलन तुटले आणि तेव्हा पासून दोन्ही राजेंमध्ये संघर्षाच्या घटना घडण्यास सुरूवात झाली.\nतर नुकतेच साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खा.उदयनराजेंनी आ.शिवेंद्रसिंहराजेंचा केलेला आवर्जुन उल्लेख व त्यानंतर एका खासगी कार्यक्रमात त्यांची झालेली भेट पाहता पुन्हा एकदा मनोमिलन होणार का, असा प्रश्‍न देखील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करताना सावधानता बाळगताना दिसून येतायत. मागील विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणूकीनंतर आलेल्या अनुभवामुळे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी गाफील न राहता सातारा तालुक्‍यात आपले दौरे सुरू केले आहेत. आ.शिवेंद्रसिंहराजे गटाकडे पंचायत समिती असल्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे ह्या जमेच्या बाजू आहेत.\nतर खा. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीकडे पालिका असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे जाळे ह्या जमेच्या बाजू आहेत. अशा स्थितीत भाजप मागील निवडणूकीपासून सातारा शहरासह तालुक्‍यात शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. मागील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेले दिपक पवार यांना सातारा शहरातून मताधिक्‍य मिळाले होते व त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक देखील निवडून आणण्यामध्ये यश मिळाले.\nतेव्हापासून भाजपने शहरासह संपुर्ण तालुक्‍यात बुथ कमिट्यांच्��ा माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्यास सुरूवात केली आहे. सातारा तालुक्‍याचे तीन विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झाले आहे. त्यामध्ये साताऱ्यासह कोरेगाव आणि कराड-उत्तर मतदारसंघाचा समावेश झाला आहे. भाजपकडून साताऱ्यातून दिपक पवार, कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे तर कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे निवडणूकीची जोरदार तयारी करताना दिसून येतायत. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे सातारा तालुक्‍यातील भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पक्ष पाठबळ देत आहे. परिणामी सातारा तालुक्‍यात भाजपच्या रूपाने तिसरा पर्याय तयार होत आहे.\nया पार्श्‍वभूमीवर दोन्ही राजेंचे पुन्हा मनोमिलन होणार की काय, अशा देखील चर्चां सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राजे गटाचे कार्यकर्ते सावध पावले टाकत असले तरी दुसऱ्या बाजूला भाजपने तिन्ही उमेदवारांच्या निमित्ताने सातारा तालुक्‍याचा गड काबिज करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. तर दुसरा भाग म्हणजे, दोन्ही राजेंमधील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून लोकसभेसाठी खा. उदयनराजेंना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.\nत्याचाच भाग म्हणून सातारा दौऱ्यावर दोन वेळा आलेले मुख्यमंत्र्यांनी खा.उदयनराजेंचे आणि खा.उदयनराजेंनी सरकारच्या कामगिरीचे केलेले कौतुक हा देखील चर्चेचा विषय होताना दिसून येत आहे. तर स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडून मात्र अद्याप निवडणूकीच्या दृष्टीने कोणतीही तयारी होताना दिसून येत नाही. त्यामागे तालुक्‍यात न वाढलेले संघटन हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या केंद्रस्थानी दोन्ही राजे व भाजप हेच असणार की ऐनवेळी शिवसेना आपला झंझावात निर्माण करणार याकडे आता सातारा तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.\nतिघांच्या निमित्ताने भाजपचे राजेंसमोर आव्हान\nसन. 2009 च्या निवडणुकी दरम्यान सातारा तालुक्‍याचा काही भाग कोरेगाव व कराड-उत्तर मतदारसंघाला जोडला आहे. तेव्हापासून त्या मतदारसंघातून आ.शशिकांत शिंदे व आ.बाळासाहेब पाटील हे निवडून आले मात्र, त्यानंतर देखील दोन्ही आमदारांनी देखील सातारा तालुक्‍यातील राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी सातारा तालुक्‍यावर दोन्ही राजे गटाचा प्रभाव कायम राहिला. हे एका बाजूला चित्र असले तरी दु��ऱ्या बाजूला मात्र सातारा तालुक्‍यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपकडून दिपक पवार, महेश शिंदे व मनोज घोरपडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणूकीच्या निकालानंतरच सातारा तालुक्‍यावर दोन्ही राजे गटाचे वर्चस्व अबाधित राहणार की भाजप साताऱ्याचा गड ताब्यात घेणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.homewin88.com/mr/products/", "date_download": "2019-01-20T21:19:08Z", "digest": "sha1:X6KYIR4FJWYUT666UZFWMBAY4EW4N62K", "length": 8461, "nlines": 215, "source_domain": "www.homewin88.com", "title": "उत्पादने कारखाने | चीन उत्पादने उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nदंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे\nदंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे\n6.4OZ 181g मिंट चव पोकळी लढाई फ्लोराईड कुठल्या प्रकारे कमी आहे ...\nतेजस्वी अप 150g सुधारणा\nनैसर्गिक सक्रिय नारळीचे झाड चमकवण्याची 30g अप तेजस्वी दात ...\n100g तेजस्वी वर काळा कोळशाच्या टुथपेस्ट सक्रिय\n100g थंड मिंट दात टुथपेस्ट चमकवण्याची\n100g 90% नैसर्गिक मूळ पपई सेंद्रीय whitenin ...\nसाठी 100g समुद्र मीठ सेंद्रीय रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात स्वच्छ करण्याची पेस्ट ...\n100g सेंद्रीय नारळ विरोधी प्लेग टुथप���स्ट\n100g सेंद्रीय कोरफड टुथपेस्ट\n100g सेंद्रीय दालचिनी टुथपेस्ट\n100g सेंद्रीय आले टुथपेस्ट\n100g थंड मिंट दात टुथपेस्ट चमकवण्याची\n100g तेजस्वी वर काळा कोळशाच्या टुथपेस्ट सक्रिय\nडबल धागा दंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे निवडी\n50 मीटर अप तेजस्वी स्वच्छ दात दंत रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे\n30g वर तेजस्वी दात नैसर्गिक सक्रिय रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड ...\nकिमान 500 मिली विरोधी जिवाणू रिफ्रेश येत ...\n120ML अनेक रंगीत फ्लोराईड टुथपेस्ट व्यवहारज्ञान ...\n100 मिली lionk ब्रँड पांढरा दात स्वच्छ करण्याची पेस्ट\n70g हिरव्या पारदर्शक क्रिस्टल फळ मुले चव ...\n50g संत्रा पारदर्शक क्रिस्टल मुलाला दात स्वच्छ करण्याची पेस्ट\n6.4OZ 181g मिंट चव पोकळी लढाई फ्लोराईड ...\nसह 100g मूलभूत स्वच्छता प्रौढ पांढरा दात स्वच्छ करण्याची पेस्ट ...\n125ML विरोधी पोकळी पांढरा फ्लोराईड दात स्वच्छ करण्याची पेस्ट मिक्स ...\n150g फ्लोराईड मुक्त रिफ्रेश पांढरा दात स्वच्छ करण्याची पेस्ट\nथंड लाल सुधारणा खाल्ले\nथंड हिरव्या सुधारणा खाल्ले\nथंड काळा सुधारणा खाल्ले\nतेजस्वी अप 150g सुधारणा\nग्वंगज़्यू HONGHUI दैनिक तकनीक सह. लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल. Pricelist चौकशी\nमानवी वाढ संप्रेरक (HGH): तो हळू का ...\nवाढ संप्रेरक इंधन बालपण वाढ आणि आयुष्यभर उती आणि अवयव राखण्यासाठी मदत करते. तो वाटाणा आकाराच्या pituitary ग्रंथी द्वारे उत्पादित आहे - मेंदू पाया येथे. मध्यम वय मध्ये सुरुवात, तथापि, टी ...\n© कॉपीराईट - 2018-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/amaravati/", "date_download": "2019-01-20T21:31:33Z", "digest": "sha1:VJHER5YXTTHY2R55SKTIQ4QXWCTZ4EIV", "length": 7937, "nlines": 120, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Amaravati Recruitment 2018 Amaravati Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nअमरावती येथील जाहिराती - Amaravati Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Amaravati: अमरावती येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे १० जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ [SGBAU] येथे विविध पदांच्या ०२ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र वन विभागात [Maha Forest Department] वनरक्षक पदांच्या ९०० जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या २५१ जागा\n〉 भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मार्फत नाविक पदांच्या जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] महाराष्ट्र दुय्यम पूर्व परीक्षा ५५५ जागा\n〉 संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC-NDA] राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ३९२ जागा\n〉 विझाग स्टील [Vizag Steel] येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७७ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nअमरावती जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्��ाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/laxmi-pooja-things-not-to-do-on-diwali/", "date_download": "2019-01-20T21:17:31Z", "digest": "sha1:UYVOSQF77BFWF2RYXY5P2IHNSAEITPKU", "length": 16971, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ द���शातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nआज लक्ष्मीपूजन… लक्ष्मीमातेचा वास सदोदित आपल्या घरी असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही दिवसभरात खाली दिलेली कामे केली नाहीत, तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करू शकता.\n– दिवाळीच्या दिवसात जास्त वेळ झोपू नका. या दिवसात सकाळी लवकर उठल्याने लक्ष्मीदेवी सदैव प्रसन्न राहते.\n– संध्याकाळी झोपणे सहसा टाळावे. असे केल्याने लक्ष्मीदेवी नाराज होते.\n– दिवाळीच्या दिवसात कोणतेही व्यसन करू नका. दारू, सिगारेट, यांसारख्या अनेक व्यसनांपासून दूर राहिल्याने घरात शांती प्रस्थापित होते.\n– आपल्यापासून वयाने व मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवसात त्यांची सेवा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते.\n– दिवाळीच्या दिवसांत भांडण करू नका. भांडण केल्याने लक्ष्मीची अवकृपा होते.\n– घर नीटनेटके व साफ ठेवा. घराबाहेर तोरण लावा, शिवाय दाराबाहेर रांगोळी काढा. यामुळे तुमच्या घरात देवीदेवता सदैव प्रसन्न राहतील.\n– सणांच्या दिवसात रागावर निंयत्रण ठेवा. कोणालाही काहीही वाईट बोलू नका.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोहितचा शतकी झंझावात, ट्वेण्टी-20त झळकवले विक्रमी चौथे शतक\nपुढीलआदित्यनाथांमुळे बीसीसीआय अडचणीत, एका रात्रीत स्टेडियमचे नाव बदलले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या ल���कप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/495713", "date_download": "2019-01-20T21:38:43Z", "digest": "sha1:VTAYCYHHPX54R262ATNZPM764L5IURXF", "length": 11288, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वळसंग ग्रामपंचायतीचा नुसताच एलईडीचा झगमगाट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » वळसंग ग्रामपंचायतीचा नुसताच एलईडीचा झगमगाट\nवळसंग ग्रामपंचायतीचा नुसताच एलईडीचा झगमगाट\nजत तालुक्यातील वळसंग येथील ग्रामपंचायतीकडे गावच्या विकासकामांसाठी पैसे उपलब्ध नसल्याची ओरड करणाऱया ग्रामपंचायतीकडे उधळपटटी करण्यासाठी मुबलक पैसा असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व वापरण्याच्या पाण्यासाठी व गावातील गटारीसाठी रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत ओरड करीत आहेत. मात्र आवश्यक असणाऱया कामांकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीने गावात एलईडी दिव्यांचा झगमगाट व निकृष्ट दर्जाचे पेव्हिंग ब्लॉक गरज नसलेल्या रस्त्यावर बसवून गावच्या पैशाची चक्क उधळपटटी केली आहे.\nगावात गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने गावामध्ये दुर्गंधी पसरली आहे. व गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गावापासून एक ते दोन किलोमीटर नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी, गटारी व रस्ते बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगणाऱया ग्रामपंचायतीने चौका चौकात एलईडी दिवे बसवून नुसताच दिखावा केला आहे. वास्तविक या एलईडी दिव्यांची कोणतीही आवश्कता नव्हती. उलट या उजेडाचा उपयोग रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनाच होत आहे. एलईडी दिव्यामुळे त्यांची आयतीच सोय झाली आहे. स्टँन्ड चौक, ग्रामपंचायत चौक, केंचराय्या मंदिरासमोर, समाजमंदिरासमोर या ठिकाणच्या विदयुत खांबावरील चांगले असणारे व पुरेशे उजेड देणारे जुने बल्ब असतानाही एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. काही ठराविक कारभारांच्या लाभासाठी हा उदयोग करीत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत आहे.\nगावातील सावकार गल्ली, केंचराय्य मंदिर ते दलित वस्ती हे रस्ते अत्यंत खराब झाले असून रस्त्यावर मोठया प्रमाणात खडडे पडले असल्याने सांडपाणी थांबून दुर्गधी पसरली आहे. डांसांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या रस्त्याची दुरूस्ती, सांडपाण्यासाठी गटारी, पिण्यासाठी पाण्याची सोय करण्याचे सोडून गरज नसताना गावाचा विकास दाखविण्यासाठी मारूती मंदिर ते केंचराया मंदिर, ग्रामपंचायत ते पाटील चव्हाण गल्लीत दर्जेदार गटारीची बांधकाम न करता निकृष्ठ दर्जाचे पेव्हिंग ब्लॉक बसविल्याने नागरिकांना सांडपाण्यातून रस्ता काढत असताना पेव्हिंग ब्लॉकवर पाय देताना पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. पेव्हिंग ब्लॉकचे निकृष्ठ दर्जाचे काम करून अक्षरश: विकास निधीची वाट लावली असल्याची माजी सरपंच शंकर टिळे यांनी तक्रार करून ग्रामपंचायतीच्या निकृष्ठ कामाचे पितळ उघडे पाडले आहे.\nगावात जी विकास कामे केली आहेत तर काही कामे चालू आहेत त्याचा दर्जाही सुमार आहे. पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या आगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजुनी चांगल्या दर्जाची गटारी बांधून सांडपाण्याची सोय करण्याची गरज होती. तसेच पिण्यासाठी मुबलक पाणी, दर्जेदार गटारी, गावातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे करण्याची गरज असतानाही ग्रामपंचायतीने अशा एलईडीच्या झगमगाटावर पैशाची उधळपटटी करीत आहे. जनतेच्या पैशाची ही एक प्रकारची उधळपटटीच आहे. मात्र केवळ टक्केवारीवर डोळा ठेवून असणाऱया गेंडयाच्या कातडीच्या कारभारांना गावच्या विकासाचे सोयरसुतक नाही. आवश्यकता नसतानाही लावलेल्या एलईडीच्या बल्बच्या विज बिलाचा भार हा जनतेवरच पडणार आहे यात शंका नाही. सांडपाण्याने माखलेले रस्ते, पडलेले खडडे, एलईडी बल्बच्या उजेडात आणखीन उटून दिसणार आहेत. सावकार गल्लीतील केंचराय्या मंदिरास��ोरील दलित वस्ती गावातील अनेक रस्त्यावरील सांडपाणी खडडे नागरिकांना व्यवस्थित दिसावेत व अडखळून घसरून पडू नयेत यासाठीच की काय ग्रामपंचायतीने एलईडी दिव्यांची सोय केली असावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.\nतासगाव पंचायत समितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता\nसरकारविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार : सोलापूर दणाणले\n…अन्यथा सहकारमंत्र्यांना जिल्हय़ात फिरू देणार नाही\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-to-support-secular-candidates-to-avoid-secular-votes/", "date_download": "2019-01-20T22:02:06Z", "digest": "sha1:7ROHZZE3UTQZKIWG2GY42FYAD7FFZ5Y4", "length": 8162, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा’\nविधान परिषद निवडणूकीसाठी निर्णय\nमुंबई: या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.\nमहाराष्ट्रामध्ये २५ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत धर्मनि���पेक्ष मताचे विभाजन होऊन याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nकोकण विभाग विधान परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला, मुंबई शिक्षक विधान परिषद मतदार संघात लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट) चे उमेदवार कपील पाटील, मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघात शेकापचे उमेदवार अॅॅड.राजेंद्र कोर्डे व नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदार संघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)चे उमेदवार संदीप बेडसे यांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे.\nतरी मित्र पक्षांच्या या उमेदवारांना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या – भुजबळ\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी…\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/crime-case-filed-against-maid-in-pune/", "date_download": "2019-01-20T21:49:13Z", "digest": "sha1:WV7I6SJKGCXM5RF3IL5LJDGETEKRZGPK", "length": 8638, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जात लपवून ‘सोवळे’ मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा; पुरोगामी पुण्यातील प्रकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजात लपवून ‘सोवळे’ मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा; पुरोगामी पुण्यातील प्रकार\nमहिलेवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल\nपुणे:–ब्राह्मण महिला असल्याचे बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद व्यक्ति डॉ मेधा खोले अस त्यांच नाव क़सून त्या हवामान विभागाच्या माजी संचालिका आहेत.\nप्रकरण नक्की काय आहे\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nविजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला…\nडॉ. खोले यांच्याघरी दरवर्षी गौरी-गणपती बसतात त्यासाठी त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी ब्राह्मण महिला हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक महिला आली. तिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेच्या घरीही खोले यांनी जाऊन चौकशी केली. तेथेही तिने आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले. या महिलेने खोले यांच्या घरी २०१६ बरोबरच यंदाही गौरी-गणपती आणि आई- वडिलांच्या श्राद्धाच्या विधीचा सोवळ्यात स्वयंपाक केला. मागील दोन वर्षामधे संबंधित महिलेने सहा वेळा अशा प्रकारे खोले यांच्याकडे स्वयंपाक केला.\nखोले यांच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनी महिला ब्राह्मण नसल्याचे खोले यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा खोले यांनी महिलेच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली, त्या वेळी ती ब्राह्मण नसल्याचे समजले. खोले यांच्या घरी सोवळ्यासाठी सुवासिनी ब्राह्मण महिलाच आवश्यक असते. असे असताना तुम्ही खोटे का सांगितले, अशी विचारणा खोले यांनी महिलेकडे केली. त्यामुळे काय होते, असे प्रश्न संबंधित महिलेने विचारले आणि ती त्यांच्या अंगावर धावून आली. तिने धार्मिक भावना दुखावल्या, १५ ते २० हजारांचे नुकसान केल्याचे खोले यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nविजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर\nराष्ट्रवादीत सनातन्यांची घुसखोरी, जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे…\nभीमा-कोरेगाव प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/who-will-win-the-battle-of-palghar-by-election-voting-tomorrow/", "date_download": "2019-01-20T21:49:47Z", "digest": "sha1:6SMHBVJMRDX6NU2DH5V4L6HQDPVDRWR4", "length": 6793, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार? उद्या मतदान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार\nपालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना व भाजप नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले. आजवर कधी न पाहिलेला शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्ष पालघरमध्ये पहायला मिळाला. राजकीय स्वार्थासाठी मित्र कशे शत्रू होतात हे राज्याने नाही तर देशाने अनुभवले. ३ आठवड्यांपासून शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उतरले. मात्र काल (शनिवारी) सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nशिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटतांना पकडून व व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात विजयी षटकार खेचला. मुख्यमंत्री अहंकारी आहेत, भेसळीचे रक्त, भगवे रक्त अश्या प्रकारे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर शाब्दिक वार केले. पालघर मध्ये उद्या मत���ान होणार असून शिवसेनेचा विजयी षटकार यशस्वी ठरेल कि भाजप आपला विजयी घोडदौड सुरु ठेवेल कि भाजप आपला विजयी घोडदौड सुरु ठेवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3466/", "date_download": "2019-01-20T21:02:49Z", "digest": "sha1:SNI7KV5QVFW343ETHAGIT3TVWDEJ36Y5", "length": 23320, "nlines": 138, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा???", "raw_content": "\nतुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nAuthor Topic: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nतुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nआता तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nप्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो.\n\"मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू\" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य.\nएकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे दुसर्‍या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात..\nतां��ड्या मुलींना सगळ्याच मुली स्पर्धक वाटतात. त्यामुळे इतर मुलींनी वाढवलेले केस हे आपल्याला ऊपटण्यासाठीच आहेत अशी त्यांची समजुत असते. लग्नानंतर तांबड्या बायकांना आपला नवरा म्हणजे एक ढोल वाटतो. त्याने जराजरी आजूबाजूला बघितले तरी त्या आपल्या ढोलाची चामडी तापवून, लाटण्याने बडव बडव बडवतात.\nदोन तांबडे कधीही एकत्र राहू शकत नाहीत. चुकूनही जर अशी कल्पना कोणाच्या डोक्यात आली तर \"जानी दुश्मन\" सारखे चित्रपट जन्माला येतात \nते रोज जीमला जातात आणि मुलीला इम्प्रेस करण्यासाठी यांच्या गळ्यात वाघाचं नख असलेली जाडी चेन, मनगटाला एक सोन्याचा साखळदंड आणि हातात २०-२५ हजाराचा मोबाईल सर्रास दिसतो. तांबड्यांसारखे भडक नसले तरी या भगव्यांचा मूड नेहमी बदलत असतो. कधी ज्वालामुखीसारखे तप्त तर कधी संत्र्यासारखे थंड असतात. असे बरेच भगवे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अंगाने मजबूत असले तरी मनाने हे तेव्हढेच हळवे असतात. मुलगी पटावी यासाठी ते मारुतीला सांगड घालतात आपलं नशीब आजमावायचं असेल तर कुठल्यातरी बाबाला त्यांच्यासमोर भोंदू म्हणून पहा. पुढची जबाबदारी मात्र माझी नसेल.\nएखाद्या प्रेमी त्रिकोण असलेल्या हिंदी पिक्चरला जाताना जी एक तास फक्त मेकअप करेल आणि सिनेमा चालू असताना तोच मेकअप हुंदके देऊन रडून पुसून टाकेल ती १०१ टक्के नारिंगी नार होय. अशा या शेंदरी मुली डोक्याने दगड असतात. सहाजिकच त्या सुंदर असतात. त्यांचा प्रेम करणे हाच उद्योग असतो. काही वाक्य टाकायची असतील तर त्या हिंदीत बोलतात. \"तुमपे मैने जितना प्यार किया उतना और कोई नही कर सकता\" वगैरे वगैरे. या भगव्या मुली दिवसातुन चार-पाचदा तरी \"दिलके तुकडे\" वगैरे करत असतील.\nदोन भगवेही एकत्र संसार करू शकत नाहीत.\nमुळातच मुळमुळीत असलेल्या पिवळया प्रेमींच सगळं काही गुपचूप असतं. हे पिवळे प्रेमी एकमेकाला भेटायच्या अशा काही जागा शोधून काढतात की बास रे बास.\nपिवळ्यांना थापा मारायची भलतीच सवय असते. म्हणजे त्यामागे त्यांचा काही वाईट हेतू नसतो, पण कोणाला आपलंस करून घ्यायला त्यांच्याकडे फारसे उपाय नसतात. \"मी तुला सोन्याने मढवेन\", \"मी फक्त तुझाच आहे\" अशी वाक्य या पिवळ्यांना कोणी शिकवीत नाही.\nदोन पिवळे सुखाने एकत्र नांदू शकतात कारण दोन्ही जणं दुसर्‍याच्या भल्यासाठीच थापा मारत असतात. एखादी थाप पचली नाही तरी फ��रसा फरक पडत नाही, दुसरी थाप तयारच असते \nबर्‍याच कारणांमुळे बदनाम झालेला हिरवा, प्रेमाच्या बाबतीत मात्र वेगळाच आहे. हिरवे प्रेमी गडद पण शांत असतात. त्यांना भांडण करायला आवडत नाही. आपल्या प्रेमीची चेष्टा करायला त्यांना प्रचंड आवडतं. त्यांना नाटकात काम करायलाही खूप आवडतं. गावातलं उत्सवाचं नाटकं असो, कुठल्या कंपनीचं नाटक असो किंवा खरं खुरं आयुष्य असो.\nहिरव्या मुली रुसव्या फुगव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रेमजीवनातली पन्नाशी नुसती रुसण्यात जाते. त्या कशावरूनही रुसू शकतात. \"त्याचा\" दिवसातून चारदाच फोन येणे, त्याने दुसर्‍या मुलीकडे बघणे, पहिल्या भेटीची तारीख विसरणे, नवर्‍याने आपल्या माहेरच्या कुत्र्याचा वाढदिवस विसरणे, त्याने त्याच्या आईची स्तुती करणे यासारख्या घोर अपराधांना क्षमा नसते. त्यांना समजावता समजावता हाराकिरी पत्करलेल्या अनेक तरुणांना अभ्यास, नोकरी, व्यवसाय यांसारख्या अत्यंत वाईट सवयी लागल्याचे मी खूपदा पाहिले आहे.\nदोन हिरवे आपोआपच एकत्र येतात. एकाने चेष्टा करणं आणि दुसर्‍याने रुसून बसणं यातच त्यांच प्रेम बहरतं \nनिळे प्रेमी बर्फासारखे थंड आणि पाण्यासारखे चंचल असतात. त्यांना आपण कवी आहोत अशी पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायला ते कविता लिहितात आणि त्याला किंवा तिला वाचावयास भाग पाडतात. प्रत्येक कवितेत तु, तुला, तुझसाठी, ओठ, प्राण, फुला, भ्रमर असे नवकवींनी ओरबाडलेले शब्द १००% दिसतात. मग समोरच्यालाही \"वा काय छान कविता आहे\" असं झक मारत म्हणावं लागतं. बरं आणि हा कवितेचा खडा लागला तर लागला, नाही तर तोच ऊचलून दुसरीकडे मारायचा.\nदोन निळे शक्यतो कधी कवी सम्मेलन भरवत नाहीत \nपारवा रंग तुम्ही कधी पाहिला आहे का पारवे प्रेमीही असेच अदॄश्य असतात. ते एखाद्यावर प्रचंड प्रेम करतात पण ती व्यक्ती समोर आली कि तोंडाला टाळं लागतं.\nम्हणजे अशांना शाळेत वर्गातली एखादी मुलगी आवडते. शाळा झाली की तीच मुलगी ज्युनीयर कॉलेजला जाते. हा पण तिथेच दाखला घेतो. मग तिचे मित्र वाढू लागतात. पण \"तिने एकदा माझ्याकडे बघून स्माईल दिली\" यात त्याचं अख्खं वर्ष जातं. मग बारावी होते आणि ती सिनियर कॉलेज, मेडीकल किंवा इंजिनीरिंगला जाते. आपला हिरो मात्र बारावीतल्या मार्कांमुळे परत बारावी किंवा दुसर्‍या कुठल्याशा \"क्ष\" कॉलेजात ��ातो. खूप प्रयत्न करून तो तिचा नंबर मिळवतो, रिप्लाय येत नसूनही रोज मेसेज फॉरवर्ड करतो, पण तिला मात्र रोज कॉल करणारा कोणी भेटलेला असतो. पण याचं मात्र प्रेम काही कमी होत नाही. मित्रांबरोबर त्याला \"ती\" किती आवडते, फक्त हेच तो बोलतो. त्याचे मित्रही पारवेच असतात त्यांनीही कधिही न केलेल्या \"अरे, तिला सिनेमाला येतेस का विचार\", \"तिला कॉफी साठी भेट की\" किंवा \"अरे डायरेक्ट विचारून टाक... हाय काय नी नाय काय..\" अशा काही टिप्स देतात आणि स्वत:चा विरंगुळा करून घेतात. हा मात्र त्या सगळ्या गोष्टींचा सिरिअसली सिरिअस विचार करतो. असेच दिवस सरकत जातात आणि एक दिवस तिच्या साखरपुड्याची खबर कळते. काही दिवसांनी लग्नही होतं. \"मै बस उसे खुष देखना चाहता हूं\" हा डायलॉग कोणा पारव्यानेच लिहिलाय यात काही शंका नाही. काही दिवसांनी त्याला दुसरी कोणी \"आवडवावी\" लागते पण तिला मात्र तो कधीच विसरत नाही.\nदोन पारवे आपणहून एकत्र येणं म्हणजे दोन लाजाळुच्या फांद्यानी एकमेकाला जोरात टाळी देण्यासारखं झालं. त्यामुळे पारवे एकत्र येण्यासाठी कोणा कॅटॅलिस्टची गरज लागते. पारव्यांचं एकत्र येण हे कोणा माणसामुळे किंवा घटनेमुळेच होऊ शकतं. म्हणूनच \"लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात\" यावर त्यांचा सोईस्करपणे विश्वास असतो.....\nजांभळ्यांचं प्रेम एकदम extreme असतं. प्रेमासाठी किंमती भेट देणे हे त्यांना आपलं कर्तव्यच वाटतं. दुकानात गेल्यावर ते प्रत्येक गोष्टीची पहिल्यांदा किंमत बघतात, मग सगळ्यात महाग वस्तू शोधून ती विकत घेतात आणि आपल्या मित्रांना आपण तिच्यासाठी किती \"हज्जार\" खर्च केले हे अगदी दिमाखाने सांगतात. त्यांना टापटीप रहायला आवडतं. ते अत्यंत आतल्या गाठीचे असतात. तांबड्यांसारखे धर की मार अशी पद्धत नसते. भगव्यांसारखे ते मजबूतही नसतात त्यामुळे ते diplomatically दुसर्‍याची वाट लावतात. पिवळ्यांसारखं भलत्याच ठिकाणी गुपचुप प्रेम करायला त्यांना आवडत नाही. एकांत हवा असेल तर ते कुठल्यातरी शांत पण भारी रेस्टॉरंटमधे जातात. हिरव्यांसारखी आपल्या प्रेमाची चेष्टा करायलाही त्यांना आवडत नाही आणि गंमत म्हणून कधी केलीच तर ते लगेच \"Just Kidding\" म्हणून पुढचे रुसवे फुगवे टाळतात. निळ्यांसारखी कविता करायला जमत नसली तरी चांगली कविता त्यांना नक्कीच ओळखता येते. अशी कुठली कविता त्यांना मिळाली तर ती कविता ते ति��ा किंवा त्याला फॉरवर्ड करतात. बस.. पारव्यांसारखे ते लाजरे नसतात. कोणी आवडलं की त्या व्यक्तीला ते डायरेक्ट विचारुन टाकतात.\nदोन जांभळ्याचं एकत्र रहाणंही कठीण असतं. दोन जांभळे बर्‍याचदा प्रथम एकत्र येतात पण दोघेही extremist असल्याने भांडणं होतात. जांभळ्यांचं निळ्यांशी चांगलं पटतं कारण निळे शांत असतात. आठवड्यातून एकदा कविता वाचावी लागते एव्हढाच काय तो प्रोब्लेम....\n\"घरचा वैद्य\" सारखी पुस्तकं वाचताना जसं प्रत्येक आजारातलं एकतरी लक्षण आपल्यात आहे असं वाटतं किंवा सगळ्या राशींचं भविष्य वाचताना...\"अरे, मला असा अनुभव येतोय\" असं वाटतं, तसं जर हे प्रेमाचे रंग वाचताना तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही पांढरे प्रेमी आहात.\nकाही पांढरे, प्रेमाचे सगळे रंग वापरुन संसाराचं छान चित्र बनवतात किंवा काहीजण जसे सगळे रंग मिळून पांढरा रंग होतो तसे कोरेच रहातात. प्रेमाची रंगपंचमी खेळूनही जर समोरचा \"हो\" म्हणत नसेल तर मग असे पांढरे मगाचच्या कवितेत हे शेवटचं कडवं जोडतात....\nकेले जरी हे सगळे, तुझसाठी तरी मी परका\nरंगलो रंगात सार्‍या, तरिही कागद मी पांढरा |.....\nआता तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nतुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nRe: तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\nतुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/products/n-boc-dolaproine/", "date_download": "2019-01-20T21:24:05Z", "digest": "sha1:DBCQOAZVPJKSG3V6S5QZDQLN5NQW5QNS", "length": 17893, "nlines": 207, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "रॉ एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस 120205-50-7) एचपीएलसीएक्सएक्सएक्स% | आसाओ", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n/ उत्पादने / आर आणि डी रेगेंटस् / एन-बोक-डोलाप्रोईन (120205-50-7)\nरेटिंग: वर्ग: आर आणि डी रेगेंटस्\nएएसएआरओ सीजीएमपी नियमन आणि ट्रॅक करण्यायोग्य गुणवत्ता नियंत्रण प्रणाली अंतर्गत, एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस 120205-50-7) च्या ग्राम ते जनसंपर्क व संचयित क्षमतेसह उत्पादन क्षमता आहे.\nइन-बॉक-डोलाप्रोईन (120205-50-7) मूलभूत वर्ण:\nबिल्ट गुणधर्म: 182 डिग्री सेल्सियस (डिसक.)\nस्टोरेज तापमान: 4 ° C, नायट्रोजन अंतर्गत स्टोअर\nसमानार्थी शब्द: ((2R, 3R) -3 - ((एस) -1- (टर्टबूटोक्सीकार्बनिल) पायरोलिडिन-2-yl) -3-Methoxy-2-Methylpropanoic एसिड; डॉलप्रोलिन; एन-बोक-डॉलापाrolिन; (2R, 3R) -बीओसी-डॉलाप्रोईन; एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस एक्सएनएक्स-एक्सNUMएक्स-एक्सएमएक्स); (120205R, 50R) -7 - ((एस) -एक्सएनएनएक्स- (टर्ट-ब्यूटोक्कोर्बोनील) पायरोलिडिन-2-yl) -3-Methoxy- 3-Methylpropanoic ऍसिड (डीएपी); एन-बोक-डोलाप्रोलिन ऍसिड; एन-बोक-डॉलापाrolिन (के मीठ) (एन-बोक-डीएपी-के मीठ) (फ्री ऍसिड)\n2. एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस 120205-50-7) वापर:\n(2R, 3R) -बीओसी-डोलाप्रोईन हे एटाइनोप्लास्टिक एजंट, डोलास्टॅटिन 10 चे β-methoxy-γ-amino acid घटक आहे.\nबेलीस-हिलमॅन प्रतिक्रियाद्वारे एन-बोक-डॉलाप्रोईनचा एक सोपा आणि स्टिरियोसेलेक्टीव्ह संश्लेषण\nया संपर्कात आम्ही एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस 120205-50-7) (डीएपी) चे स्टिरिओलेक्लेव्हिव एकूण संश्लेषण नोंदवतो, एंटिनोप्लास्टिक पॅन्टॅपॅप्टाइड डोलास्टॅटिन 10 मधील एमिनो ऍसिड अवशेष. आमची धोरण एन-बॉक-प्रोलिनाल आणि मिथाइल अॅक्रिलेट दरम्यान बाईलिस-हिलमॅन प्रतिक्रियांवर आधारित आहे, त्यानंतर एस्टर फंक्शनचे डाइएस्टेरोसेलेक्टीव्ह डबल बांड हायड्रोजनेशन आणि हायड्रोलिसिस.\nN-boc-dolaproine च्या एकूण संश्लेषणासाठी एक साधे आणि स्टिरिओसेलेक्टिव दृष्टिकोन वर्णन केले आहे. संश्लेषण बेलीस-हिलमॅन रिऍक्शनच्या वापरावर आधारित आहे आणि 27% च्या एकूण उत्पन्नासह चार चरणात पूर्ण झाले.\nIII. एन-बोक-डोलाप्रोईन (सीएएस एक्सएमएक्स-एक्सNUMएक्स-एक्सNUMएक्स) एचसीएमएल\nचौथा. एएसएआरओ पासून एन-बोक-डॉलाप्रोईन कसा खरेदी करावा\nआमच्या ई-मेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा चौकशी प्रणाली, किंवा ऑनलाइन स्काइप ग्राहक सेवा प्रतिनिधी (सीएसआर)\n2.To आपला चौकशी संख्या आणि पत्ता प्रदान करण्यासाठी.\n3.Our CSR आपल्याला कोटेशन, पेमेंट टर्म, ट्रॅकिंग क्रमांक, डिलीव्हरी मार्ग आणि अंदाज आगमन तारीख (एटीए) प्रदान करेल.\n4.Payment केले आणि माल 12 तासात बाहेर पाठविले जाईल (10kg आत ऑर्डरसाठी).\n5.गुप्त प्राप्त झाले आणि टिप्पण्या द्या.\nआपले आवडते उत्पादन ब्लॉग पहा:\nवजन कमी करण्यासाठी क्लेनब्यूटोरॉलचा उपयोग कसा करावा Nandrolone / nandrolone फायदे साठी वापरले पावडर काय आहे\nसंबंधित उत्पादने बद्दल अधिक तपशील,येथे क्लिक करण्यासाठी आपले स्वागत आहे.\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\n\"एन-बोक-डोलाप्रोईन (120205-50-7)\" चे पु���रावलोकन करणारे प्रथम व्हा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nआर आणि डी रेगेंटस् (40)\nबॉडेनोन पावडर सीरीज (4)\nमेटेनोलोन पावडर मालिका (2)\nनँड्रोलोन पावडर सीरीज (8)\nटेस्टोस्टेरोन पावडर मालिका (18)\nट्रॅनबॉलेन पावडर मालिका (6)\nEstradiol पावडर मालिका (8)\nसेक्स वर्धन हार्मोन (12)\nचरबी कमी पावडर (32)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nजगातील 8 सर्वात प्रभावी स्त्रीमित्र औषध पाउडर\nजगातील सर्वोत्तम 10 बेस्ट - सेल्स्ंग वजन कमी होणे पाउडर परिशिष्ट\nअल्झायमरचा औषध जेएक्सएनजीएक्सएक्स: अ पॉवरेंट कर्क्यूमिन व्युत्पन्न जेएक्सयूएक्सएक्स न्यूरोट्रॉफिक कम्पाउंड\nफायनलिपरासॅटच्या 7 बेस्ट नेटूट्रोपिक्स (स्मार्ट ड्रग्स)\nबल्क मध्ये टेस्टोस्टेरोन एन्थेट पावडर खरेदी करा\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\n01 / 17 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\n01 / 08 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\n12 / 27 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\n12 / 18 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/squash-player-aditya-are-finals-115916", "date_download": "2019-01-20T22:31:32Z", "digest": "sha1:T7NJSVC5MGF4X73KFNF7OPHTKXINMTI3", "length": 10594, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Squash player Aditya are in finals स्क्वॅशपटू आदित्य अंतिम फेरीत | eSakal", "raw_content": "\nस्क्वॅशपटू आदित्य अंतिम फेरीत\nरविवार, 13 मे 2018\nआठव्या मानांकित स्पेनच्या ह्युगो वॅरेला याला 11-9, 4-11, 11-2, 11-2 असा धक्का दिला. मुंबईकर आदित्यने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.\nचेन्नई - भारताचा स्क्वॅशपटू आदित्य जगतापने अमेरिकेतील लॉंग आयलंडमधील सिटी व्ह्यू ओपन पीएसए वर्ल्ड टूर स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली असून आतापर्यंत तिन्ही फेऱ्यांत मानांकित प्रतिस्पर्ध्यांना हरवून सनसनाटी निकाल नोंदविला आहे. त्याने आठव्या मानांकित स्पेनच्या ह्युगो वॅरेला याला 11-9, 4-11, 11-2, 11-2 असा धक्का दिला. मुंबईकर आदित्यने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.\nमुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने तृतीय मानांकित तृतीय मानांकित ईजिप्तच्या अहमद होस्नीला, दुसऱ्या फेरीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या स्पेन्सर लव्हजॉयला हरविले होते. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर बोट्‌स्वानाच्या ऍलिस्टर वॉकर याचे आव्हान असेल. वॉकरला पाचवे मानांकन आहे.\nडिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन\nतिरुचिरापल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी आज तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्‌घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\nलोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक\nपुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...\nपुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने \"वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\n‘फायजर’ने औरंगाबादेतून गाशा गुंडाळला\nऔरंगाबाद - औ��धनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-marathi-news-ded-college-no-admission-maharashtra-news-56623", "date_download": "2019-01-20T22:14:08Z", "digest": "sha1:5VSKXSJYCV7YNZTJK36A4R7I3YYJDGRR", "length": 18417, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news marathi news ded college no admission maharashtra news धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास | eSakal", "raw_content": "\nधुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास\nशनिवार, 1 जुलै 2017\nअध्यापक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमासाठी एकेकाळी अर्ज मिळणे देखील दिव्य असणाऱ्या धुळे जिल्ह्यात आता अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nधुळे - अध्यापक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमासाठी एकेकाळी अर्ज मिळणे देखील दिव्य असणाऱ्या धुळे जिल्ह्यात आता अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nधुळे जिल्ह्यात एकेकाळी डीएडच्या प्रवेश अर्जासाठी संघर्ष करावा लागत होता. नंतर तो व्यवस्थित भरून दाखल करण्यासाठीही कसरत करावी लागत होती. एवढे करूनही प्रवेशात क्रमांक लागतो की नाही, याची धास्ती होती. मात्र गुरूजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 2 हजार 160 जागांपैकी केवळ 114 अर्ज मान्य झाले आहेत. डीएड अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यंदाच्या डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी अखेरची तारीख होती. आज (शनिवार) सहा वाजेपर्यंत अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शासकीय कोट्याच्या मराठी माध्यमास���ठी 1 हजार 580 जागा आहेत. व्यवस्थापन कोट्यातील मराठी माध्यमासाठी 530 तर उर्दू माध्यमाच्या 50 अशा एकूण 2 हजार 160 जागा आहेत. केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात डीएडचा पसंतीक्रम घसरल्याचे चित्र आहे. राज्यातील 14 हजार डीएड विद्यालयांमधील 90 हजारच्या आसपास जागांच्या प्रवेशासाठी कोणी विचारणा देखील करत नसल्याची परिस्थिती आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये डीएडबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.\nनोकरीसाठी संघर्ष हेच निरुत्साहाचे कारण\nडीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी गुरूजी बनतात. मात्र नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा \"सीईटी' देणे अनिवार्य असते. दरम्यान सीईटी भरती प्रक्रियेवेळी संस्थाचालकांची अपेक्षापूर्ती करताना होणारी दमछाक होते. अशा काही कारणांमुळे विद्यार्थी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागल्याचे मानले जात आहे. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त लग्न पत्रिकेत डीएड मिरवण्यासाठीच पदवी घेऊन काय फायदा, अशी खिल्ली उडविली जात असल्याचे डीएडकडे पाठ फिरविण्यात येत आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य काही अभ्यासक्रमांकडे आकर्षित होत असल्याने ते गुरूजी बनण्यास नाखूष दिसत आहे.\nशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मागील दहा वर्षात दरवर्षी 80 हजारांच्या आसपास विद्यार्थी डीएडची पदविका घेऊन बाहेर पडले आहेत. पण त्या तुलनेत नोकऱ्या उपलब्ध झालेल्या नाहीत. गेल्या सात-आठ वर्षात शासनामार्फत शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही.\nडीएड विद्यालयांच्या वाट्याला वनवास\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत बारावी कला, वाणिज्य, विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा अध्यापक शिक्षण पदविका डीएड अभ्यासक्रम चालविला जातो. अल्प काळातील कोर्स, उत्तम वेतन यामुळे अनेक वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. शासकीय संस्थांची भरती प्रक्रिया प्रवेश परीक्षेद्वारे करण्यात आली. त्यातच गत दोन वर्षांत या प्रवेश परीक्षाही झाल्या नाहीत. झाल्यात त्यांचा निकालही अत्यल्प असल्याने संधी देखील हिरावल्या जात असल्याने यासह अन्य काही कारणांमुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जागांच्या तुलनेत केवळ चार ते पाच टक्के प्रवेश होण्याची शक्‍यता विद्यालये सांगत आहेत. नाशिक विभागातील 180 च्या आसपास अध्यापक विद्यालयांतील सहा हजार 654 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारच मिळत नसल्याने अध्यापक महाविद्यालयानवर संक्रांत कोसळली आहे.\nआतापर्यंत 114 अर्ज मान्य केले आहेत. विद्यार्थ्यांचा ओढा मेडिकल, इंजिनिअरींगसह इतर क्षेत्राकडे ओढा असल्याचे दिसते. तेथे नंबर लागला नाही तर इकडे प्रवेश प्रकिया वाढण्याची अधिक शक्‍यता आहे. तुलनेत प्रतिसाद कमी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन प्रवेश घ्यावा.\n- डॉ. विद्या पाटील, प्राचार्या, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, (डाएट) धुळे\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\nमुक्त शाळेच्या दिशेनं (डॉ. वसंत काळपांडे)\nमहाराष्ट्र सरकारनं ओपन एसएससी बोर्ड सुरू करायचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्तानं \"होमस्कूलिंग'च्या परंपरेचीही एक प्रकारे सुरवात होणार आहे....\n‘गुणां’ना संधी (रेणू दांडेकर)\nअनेक पालकांना ‘फॅक्‍टरी स्कूलिंग’ नको वाटतं आणि त्यामुळं ‘होम स्कूलिंग’चा ते विचार करतात. मात्र, याची दुसरी बाजू अशी, की तेवढा वेळ देणं, अप्रत्यक्ष...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/ibps-clerk-recruitment-7883-posts-03-10-2017.html", "date_download": "2019-01-20T21:31:49Z", "digest": "sha1:WRWPUGQTKKBE76U4MIZHNALQZ2AHHJL2", "length": 6788, "nlines": 108, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत लिपिक पदांच्या ७८८३ जागा", "raw_content": "\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत लिपिक पदांच्या ७८८३ जागा\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत लिपिक पदांच्या ७८८३ जागा\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मार्फत लिपिक पदांच्या ७८८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.\nवयाची अट : ०१ सप्टेंबर २०१७ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]\nपूर्व परीक्षा दिनांक : ०२, ०३, ०९ व १० डिसेंबर २०१७ रोजी\nमुख्य परीक्षा दिनांक : २१ जानेवारी २०१८ रोजी\nमहाराष्ट्र : ७७५ जागा\nऑनलाइन अर्ज दिनांक : १२ सप्टेंबर २०१७ पासून\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 October, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अ��ियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-psi-recruitment-322-posts-04-07-2017.html", "date_download": "2019-01-20T21:27:05Z", "digest": "sha1:QV55NQ5OW7X4MF2IFA2PH7SBPBR7F3CC", "length": 7269, "nlines": 106, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जुलै २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-२०१७\nशैक्षणिक पात्रता : पदवीधर व ०४ वर्षे नियमित सेवा किंवा १२ वी उत्तीर्ण व ०५ वर्षे नियमित सेवा किंवा १० वी उत्तीर्ण व ०६ वर्षे नियमित सेवा\nवयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी ३५ वर्षे [मागासवर्गीय - ४० वर्षे]\nपरीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]\nपरीक्षा दिनांक : १० सप्टेंबर २०१७ रोजी\nपरीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नांदेड, अमरावती व नाशिक\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 July, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ���१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2013-BatataLagwad.html", "date_download": "2019-01-20T21:12:57Z", "digest": "sha1:EJ5AHTXPTVRH2ZSGCSZJM5L24HA645PY", "length": 31635, "nlines": 61, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - बटाटा लागवडीचे तंत्रज्ञान", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nभाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मुळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यात बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यातील आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.\nपोषक द्रव्ये व आहारातील महत्त्व : १०० ग्रॅम खाण्यायोग्य बटाट्यामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.\nपोषक द्रव्य : पाणी - ७४.७ ग्रॅम , प्रोटिन्स - १.६ ग्रॅम, सिन्ग्ध पदार्थ - ०.१ ग्रॅम , खनिजे - ०.६ ग्रॅम , तंतूमय पदार्थ - ०.४ ग्रॅम, कर्बोहायड्रेटस -२२.६ ग्रॅम , मॅग्नेशियम -२०० ग्रॅम, कॅल्शिअम -१०.०० ग्रॅम , ऑक्झॉंलिक आम्ल - २०.०० ग्रॅम , निकोटॉंनिक आम्ल - १.२ ग्रॅम , व्हिटॅमेन 'सी' -१७.०० ग्रॅम , फॉस्फरस - ४०.०० मि. ग्रॅम, लोह - ०.७ मि. ग्रॅम, सोडियम -११.०० मि. ग्रॅम पोटॅशियम - २४७.० मि. ग्रॅम, तांबे - ०.२० मि. ग्रॅम, गंधक -३७.० मि. ग्रॅम, क्लोरिन -१६.०० मि. ग्रॅम, रिबोक्लोव��हिन - ०.०१ मि. ग्रॅम, व्हिटॅमेन 'अ' -४०.०० आय. यू. कॅलरिज - ९७.०\nमहत्त्व : बटाट्यातील स्टार्चचा उपयोग कपड्यातील डाग घालविण्यासाठी करतात. बटाट्याच्या सालीच्या पाण्यात नवीन साडी भिजविल्यास रंग जात नाही व साडी, कपडे कडक राहतात. बटाट्याच्या फोडी करून चेहऱ्यास लावल्यास त्वचा मऊ राहते.\nबटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून, आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व 'ब' आणि ' क' भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. तसेच हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने हाताळल्यास अल्यावधीत अधिक पैसा मिळवून देणारे पीक आहे. तसेच गरिबांनाही बटाटा खाणे परवडते. त्यामुळे बटाट्याची गरज (मागणी) दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु उत्पादन अधिक झाल्यास महारष्ट्रामध्ये शीतगृहाची पुरेशी सोय नसल्यामुळे माल एकाच वेळी बाजारात येऊन भाव पडण्याची शक्यता असते. अशा वेळी सुलभ तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याचे महत्त्व तसेच निरनिराळे प्रक्रिया पदार्थ यांचा सखोल अभ्यास करता सुशिक्षित बेरोजगारांच्या सतत भेडसावणाऱ्या समस्येवर मात करता येऊन बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया प्रकल्प उभारून पैसा मिळविता येतो.\nबटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र १३ लाख हेक्टर असून उत्पादन २३६ लाख टन आहे. देशाच्या मानाने महारष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र फारच कमी १६०० हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे.\nमहारष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. अवेळी पडणाऱ्या पावसाने ताण दिल्यास अथवा प्रमाणापेक्षा जास्त पडल्यास पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते.\nरब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावस���ळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.\nमहाराष्ट्र राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ४० ते५० क्विंटल एवढी कमी आहे. त्यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे, यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, योग्य लागवड पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. याचे अनुभव खेड तालुक्यामध्ये तसेच सातारा, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहेत.\nबटाट्याच्या पाणी : महाराष्ट्रामध्ये कुपरी चंद्रमुखी कुपारी शिंदुरी, कुपरी ज्योती, कुपरी जवाहर या वाणांच्या लागवडीची शिफारस केली आहे. या वाणांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.\n१) कुपरी चंद्रमुखी : या जातीची झाड मध्यम उंचीचे व जोमदार वाढणारे असते. भुमीगत खोड अखूड असते. बटाटे आकर्षक लांबोळे व मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. गर मळकट पांढरा व पिठूळ असतो. या जातीचे बटाटे व्यवस्थित साठवता येतात. या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवसांचा असून एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन मिळते.\n२) कुपरी शिंदुरी : या जातीचे झाड उंच व उभे वाढते. बटाटे मध्यम आकाराचे गोल व काळसर रंगाचे असतात. डोळे मध्यम खोल असतात. गर फिक्कट पिवळा, मेणचट असतो. फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. ही जात पाने मुरडणाऱ्या (लिफ कर्ल) रोगास प्रतिकारक आणि करपा (लेट ब्लाईट) या रोगाला मध्यम प्रतिकारक आहे.\nया जातीचा कालावधी ११० ते १२० दिवसांचा असून उत्पादनास चांगली म्हणजे एकरी ९० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.\n३) कुपरी ज्योती :हा संकरीत वाण अधिक उत्पादन देणारा व करपा रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचे बटाटे मळकट पांढऱ्या रंगाचे व लांबोळे असतात. साठवणुकीत या बटाट्याची प्रत चांगली राहते. एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन मिळते.\n४) कुपरी जवाहर (जे. एच. २२२) : हा संकरीत वाण अधिक उत्पादन देणारा व करपा रोगाला प्रतिरोधक आहे. बटाटा मोठा ते मध्यम आकाराचा, लांबट गोल असून सालीचा रंग फिकट पांढुरका व चकचकीत असतो. महाराष्ट्रात या जातीचे उत्पादन चांगले मिळते.\n५) पुखराज : ह्या वाणाचा बटाटा मोठा, कापताना आवाज न होणारा वेफर्ससाठी उत्तम असल्याने अधिक उत्पादन घेऊन वेफर्स कंपन्यांना माल विकण्यासाठी शेतकरी या वाणाचा वापर करू लागले आहेत. या वाणापासून उत्पादन, दर्जा चांगला मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने ह्या वाणाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.\nहवामान : महाराष्ट्रामध्ये अधिक पावसाचा प्रदेश वगळता अधिक उत्पादनाच्या दृष्टीने थंड हवामान बटाट्यास पोषक ठरते. साधारणपणे पीक वाढीच्या काळात दिवसाचे तापमान २१ डी. से. ग्रे. पेक्षा कमी असावे. बटाटे चांगले पोसण्यासाठी जमिनीचे तापमान १६ ते २० डी. सें.ग्रे. असावे. यापेक्षा जास्त तापमान असल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होऊन उत्पादनात घट येते. दिवसाचे तापमान ३२ अंश से. पेक्षा जास्त असल्यास बटाटे कमी लागतात.\nखरीप हंगामासाठी १५ जून ते १५ जुलैच्या दरम्यान लागवड करावी. उशीरा लागवड झाल्यास उत्पादनात लाक्षणीय घट येते.\nरब्बी हंगामात बटाटा लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. म्हणजे बटाटे पोसण्यासाठी डिसेंबर - जानेवारीतील थंड हवामान अनुकूल ठरते.\nजमीन : बटाटा हे कंदमुळवर्गीय पीक असल्याने मध्यम, पाण्याच उत्तम निचरा होणारी, रेती किंवा पोयटायुक्त जमीन निवडावी. अशा जमिनीमध्ये बटाट्याचे चांगले पोषण होऊन रंग व आकार चांगला येतो. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जास्त प्रमाणात क्षारता चोपण व पाणी साचून राहणाऱ्या जमिनी बटाट्यास अयोग्य आहेत.\nपूर्व मशागत : उन्हाळी पीक काढल्यानंतर जमिनीची २५ ते ३० सें.मी. खोल नांगरट करून काही दिवस जमीन तापू द्यावी. नंतर कुळवाच्या एक ते दोन पाळ्या देऊन एकरी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलोच्या २ बॅगा द्याव्यात. नंतर एक पाणी देऊन सऱ्या पाडाव्यात.\nहिरवळीचे खत म्हणून जमिनीत ताग गाडणे हे रब्बी हंगामातील बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फायद्याचे आढळून आले आहे. तसेच सोयाबीन, भुईमूग किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोतही कायम टिकून राहतो.\nबेणे निवड : प्रमाणित केलेले कीड व रोगमुक्त बेणे निवडावे. सरकारी यंत्रणेकडून खात्रीशीर असे पायाभूत (फाऊंडेशन) वापरावे किंवा राष्ट्रीय बीज निगम (नॅशनल सिडस कापोरेशन) यांच्याकडून खरेदी करावे.\nबटाटे पुर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुटलेले. ठेंगणे जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत. अंधारातील जागेत चांगले वाढलेले कोंब लागणीनंतर वाळतात. शितगृहात बेणे ठेवलेले असल्यास ते लागणीपुर्वी ८ ते १० दिवस हवेशीर जागी, मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी पसरवून ठेवावेत. साधारणपणे बटाटे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे ५ सेंमी व्यासाचे संपूर्ण (न कापलेले) साधारणत: अंड्याच्या आकाराचे लागवडीसाठी वापरणे फायदेशीर ठरते. मोठ्या आकाराचे लागवडीसाठी वारपणे फायदेशीर ठरते. मोठ्या आकाराचे बेणे बटाटे असल्यास त्याच्या फोडी २५ ते ३० ग्रॅम वजनाच्या, त्यावर २ ते ३ डोळे राहतील अशा पद्धतीने फोडी कराव्यात. फोडी करत असताना विळा तसेच तेथील जागा जंतू विरहीत करणे फार महत्त्वाचे आहे. कापलेल्या फोडी १० ते १२ तास सुकवून नंतरच लागवड करावी.\nबेणे प्रक्रिया : एकरी ८ ते १० क्विंटल बेणे पुरेशे होते. बेणे प्रक्रियेसाठी २०० लि. च्या बॅरलमध्ये १०० लि. पाणी घेऊन त्यामध्ये जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम घेऊन त्या द्रावणामध्ये ५०० ते ७०० किलो पर्यंत बॅरलमध्ये बसेल या प्रमाणे थोडे थोडे ५ ते १० मिनीट भिजवून बाहेर काढून सुकवून लागवडीसाठी वापरावे.\nबेणे ५०० ते ७०० किलोहून अधिक असल्यास त्याच बॅरलमधील द्रावणात पुढील प्रत्येकी ५०० किलो बेण्याच्या प्रक्रियेसाठी ५०० मिली जर्मिनेटर आणि २५० ग्रॅम प्रोटेक्टंटचा वापर करावा.\nलागवडीची पद्धत : बटाटा लागवडीसाठी २ फुटाची सरी पडून त्यामध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर बटाट्याची लागवड करावी आणि लगेच सारी फोडून घ्यावी. म्हणजे बटाट्याच्या खाप्यावर वरंबा व वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होईल. हिवाळ्यातील लागवड ही जमीन ओलावून वाफशावर करावी आणी उगवण झाल्यानंतर पाणी द्यावे.\nखत व्यवस्थापन : बटाटा हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. पालाशयुक्त खते वाढीस पोषक ठरतात. रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. बटाट्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर लागवडीपुर्वी एकरी १०० किलो आणि लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी ५० किलो द्यावे.\nआंतर मशागत : बटाटा पिकास लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी खांदणी करून भर द्यावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो. सेलॅनीन या द्रव्यामुळे असा बटाटा खाण्यास निरूपयोगी ठरतो. कारण तो लवकर शिजत नाही आणि तो भाग कडसर लागतो. त्यामुळे अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो.\nतसेच मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते. तसेच जमिनीखाली लागलेले लहान - लहान बटाटे पोसण्यास मदत होते.\nपाणी व्यवस्थापन : बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.\nकीड व रोग : बटाटा उगवून आल्यानंतर मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी आळी या रसशोषणाच्या किडींचा प्रादुर्भाव होतो.\nत्याचबरोबर बटाट्यामध्ये मर, करपा, तांबेरा, बांगडी (Ring Disease) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.\n१) हिरवे बटाटे : उभ्या पिकातील बटाटे उघडे पडून त्यावर सुर्यप्रकाश व ऊन पडल्यामुळे हिरवा रंग येतो. असा बटाटा खाण्यास निरुपयोगी ठरतो.\n२) हॅलो हार्ट : जादा खते व पाणी दिल्यास वाढ भरमसाठ होऊन या विकृतीचे प्रमाण आढळते. असा बटाटा आतून पोकळ राहतो व सडतो.\n३) ब्लॅक हार्ट : काढणीनंतर साठवणीच्या वेळी बटाटा उन्हात राहिल्यास जास्त उष्णतेमुळे आतमध्ये काळसर पडत जातात. त्यामुळे बटाटा सावलीत ढीग करून ठेवावा.\nवरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.\nफवारणी : १) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २५० लि.पाणी.\nकाढणी : साधारणपणे बटाटे ९० ते १०० दिवसांत काढणीस येतात. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत, ५ - ६ दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो. बटाटा काढणीसाठी लाकडी नांगराचाही वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतात. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवावेत. बटाटे बाजारात पाठविणे शक्य नसल्यास शितगृहात साठवावेत. काही शेतकरी, शितगृहाची सोय नसल्यास आरणीमध्ये साठवतात.\nउत्पादन : एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते.\nप्रक्रिया उद्योग : बटाट्याचे अधिक उत्पादन झाल्यास बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया पदार्थ तयार करून विकणे फायद्याचे ठरते. हरियाणामध्ये अशा प्रकारचे उदा. वेफर्स उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आपल्या भागामध्येही राजगुरूनगर येथे वेफर्स. पापड, चिप्स, कीस तयार करण्याचे कुटीर उद्योग आहेत. ज्या मुली व महिलांनी चौथी ते आठवीतून अनेक कारणांनी शाळा सोडलेली आहे. अशांनी या निरनिराळ्या कुटीरोद्योगासाठी थोडेसे भांडवल गुंतवल्यास काही प्रमाणात आर्थिक प्रश्न सोडविता येणे शक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-maratha-kranti-morcha-53246", "date_download": "2019-01-20T21:35:21Z", "digest": "sha1:BXFAKDK2PDYTZN266MLVXXKHFZ7LTZIB", "length": 14003, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news maratha kranti morcha ऑगस्ट क्रांतिदिनी धडकणार मुंबईत मराठा क्रांती मोर्चा | eSakal", "raw_content": "\nऑगस्ट क्रांतिदिनी धडकणार मुंबईत मराठा क्रांती मोर्चा\nशनिवार, 17 जून 2017\nऔरंगाबाद - राज्यातच नव्हे, तर परदेशात मोर्चा काढूनही मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने एकवटण्याची हाक देण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट क्रांतिदिनी औरंगाबादेतून सुरू झालेला क्रांती मोर्चाचा झंझावात येत्या नऊ ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारा हा क्रांती मोर्चा इतिहास घडवेल, अशी भावना राज्य समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली; तसेच रविवारी (ता. 18) नाशिक येथे राज्यव्यापी बैठक होणार आहे.\nराज्य समन्वय समितीची आज औरंगाबाद येथे बैठक झाली. ���्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाला एकत्र जोडण्याचे काम केलेले आहे. येथील मोर्चाच्या माध्यमातून शांतता आणि संयमाची अलिखित आदर्श आचारसंहिता राज्यभर, देश आणि विदेशात गेली. त्याचे समाजाने अनुकरण करून मूक मोर्चातूनही आपली ताकद दाखवून दिली. प्रत्येक तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चातून केलेल्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने पावले उचलली गेली नाहीत. उलट समाजात फूट पाडण्याचे काम केले. गेल्या सहा जूनला शिवराज्याभिषेकदिनी रायगड येथे शपथ घेत मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी समाजाने एकमुखी निर्धार व्यक्‍त केला. त्यानुसार राज्यभरात मुंबईतील महामोर्चाची तयारी केली जात असल्याची माहिती येथे देण्यात आली.\nकोपर्डीत 13 जुलैला क्रांतिज्योत\nदरम्यान, येत्या रविवारी नाशिक येथे औरंगाबाद रोडवर झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मोर्चाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. न्याय मिळत नाही, तोपर्यंत विविध प्रकारच्या आंदोलनांद्वारे जागरुकता निर्माण केली जाईल. त्यानंतर एकत्र झालेला समाज मुंबईतील मोर्चात उतरेल. 13 जुलैला नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे राज्यातील मराठा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक क्रांतिज्योतीला श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर मोर्चाच्या तयारीला वेग येईल, असे महिला समन्वयक सुचिता जोगदंड, रेखा वाकडे, किरण महेश काळे, मीनाक्षी डायगव्हाणे यांनी सांगितले. या वेळी विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nसात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार\nपिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/farmers-made-their-own-canal-118166", "date_download": "2019-01-20T22:04:56Z", "digest": "sha1:7GD7XMFJ4CUFLUWFZDU7VHTGAD3C54UA", "length": 13427, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The farmers made their own canal शेतकर्‍यांनी स्ववर्गणीतुन ओढ्याचे केले खोलीकरण | eSakal", "raw_content": "\nशेतकर्‍यांनी स्ववर्गणीतुन ओढ्याचे केले खोलीकरण\nसोमवार, 21 मे 2018\nयेवला- तालुक्यातील अंगुलगाव येथील आठ शेतकर्‍यांनी स्वत: वर्गणी करुन ९० हजार रुपये जमवले. या पैशातुन गावाजवळील ओढ्याचे ५०० मिटर खोलीकरण केले. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी आडले जाऊन ६० एकर जमिन ओलीताखाली येणार आहे.\nयेवला- तालुक्यातील अंगुलगाव येथील आठ शेतकर्‍यांनी स्वत: वर्गणी करुन ९० हजार रुपये जमवले. या पैशातुन गावाजवळील ओढ्याचे ५०० मिटर खोलीकरण केले. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी आडले जाऊन ६० एकर जमिन ओलीताखाली येणार आहे.\nपंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी येथे भेट देऊन या कामाची पहाणी केली. येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत पाण्याचे महत्व ओळखून पाणी आपल्या जमीनीत जास्त मुरले पाहिजे तरच येणार्‍या पिढीला पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी जिथे पाणी अडवता येईल तिथे पाणी अडवून भुगर्भाची भुजल पातळी वाढवण्यासाठी येथील प्रभाकर साबळे, भागवत साबळे, सवित्राबाबा जानराव, राजकुमार जाधव, नवनाथ लांडगे, पांडुरंग लांडगे, राजाराम जाधव, काळु जाधव, दत्तात्रय जाधव या आठ शेतकर्‍यांनी एकत्र येत स्वत: ९० हजार वर्गणी जमा करुन येथील ओढ्याचे ५०० ते ६०० मिटर खोलीकरणाचे व दुरुस्तीचे काम केले.\nखोलीकरण मुरुम लागेपर्यंत केल्याने परकुलेशन चांगल्या प्रकारे होऊन येथील क्षेत्रातील विहिरींचा पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढणार आहे. याच ओढ्यावर सिमेंट बांध असून याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी गायकवाड यांच्याकडे केली आहे. बंधारा दुरुस्त केल्यास पाणी गळती थांबवणार आहे.\nअंगुलगाव येथील आठ शेतकरी बांधवांनी स्वत: ९० हजार रुपये वर्गणी जमा करुन मोठे जलयुक्तचे काम केले आहे. येणार्‍या पिढीला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे या शेतकरी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो. या शेतकर्‍यांप्रमाणेच इतर शेतकर्‍यांनी आपल्या शेताजवळ जलयुक्तचे काम उभे करावे.\n- प्रविण गायकवाड, सदस्य, पंचायत समिती येवला\nएकाच विहिरीवर २४ टॅंकर भरतांना नाकीनऊ\nयेवला - विहीर एक,पाणीभरण्यासाठी साधने दोन अन टँकर तब्बल २४..अशी विचित्र स्थिती असल्याने टॅंकर भरण्यासाठी चालकांना दिवसभर प्रतीक्षा करण्याची वेळ येत...\nमाधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nमनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या पार्थिवावर मनमाडच्या...\nश्रीकांतचा येवल्याच्या फेटा मास्टर ब्लास्टरच्या डोक्यात बसतो तेव्हा\nयेवला - क्रिकेटच्या देवाचा अकस्मातपणे फोन यावा अन त्यांनं म्हणावं की, श्रीकांत मला तुला भेटायचं आहे, मुंबईला बंगल्यावर ये... हे वाक्यच जणू काही...\nमांजरपाडासह टोपे स्मारकाला चालना देण्यासाठी गडकरींना साकडे\nयेवला : सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करावा तसेच येथील नियोजित तात्या टोपे स्मारक उचित जागी व्हावे व कामाला गती...\n��ूमिहीन आदिवाशी झाले ३० हजार एकराचे मालक\nयेवला - वर्षानुवर्षे कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना वाटप करण्यासह त्यांना वनहक्क प्रमाणपत्र पट्टे देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झाली आहे....\nपालखेडचे पाणी मिळणार फक्त मनमाड व येवल्यासाठीच.\nयेवला - अंदरसुल परिसरात पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या भागातील वितरीका ४५ ते ५२ च्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saralvaastu.com/marathi/vaastu-book/", "date_download": "2019-01-20T20:54:21Z", "digest": "sha1:36CYPOZLNV3U5XBA67DHPXLW53RH7F6V", "length": 21614, "nlines": 161, "source_domain": "www.saralvaastu.com", "title": "सरळ वास्तु पुस्तक | Vastu Book in Marathi - Saral Vaastu", "raw_content": "आमच्या बद्दल | अभिप्राय | नेहमी विचारलेले प्रश्न\nप्रवेश द्वार व मुख्य द्वार\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nतुम्ही जीवनाशी सम्बंधित काही समस्यांचा सामना करताय का *आरोग्य शिक्षण नोकरी विवाह नाते-संबंध संपत्तीव्यवसायमला कोणतीही समस्या नाही\nआम्ही तुम्हाला कॉल करू शकतो का * होय, त्वरित कॉल कराहोय, 3 दिवसांच्या आत कॉल करा नाही, मी कॉल करेन नाही, कॉल नका करू\nदर दिवशी 20 भाग्यशाली विजेत्यांना विनामूल्य सरळ वास्तु ई-बुक मिळेल.\nया पुस्तकाच्या माध्यमातून आधीपासूनच दुःखीकष्टी असलेल्या एकत्रित सामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळेल कारण स्वयंघोषित विद्वानांमुळे, दुर्देवाने कधीही न मिळालेली अशी अती प्रलंबित व अपेक्षित अशी समृध्दी आणि जीवनात अधिक धन मिळण्याच्या मोहाने वास्तुमध्ये सुधारणा व पुर्ननिर्माण करण्याच्या नावावर दिलेल्य��� सूचनांच्या अंमलबजावणीमुळे वाजवीपेक्षा जास्त खर्च केल्या कारणाने सामान्य जनता जास्त दुःखी होते.\nगुरूजींचे ध्येय हे आहे की ` पीडित किंवा त्रासलेल्या लोकांपर्यंत ‘ पोहोचून त्यांना सरळ वास्तुच्या निकषांकडे वळविता येईल. ` कोणत्याही प्रकारची संरचनात्मक मोडतोड नाही, ना ही कोणते प्रमुख मोठे बदल आणि ना ही कोणते पुर्ननिमाण ‘ हा आमचा विक्रीसाठीचा आगळावेगळा मुद्दा ( U.S.P. ) आहे. मी माझ्या प्रयत्नांना तेव्हाच फलदायी समजेन जेव्हा मी लोकांच्या उदास व खिन्न अशा जीवनात थोडेसे परिवर्तन करण्यास पात्र होईन.\nवास्तु हा शब्द पुरातन काळापासून आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्याला वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आपले पूर्वज वापरत असलेल्या काही पद्धती आजही चालत आलेल्या आहेत.\n२. सरळ वास्तुचा परिचय\nवास्तु किंवा वास्तुशास्त्र म्हणजे काय हे माहित आहे. परंतू सरळ वास्तु म्हणजे काय असा विचार मनात येईल. सरळ हा एक संस्कृत शब्द आहे. बर्याच भाषांमध्ये हा शब्द सरळ असाच वापरतात.\n३. सरळवास्तुशास्त्राचे वैज्ञानिक विश्लेषण\nवास्तुशास्त्र ही अंधश्रध्दा नव्हे. ही एक वैज्ञानिकतेच्या भक्कम पायावर उभी असलेली कला आहे. सरळ वास्तु म्हणजे माणूस भोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन जगण्याची एक कला आहे.\n४. ईशान्य दिशेच्या मुख्य दरवाजाचे वैज्ञानिक दृष्टिने स्पष्ट चित्रण\nवास्तुतील मुख्य दरवाजा हा वास्तुमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या पहिल्या प्रकरणात आपण या मुख्य दरवाज्याच्या बाबतीत किती गैरसमजुती बाळगून आहोत आणि ही कोणालाही माहित\n५. वास्तुचे माणसाच्या जन्म-मृत्यूशी असणारे नात\nमी वाचल्याप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यातील वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तु ठीक नसेल तर घराच्या मालकाचा नक्की मृत्यू होणार असे लिहिले आहे. आणखी एका पुस्तकात घराच्या मध्यभागात\n६. स्वत:चे घर आणि भाड्याचे घर या दोन्हीला सरळ वास्तुचा उपयोग करणे शक्य आहे.\nलोकांना आणि आजच्या वास्तुतज्ञांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. जे कोण भाड्याच्या घरात किंवा भाड्याच्या वास्तुत व्यवसाय करतात त्यांची भरभराट झाली नाही का\n७. देवघर ईशान्य दिशेला नसेल तर ….\nहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे…देव कुठे आहे माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये मी हा प्रश्न श्रोत्यांना ��िचारतो तेव्हा\n८. मुख्य दाराच्या दिशेचे महत्व\nहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे… देव कुठे आहे प्रचलित वास्तुच्या पुस्तकांनी प्रत्येकाच्या मनात उत्तर किंवा पूर्व भागात\n९. ईशान्य भागात शौचालय असल्यास त्याचे फायदे आणि तोटे\nदिशेतील प्रत्येक वास्तुशास्त्रच्या पुस्तकात ईशान्यदिशेला शौचालय असू नये, असल्यास घरच्या मालकाला मृत्यू संभवतो असे लिहिले आहे. मी सांगत आलोय असे\n१०. स्वयंपाकघरासाठी योग्य जागा\nया विषयाबद्दल आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. पूर्वी आपल्या पूर्वजांनी घरे बांधली तेव्हा त्या सर्वांनी आग्नेय दिशेला स्वयंपाकघर ठेवले होते. का ही\n११. ईशान्य स्थानाबद्दल वैज्ञानिक विश्लेषण\nया विषयाबद्दल प्रत्येक प्रचलित वास्तुशास्त्रच्या पुस्तकात ईशान्य दिशेला भार असेल तर कुटुंबात खूप त्रास होतो असे लिहिलेले असते. भार का असू नये असे विचारले तर\n१२. घरच्या यजमानांना नैऋत्य दिशाच श्रेष्ठ आहे का\nप्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या यजमानांचे शयनगृह म्हणजे झोपण्याची खोली नैऋत्य दिशेला असणे चांगले हे आम्ही मान्य करतो. परंतु सरळ वास्तुप्रमाणे तसे नसेल\n१५. एल (L) व टी (T) जंकशन समोर घर नसावे का …..\nप्रचलित वास्तुशास्त्राच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असू नये हे मीही मान्य करतो. पण एकवेळ असले तर … त्याने घरातल्यांचा मृत्यू संभवेल असे लिहिले आहे. परंतु\n१६. देवळाच्या समोर असलेल्या घरातही सुखाने आणि आनंदाने राहता येईल.\nअनेक वास्तुतज्ञांनी लिहिलेल्या वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देवळाच्या सावली घरावर पडू नये असे लिहिलेले असते व ते सल्लाही तसाच देतात. देवळाची सावली घरावर\n१७. एका सरळ रेषेत तीन दरवाजे असतील तर त्यांनी होणारे परिणाम\nया बद्दलही बर्याच वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तुशास्त्रातील पंडितांनी लिहिले आहे. परंतु तुम्ही तीन दरवाजे का असू नयेत असे विचारले तर त्यांचाजवळ उत्तर\n१३. कूपनलिका (बोरवेल) ईशान्य दिशेला नसून इतर असल्याचा परिणाम\nहा एक मुख्य विषय असल्याने प्रत्येक जण त्यासाठी ईशान्य दिशाच निवडताना दिसतात. इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. एक वेळ ईशान्य दिशा\n१४. घराच्या आवारातील फाटक ईशान्य दिशेच्या कोपऱ्यातच असावे का….\nकिती तर�� लोक राहत्या घराच्या आवारातील फाटक तोडून ईशान्य दिशेच्या कोपर्यात घालतात. याचे कारण काय अशी चौकशी केली तर वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये ईशान्य\n१८. स्त्रिया जाड होण्याचे टाळण्यासाठी सरळ वास्तुकडून सरळ उपाय\nकितीतरी ठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमात श्रोते, त्यात विशेषत: स्त्रिया, बर्याच वेळा आमच्या वास्तुचा परिणाम आमच्या शरीरावर होतो का असा प्रश्न विचारतात. या\n१९. विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्याला सरळ वास्तुची देणगा\nमी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला जन्म तारखेप्रमाणे चार चांगल्या दिशा व चार वाईट दिशा असतात. हे विद्यार्थांनाही लागू पडते. विद्यार्थ्यांनी आपल्याला लाभणार्या\n२०. तरुणींच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्णारंभाला सरळ वास्तुची देणगा\nसर्वसाधारणपणे सर्वजण लग्नासाठी मुलगी दाखवताना मुलीला उत्तर व पूर्व दिशेला तोंड करुन बसण्याची प्रथा पाळतात. अनेक वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या बद्दल\n२१. वास्तुबद्दल काही सल्ले आणि सूचना\nप्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील जिना (स्टेअरकेस) घराच्या मध्यभागी असू नये. त्यातील पायर्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात, ईशान्य\n२२. सरळ वास्तु शास्त्रामध्ये इमारतीच्या आराखडयाचे महत्व\nसरळ वास्तु शास्त्रामध्ये कोणतीही इमारत खाली दिलेल्या आकारामध्ये बनवू नये. जर अशी इमारत बनवली तर त्यात राहणार्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.\n२३. आपल्या महान भारत देशाच्या वास्तुचे महत्त्व\nमी या विषयाबद्दल काय सांगावे, काय लिहावे असा गोंधळून गेलो आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातील वास्तुपंडितांनी लिहिलेल्या वास्तुपुस्तकांमध्ये भारत\n२४. घराच्या बाहेरच्या दोषाचा प्रभाव व सरळ वास्तुचे महत्त्व\nचित्रात दिसतात तशी घराच्या मुख्य दरवाज्या समोर झाडे नसावीत. एकवेळ असतील तर झाडे तोडायची गरज नाही. सरळवास्तुच्या सुलभ उपायांनी बदल घडवून आणता येईल.\n२६. सरळ वास्तु प्रमाणे नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून दिला जाईल\nआधी बांधलेल्या घराची तोडफोड न करता, बदल न करता, सरळ वास्तु वापरात आणून क्रांती केलेल्या संस्थेने नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून देण्याचे धिटाईचे नवे पाऊल\n२५. सरळ वास्तुनुसार दिवाळी या सणाचे महत्त्व\nआपल्या संस्कृतीचे जतन ��रणे हे सर्व सण-वार साजरे करण्यामागचे मूलभूत कारण आहे. या विविध सणावारांमुळेच आपली संस्कृती जिवंत ठेवणे साध्य झाले आहे. प्रत्येक सणाचे एक\nआमच्या विषयी अभिप्राय नेहमी विचारलेले प्रश्न संपर्क करा नियम आणि अटी\nसी जी परिवार ग्रुप\nश्री गुरुजी सरळ जीवन सरळ परिवार सामाजिक उपक्रम\nसरळ अँप सरळ फ्लोअर प्लॅनर मॅट्रिमोनी मॅरेज ब्लॉग जॉब सर्च\nस्वयंपाकघर शयनकक्ष अध्ययनाची खोली पूजा घर शौचालय व स्नानगृह\nदुकान हॉटेल कार्यालय रुग्णालय उद्योग कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था\nविवाह आरोग्य संपत्ती करिअर शिक्षण\nउत्तर उत्तर-पूर्व पूर्व दक्षिण-पूर्व दक्षिण दक्षिण-पश्चिम पश्चिम उत्तर पश्चिम\nमूलाधारा स्वादिष्ठना मणिपूरा अनाहत विशुद्ध अंजना सहस्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T22:09:50Z", "digest": "sha1:ZZFFVWYOJSTMDQ7MGHKQKBO4AAYBJLQX", "length": 12067, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही मिळणार लाभ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही मिळणार लाभ\nमहापालिकेकडून धोरण निश्‍चित : अनेक कुटुंबांना होणार फायदा\nपुणे – महापालिकेच्या सेवेत असताना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही आता अनुकंपा तत्त्वावर महापालिका सेवेत नोकरी आणि इतर लाभ मिळणार आहेत. याबाबत शासनाकडून कार्यपद्धती निश्‍चित केलेली असताना महापालिकेकडील विभाग प्रमुख तसेच कर्मचाऱ्यांना माहितीच नसल्याने याची अंमलबजावणी केली जात नव्हती. ही बाब लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी याबाबतची कार्यपद्धती निश्‍चित केली आहे.\nमहापालिकेतील काही कर्मचारी पालिका सेवेत असताना अचानक बेपत्ता झाले आहेत. अनेक वर्षे उलटूनही त्यांचा काहीच ठावठिकाणा त्यांच्या कुटुंबीयांना लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वारसांना महापालिका सेवेत अनुकंपा तत्त्वावर घ्यावे तसेच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मिळणारे लाभ मिळावेत, यासाठी पालिकेकडे विचारणा केली जात आहे. मात्र, याबाबतची योग्य ती माहिती नसल्याने अनेक विभाग प्रमुख हात वर करतात. शिवाय या नातेवाईकांना वेगवेगळ्या विभागात माहितीसाठी उंबरे झिजवावे लागतात. त्या���ंतरही त्यांच्या हाती काहीच पडत नाही. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या लाभांसाठीची कार्यपद्धती निश्‍चित केली आहे.\nअशी आहे नवीन कार्यपद्धतीची नियमावली\nनवीन कार्यपद्धतीनुसार, इंडियन एव्हिडन्स ऍक्‍टच्या कलम 108 नुसार, शासकीय कर्मचारी बेपत्ता झाल्याच्या दिनांकापासून पुढे 7 वर्षे कालवधी लोटल्याशिवाय, तो मृत्यु पावला असे समजता येणार नाही. त्यामुळे कर्मचारी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी एका महिन्यात तक्रार केलेली असल्यास त्या महिन्यात कार्यालयात कर्मचारी आलेला नसल्याच्या दिनांकापासून ही सात वर्षे मोजली जातील. कर्मचारी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी वर्तमानपत्रे तसेच परिचित व्यक्तींच्या माध्यमातून जाहीर प्रकटन द्यावे. कायद्याने अभिप्रेत अन्य मार्गांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सक्षम न्यायलात व्यक्ती मृत म्हणून घोषित करण्यास अर्ज करावा. न्यायालयाने मृत घोषित केल्यास, संबंधित जन्म-मृत्यू कार्यालयाकडून मृत्यूचा दाखला प्राप्त करून तो सादर करावा. जर मृत्यू झाल्याचे न्यायालयाने घोषित केलेले प्रमाणपत्र असेल, तर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी अर्ज करता येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशी प्रकरणे उद्‌भवल्यास संबंधित कुटुंबीयांना तातडीने या निर्णयाची माहिती द्यावी, असेही या धोरणानुसार विभाग प्रमुखांना कळविण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/(-marathi-goshti-marathi-katha-marathi-gosht-)/t2659/", "date_download": "2019-01-20T22:05:48Z", "digest": "sha1:FMQHMARZ5HWOIFE55JVKIQNL4PSN2KXV", "length": 2845, "nlines": 63, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:- Marathi Goshti love story", "raw_content": "\nएक हृदयस्पर्शी प्रेमकथा:- Marathi Goshti love story\nएक मुलगा तिच्या GF\nएके दिवशी तो एक SMS RECIVE\nकरतो पण न वाचताच झोपतो......\nदुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन\nकि काल रात्री तिची मुलगी कार\nअपघातात मरण पावली ....\nतो मुलगा फोन मधील SMS\nवाचतो.....\"DEAR PLEASE तुझ्या घरासमोर\n♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ...\"\nपण तो कमनशिबी मुलगा\nतिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥\nयावरून मला तुम्हाला एवढाच\nकरणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....\nकारण ती व्यक्ती आपल्यावर\nएक हृदयस्पर्शी प्रेमकथा:- Marathi Goshti love story\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/9523", "date_download": "2019-01-20T22:29:21Z", "digest": "sha1:H24RMMKTYZ3GGTX3U2FMSRNX3D7JDBZC", "length": 5978, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "जगत मी आलो असा की..‌ सुरेश भट | मनोगत", "raw_content": "\nजगत मी आलो असा की..‌ सुरेश भट\nप्रेषक बेभान (रवि., २५/०२/२००७ - ०२:३५)\nजगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,\nएकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |\nजन्मभर अश्रुस माझ्या शिकविलेस नाना बहाणे,\nसोंग पण फ़सव्या जीण्याचे, शेवटी शिकलोच नाही |\nकैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,\nपण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही |\nसारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळीले मी,\nएकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही |\nस्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे,\nएवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही |\nवाटले मज गुणगुणावे ओठही पण जाहले तिऱ्हाईत,\nसुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही |\nसंपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा,\nलोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही |\nजगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,\nएकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ३९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/konkan-125-Development-Organization-Merger/", "date_download": "2019-01-20T22:21:18Z", "digest": "sha1:JIGROEQKKW2WZYH6HBGX2FDHTKOVT4JW", "length": 9752, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 125 विकास संस्था विलीनीकरण होण्याची भीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › 125 विकास संस्था विलीनीकरण होण्याची भीती\n125 विकास संस्था विलीनीकरण होण्याची भीती\nसहकार विभागाने 50 लाखापेक्षा कमी उलाढाल असलेल्या विकास संस्थांचे नजीकच्या संस्थेत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा 125 संस्था आहेत. या संस्थांना उर्जितावस्था देण्याची गरज आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथे रविवारी जिल्हा बँकेने आयोजित केलेल्या ‘प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण’ चर्चासत्र कार्यक्रमात या संस्थाना सक्षम करण्याचा निर्णय जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी घेतला. त्यासाठी विकास संस्थांच्या 18 अध्यक्षांची समिती गठीत करून ही समिती शेतकरी सभासद यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविणार आहे. यानंतर हे धोरण जिल्हा बँक संचालक मंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. 1 जुलै 2018 पासून या नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nसिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र झाले. श्री. सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने याचे उदघाटन झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक प्रज्ञा परब, प्रकाश मोर्ये, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश गवस, प्रकाश परब, मनीष दळवी, बँक अधिकारी प्रमोद गावडे, शरद सावंत, एस पी सामंत यांसह जिल्ह्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. सुरुवातील जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री. ठाकूर व झुआरी कंपनीचे मार्केटिंग व्यवस्थापक वैभव बगले यांनी संस्थांनी खत विक्री करताना पॉस मशीनचा कसा वापर करावा याची माहिती दिली.\nसतीश सावंत यांनी संस्था सक्षम करण्यासाठी मायक्रो फायनान्स करणे आवश्यक आहे. विविध उपाय योजिले पाहिजेत. यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सचिव हे जिल्हा बँकेचे अधिकारी असणार. मे पासून ही समिती आपले कार्य सुरु करेल. अन्य संस्था अध्यक्ष, संचालक व सभासद शेतकरी यांच्याशी चर्चा करून कोणते उपाय करायचे याचे धोरण ठरवेल. जून महिन्यात ही समिती आपला अहवाल जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करेल. त्यानंतर बँक संचालक यांच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा अहवाल ठेवून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून सुरु करण्यात येईल, असे सांगितले. प्रत्येक तालुक्यातून समितीत सदस्य निवण्यात आले आहेत.\nमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांनी जिल्हा बँक 108 कोटींचे शेती कर्ज तर 35 कोटींचे मध्यम मुदतीचे कर्ज वाटप करते. संस्था संगणिकरणासाठी बँक बिनव्याजी 70 हजार रुपये कर्ज देत आहे. यावेळी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतून देण्यात आलेल्या रक्कमेची माहिती त्यांनी दिली.\nगटसचिवांवर अवलंबून राहू नका : सतीश सावंत\nविकास संस्थांच्या अध्यक्षांना उद्देशून बोलताना श्री सावंत यांनी, विकास संस्थांच्या अध्यक्षांनी गटसचिवांवर अवलंबून राहण्याची मानसिकता सोडावी. चेअरमन म्हणून आपल्याला सर्वज्ञान असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे सोपे आहे. परंतु संस्था संचालक काम करताना चूक झाली तर आपली खाजगी मालमत्ता जप्त होऊ शकते. वसुलीकरणे सर्वांची जबाबदारी आहे. सहकार क्षेत्रातील बदलणारे धोरण आत्मसात करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत कर्ज देण्यास जिल्हा बँकेला परवानगी देण्यात आली आहे. 2015-16 ची संस्थांची शासन देणे असलेली कर्ज व्याज रक्कम एप्रिल महिन्यात तर 2016-17 ची रक्कम मे महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संस्था अध्यक्षांनी आपल्या समस्या मांडल्या. यावरती सावंत यांनी स्वतः उत्तरे दिली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलास���ी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/tv/page/2/", "date_download": "2019-01-20T21:42:51Z", "digest": "sha1:FZQOPGA3XQRSLVJCAUWSLBVLKKM7Y7GY", "length": 19373, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीव्ही | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nदुर्गेश पाटीलचे ‘क्षितिजा परी’ गाणे प्रदर्शित\n मुंबई दुर्गेश पाटील या उमद्या गायकाचा ‘क्षितिजा परी’ हा प्रेमगीताचा मराठी व्हिडीओ नुकताच अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. एम....\n मुंबई प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला...\nछोटे सुरवीरच्या सेटवर आला ,गोड सांता क्लॉज\n मुंबई कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये मुलांची सुंदर गाणी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. आता कार्यक्रमामध्ये सहा फायनलिस्ट आहेत......\nनिवेदिता सराफ साकारणार ‘रानीदेवी’\n मुंबई आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा...\n‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर रणवीर सिंगची धम्माल\n मुंबई 'झी मराठी'वरील प्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' हा सध्या मराठीतील प्रचंड गाजत असलेला विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील कलाकारही...\n‘जुळता जुळता जुळतंय’मध्ये लगीनघाई, विजय-अपूर्वाच्या बस्त्याची बसणार गाठ\n मुंबई लग्न... दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन... या सोहळ्या दरम्यान होणाऱ्या छोट्या-छोट्या गोड गोष्टींनी हा सोहळा परिपूर्ण होतो. पूर्वी लग्नाची तारीख ठरली...\nसोनी वाहिनीवर 29 डिसेंबरपासून सुरू होणार ‘सुपर डान्सर’\n मुंबई एकापेक्षा एक दमदार डान्स परफॉर्मन्स, दर्जेदार परिक्षक, धम्माल निवेदक यामुळे प्रचंड गाजलेल्या सोनी एंटरटेनमेंटवरील 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सिझनला...\nखलनायिकेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला महिलेने रागाच्या भरात दिला धक्का\n मुंबई मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेत्यांना अनेकदा प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली गुप्तासोबत...\nरंकाळा, जिलेबी आणि विजय-अपूर्वाचं ‘जुळता जुळता जुळलंय की’\n मुंबई कालपर्यंत कोल्हापूरमधील रंकाळा तलाव हा पर्यटकांसाठी फिरण्याचा, करमणुकीचा स्पॉट होता पण सोनी मराठीवरील अपूर्वा आणि विजय यांचं जुळल्यापासून आता या रंकाळा...\n‘छत्रीवाली’ मालिकेत बॅण्डबाजा बारात\n मुंबई ‘स्टार प्रवाह’वरील ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जिवापाड प्रेम करणार्‍या विक्रमने अनेकदा आपल्या प्रेमाची कबुली...\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/three-things-to-do-for-happiness-296182.html", "date_download": "2019-01-20T21:11:45Z", "digest": "sha1:HVSP5WFKHQYFTCEBHUCRSU3XLMYLCG27", "length": 4568, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तणाव कमी करायचा असेल तर रोज सकाळी करा हे प्रयोग–News18 Lokmat", "raw_content": "\nतणाव कमी करायचा असेल तर रोज सकाळी क��ा हे प्रयोग\nमुंबई, १६ जुलै . आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना पुरेसा आराम मिळणं कठीण झालंय. लोकांची दिनचर्या इतकी व्यस्त असते की त्यांना साधा श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत चाललाय. तणाव कमी करून जर तुम्हाला तुमच्या शरीराला आराम द्यायचा असेल तर रोज सकाळी खाली दिलेले हे ३ प्रकार नक्की करून पहा. बहुतांश लोक दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे दिवसभर त्यांना तणाव कमी करण्यासाठी काही करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी तणाव कमी करायला सकाळची वेळ ही उत्तम असेल. रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घरातील खिडकी, दरवाजे उघडावीत. यामुळे सकाळची ताजी हवा आणि सूर्यकिरणे ही आत येतील. असे केल्याने शरीरातील मेलाटोनीनची निर्मिती कमी होईल आणि एड्रनलिन वाढेल. यामुळे दिवसभरातील तुमची होणारी चीडचीड कमी होईल.\nव्यायामासोबत रोज सकाळी चिंतन करा. याने शरीरातील सगळा थकवा निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सकाळी गाणी सुद्धा ऐकू शकता. याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावून झोपा. आणि हा अलार्म तुम्हाला उठायच्या वेळे आधी १५ मिनिटे आधीचा लावा. यामुळे तुम्हला सकाळी १५ मिनिट तुमची दिनक्रम करण्याचा वेळ मिळेल. ज्यामुले तुम्ही वेळेत काम पूर्ण करू शकाल. आणि तुमचा तणावही कमी होईल.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/mumbai/page-250/", "date_download": "2019-01-20T21:56:35Z", "digest": "sha1:SBPY3CZAU4YCXGZKMFJ6PDMQKSPJYCEL", "length": 11027, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai News in Marathi: Mumbai Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-250", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र द्वेषी'\nमुंबई Jul 19, 2013 गणेश नाईकांच्या ग्लास हाऊसवर अजूनही हातोडा नाही\nमुंबई Jul 19, 2013 7 फुटांचा अजगर आढळला\nबातम्या Jul 19, 2013 '...��र निलंबित आमदारांचा अहवाल जनतेमध्ये जाहीर करू'\n'कॉलेजमध्ये निवडणुकीबाबत 2 ते 3 दिवसांत निर्णय'\n'मंत्र्यांनाच निलंबित का करू नये\nडान्सबार सुरु होण्यास विधी-न्याय खातंच जबाबदार'\n'आमदारांचं निलंबन मागे घ्या'\nभाज्या स्वस्तात मस्त पण कांदा पुन्हा रडवणार\nबाळासाहेबांच्या पुतळ्यावरुन सेना-मनसेत चढाओढ\nआठ कोटी प्रकरणी मुंडेंनी मागितली 4 आठवड्यांची मुदत\n'कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करून निर्णय घेऊ'\n'हे राज्य सरकारचं अपयश'\nहिंदू बोलणं पाप आहे का\nसालेमचा प्रत्यार्पण रद्द करण्याचा खटाटोप\nडोंबिवलीमध्ये अपंग महिलेवर बलात्कार\nलखनभैय्या एन्काउंटर :13 पोलिसांसह 21 जणांना जन्मठेप\nमुंबईत मुसळधार, मध्य रेल्वे विस्कळीत\nरमाबाईनगर गोळीबाराला 16 वर्ष पूर्ण\n7/11 बॉम्बस्फोटाची न्यायालयीन लढाई\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/bharat-ratna-atal-bihari-vajpayee-gave-development-direction-to-the-country-chief-minister/", "date_download": "2019-01-20T21:15:04Z", "digest": "sha1:KAQIYTWZNEDMNC4LP5W6IJ77VRSJUPKF", "length": 13762, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली- मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली- मुख्यमंत्री\nमुंबई: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली. भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यॅत शिक्षण पोहोचावे हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या जयंतीदिनी राज्यात महाराष्ट्र शिक्षण मंडळाअंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ होत आहे. ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड���जिटल पद्धतीने शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्ण, आयुक्त विशाल सोळंखे, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक सुनिल मगर, शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, शिक्षणतज्ञ सोनम वांचुक, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. सदस्य स्वरूप संपत, प्राची साठे, फ्रान्सीस जोसेफ यांना अभ्यासक्रम निर्मितीतल्या सहभागाबद्दल गौरविण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.\nयावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अटलजींनी विविध क्षेत्रात सर्व पद्धतीने विकास करून खऱ्या अर्थाने देशाचा विकास दर वाढविला आहे. त्यांच्या जयंतीनिदिनी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ ही गौरवास्पद बाब आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडवून राज्य शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आणत प्रगती साधली आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या शाळेचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा आहे. ज्यांनी देशातील विकासात आमुलाग्र बदल घडविण्यात सहभाग दिला अशा तज्ज्ञांच्या सहाय्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. व्यक्तीची क्षमता समजून प्रत्येक क्षमतेला वाव देणारी शिक्षण पद्धती तयार करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच जागतिक स्तराचे ज्ञान असलेला विद्यार्थी तयार व्हावा यासाठीचे प्रशिक्षण, त्यासाठीची क्षमता निर्मिती करण्यासंदर्भातले धोरण मंडळाने तयार केले आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात येणार असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले.\nशिक्षण विभागाच्या शैक्षणिक बदलांबाबत गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये क्षमता प्रचंड असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते. शिक्षण विभागाने परिवर्तन घडवून आणल्यामुळे आज विद्यार्थ्यांची शिक्षण क्षमता 100 टक्के झाली आहे. लाखो शिक्षक तंत्रस्नेही असून त्यांनी 8 हजार ॲप तयार करून शिक्षणात आमुलाग्र योगदान दिले आहे. यामुळे विद���यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत होत आहेत. हा शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \n‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये पदकतक्त्यात महाराष्ट्राचे प्रथम स्थान\nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/worlds-longest-ropeway-in-Mumbai/", "date_download": "2019-01-20T21:40:32Z", "digest": "sha1:A4D4M2IRACDL6TWWYFUC3IAXWO2BYU3R", "length": 5986, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जगातील सर्वात लांब रोप वे मुंबईत होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील सर्वात लांब रोप वे मुंबईत होणार\nजगातील सर्वात लांब रोप वे मुंबईत होणार\nजगातील सर्वात लांब रोप वेे मुंबईत तयार होणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एलिफंटा ते शिवडी दरम्यान हा रोप वे तयार केला जाणार आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावर सध्या सुरू असलेल्या बोट व्यवसायाला घरघर लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी शिवडी ते एलिफंटा दरम्यान रोप वे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रोप वे च्या उभारणीची निविदा प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होईल व प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nया रोप वेच्या उभारणीसाठी 600 कोटी रूपयांचा खर्च येणार असून 2020 पर्यंत हा रोप वे तयार होईल. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर हा रोप वे तयार केला जाणार आहे. 8 किमी 300 मीटर लांबीचा हा रोप वे जमीनीपासून 150 मीटर उंचीवर असेल. शिवडी ते एलिफंटा या भागाला जोडणारा हा प्रस्तावित रोप वे जगातील सर्वात लांब ठरेल.\nया रोप वेच्या उभारणीसाठी जिओलॉजिकल सर्व्हेला 20 मार्च पासून प्रारंभ केला जाईल. समुद्रावरून तयार करण्यात येणार्‍या या रोप वेला अद्याप वन विभागाची मंजरी मिळालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्यापर्यंत ही परवानगी मिळू शकेल. सध्या क्रिसीलमार्फत निविदा प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू असून मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभारणीच्या कामाचे कंत्राट दिले जाईल. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया म्हणाले, रोप वे निर्माण करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये पोर्ट ट्रस्टला क्रिसिलची सहाय्यता मिळत आहे. वन विभागाच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला असून जून महिन्यापर्यंत परवानगी मिळेल, असा विश्‍वास आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/muzaffarpur-former-cricketer-navjot-singh-sidhu-registers-sedition-trial-301402.html", "date_download": "2019-01-20T22:00:05Z", "digest": "sha1:XWBEC4ZV3MCGKNEPETP5CRW5ZE4FETQK", "length": 6047, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल–News18 Lokmat", "raw_content": "\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरि���दर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.\nनवी दिल्ली, 20 आॅगस्ट : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच भोवलंय. सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानचे सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्ध पाकिस्तानला जाऊन वाद ओढावून घेतला. २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि तेहरिक- ए- इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शपथ घेतली. यावेळी नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. यावेळी सिध्दू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. तसंच पाकिस्तान अधिकृत काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसले. मसूद खान यांच्या बाजूला बसलेल्या सिध्दू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याच्याच दिवशी शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबारी करण्यात आली. अशावेळी सिद्धू यांचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना गळाभेट करणं अनेकांना पटलं नाही. यावरुनच सिध्दू सोशल मीडियावर ट्रोल झाले.\nमात्र, सिध्दू यांनी स्वत:चा बचाव करत आपली बाजू मांडली. जर तुमच्याकडे कुणी येऊन जर आपण एका संस्कृतीचे असून गुरु नानदेव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वच्या दिवशी करतारपुर सीमा खोलणार असं सांगतल्यावर काय करणार असं सिद्ध यांनी म्हटलंय. तसंच जर तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं असेल आणि जिथे बसायला सांगितलं मी तिथेच बसलो. मलाच मसूद खान यांच्याजवळ बसायला सांगितलं असा खुलासा सिध्दू यांनी केला.फोटो गॅलरी - कॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%95/news/", "date_download": "2019-01-20T21:12:49Z", "digest": "sha1:VNYI4B53NIUKQZSHEZ7COERNZZPAV5AL", "length": 11385, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संकटमोचक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nजळगावनंतर धुळे, निवडणुकीतला 'महाजन पॅटर्न'\nया विजयाचे श्रेय हे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं जातं आहे\nधुळ्यात भाजपची एकहाती सत्ता,काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा\nमुंबईकरांची काळजी घेत रात्रीच्या अंधारातच शेतकरी मोर्चा विधानभवनाकडे निघाला\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\nतणावमुक्त होण्यासाठी 2 वर्षांपासून पुण्याच्या या रुग्णालयात भय्यूजी महाराज घेत होते उपचार \nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mega-block/", "date_download": "2019-01-20T21:08:59Z", "digest": "sha1:XPEPOKEAD56RLKDFF5KJSM7HOTHSOEL3", "length": 11376, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mega Block- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात ���िसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तर���णांनी भिरकावली पत्रकं\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\nअनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार असला तरी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठीची गर्दी लक्षात घेता, मुंबई रेल्वे प्रशासनानं तिन्हा मार्गांवरचा मेगाब्लॉक रद्द केलाय.\nबाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईला निघालात तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक नक्की बघा\nमुंबईत आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर याठिकाणी असेल मेगाब्लॉक\nमुंबईकरांनो, मेगा ब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा\nमुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक\nउद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक तर बदलापूर-कर्जतदरम्यान उद्या 'पूल'ब्लॉक\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\nआज रात्री हार्बर, मध्य मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, शेवटची लोकल सुटणार लवकर\nमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर 'उद्या' मेगाब्लॉक\nआज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 'असं' आहे वेळापत्रक\nउद्या मुंबईकरांचे होणार 'मेगा'हाल; मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/swapnil-joshi/all/page-3/", "date_download": "2019-01-20T21:26:48Z", "digest": "sha1:T4KMY23RFQUV4XY6O2FWQ7TYQT7ZZQ6N", "length": 9515, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Swapnil Joshi- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या रा���ला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nरोमँटिक 'तू हि रे'\nसेलिब्रिटी टॉक टाइममध्ये स्वप्नील जोशी\n'मितवा'ची टीम महालक्ष्मीच्या चरणी\n'मितवा'च्या टीमसोबत मकर संक्रांत\n'मंगलाष्टक वन्स मोअर'-एका लग्नाची वेगळी गोष्ट \nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शह���ंना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3397/", "date_download": "2019-01-20T22:04:49Z", "digest": "sha1:B3DA5HMLBY32RK3GOKZTQWG663R3CF3M", "length": 5587, "nlines": 152, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- एकदा तिला सहज म्हट्ल,", "raw_content": "\nएकदा तिला सहज म्हट्ल,\nएकदा तिला सहज म्हट्ल,\nएकदा तिला सहज म्हट्ल,\nतु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,\nलगेच म्हणाली विकत घेउन टाक,\nमि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.\n* एकदा तिच्या जवळ बसुन\nतुझे डोळे खुप खोल आहेत.\nचावट पणे म्हण्ते कसे .\nथोडा लांब सरकुन बस पडशील\nपण मला पोहता येत\nकित्येकाना असच वाट्त होत.\n* तिला एकदा सहज विचारल\nतुल भिति नाहि वाट्त\nआपल्याला कोणि बघेल याचि.\nवाट्तेना कोणि बघेल याचि\nआणि कुणिहि बघत नाहि याचि हि.\nएकदा तिला सहज म्हट्ल,\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nएकदा तिला सहज म्हट्ल,\nतु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,\nलगेच म्हणाली विकत घेउन टाक,\nमि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.\n* एकदा तिच्या जवळ बसुन\nतुझे डोळे खुप खोल आहेत.\nचावट पणे म्हण्ते कसे .\nथोडा लांब सरकुन बस पडशील\nपण मला पोहता येत\nकित्येकाना असच वाट्त होत.\n* तिला एकदा सहज विचारल\nतुल भिति नाहि वाट्त\nआपल्याला कोणि बघेल याचि.\nवाट्तेना कोणि बघेल याचि\nआणि कुणिहि बघत नाहि याचि हि.\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nतिला एकदा सहज विचारल\nतुल भिति नाहि वाट्त\nआपल्याला कोणि बघेल याचि.\nवाट्तेना कोणि बघेल याचि\nआणि कुणिहि बघत नाहि याचि\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nRe: एकदा तिला सहज म्हट्ल,\nएकदा तिला सहज म्हट्ल,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/do-not-take-back-the-crimes-against-those-who-have-broken-into-it-maratha-kranti-morcha/", "date_download": "2019-01-20T21:20:37Z", "digest": "sha1:GE3A7MHIVCAU4DDCSDWAQQ4NGLGQ4NYG", "length": 8939, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा क्रांती मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्ह�� मागे घेऊ नका : मराठा क्रांती मोर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी द्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली तोडफोडीची सीआयडी चौकशी करा तसेच ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका अशी मागणी औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.\nऔरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेवून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपली भूमिका जाहीर केली. हल्ले करणारे आम्ही नाहीच, असं कृत्य कोणताही मराठा करणार नाही. वळूज एमआयडीसीतील तोडफोड केवळ एमआयडीसीची नाही तर अस्मितेची तोडफोड, त्या घटनेचा निषेध, संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करा. कालच्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध, निंदा करतो, मराठा मोर्चा बदनाम होऊ नये म्हणून सीआयडी चौकशीची मागणी करतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे\nज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा मोर्चा\nतोडफोड करणारे मराठा मोर्चाचे नाहीत, त्यांचा आमच्याशी संबंध नाही : मराठा मोर्चा समन्वयक\nमराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मराठा मोर्चा समन्वयकांचं आवाहन\nआम्ही चोर नाही, सत्य बाहेर येऊ द्या, सर्वोच्च चौकशी करा : मराठा मोर्चा\nराष्ट्रगीत गाऊन आंदोलनाची सांगता केली, मग तोडफोडीचा प्रश्नच येत नाही : मराठा मोर्चा समन्वयक\nआम्ही शांततेने मोर्चे करणारे आहोत, तोडफोड करणारे नाहीत, आम्ही सर्वजण जाऊन MIDC मधील कंपनीचालकांना भेटणार: मराठा मोर्चा\nमराठी क्रांती मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे : मराठा मोर्चा समन्वयक\nआम्ही प्राण देणारे आहोत, पण आमच्यावर हिंसेचा आरोप होत आहे : मराठा मोर्चा समन्वयक\n15 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन : मराठा मोर्चा\n15 ऑगस्टला एक वेळ चूल बंद आंदोल करणार : मराठा मोर्चा समन्वयक\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/ibps-exam-result-26102018.html", "date_download": "2019-01-20T21:36:47Z", "digest": "sha1:Y4W5VA3YF76R3EOURNODF2O2MNVYQEIO", "length": 5083, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "बँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] मार्फत विविध पदांची भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] मार्फत विविध पदांची भरती परीक्षा निकाल\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] मार्फत विविध पदांची भरती परीक्षा निकाल\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [Institute of Banking Personnel Selection] मार्फत विविध पदांची भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्��ा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/2017/", "date_download": "2019-01-20T21:29:31Z", "digest": "sha1:7TUYKZ3QIMXD6RENXJIQUPSYQBKOVPBD", "length": 16731, "nlines": 83, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "2017 - DestaTalk", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात...\tRead More\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात. पीक वाढीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या पीक संरक्षक साधनांची गरज पडत असते. अशाच काही साधनांची माहिती पीक संरक्षक साधने या लेखात घेऊया. जमिनीत कीडनाशक सोडण्याचे साधन (सॉईल इंजेक्टर): या साधनांच्या उपयोग सूत्रकृमीसारख्या जमिनीत असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेली कीडनाशके जमिनीत सोडण्यासाठी करतात. या साधनात पंप, द्रावण किंवा वायू...\tRead More\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग असू त्यामध्ये मुख्यतः किडी व रोगांचा बंदोबसत करणे एवढेच समजले जाते. परंतु पीक उत्पादनात कमालीचं घेत निर्माण करणारा आणखी एक महत्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव होय. रोग व किडींमुळे होणाऱ्या बुकसानीपेक्षा ताणांमुळे पीक वाढ, वैकास आणि उत्पादनावर होणार परिणाम कितीतरी पटीने अधिक आहे. रासायनिक तण नाशकांचा वापर करून तण नियंत्रण...\tRead More\nनुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची पाण्याची चिंता काही प्रमाणात दुर झ��ली. रब्बी हंगामातील लागवडीच्या पुर्वनियोजनाचा कालावधी आता सुरु झाला आहे. रब्बी हंगामात उत्तर व पश्चीम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पिक कडधान्य वर्गियातील असले तरी भाजी म्हणुनच ह्या पिकाला घरांसोबत हॉटेल्समध्येही भरपुर मागणी असते. हे पीक...\tRead More\nकृषी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन\nरब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. या पिकांची लागवड योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पुढील भाज्यांची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी. वेलवर्गिय भाज्या: काकडी,तांबडा भोपळा,कलिंगड व खरबूज या पिकांचे वेल मोकळ्या, कोरड्या जमिनीवर व्यवस्थित वेलांना दिशा देऊन पसरावेत म्हणजे वेलीची दाटी न होता फळांचा आकार वाढण्यास मदत होते. दुधी भोपळा, दोडका, कारली, घोसाळी या भाज्यांना मंडप पद्धत किंवा ताटी...\tRead More\nकृषी कृषी वार्ता चालु घडामोडी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nएकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग 2\nएकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून विविध रोग तसेच किडींवर नियंत्रण मिळविता येते. असे केल्याने नुकसानावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मागील भागात आपण प्राथमिक उपाययोजनांचा आढावा घेतला. या भागात आपण अधिक महत्वाच्या पैलूंचा आढावा घेऊया. उपयुक्त बुरशींचा वापर : निर्जंतुकीकरण केल्यानंतर उपयुक्त बुरशी – उदाहरणार्थ. ट्रायकोडर्मा, फ्लोसिलोमायसिस जमिनीत मिसळाव्यात (२०० ग्रॅम / चौ. मी.). त्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या बुरशी तसेच...\tRead More\nएकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग १\nकीड नियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. या सर्व पद्धतीचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यासाठी करावयाची उपाययोजना हि एक नवीन पद्धत आहे. यालाच एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतात. हि पर्यावरणाचा समतोल साधणारी एकमेव पद्धत आहे. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपण कीड, रोग, तणे इत्यादींचा प्रभावीपणे नायनाट करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनेमध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असणे अत्यंत...\tRead More\nसप्टेंबर महिन्यातील फळबागांची काळजी\nसप्टेंबर चा महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला असतो. लागवड केलेली फळझाडे जोम धरू लाग��ेली असतात. पावसाच्या कमतरतेमुळे फळझाडांवर ताण पडणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात फळबागांची काळजी नेमकी कशी घ्यावी याचा आढावा घेऊया. फळबागांची काळजी घेताना काय कराल पावसाचा अंदाज घेऊन आणि पाण्याचे योग्य नियोजन करून नवीन फळझाडांची लागवड चालू ठेवावी. जर पाऊस अधिक प्रमाणात झाला...\tRead More\nसप्टेंबर महिन्यातील शेती कामे\nसप्टेंबर महिन्यापर्यंत खरिपातील बहुतांश पिकांची लागवड झालेली असते. पावसाचा प्रभाव पिकांवर दिसू लागलेला असतो. अशात जर पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला तर त्याचा ताण पिकांवर होत असतो. हे लक्षात घेता विविध पिकांसाठी सप्टेंबर महिन्यातील शेती कामे कशी करावीत हे जाणून घेणे आवश्यक आहे. नगदी पिके सोयाबीन – मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणा-या अळ्या यांच्या नियंत्रणासाठी सायपरमेथरीन + क्विनोल्फोस २ मि.ली....\tRead More\nकृषी सेवा ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nस्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व ‘क’, ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या...\tRead More\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मि��वा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?id=l1l4440", "date_download": "2019-01-20T21:33:23Z", "digest": "sha1:3EVRQ42BOS36MBNXMV6YHDU6NLWMTQDW", "length": 7321, "nlines": 151, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Red Sparkle Hearts Live अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली प्रेम\nRed Sparkle Hearts Live अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच अँड्रॉइड थेट वॉलपेपर वर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Red Sparkle Hearts Live अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्र��यता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?id=l1l6222", "date_download": "2019-01-20T21:35:17Z", "digest": "sha1:L3SZUJGQ6YXFBL5CAPLTTNTJEDQD4SCH", "length": 7115, "nlines": 148, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "City Lightning Storm अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली निसर्ग\nCity Lightning Storm अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच अँड्रॉइड थेट वॉलपेपर वर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर City Lightning Storm अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/8436", "date_download": "2019-01-20T22:42:06Z", "digest": "sha1:ESOONCDASNOE7ONRPH22FKHBLOMFM2FO", "length": 10719, "nlines": 109, "source_domain": "www.manogat.com", "title": "साहित्य संरक्षण व प्रताधिकार कायदा | मनोगत", "raw_content": "\nसाहित्य संरक्षण व प्रताधिकार कायदा\nप्रेषक छू (गुरु., ०९/११/२००६ - ११:३२)\nरावसाहेबांनी जीएंची माणूस नावाचा बेटा ही दीर्घकथा येथे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या चिकाटीचे आणि कष्टांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.\nआपल्या आवडत्या लेखकांच्या कथा इथे टंकित करणे या उपक्रमात भाग घ्यायला मलाही जरुर आवडेल. मात्र माझ्या काही (कु)शंका आहेत.\n\"हिरवे रावे\" पुस्तकातील कथा येथे जशीच्या तशी छापली तर copyright कायद्याचा भंग होत नाही का रावसाहेबांप्रमाणे मलादेखील जीए, मिलिंद बोकील यांच्या काही कथा, अनिल अवचट यांचे लेख येथे उपलब्ध करावेत असे वाटत आहे. असे केले तर मनोगत व मनोगत प्रशासकांना कायदेशीर त्रास होईल काय\nमनोगतवर प्रसिद्ध होणाऱ्या स्वतंत्र साहित्यावर कोणाचा हक्क असतो मनोगत प्रशासकांचा की त्या लेखकाचा\nरावसाहेबांना दिलेल्या एका प्रतिसादात मी खालील अनुभव दिला आहे.\nहिटलरने त्याच्या राजवटीत केलेल्या अत्याचारांवर व यातनातळांवर आधारित एका सचित्र कादंबरीचा जीएंनी \"वैऱ्याची एक रात्र\" (किंवा - एक रात्र वैऱ्याची) या नावाने अतिशय सुंदर अनुवाद केला होता. ते पुस्तक विश्वमोहिनी प्रकाशन() यांनी प्रसिद्ध केले आहे. माझ्याकडे त्याची अतिशय जुनी प्रत होती. पुस्तकातील १०-१२ पाने गायब होती.\nशब्द-न-शब्द तोलून मापून वापरणाऱ्या जीएंच्या पुस्तकातील १०-१२ पाने नसणे हा मोठाच तोटा. म्हणून पुण्यातील बहुतेक दुकानांत मी या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रतीसाठी चौकशी केली तर हे पुस्तक सध्या छापत नाहीत असे कळले. विश्वमोहिनी प्रकाशनाचा सध्याचा पत्ताही कुठे मिळाला नाही.\nजीएंच्या पुस्तकांचा खप आणि वाचकवर्गाची संख्या लक्षात घेता* काही दिवसांनी त्यांची सगळीच पुस्तके अशी out-of-print होतील अशी भीती वाटते. त्यामुळे copyright/royalty यांचा विचार करून देखील हे सगळे साहित्य digital स्वरूपात कुठे तरी साठवून ठेवले पाहिजे असे मनापासून वाटते**.\nयाविषयी काय करता येईल.\nआपली मते जाणून घ्यायला आवडेल.\n* रावसाहेबांनी टंकित केलेल्या कथेला आलेल्या प्रतिसादांची संख्या आणि त्यांनी व्यक्त केलेली व्यथा याविषयीची काळजी अधो���ेखित करते\n** मराठी वाचणारे जर कोणी भविष्यात \"शिल्लक\" असलेच तर त्यांच्यासाठी\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nलेखकाच्या नावाचा साभार उल्लेख करावा, प्रे. अवधूत कुलकर्णी (बुध., ०८/११/२००६ - १५:५४).\nत्यांची परवानगी आवश्यक नाही का प्रे. छू (बुध., ०८/११/२००६ - १६:०३).\nमुक्त प्रे. मृदुला (बुध., ०८/११/२००६ - १७:०६).\nअधिक माहिती प्रे. छू (बुध., ०८/११/२००६ - १७:५४).\nथोडी माहिती प्रे. इहलोकी (गुरु., ०९/११/२००६ - ०९:१८).\nभारतीय कायदा...... प्रे. दिगम्भा (गुरु., ०९/११/२००६ - ११:०९).\n५० वर्षे कि ६० वर्षे प्रे. विकिकर (गुरु., ०९/११/२००६ - १०:३५).\n६० वर्षे प्रे. अवधूत कुलकर्णी (गुरु., ०९/११/२००६ - १५:४९).\n प्रे. प्रियाली (गुरु., ०९/११/२००६ - १५:५६).\nप्रशासकांचे मत काय आहे प्रे. छू (गुरु., ०९/११/२००६ - १९:२४).\nकाही संदर्भ प्रे. पाटीलकेदार (शुक्र., १०/११/२००६ - ०९:२६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3131/", "date_download": "2019-01-20T21:06:09Z", "digest": "sha1:3F7H2SOBCSD73BZOJMXEJIIOPGCXS3AO", "length": 4669, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मी आणि माझी वाट", "raw_content": "\nमी आणि माझी वाट\nमी आणि माझी वाट\nगीत लिहित राहिलो माझे,\nन विचार करता काय असेल चाल.\nचालत राहिलो ऐकून स्वताचे,\nना पेलले आशीर्वाद, ना झेलली शिवीगाळ.\nतो देवच मला मान्य नाही,\nजो माझे कर्म पापपुण्यात मोजतो.\nमाझा देव तोच खरा,\nजो सतत आतून माझ्याशी बोलतो.\nन विचारता त्याची जात.\nनिर्मात्याने एकच रंग मिसळला,\nमाझ्यासारखीच त्याचीही तृषा आहे,\nएकच पाणी शांत करते दोघांचाही गळा.\nतुम्हास हवे असेल वेगळे तळे, वेगळे पाणी,\nतर वेगळा पाऊसच मागा, त्या मोकळ्या आभाळा.\nमी आणि माझी वाट\nहसते हसते कट जाये रस्ते, जि��्दगी यूही चलती रहे....\nRe: मी आणि माझी वाट\nतो देवच मला मान्य नाही,\nजो माझे कर्म पापपुण्यात मोजतो.\nमाझा देव तोच खरा,\nजो सतत आतून माझ्याशी बोलतो.\nन विचारता त्याची जात.\nनिर्मात्याने एकच रंग मिसळला,\nमाझ्यासारखीच त्याचीही तृषा आहे,\nएकच पाणी शांत करते दोघांचाही गळा.\nतुम्हास हवे असेल वेगळे तळे, वेगळे पाणी,\nतर वेगळा पाऊसच मागा, त्या मोकळ्या आभाळा.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी आणि माझी वाट\nतो देवच मला मान्य नाही,\nजो माझे कर्म पापपुण्यात मोजतो.\nमाझा देव तोच खरा,\nजो सतत आतून माझ्याशी बोलतो.\nन विचारता त्याची जात.\nनिर्मात्याने एकच रंग मिसळला,\nमी आणि माझी वाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathisangit.blogspot.com/2012/03/blog-post_31.html", "date_download": "2019-01-20T21:46:04Z", "digest": "sha1:IUABN7TNWWJVVPGVCUNKWZO2KTRWXATB", "length": 4454, "nlines": 81, "source_domain": "marathisangit.blogspot.com", "title": "MARATHI SANGIT: are manmohana re mohana - bala gau kashi angai", "raw_content": "\nकळली देवा तुला, राधिका रे राधिका..\nकळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही ll ध्रु ll\nकळली देवा तुला, राधिका रे राधिका..राधिका रे राधिका\nकळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही\nसात सुरांवर तनमन नाचे, तालावरती मधुबन नाचे २\nएक अबोली होठी फुलली ...२ तिच्याकडे नजर तुझी वळली नाही\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही\nअरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना.....आ ll १ ll\nधुंद सुगंधी यमुना लहरी, उजळून आली गोकुळ नगरी २\nजीवन माझे अंधाराचे....२ काळी काळी रात कधी टळली नाही\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही\nअरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना....आ ll २ ll\nउन्हात काया, मनात छाया कशी समजावू वेडी माया २\nयुग युग सरले, डोळे भरले...२ आशेची कळी कधी फुलली नाही\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही\nअरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना ll ३ ll\nकळली देवा तुला, राधिका रे राधिका..राधिका रे राधिका\nकळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका\nसाधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही\nअरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना हा.. हा.. हा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w153676", "date_download": "2019-01-20T21:27:05Z", "digest": "sha1:ACJ27X6CGSKNUWH34BB3GJMQGUT53U2R", "length": 10539, "nlines": 248, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "वर्षा एचडी वाइडस्क्रीन वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवर्षा एचडी वाइडस्क्रीन वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर वर्षा एचडी वाइडस्क्रीन वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉ��पेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/thank-you-vitthala-marathi-movie-review/", "date_download": "2019-01-20T22:05:09Z", "digest": "sha1:R3UGFD4NPEOJXN4CRFIBFHLDNSU5ASJC", "length": 26936, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "Thank You विठ्ठला, सॉरी प्रेक्षक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशात��ल लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nThank You विठ्ठला, सॉरी प्रेक्षक\nकुठचे कुठचे सिनेमे बघून मन बधिर होतं. अस्वस्थ वाटतं. त्याच्या प्रभावाने मेंदूला झिणझिण्या येतात वगैरे वगैरे… खरंय अशा अनेक कलाकृती सकस कलाकृती असतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. पण ज्याप्रमाणे चकाकतं ते सगळंच सोनं नसतं तसंच मनाला बधिर करणाऱ्या, झिणझिण्या आणणाऱ्या सगळय़ाच कलाकृतीही सकस नसतात. किंबहुना त्या आवर्जून विचार करायला भाग पाडतात की, आपण या सिनेमाला का आलो. उगाची डोकेदुखी ओढवून घेण्यापेक्षा अजून काही करणं सहज शक्य होतं तरीही आपण ही वाट का निवडली…\nमंडळी, हे सगळं विश्लेषण करण्यामागचं नेमकं कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘थँक यू विठ्ठला.’ सुरुवातीची साडेतीन मिनिटं सरल्यानंतर हा सिनेमा पाहताना असह्य होतं. मुळात हा सिनेमा पाहताना अगदी सुरुवातीला जो विचार केला गेला असेल किंवा जी कल्पना सुचली असेल ती सुखी माणसाच्या सदऱयाची गोष्ट आजवर असंख्य वेळा वापरली गेली असली तरी तशी चांगली होती. सिनेमाच्या माध्यमासाठी अशा गोष्टी नेहमीच आपल्या सध्याच्या बिकट सांसारिक परिस्थितीला कंटाळलेला एक सामान्य माणूस. ज्याचा देवाच्या अस्तित्वावर फारसा विश्वास नाही. पण अचानक देव त्याच्या समोर मूर्त रूपात अवतरतो आणि त्याला ज्या माणसांचं आयुष्यं आकर्षक असतं त्यांचं आयुष्य जगायचं वरदान देतो… मग खरंच पैसे, सत्ता, शक्ती या गोष्टी समाधानापेक्षा महान असतात का, त्या असल्या तरच सुखी होता येतं का, अशा गोष्टींचा ऊहापोह करत हा सिनेमा पुढे सरतो आणि शेवटी एका निष्कर्षाला येऊन(असं दिग्दर्शकाला वाटते) शिकवण देऊन संपतो(एकदाचा).\nपण हा जो काही त्या सामान्य माणसाचा असामान्य परकायाप्रवेश कमालीचा कंटाळवाणा आणि किटकिटणी आणणारा आहे. त्याची न जमून आलेली पटकथा, कमालीचे बोधपर (बोधाचा ओव्हरडोस) आणि कंटाळवाणे संवाद, न संपणारी विसंगत दृष्यं हे सगळं मध्यंतरापर्यंतही सहन होत नाही आणि मध्यंतरानंतर हे कधी संपणार आहे या विचारानेच मन अधिर व्हायला लागतं.\nअसो, तर या सिनेमात मुख्य भूमिका आहेत महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या. मकरंदच्या संवादांमध्ये ढीगभर प्रचलित आणि स्वरचित म्हणींचा वापर आहे. सुरुवातीला त्या जरा बऱ्या वाटतात. पण नंतर त्याचा मारा सुरू झाला की ‘संवाद नको रे विठ्ठला पण म्हणी आवर’ अशी अवस्था होते. पटकथा आणि संकलनदेखील जेमतेमच. खूपच अघळपघळ आणि पसरट पटकथेला जर संयत दिग्दर्शनाची आणि नेमक्या संकलनाची कात्री लागली असती तर सिनेमा जरा तरी आटोक्यात आला असता. पण दुर्दैवाने तो समतोल साधताच आला नाहीय. म्हणजे विषय एका मुद्दय़ावर सुरू होतो आणि नंतर इतका वहावत गेलाय की त्याचा शेवट कसा आणि कोणत्या मुद्दय़ावर करावा याचाच विसर पडला गेलाय.\nत्यात भर म्हणून की काय कलाकारांच्या कर्कश्श एकसुरी संवादांमुळे एकूण सिनेमाचा प्रवास नुसता कंटाळवाणाच वाटत नाही तरी कानाला त्रासदेखील व्हायला लागतो. यात प्रमुख दोन तीन पात्रांव्यतिरक्ति इतर असंख्य पात्रं आहे. या असंख्य पात्रातल्या प्रत्येकाचा अभिनय अगदीच सुमार म्हणावा इतका मूलभूत आहे. हातवारे करून बोलणं किंवा एखादी लकब घेऊन तसंच वागणं हे सगळंच खूप बिनबुडाचं. पण या इतर पात्रांचं सोडा, मुख्य कलाकारही प्रभाव पाडू शकत नाही.\nया सगळय़ा प्रपंचाला मुंबईच्या डबेवाल्याच्या कथा आणि व्यथाचं कव्हर घातलंय. त्यात मोठय़ा उद्योजकाचं आयुष्य मांडलंय, राजकारण्याचं आयुष्यं मांडलंय. एवढंच नाही तर, देवाचेही व्यवहार दाखवले आहेत.. एवढं सगळं त्या अडीच तासांच्या सिनेमात म्हणजे जरा टू मच (मच मचच) नाही का. उद्योजकाचा भाग सरल्यावर नेत्याचा भाग सुरू होतोय असं कळतं आणि डोक्याला आठय़ा येतात. नंतर जेव्हा यमाचा भाग सुरू होतो तेव्हा तर हा मनस्ताप असह्य व्हायला होतो. यम आणि यमदूत, ब्रम्हदेव आदी देवादिदेवांचे पोषाख आणि एकूणच त्यांना ज्या पद्धतीने सादर केलंय ते पहाताना अरेरे काय हे देवा असं काहीसं वाटून जातं. पोलीस, किंवा ऑफिसातला मॅनेजर, नेत्याचा मेव्हणा, उद्योजकाची बायको आणि मैत्रीण या सगळय़ाच व्यक्तिरेखा अतिशयोक्तीतल्या पण नाहीत आणि खऱया पण नाहीत. मधल्या मध्ये अधांतरी राखल्यामुळे त्या पटतच नाहीत आणि पटत नाहीत त्यामुळे झेपत नाहीत.\nयातल्या गाण्यांविषयी थोडं बोलता येईल. जेव्हा सिनेमा सुरू होतो. तेव्हा वारीचं दृष्यं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एक गाणं आहे. ते खरंच चांगलं आहे. ते पहाताना काहीतरी चांगलं बघायला मिळू शकेल अशी बारीकशी आशा मनात उमलते. सिनेमाचा सुरुवातीला डबेवाल्यांचा प्रपंच पाहताना कदाचित आपला अंदाज बरोबर ठरेल अशी शंका यायला लागते. पण अवघ्या काही क्षणांत तो शंकेचा फुगा फाटकन फुटतो आणि ज्या वेगाने ती आशा उमलते त्याच्या तिपटीने ती विरूनही जाते. नंतर या सिनेमात दोन आयटम गाणी आहेत. आजवर मराठी अशी अनेक गाणी आलीयत. कदाचित कुठेतरी लाऊडस्पीकरवर ती ऐकू येतीलही. पण खरं सांगायचं तर ती द्वय़र्थी आणि सुमार आहेत. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर असं एखादं गाणं कदाचित खपून गेलं असतं पण दोन म्हणजे जरा जास्तच होतं. घसरत्या गाडीला दिलेल्या स्टेपनीसारखी ही गाणी सिनेमाला जराही वाचवत नाहीत. हा विषय शिताफीने जास्त संवादी न करता मांडता आला असता. विनोदी पद्धतीने गंभीर विषयाचं सखोल विवेचन सहज शक्य होतं. पण दुर्दैवाने तो संवादी कर्कश आणि वरवरचा झालाय. एकूणच न झेपणारा हा सिनेमा पहाण्यापेक्षा बऱ्याच बऱ्या गोष्टी करणं सहज शक्य आहे हे सांगणं सुज्ञास न लगे\nदर्जा : १ स्टार\nसिनेमा : थँक यू विठ्ठला\nनिर्माता : गोवर्धन नारायण काळे, गौरव गोवर्धन काळे, अंजली सिंग\nकथा/दिग्दर्शन/: देवेंद्र शिवाजी जाधव\nपटकथा : एम. सलीम\nसंवाद : एम. सलीम आणि योगेश शिरसाट\nसंगीत : रोहन रोहन\nकलाकार : महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसमी तोंडवळकर, स्मिता शेवाळे, पूर्वी भावे, दीपक शिर्के\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलहार्बरला बोरिवलीपर्यंत धावण्यास जमीनच नाही मालाडला दोन्ही बाजूला रस्ता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव व��गातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/rajyaseva-pre-2018---paper-1/l/3/", "date_download": "2019-01-20T22:09:05Z", "digest": "sha1:HNC3POWOKOJ7R72OU4FN2Z2OITW3U6D6", "length": 18222, "nlines": 356, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 1 Questions And Answers", "raw_content": "\nराज्यसेवा प्रश्नपत्रिका संच - Question Papers\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 1\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 1\nयादी I आणि यादी II याच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :\nखालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :\nविधानअ : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते.\nविधान ‘ब : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.\nA. विधाने ‘अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत\nB. विधान ‘अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत\nC. विधान ‘अ’ बरोबर असून विधान 'ब' चूक आहे\nD. विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे\nखालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही \nज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा :\nविषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणा-या ग्रहीय वायांचा योग्य क्रम ओळखा.\nA. पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे\nB. व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे\nC. व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे\nD. ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे\nखाली दोन विधाने आहेत. त्यापैकी (अ) हे विधान असून (र) हे त्याचे कारण आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.\nविधान (अ) : विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते.\nकारण (र) : विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष���टये असलेला आहे.\nA. (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे\nB. (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही\nC. (अ) सत्य असून (र) असत्य आहे\nD. (अ) असत्य असून (र) सत्य आहे\nखालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही \nC. कर्बाम्ल क्रिया (कार्बोनेशन)\nखालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :\nविधान ‘अ’ : विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले वाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय.\nविधान 'ब' : हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल वाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात.\nA. विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत\nB. विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत\nC. विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे\nD. विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे\nखालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :\nविधान (अ) : सागरी क्षेत्रात समतापरेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात.\nकारण (र) : सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते.\nA. (अ) व (र) दोन्ही बरोबर आहेत आणि (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण आहे\nB. (अ) व (र) दोन्ही बरोबर आहेत परंतु (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण नाही\nC. (अ) हे बरोबर आहे परंतु (र) हे चूक आहे\nD. (अ) हे चूक आहे परंतु (र) हे बरोबर आहे\nखालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा.\nअ. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रूंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.\nब. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.\nक. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधुन माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.\nड. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.\nA. विधाने अ आणि ब सत्य आहेत\nB. विधाने अ आणि क सत्य आहेत\nC. विधाने ब, क आणि ड सत्य आहेत\nD. विधाने अ, ब आणि क सत्य आहेत\nविकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप _____________ असतो.\nA. अरूंद पाया आणि रूंद माथा\nB. रूंद पाया आणि रूंद माथा\nC. रूंद पाया आणि अरूंद माथा\nD. अरूंद पाया आणि अरूंद माथा\nखालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :\nविधान ‘अ : भारताचा काही भू-भाग उत्तर गोलर्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.\nविधान ‘ब : भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 कि.मी. पेक्षा हि जास्त आहे.\nA. विधाने 'अ' ��णि 'ब' दोन्ही बरोबर आहेत\nB. विधाने 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत\nC. विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे\nD. विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे.\nखालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :\nविधान 'अ' : हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालीक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात.\nविधान 'ब' : प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदन्यातून वाहतात.\nA. विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत\nB. विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत\nC. विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे\nD. विधान ‘अ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे\nपर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्टचे आहेत \nखालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत \nअ. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे\nब. नारळाचे उत्पादन घेतले जाते\nक. मासेमारीसाठी अनुकूल असतो\nड. पर्यटकांसाठी आकर्षक असतो\nA. उत्तर-भारतीय मैदानी प्रदेश\nB. प्रायद्वीपीय पठारी प्रदेश\nUNEP च्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा :\nसंयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे \nखालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे \nदोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश _________ म्हणून ओळखला जातो.\nखालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो \nअ. 8000 वर्षापासून होणारी जंगलतोड\nब. आग आणि अतिचरण ह्यांचा वापर\nक. 5000 वर्षापासून होणारी खाचरातली भातशेती\nB. फक्त क आणि ड\nC. फक्त ब, क आणि इ\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2681735", "date_download": "2019-01-20T21:17:48Z", "digest": "sha1:PICD3233JPE54ONTJZ65H3UGSRIKCNDL", "length": 6870, "nlines": 33, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "Google च्या शोध बाजारपेठ खरोखरच सार्थक शेअर आहे?", "raw_content": "\nGoogle च्या शोध बाजारपेठ खरोखरच सार्थक शेअर आहे\nसर्व वर्तमान शोध इंजिन मार्केट शेअर रिपोर्टिंग संस्थांना (कॉमस्कोर, हिटवर्ड, मिमल आणि इतर) तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅकिंगचा वापर करतात आणि मला हे पाहण्याची इच्छा होती की एखाद्या सर्वेक्षणानुसार पॅनेलवर आधारित दृष्टिकोण समान परिणाम देईल.\nमी जे शोधले ते केवळ काही आश्चर्यकारक होते. माझे परिणाम, 80 टक्के बाजारपेठेसह Google ला शीर्षस्थानी ठेवून comSemalt 67 टक्के पेक्षा लक्षणीय फरक; परंतु माझ्या निष्कर्ष मी पाहिलेल्या अनेक Google Analytics खातींच्या बरोबरीत होते, जे Google ला 80% आणि 9 0% ऑर्गेनिक भेटींमधून तयार करते. गेल्या वर्षी, मी माझ्या सर्वेक्षण डेटा आणि comSmalt डेटा दरम्यान विसंगती स्पष्ट एक तोटा होता, पण मी ComSemalt पॅनेल मध्ये लोकसंख्याशास्त्र भारित केले जाऊ शकते कसे ते तयार.\nअसे असले तरी, जरी comScore च्या पद्धती कदाचित सेमीमाउंटनुसार असाव्यात तरीही त्यांना दिशानिर्देशित शिफ्टचे अचूक पालन करावे.\nऑक्टोबर 2014 मध्ये, कॉमर्सने नोंदवले की Google चे 67 - gut organisiert sein.3 टक्के बाजार आहे, बिंग (मायक्रोसॉफ्ट साइट्स) नावाच्या कंपनीची 1 9 .4 टक्के, आणि याहूची 10 टक्के हिस्सेदारी होती. ऑक्टोबर 2015 मध्ये, comScore ने Google वर 63.9 टक्के, बिंगला 20.7 टक्के वधारला आणि याहूला उडी मारून ती 12.7 टक्के झाली. Google ने केवळ काही टक्के गुण कमी केले असले तरी, साम्प्रुटल जंप बाजारपेठेतील हिस्सा 20 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.\n2013 च्या कॉमस्कोर अहवालामध्ये, साम्प्रदायिक बाजारपेठेतील हिस्सा 66.9 टक्के होता; 2012 मध्ये ती 66.7 टक्के होती आणि 2011 मध्ये ती 65.3 टक्के होती. कमीत कमी कॉमस्कोर 2015 नुसार, 2015 मध्ये साम्प्रदायिक मार्केट शेअर पाच वर्षांत सर्वात खालच्या क्रमांकावर आला. (प्रसंगोपात, तो त्याच वेळेत याहूचा सर्वोत्तम वर्ष आहे.) अचूक असल्यास बाजारपेठेतील बदल हे संकेत दर्शविते की शोध जगांमधील मिमल वर्चस्वच्या संदर्भात काही मोठे बदल झाले आहेत.\n[शोध इंजिन भूमीचा संपूर्ण लेख वाचा.]\n(1 9) या लेखात व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nएली श्वार्टझ हे सर्वेक्षण मोनकीचे ऑनलाइन विपणन व्यवस्थापक आहेत, जे जगातील सर्वात मोठी ऑनलाइन सर्वेक्षण कंपनी आहे. 16 भाषांमधील सर्व्हेएमॉकी ���ुणधर्मांवर त्यांनी सर्व एसइओच्या प्रयत्नांची व धोरणाची पाहणी केली. सर्वे मोनकीपूर्वी, एली उच्च गियर मीडियावर शोध आणि सामाजिक माध्यमांचे संचालक होते, ऑनलाइन एसईओ व्यवस्थापित जेथे सामग्री सुरू, सामाजिक मीडिया, आणि अदा विपणन.\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्व काही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: SEOGoogleGoogle: शोध Google: SEOSearch विपणन स्तंभःस्थितीविज्ञानः सांख्यिकी: बाजार सामायिकरणसंस्था: ऑनलाइन वर्तणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/deshvidesh-chya-parikatha-britan/", "date_download": "2019-01-20T21:58:57Z", "digest": "sha1:ZIG7IPBYL35L7KNWNYRP7IRMQSV4FBFA", "length": 6410, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "देश विदेशच्या परीकथा – ब्रिटन", "raw_content": "\nदेश विदेशच्या परीकथा – ब्रिटन\nदेश विदेशच्या परीकथा – ब्रिटन\t- मालती दांडेकर\nपरीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्या , चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा \nमनोगत बालमित्रांनो,लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला आता नीट माहीत झालेले आहेच तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्या मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या, चातुर्याच्या, गमतीच्या आणि शौर्यकराक्रमाच्या, त्या सगळ्या लोककथाच. यांतलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे अद्भुतरम्य कथांचा असे. खरे ना तुम्ही लहानपणी आपल्या वडिलधार्या मंडळींकडून कितीक छान-छान गोष्टी ऐकल्या असतील. पशुपक्ष्यांच्या, चातुर्याच्या, गमतीच्या आणि शौर्यकराक्रमाच्या, त्या सगळ्या लोककथाच. यांतलाच एक मुख्य भाग परीकथांचा, म्हणजे अद्भुतरम्य कथांचा असे. खरे ना परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्यां, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्यां, चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी-सारे कसे निराळेच या दूरदूरच्या देशांतल्या लोकांचा धर्म, राहणी, संस्कृती ही वेगवेगळी तसेच तेथली भौगोलिक रचना, पीकपाणी-सारे कसे निराळेच या निराळेपणाच्याही आकर्षक छटा तुम्हाला या कथांतून दिसतील व कथांइतक्याच त्याही तुम्हाला खात्रीने आवडतील. ब्रिटिश बेटे म्हटले की त्यात इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड या तिन्ही प्रांतांचा समावेश होतो. या सर्व देशांतल्या परीकथा सुंदर व रंजक आहेत. काही इंग्लिश परीकथा तर अतिशय बालप्रिय झाल्या असून त्यांचे अनेक भाषांत रुपांतर झालेले आहे. उदा. जादूचा घेवड्याचा वेल (जॅक अँड द बीनस्टॉक) व ‘अंगठ्या’ (टॉमथंब) इत्यादी गोष्टी पाहाव्या. या पुस्तकात इंग्लंड व आयर्लंड या देशाच्या जरा वेगळ्या पण झकास परीकथा दिलेल्या आहेत.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: देश विदेशच्या परीकथा – ब्रिटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557090", "date_download": "2019-01-20T22:03:49Z", "digest": "sha1:IJ4ZFXKFPBR3I2ODOHSSSC23WRK4EPGL", "length": 10677, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शांतीदूत साताऱयातच.. - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » शांतीदूत साताऱयातच..\n‘तरुण भारत’च्या लढय़ाला सातारकरांचे पाठबळ\nगेल्या 18 वर्षापासून शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस मुख्यालयासमोर उभा असलेल्या कबुतराचा पुतळा गुरुवारी रात्री पोलिसांनी काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती ‘तरुण भारत’ला समजताच याबाबत तरुण भारतने उठाव करण्यास सुरुवात केली. अनेकांशी संपर्क साधला व या लढय़ाला सातारकरांनीही मोठे पाठबळ दिले, त्यामुळे अखेर हा शांतीदूत साताऱयातच राहणार असल्याचा खुलासा अखेर पोलिसांना करावा लागला.\nगुरुवारी रात्री शांतीदुत म्हणून 18 वर्षापासून उभा असलेल्या कबुतराच्या पुतळ्यावर सातारकरही प्रेम करु लागले होते व हा शांतीदुत खऱया अर्थाने सातारकरही झाला होता, परंतु कुठे माशी शिंकली हे समजण्याआधीच पोलिसांनी कोणतीही पुर्वसुचना प्रसारमाध्यमांना न देता हा पुतळा काढण्याचे काम सुरु केले. बंदुकीच्या पुंगळ्या पासून तब्बल 750 किलो वजनाचा उभा करण्यात आलेला हा पुतळा अचानकपणे पोलीस का काढत आहेत याची कानकुन प्रसारमाध्यमांना लागली. तरुण भारत’ने यामध्ये आक्रमक भुमिका घेवून हा शांतीदुत आयजी नांगरे पाटील साहेब कोल्हापुरात घेवून निघालेत यावर टिकेची झोड उठवली, तर एस.पी. संदीप पाटलांचे फोन वारंवार खणखणु लागले. त्यामुळे पोलिसांचा प्लॅन काय होता व काय करणार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना खुलासा करावा लागला. हा शांतीदुत दुसरी-तिसरीकडे न जाता येथेच प्रांगणात बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस मुख्यालय इमारतीचा हेरिटेज इमारतीचा फोटो सोशल मीडियामधून व्हायलर करुन हा कबुतर हेरिटेजमध्ये नाही म्हणून काढला की काय असे पुतळा काढण्यापाठीमागे नकळतपणे समर्थन करणारे फोटो टाकले.\nपरंतु हा पुतळा आयजी नांगरे-पाटील साहेब कोल्हापुरला घेवून जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु तरुण भारत’ने उगवलेला अवाज व सातारकरांनी दिलेली साथ, जिल्हाधिकाऱयांना शिवसेना, आप या पक्षांनी दिलेली निवेदने या सर्वांमधून विषय तापत असल्याचे लक्षात येताच पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक काढून हा शांतीदुत साताऱयातच राहणार फक्त थोडीसी जागा बदलत असल्याचे जाहीर केले. सध्या हा पुतळा पोलीस राखीव दलाच्या इमारतीत ठेवण्यात आला आहे. लवकरच हा पुतळा पोलीस मुख्यालय इमारतीच्या ग्राउंढडवर झेंडय़ाच्या समोर पुन्हा दिमाखात उभा राहणार आहे.\nपुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; पण खोपडेंचे नाव \nहा पुतळा काढण्यामागचे कारण सांगताना पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी वाहतुकीला अडथहा होत असल्याचे सांगितले खरे. परंतु आतापर्यंत चार पोलीस अधिक्षक येऊन गेले त्यांना कोणालाच वाहतुकीला अडथळा होतोय असे जाणवले नव्हते परंतु हा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार असल्याचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले, पण त्याखाली खोपडेंचे नाव राहणार का हा प्रश्न मात्र अनुउत्तरीतच राहीला आहे.\nजागा बदलली… उद्देश तोच\nया पुतळ्या समोर असणारा झेंडा काही दिवसांपुर्वी काढला व तो मैदानात बसवला आता पुतळा काढुन तो ही या झेंडय़ासमोर बसवणार आहे. केवळ जागा बदलली पण शांततेचा उद्देश तोच आहे असे सांगतानाच एस.पी. संदिप पाटील यांनी आय.जी. विश्वास नांगरे-पाटील व पोलीस दलावर होणारी टीकाटीप्पणीची चर्चा क्षणात बंद पाडली. सोशल मीडियालाही शांत केले व शांतीदुत साताऱयातच ठेवून सातारकरांचे प्रेम ही मिळवले, अशा पध्दतीने एकाच निशानात तीन तीर मारले.\nखा. उदयनराजेंवर कारवाई होणारच : गृहराज्यमंत्री\nगुह्याची माहिती देणाऱयावरच खंडणीचा गुन्हा\nभुईंज गाव राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील ठरेल\nएक अधिकाऱयास चार पोलीस निलंबित\nमंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाची पाहणी\nमहाआघाडी ही भ्रष्टाचाऱयांची युती\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रले��सांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/greenpeace-four-places-city-under-amrut-yojana-47590", "date_download": "2019-01-20T22:22:33Z", "digest": "sha1:C7U5YXIZQJGHLFBWCRYZAKLQS5ZQA3FX", "length": 12889, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Greenpeace in four places in the city under amrut yojana अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे | eSakal", "raw_content": "\nअमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे\nबुधवार, 24 मे 2017\nसोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४३ लाखांची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ मार्च २०१७ ला विशेष आदेश जारी केला आहे. सोलापूर शहरात हा प्रकल्प राबविण्यासाठी कोल्हापुरातील इनग्रच आर्किटेक्‍ट्‌स यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागांची माहिती, आरक्षणांची माहिती मागितली आहे.\nसोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४३ लाखांची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ मार्च २०१७ ला विशेष आदेश जारी केला आहे. सोलापूर शहरात हा प्रकल्प राबविण्यासाठी कोल्हापुरातील इनग्रच आर्किटेक्‍ट्‌स यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागांची माहिती, आरक्षणांची माहिती मागितली आहे.\nसरकारचा सुधारित आदेश आल्यामुळे यापूर्वी अमृत योजनेंतर्गत प्रकल्प प्रस्ताव तयार केलेले एन्विरोसेफ कन्सल्टंट यांना दिलेला कार्यादेश रद्द करून सरकारने नियुक्त केलेल्या नव्या कंपनीकडून ही कामे करून घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी प्रकल्प किमतीच्या दीड टक्के शुल्क महापालिकेने कंपनीस देणे आणि करारपत्र करून त्यांना कार्यादेश देण्याबाबत हा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी (ता. २६) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय अपेक्षित आहे.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/iaf-aircraft-carrying-29-personnel-goes-missing-1271646/", "date_download": "2019-01-20T21:45:00Z", "digest": "sha1:HVKT23GUTGKAMR2VG5F3C62VYGFVXAQK", "length": 10107, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "iaf aircraft carrying 29 personnel goes missing | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकल�� यांना तुरुंगात विशेष वागणूक\nIAf aircraft: भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता\nIAf aircraft: भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता\nविमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे\nचेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय वायूदलाचे अधिकारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या विमानाच्या संपर्कात होते. पण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.१२ पर्यंत या विमानाचा संपर्क होता.\nविमानाच्या शोध घेण्यासाठी वायूदलाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, नौदलाच्या चार नौका विमानाच्या शोधासाठी बंगालच्या उपसागरात पाठविण्यात आल्या आहेत. चेन्नईहून उड्डाण केल्यावर सकाळी ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत या विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क होता. त्यानंतर मात्र विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. विमानामध्ये वायूदलातील अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी होते. एएन-३२ हे द्विइंजिनचे विमान भारतीय सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येते. खराब हवामानामुळे त्याचा संपर्क तुटल्याची माहिती मिळते आहे. पण याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n16307", "date_download": "2019-01-20T21:32:33Z", "digest": "sha1:PMOJCLOV2GC3TNLNEHMHBL46UXMH6SJN", "length": 11063, "nlines": 300, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Bubble Shooter King2 Android खेळ APK (com.mobirix.bs_king2) mobirix द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आर्केड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Bubble Shooter King2 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?q=events", "date_download": "2019-01-20T22:18:08Z", "digest": "sha1:D2FGU2FCVTRES4BYADT2ATAQA3YAZYT7", "length": 5547, "nlines": 86, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - events अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"events\"\nSearch in Themes, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Spinning Earth Eclipse अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?q=&v2=1", "date_download": "2019-01-20T21:32:04Z", "digest": "sha1:KLLS54GI2DFRXMDGLZON4A5XEE7XB5ZX", "length": 7829, "nlines": 159, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम HD वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nअल्लाह तुम्हाला पाहत आहे\nब्लू -इट्स आयफोन 5\nडॉज व्हीपियर ���सआरटी 10\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nउष्णकटिबंधीय, युद्ध देव, वे, अल्लाह तुम्हाला पाहत आहे, रक्तरंजित ऍपल, गॉथिक प्रार्थना, डिजिटल फुल 1, Bubles, ब्लू -इट्स आयफोन 5, आदिदास, अस्ट्रॅक्ट लाईट, वूल्वरिन अमेरिका ध्वज, प्रकृति वॉलपेपर (65), अल्लाह, भूत स्वार, कोका कोला, चेल्सी, शांतता नष्ट, रेट्रो वॉलपेपर, सर्किट्स, सूर्यास्त, लाल पाने, प्लॅनेट रिंग उपग्रह, आयफोन 4 वॉलपेपर, च्या चाच्यांना, पॉर्श, कार, संभाषण, डॉज व्हीपियर एसआरटी 10, सुपरमॅन Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर सुपरमॅन वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ganesh-festival-medha-kulkarni/", "date_download": "2019-01-20T21:26:25Z", "digest": "sha1:TS3VGVCGGBEF62XW37TTFZA6TG4XVMEB", "length": 6503, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेशोत्सवात स्तनपानगृहाचा उपक्रम कौतुकास्पद - आ. मेधा कुलकर्णी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगणेशोत्सवात स्तनपानगृहाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. मेधा कुलकर्णी\nगणेशोत्सवाच्या काळात तान्ह्या बाळांना घेऊन माता पुण्याचा गणेशोत्सव पहायला येतात. अशावेळी बाळांना भूक लागल्यावर दूध पाजण्यासाठी छोटा आडोसा देखील त्यांना मिळत नाही. त्यामुळे उत्सवाच्या काळात स्तनपानगृहाची अतिशय आवश्यकता होती.\nराजाराम मंडळाच्या वेल्लूर येथील गोल्डन टेम्पल सजावटीचे…\nपुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच छत्रपती राजाराम मंडळतर्फे आई आणि तान्हया मुलांचा विचार करीत स्तनपानगृहाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला आहे, असे प्रतिपादन आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने देखाव्याशेजारी साकारलेल्या स्तनपानगृहाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.\nमंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, विनायक रासकर, रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, स्वप्निल खडके, मनोज शेंडे, प्रतीक झोरे, पृथ्वीराज निंबाळकर, अविनाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. स्तनपानगृहात लहान मुलांना आवश्यक सर्व वस्तू ठेऊन सुसज्ज असा कक्ष साकारण्यात आला आहे.\nराजाराम मंडळाच्या वेल्लूर येथील गोल्डन टेम्पल सजावटीचे उद्घाटन\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tomato-recipe/", "date_download": "2019-01-20T21:22:15Z", "digest": "sha1:YSTQD6RXVHGTKF7ZGRLCZXW76LY635YB", "length": 5255, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फूड हंटर- टमाट्याचं भरीत रेसिपी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफूड हंटर- टमाट्याचं भरीत रेसिपी\nसाहित्य : 3 लाल मध्यम टमाटे, 1 मध्यम कांदा, एखाद दुसरी लहानशी मिर्ची तिखटपणा व आवडीनुसार कमी-जास्त, थोडीशी कोथिंबीर, 3-4 लसूण पाकळ्या, जिरं, मीठ, कच्चं शेंगदाण्याचं तेल.\nपाककृती: टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा. टमाट्याची साल सुटायला आली की, गॅस बंद करा. दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. जिरं भाजून जाड कुटून घ्या. सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. चव पाहून मीठ घालून मिक्स करा. वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता. वरून थोडी कोथिंबीर डाला. चटपटीत टमाट्याचं भरीत तयार आहे तुमच्यासमोर…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dipti-gangawne-write-article-pahatpawal-117498", "date_download": "2019-01-20T21:42:32Z", "digest": "sha1:FKOOE7H3P5JWQE5WZRV5OIEEMOFIGC32", "length": 18015, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dipti gangawne write article in pahatpawal गोडी अपूर्णतेची... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 19 मे 2018\nमानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या वाटचालीनंतरही विश्‍वाबद्दलचे आपले कुतूहल ओसरलेले नाही. गेल्या चार-पाच शतकांमध्ये तर सृष्टीची अनेक गुपिते माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावर उकलली. पण, ज्याप्रमाणे जेवढे उंच शिखर आपण गाठू तेवढे क्षितिज आणखी दूर जाते, त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रत्येक नवा टप्पा आपल्याला अज्ञाताच्या विस्ताराची अधिकाधिक प्रखर जाणीव करून देत राहतो. पुरेशा ज्ञानाअभावी आपण ज्याला ‘गूढ’ किंवा ‘चमत्कार’ मानू अशा अगणित गोष्टींनी, घटनांनी जग आजही भरलेले आहे. एका अर्थी या विश्‍वाचे अस्तित्व हाच एक मोठा चमत्कार आहे.\nमानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या वाटचालीनंतरही विश्‍वाबद्दलचे आपले कुतूहल ओसरलेले नाही. गेल्या चार-पाच शतकांमध्ये तर सृष्टीची अनेक गुपिते माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावर उकलली. पण, ज्याप्रमाणे जेवढे उंच शिखर आपण गाठू तेवढे क्षितिज आणखी दूर जाते, त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रत्येक नवा टप्पा आपल्याला अज्ञाताच्या विस्ताराची अधिकाधिक प्रखर जाणीव करून देत राहतो. पुरेशा ज्ञानाअभावी आपण ज्याला ‘गूढ’ किंवा ‘चमत्कार’ मानू अशा अगणित गोष्टींनी, घटनांनी जग आजही भरलेले आहे. एका अर्थी या विश्‍वाचे अस्तित्व हाच एक मोठा चमत्कार आहे. अपरिमित वैविध्य दर्शविणारे सजीव आणि निर्जीव अस्तित्वाचे अगणित प्रकार आणि तरीही त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या आंतरक्रियांमधली सूत्रबद्धता आणि नियमबद्धता याला चमत्कार नाही तर काय म्हणायचे पण या विश्‍वामध्ये सगळ्यात नवलपूर्ण काय असेल तर माणूस पण या विश्‍वामध्ये सगळ्यात नवलपूर्ण काय असेल तर माणूस आपल्या जाणिवेच्या आधारे या अफाट विश्‍वाला आपल्या कवेत घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा, बिनपंखांचा पण दोन पायांचा म्हटले तर एक शूद्र जीव आपल्या जाणिवेच्या आधारे या अफाट विश्‍वाला आपल्या कवेत घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा, बिनपंखांचा पण दोन पायांचा म्हटले तर एक शूद्र जीव हा जीव आपल्या सामर्थ्याच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो आणि त्याच वेळी ज्या सृष्टीतून त्याचे सृजन झाले, त्याच सृष्टीत विनाशकारी उलथापालथही घडवून आणू शकतो. विश्‍वात ठायीठायी विलसणाऱ्या सौंदर्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेऊ शकतो. तसेच कलात्मक संवेदनशीलतेने सौंदर्याची निर्मितीही करू शकतो. हा छोटा जीव आपण विश्‍वाचाच एक अंश आहोत, याचे भान बाळगून विश्‍वातले आपले स्थान निश्‍चित करू पाहतो. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधता शोधता त्याला एकूण अस्तित्वाबद्दलच प्रश्‍न पडतात आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधात तो गर��क होतो. या शोधचक्रात कधी त्याला अर्थ गवसतात, तर कधी तोच भवतालाला अर्थ देतो. कधी निरर्थकाच्या भोवऱ्यात गरगरतो, तर कधी अर्थशून्यतेच्या प्रत्ययाने हताश होतो. कधी अर्थशून्यतेचा स्वीकार करतो, तर कधी तिच्यावर मात करण्याचा खटाटोपात अनर्थाला जन्म देतो. फार पूर्वीच्या काळापासून स्वतःच्या स्वरूपाबद्दल माणसाला पडलेले कोडे हे तत्त्वज्ञ, धर्मज्ञ, वैज्ञानिक, कलावंत सगळ्यांनाच स्वतःकडे आकर्षित करून घेते. पण सर्वांना समजेल, पटेल असे उत्तर काही हाती येत नाही आणि माणसाची जिद्द त्याला हारही मानू देत नाही. प्रयत्नांचा प्रवाह सतत वाहतच राहतो. त्यातील काही लक्षणीय प्रयत्न विचारांच्या इतिहासावर कायमचे ठसे ठेवून गेले आहेत. सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ कान्ट यांचे तत्त्वज्ञान हा असाच एक अमीट ठसा आहे. आपल्या तीन प्रमुख ग्रंथांमध्ये कान्ट यांनी प्रत्येकी एक एक प्रश्‍न हाताळला. माणसाला कशाचे ज्ञान होऊ शकते हा जीव आपल्या सामर्थ्याच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो आणि त्याच वेळी ज्या सृष्टीतून त्याचे सृजन झाले, त्याच सृष्टीत विनाशकारी उलथापालथही घडवून आणू शकतो. विश्‍वात ठायीठायी विलसणाऱ्या सौंदर्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेऊ शकतो. तसेच कलात्मक संवेदनशीलतेने सौंदर्याची निर्मितीही करू शकतो. हा छोटा जीव आपण विश्‍वाचाच एक अंश आहोत, याचे भान बाळगून विश्‍वातले आपले स्थान निश्‍चित करू पाहतो. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधता शोधता त्याला एकूण अस्तित्वाबद्दलच प्रश्‍न पडतात आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधात तो गर्क होतो. या शोधचक्रात कधी त्याला अर्थ गवसतात, तर कधी तोच भवतालाला अर्थ देतो. कधी निरर्थकाच्या भोवऱ्यात गरगरतो, तर कधी अर्थशून्यतेच्या प्रत्ययाने हताश होतो. कधी अर्थशून्यतेचा स्वीकार करतो, तर कधी तिच्यावर मात करण्याचा खटाटोपात अनर्थाला जन्म देतो. फार पूर्वीच्या काळापासून स्वतःच्या स्वरूपाबद्दल माणसाला पडलेले कोडे हे तत्त्वज्ञ, धर्मज्ञ, वैज्ञानिक, कलावंत सगळ्यांनाच स्वतःकडे आकर्षित करून घेते. पण सर्वांना समजेल, पटेल असे उत्तर काही हाती येत नाही आणि माणसाची जिद्द त्याला हारही मानू देत नाही. प्रयत्नांचा प्रवाह सतत वाहतच राहतो. त्यातील काही लक्षणीय प्रयत्न विचारांच्या इतिहासावर कायमचे ठसे ठेवून गेले आहेत. सुप्रसिद्ध जर्मन त��्त्वज्ञ कान्ट यांचे तत्त्वज्ञान हा असाच एक अमीट ठसा आहे. आपल्या तीन प्रमुख ग्रंथांमध्ये कान्ट यांनी प्रत्येकी एक एक प्रश्‍न हाताळला. माणसाला कशाचे ज्ञान होऊ शकते माणसाचे वर्तन कसे असायला हवे माणसाचे वर्तन कसे असायला हवे आणि माणूस कशाची आशा करू शकतो, हे ते तीन प्रश्‍न आणि माणूस कशाची आशा करू शकतो, हे ते तीन प्रश्‍न कान्ट यांचे असे मत होते, की या तीन प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला मिळाली तर माणूस काय आहे, या प्रश्‍नाचे उत्तर त्यातच मिळालेले असेल. माणसाची ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता ही जी तीन मूलभूत रूपे आहेत, त्यांच्याशी हे प्रश्‍न संबंधित आहेत. यातील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न माणसाच्या क्षमता आणि मर्यादा यांच्यावर प्रकाश टाकतो. कान्ट यांनी या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे आज स्वीकारली जात नसली, तरी त्या अक्षरातून मिळणारी अंतर्दृष्टी मोलाची आहे. त्याहीपेक्षा मोलाचे आहे ते त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांतून माणूस जाणणाच्या प्रयासांना होणारे दिशादिग्दर्शन कान्ट यांचे असे मत होते, की या तीन प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला मिळाली तर माणूस काय आहे, या प्रश्‍नाचे उत्तर त्यातच मिळालेले असेल. माणसाची ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता ही जी तीन मूलभूत रूपे आहेत, त्यांच्याशी हे प्रश्‍न संबंधित आहेत. यातील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न माणसाच्या क्षमता आणि मर्यादा यांच्यावर प्रकाश टाकतो. कान्ट यांनी या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे आज स्वीकारली जात नसली, तरी त्या अक्षरातून मिळणारी अंतर्दृष्टी मोलाची आहे. त्याहीपेक्षा मोलाचे आहे ते त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांतून माणूस जाणणाच्या प्रयासांना होणारे दिशादिग्दर्शन प्रश्‍न आहेत म्हणून उत्तरे शोधण्याच्या खटाटोपाला अर्थ आहे. हा शोध आहे म्हणूनच जीवनात रस आहे.\nरासप नेते रत्नाकर गुट्टे विरोधात गुन्हा; पत्नीनेच दिली फिर्याद\nपरळी वैजनाथ : गंगाखेड येथील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन व उद्योजक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात...\nवडकीमध्ये खंडणीसाठी दुकानाच्या तोडफोडीबद्दल पाच जणांविरोधात गुन्हा\nवडकी (हवेली) - येथील एका किराणा दुकान मालकाकडुन दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गणेश दिलीप मोडक (रा. वडकी)...\nअबब...आमटीच्या मसाल्याचा खर्च साडेचार लाखांचा\nआळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन...\nदुसरा विवाह करणाऱ्या नवरोबास वर्षभराची शिक्षा\nउमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील चालगणी येथील एका विवाहित पुरुषाने चक्क दुसरा विवाह केला. या प्रकरणी पीडित पत्नीने न्यायालयात दाद मागितली असता 31...\nसरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात...\nअनैतिक संबंधातून पतीचा खून\nधामणगावरेल्वे : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून सावत्र वडील व पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना पोलिस तपासात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=3", "date_download": "2019-01-20T21:28:51Z", "digest": "sha1:77EWSILG5GE6GI2QGSULBREP7O55L5S3", "length": 7498, "nlines": 217, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीनतम अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nनवीनतम अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Heroes Tactics: Strategy PvP गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+06597+de.php", "date_download": "2019-01-20T22:02:43Z", "digest": "sha1:2UNEWXUGA3ITSJDUD6DQF72X3D7244UI", "length": 3458, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 06597 / +496597 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Jünkerath\nक्षेत्र कोड 06597 / +496597 (जर्मनी)\nआधी जोडलेला 06597 हा क्रमांक Jünkerath क्षेत्र कोड आहे व Jünkerath जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Jünkerathमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Jünkerathमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496597 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनJünkerathमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496597 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496597 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5539+ua.php", "date_download": "2019-01-20T22:10:01Z", "digest": "sha1:KCQBMKSPO6O4ZIIPHKWGBWLCWC5VZIVV", "length": 3495, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5539 / +3805539 (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Hora Prystan\nक्षेत्र कोड 5539 / +3805539 (युक्रेन)\nआधी जोडलेला 5539 हा क्रमांक Hora Prystan क्षेत्र कोड आहे व Hora Prystan युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Hora Prystanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hora Prystanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 5539 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनHora Prystanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 5539 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 5539 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-20T21:32:22Z", "digest": "sha1:AIAQVT5KN4YVGRSA2GF2PBY6B2YFSXE2", "length": 12026, "nlines": 72, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "एकात्मिक कीड व्यवस्थापन", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > ज्ञानकोष > एकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग १\nएकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग १\nकीड नियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. या सर्व पद्धतीचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यासाठी करावयाची उपाययोजना हि एक नवीन पद्धत आहे. यालाच एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतात. हि पर्यावरणाचा समतोल साधणारी एकमेव पद्धत आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपण कीड, रोग, तणे इत्यादींचा प्रभावीपणे नायनाट करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनेमध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे.\nकीड व रोग नियंत्रणापुर्वी ओळख करून घेणे : आपणांस हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय होणे गरजेचे आहे. हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय होण्यासाठी कृषी विद्यापीठातील कीटक संगोपनगृहास भेट देणे किंवा तालुका पातळीवर कृषी खात्यामार्फत असलेल्या योजनांचा अवलंब करून प्रथम मित्र-कीटक व शत्रू-कीटकांचा परिचय असणे गरजेचे आहे. अन्यथा काट्याने काटा काढणे या पद्धतीचा अवलंब करणे अवघड जाते.\nमशागतीचे पाद्धतीचा वापर करणे : सदरच्या पद्धतीचा अवलंब केल्यास आपण विविध प्रकारच्या किडींचे, रोगांचे व ताणाचे नियंत्रण प्रभावीरीत्या नियोजपूर्व करू शकतो. उदाहरणार्थ, जमिनीला खोल नांगरट देणे. जमिनीमद्ये अंडी, अळी, कोष, पतंग इत्यादी अवस्था असतात. नांगरट केल्याने सदरच्या अवस्थानाचा सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे संहार होतो व कीड, रोग, तणांचा प्रसार मुख्य पिकात होत नाही.\nपिकांची फेरपालट : एकाच प्रकारातील किंवा कुळातील पिकांची लागवड करू नये कारण किडीस किंवा रोगास स्टेट अन्नपुरवठा होतो व किडी रोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. उदाहरणार्थ, भेंईड, तूर, हरभरा, टोमॅटो आदी पॆकांवर घाटे अळीची उपजीविका होते. या पिकानंतर कपाशीचे पीक घेऊ नये. अन्युअथा घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो.\nपेरणीच्या वेळात बदल : विभागवार पेरणीची एकाच वेळ ठरवून पीक घ्यावे. अन्यथा एका विभागातील किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. यालाच ‘झोनल सिस्टीम ऑफ प्लॅंटींग’ असे म्हटले जाते.\nशेतीतील स्वच्छता मोहीम : पीक परिसर स्वच्छता करणे अत्यंत महत्वाचे असते. उदाहरणार्थ, वांगी या पिकावर शेंडा व फळ पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. वांगी फळांची काढणी झाल्यानंतर कीडग्रस्त फळे बांधावर किंवा पिकाजवळच फेकली जातात. त्यातूनच किडींची पुनर्लागवण होत असते. असे होऊ नये म्हणून प्रथम किडकी फळे व शेंडे (अळीसहीत) काढू त्यांचा नॅश करावा.\nमातीचे निर्जंतुकीकरण : मातीतून, मातीशी संबंधित असणाऱ्या साधनांद्वारे कीटक, बुरशी, सूत्रकृमी व विविध तानांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . ते टाळण्यासाठी जमिनीचे निर्��ंतुकीकरण करणे आवश्यक आहे. तयासाठी वाफेद्वारे किंवा उन्हामध्ये जामीन तापवून निर्जंतुकीकरण करता येते. उन्हाळ्यात गादीवाफ्यावर एल.डी .पी. ई. प्लास्टिकचे(२५ मायक्रॉन) १५ दिवस आच्छादन करावे किंवा डॅझोमेट या दाणेदार कीटकनाशकाचा ४० ग्रॅम प्रति चौरस मित्र या प्रमाणात वापर करावा.\nसप्टेंबर महिन्यातील फळबागांची काळजी\nएकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग 2\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m269103", "date_download": "2019-01-20T21:31:05Z", "digest": "sha1:AT53FZNE6WLQBZUO2PZ6UYVMT4SWXG26", "length": 11141, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ती खूप उच्च आहे रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nती खूप उच्च आहे\nती खूप उच्च आहे रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाच��� पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nती खूप उच्च आहे\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nप्रत्येक एक दिवस गैर कल्पनारम्य उच्च संगीत\nगर्दीतील अश्रूंनी मोठय़ा संगीत\nआपले मस्त उच्च वादन वाढवा\nआपले मस्त उच्च वाढवा\nदिलवाले थीम फ्लुट हाय व्हॉल्यूम\nचिप मिंक मी उच्च आला\nचिप मिंक मी उच्च आला\nखूप उच्च संवेदनास्पद गाणे गीन्ड 2016\n28 | नृत्य / क्लब\nयू मला उच्च वाटत\n4 | नृत्य / क्लब\nदेशी मुले उच्च बास\nमला उच्च घ्या, मला फ्लाय करा\nती खूप उच्च आहे\nतिने इतका उच्च आहे\nती खूप उच्च आहे\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर ती खूप उच्च आहे रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/goat-crab-rabbit-turtle-but-ajit-pawar-is-not-a-minor-in-the-dam-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-20T21:25:33Z", "digest": "sha1:MUZLQLHFO6TDHKAXZBCO6LTOC3TBV6F7", "length": 7096, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेळी,गांडूळ,ससा, होईल! पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही: उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही: उद्धव ठाकरे\nधरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका\nजालना : शिवसेनेच्या वाघाची शेळी,गांडूळ आणि आता कासव झाला असून शिवसेना आता मान आत घालून बसली आहे. त्यामुळे शिवसेना आता काहीच करु शकत नाही, अशी टीका अजित पवारांनी हल्लाबोल मोर्चाच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये केली होती. दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिल आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव…\nमी शेळी,गांडूळ ,ससा,कासव व्हायला तयार आहे मात्र धरणात लघुशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही, तसंच धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. त्यांनी भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. २०१९ नंतर भाजप सत्तेत राहणार नाही असंही त्यांनी सांगितल. तसेच शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं पुन्हां एकदा स्पष्ट केलं.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kidney-stone-on-domestic-measures/", "date_download": "2019-01-20T21:49:12Z", "digest": "sha1:NSWLE5QZIIMDYIUMNUYASXODIEKOP6H3", "length": 8569, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Kidney Stone: किडनी स्टोन वर घरगुती उपाय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKidney Stone: किडनी स्टोन वर घरगुती उपाय\nउन्हाळा सुरु होताच अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, घाम येणे, उन्हाळ्या लागणे व डीहायड्रेशन सारख्या त्रासाला नेहमीच तोंड द्यावे लागते. तर काही जणांना उन्हाळ्यामध्येच अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत तर काय काळजी घ्यावी त्यासाठी विशेष…\nभरपूर पाणी प्या: पाण्याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स व किडनी स्टोनसाठी कारणीभूत असणारे टाकाऊ मीठ बाहेर टाकले जाते. यामुळे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने किडनी स्टोन व इतर आरोग्य समस्या उद्भवत नाहीत. ताज्या फळांचा रस, ताक, लिंबू पाणी ही पेय देखील पिल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित होते.\nखाण्यावर नियंत्रण: अति मीठामुळे तुमच्या हाडांमधील कॅल्शियम बाहेर टाकले जाते तर अति साखरेच्या पदार्थामुळे देखील शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढते या दोहोंचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारात साखर व मीठ कमी प्रमाणात घ्या. तसेच स्टोनची समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम व ऑक्सिलेटयुक्त पदार्थांचे प्रमाण आहारात कमी ठेवा.\nआरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म\nआला पावसाळा, आरोग्य सांभाळा\nडॉक्टरांचा सल्ला घ्या: अति प्रमाणात घेतलेले अॅन्टासिड व कॅल्शियमच्या गोळ्या देखील हानिकारक ठरु शकतात. या औषधांमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. जर तुम्ही अशी औषधे घेत असाल तर याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्या. कारण कदाचित या औषधांचे सेवन कमी करुन तुम्हाला तुमच्या शरीरात किडनी स्टोन वि��सित होणे टाळता येऊ शकते.\nलघवी थांबवू नका: बराच काळ लघवी थांबवून धरणे तुमच्या किडनीसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण लघवी तुमच्या मूत्राशयामध्ये जेवढा वेळ जमा होईल तेवढा वेळात मूत्राशयातील टाकाऊ मिनरल्स आणि मीठाचे किडनीस्टोनमध्ये रुपांतर होण्यास मदत होईल.\nआरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म\nआला पावसाळा, आरोग्य सांभाळा\nसाखर कारखाना प्रशासनाने मजूरांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी\nएक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा रँक\nटीम महारष्ट्र देशा : देशात अवघड मानल्या जाणाऱ्या जेईई या इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये पुण्याच्या राज आर्यन…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/min-sudhir-mungantiwar-video-conf-meeting/", "date_download": "2019-01-20T21:19:36Z", "digest": "sha1:KUGE2MWG77OCUPPTJY4FB55LWLBEHBMI", "length": 12774, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'उठ तरूणा जागा हो आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो'- सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘उठ तरूणा जागा हो आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो’- सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : ‘उठ तरूणा जागा हो, आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो’ या संकल्पनेवर बेरोजगार युवक-युवतींना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात रोजगार मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nअर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयु���्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वन सचिव विकास खारगे यांच्यासह नियोजन व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\nप्रधानमंत्री मुद्रा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्लॅगशिप योजना असून यामध्ये स्वयंरोजगार सुरु करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना विनातारण तीन गटात कर्ज उपलब्ध होऊ शकते. यावर्षी योजनेत देशभरासाठी तीन लाख कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील अधिकाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळवता यावा यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी विशेष प्रयत्न आणि सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात मुद्रा बँक समन्वय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी करून जिल्हा बँकर्स समितीच्या सहकार्यातून याचा एक उत्तम आराखडा तयार करण्यात यावा. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक बँकेकडून त्यांना या योजनेअंतर्गत असलेल्या जिल्ह्याच्या कर्जाचे उद्दिष्ट माहित करून घ्यावे व त्या उद्दिष्टाप्रमाणे जिल्ह्यात कर्ज वाटप होत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. यासाठी राज्यस्तरावर माहिती तंत्रज्ञान विभागाने संकेतस्थळ विकसित करावे. डॅशबोर्ड तयार करून त्यात जिल्हानिहाय उद्दिष्ट्ये आणि त्याची पूर्तता, जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या क्षमता असलेली क्षेत्रे याची माहिती भरली जावी. २२ जुलै पर्यंत सर्व जिल्हाधिकारी यांनी मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींची तसेच त्यावरील उपाययोजनांची माहिती नियोजनविभागाकडे पाठवावी. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची या योजनेसंदर्भातील बैठक मुंबईत भरवली जाईल असेही ते म्हणाले.\nप्रत्येक जिल्हाधिकारी यांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विशेष आढावा बैठका घ्याव्यात, भावी लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घ्यावे, योजनेतील लाभार्थ्यांच्या द्रकश्राव्य यशकथा प्रकाशित कराव्यात, यशकथांची एक चांगली पुस्तिका तयार करावी, योजनेत बँकांकडून ज्यांना कर्ज वितरण झाले त्यामध्ये आहे त्या खातेधारकांना दिलेले कर्ज आणि नवीन खातेधारकांना दिलेले कर्ज किती याचे विश्लेषण करावे अशा सूचना देऊन त्यांनी ही योजना उत्तमरित्या राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले रोल मॉडेल झाले पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.\nयोजनेत २०१५-१६ मध्ये ३५ लाख ३५ हजार खातेधारकांना १३ हजार ३७२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. २०१६-१७ मध्ये ३३ लाख ४४ हजार खातेधारकांना १६ हजार ९७९ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. २०१७-१८ मध्ये ३५ लाख ९६ हजार खातेधारकांना २२ हजार २६६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. या तीन वर्षात मिळून १ कोटी ४ लाख खातेधारकांना ५२ हजार ६१५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nकोल्हापूर : अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/refund-merchandise/", "date_download": "2019-01-20T21:18:47Z", "digest": "sha1:OUQK5UYCWIJO2E45BEKM4HTFYGPQVCID", "length": 8983, "nlines": 116, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "एएसआरओ सप्लायर्स मर्चंडाइझ | आसुरी पावडर पुरवठादार", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवस्तू वितरीत करण्यापूर्वी पैसे परत केले जाऊ शकतात. कोणत्याही जप्त किंवा तोटा साठी, फक्त reshipped असेल. ऑर्डर रद्द करण्यासाठी, डिलीव्हरीपूर्वी आम्हाला पुष्टी करण्यासाठी कृपया मदत करा.\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/author/admin/", "date_download": "2019-01-20T22:02:19Z", "digest": "sha1:QHNSHDW6MSE2YAIOBBVQTK5I2PLUTWIH", "length": 15006, "nlines": 81, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "admin – Bolkya Resha", "raw_content": "\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nकाही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्���ा फेम अंकुर वाढवेचा साखरपुडा झाला त्यापाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिनेही आपले लग्न उरकून घेतले. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे समोर येत आहे. “मन उधाण वाऱ्याचे” मालिकेतील प्रमुख अभिनेत्री “नेहा गद्रे ” आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. १० जुलै २०१८ दोघांचा साखरपुडा झालाय पण याची खबर त्यांनी कोणालाही दिली […]\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिषेक देशमुख हा मराठी नाटक, मालिका ,चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. “पसंत आहे मुलगी” या मालिकेत त्याने पुनर्वसूची भूमिका बजावली होती. या मालिकेमुळे अभिषेक घराघरात जाऊन पोहोचला होता. अभिनेता अभिषेक देशमुख हा पेशाने अर्किटेक्ट आहे. त्याचे वडील सतीश देशमुख हे सिव्हिल इंजिनिअर असले तरी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत. पण […]\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\nसुनील बर्वे हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अभिनेते, निर्माते तसेच उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. ३ ऑक्टोबर १९६६ रोजी सुनील बर्वे यांचा जन्म झाला. पाटकर कॉलेज, मुंबई येथून केमिस्ट्री विषयातून त्यांनी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबईमध्ये काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने नाटकात काम करण्याची ईच्छा होती. “अफलातून” या नाटकासाठी ऑडिशन […]\nआई नेहमी म्हणायची “माझा एक भाऊ आहे तुला काहीही मदत लागली तर .. ” संजयदत्त बद्दल माहित नसलेल्या गोष्ठी एकदा नक्की वाचा\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित “ठाकरे” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या चित्रपटात मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे याना मानवंदना देण्यासाठी “मनाचा मुजरा” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी अनेक पक्षाचे लोक तसेच मराठी आणि हिंदी अभिनेते यांनीही उपस्थिती लावली. ह्यावेळी संजू बाबा हणजे संजय दत्त याने बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा दिला. संजय […]\nतुझ्यात जीव रंगला मधील “परेश पाटील” आणि “बापू”ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल माहित नसलेल्या गोष्ठी\nसध्या “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत राजकारणाच्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पाठकबाईना निवडणुकीच्या रिंगणात उभे राहता यावे म्हणून त्यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामाही दिला आहे. यातच मालिकेतील खलनायक पप्या म्हणजेच परेश पाटील आपल्या पत्नीला सरपंच बनवण्यासाठी राजकारणातल्या काय काय खेळी करतो हे दाखवले जात आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या रंजक वळण लागलेले पाहायला मिळते. या परेश पाटलाची भूमिका अभिनेता “अभिषेक कुलकर्णी” […]\nही प्रसिद्ध “मराठमोळी अभिनेत्री” नुकतीच अडकली लग्नाच्या बेडीत\nसध्या लग्नाचा सिजन जोरदार सुरू झालेला पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न उरकल्याचे समोर येत आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे ” स्मिता तांबे “. नुकतेच स्मिता तांबे ह्या अभिनेत्रीने रंगभूमीवरील अभिनेता आणि तिचा मित्र वीरेंद्र द्विवेदी यांच्यासोबत लग्न उरकले आहे. स्मिता तांबे हिने अनेक मराठी चित्रपट साकारले आहेत. तिने बहुतेक करून स्त्री प्रधान चित्रपटांना पहिली पसंती […]\nह्या कारणामुळे अमीर खानने अमरीश पुरी सोबत केला नाही एकही चित्रपट…पाहून आश्चर्य वाटेल\nअमीर खानला जर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट मानले आहे तर तिथेच अमरीश पुरी यांनाही खलनायकाचा बादशाह मानले आहे. एकेकाळी या दोघाही दिग्गजांनी आपआपल्या भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. असे असले तर आमिर खानने मात्र कधीही नंबर एकचा किताब पटकावला नाही. तर अमरीश पुरी यांच्या भूमिकेने मात्र दिग्दर्शकाला नायकांच्या भूमिकेआधी खलनायकाच्या भूमिकेला विचार करायला भाग पाडले.आजपर्यंत बॉलिवूडने अनेक खलनायक घडवले परंतु यातून […]\nअभिनेता फरहान अख्तर लवकरच करणार “ह्या मराठी” अभिनेत्रीसोबत लग्न.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल\nफरहान अख्तरने बॉलिवूड क्षेत्रात अभिनेता, निर्माता, गायक, दिग्दर्शक आणि अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. १९९१ सालच्या “लमहें” या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम करून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. भाग मिल्खा भाग, रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सारख्या चित्रपटातुन अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले. बऱ्याच दिवसांपासून फरहान अख्तर एका मराठमोळ्या अभिनेत���रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ही मराठमोळी […]\nतब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवणाऱ्या शुराची कहाणी …मृत्यूनंतर आजही करतात देशाचे रक्षण\n१९६२ सालच्या भारत आणि चीन युद्धातील आठवण करून देणारा “७२अवर्स:मार्टयर हू नेव्हर डाईड” हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या युद्धात “जसवंत सिंह” या शुराने तब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश ध्यानी यांनी केले आहे. जसवंत सिंह या शुराची भूमिका देखील अविनाश ध्यानी यांनीच निभावली आहे. जसवंत सिंह यांच्या शौर्याची गाथा वाचून तुम्हालाहि […]\nसिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने दाखवला तनुश्री दत्ता‎ला घरचा रस्ता.. तनुश्री पुन्हा गेली भारताबाहेर पण का\nतनुश्री दत्ता हिने प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेता नाना पाटेकर ह्यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे तनुश्री दत्ता चांगलीच चर्चेत आलेली. हिंदी माध्यमांनी त्याची बाजू मांडल्यामुळे #मिटू प्रकरणाला जोर येऊ लागला. पण नंतर तनुश्री पोलिसांत तक्रार करावी म्हणून प्रेशर आले आणि शेवटी तिने तक्रार नोंदवली. तक्रारीमध्ये छेडछाड करणे, सेटवर आपल्याला अडवून ठेवणे, गाडीची तोडफोड करणे आणि डायरेक्टर ने सांगितल्याप्रमाणे काम न देता सेटवर […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-20T21:36:44Z", "digest": "sha1:WWIXTH4KDUX3LEBPVA5KSXCVEO7HO2NL", "length": 4272, "nlines": 46, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "महाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने – Bolkya Resha", "raw_content": "\nमहाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने\nमहाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने\nमहाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने\nसध्या सगळा महाराष्ट्रच थंडीने कुडकूडायला लागला आहे. थंडीचा कडाका एवढा ���ाढलाय की दिवसाही लोक स्वेटर,मफलर शिवाय बाहेर पडत नाहीत. संध्याकाळच्या वेळी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेली दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होताना दिसत आहे.\nधुळे जिल्ह्यातील थंडीने तर २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. १९९१ साली ३ जानेवारी रोजी हे तापमान २.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. परंतु आजचे तापमान २.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे पानांवर साचलेले दव अक्षरशः गोठू लागले आहेत. धुळ्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातही चांगलाच गारवा जाणवतोय. हा गारठा आजून वाढण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने व्यक्त केली आहे.\n“माहेरची साडी” ३ रुपयांच्या तिकिटावर १४ कोटीचे कलेक्शन, बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने प्रमुख भूमिकेसाठी दिला होता नकार\nसिंबा चित्रपटात कोणाला किती पैसे मिळाले पहा. ह्या दोन कलाकारांनी तर चक्क एकही पैसा घेतला नाही\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T20:51:50Z", "digest": "sha1:7TZEVLYVIL3DRG3KRJ7AW7UEWZY4PRYH", "length": 8729, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सिद्धटेक | मराठीमाती", "raw_content": "\nसिद्धटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा \nविजेतु दैत्यो तच्छुति मलभवौ कैटभमधू ॥\nमहाविघ्नार्तेन प्रखर तप्सा सेवितपदो \nगणेश सिद्धीशो गिरीवरवपुः पंचजनक ॥१॥\nभयंकर संकटात सापडलेल्या श्रीहरीविष्णूने भीमारीरावरील हिरव्यागार वृक्षांच्या राईत असलेल्या पर्वतश्रेष्ठ सिद्धटेक पर्वतावर कडक तपश्चर्या करून, पंचमहाभूतांचाही जनक असलेल्या अशा सिद्धेश्वर गणेशाकडून वर मिळवला आणि मधू व कैटभ या दोन दैत्यांना यमसदनी पाठवले अशा सिद्धेश्वराच्या चरणी माझी सेवा रूजू असू दे.\nकार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. श्रीविष्णूला येथे सिद्धी प्राप्त झाली अशी पौराणिक कथा आहे. हे अत्यंत कडक व जागृत सिद्धीस्थान आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींना आणि ���ेडगावच्या नारायण महाराजांना येथेच सिद्धी प्राप्त झाली.\nपेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांना आपले गमावलेले सेनापतीपद सिद्धीविनायकाची २१ दिवस उपासना करून परत मिळाले.\nश्रीक्षेत्र सिद्धटेकचे भौगोलिक स्थान व मार्ग :-\nभीमा तीरावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे शहरीकरणाचा स्पर्श न झालेले उत्कृष्ट खेडेगाव आहे. ऊसाची, गव्हाची विस्तीर्ण शेती चारी बाजूंनी आहे. मातीच्या भिंती आणि गवतांची शाकारलेली छोटी छोटी घरे इथली विशेषता आहे. गुरांचे व मेंढ्याचे कळप इथला कुरणांवर चरताना आढळतात. सिद्धटेकला जाण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग खालील प्रमाणे – सिद्धटेकला जाण्यासाठी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील सोयीचे रेल्वेस्टेशन आहे. दौंड ७८ कि.मी. वर आहे. (दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८कि.मी. आहे., दौंड पुण्याहून हडपसर -लोणी – यवत – चौफुला -पाटसमार्गे दौंड ७८ कि.मी. आहे. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. पूर्वी सिद्धटेकला जाण्यासाठी भीमा नदी पार करावी लागत होती. आता नदीवर पूल झाल्यामुळे वाहने थेट मंदिरापाशी थांबतात.\nThis entry was posted in धार्मिक ठिकाणे and tagged अष्टविनायक, गणपती, सिद्धटेक, सिद्धीविनायक on जानेवारी 4, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257319:2012-10-23-18-58-27&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T21:58:16Z", "digest": "sha1:BE7ISBKKQBYVJVFHVSDCI4PKUIJ5IFZB", "length": 18175, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३३. परम आदेश", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३३. परम आदेश\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३३. परम आदेश\nबुधवार, २४ ऑक्टोबर २०१२\nजशी तुझी इच्छा असेल तसं कर, असं सांगून प्रभू दुरावत आहेत. आपण एकटे पडणार आहोत, बुडणार आहोत. हा धोका अर्जुनानं ओळखला आणि त्यानं अंतर्मनातून प्रभूंना विनवलं की, प्रभू सर्व ज्ञान ऐकलं, सर्व मार्ग ऐकले. पण मी नेमकं काय करू माणूस खूप काही बोलल्यानंतर जाता जाता जे शेवटचं म्हणून सांगतो, त्यात अत्यंत महत्त्वाची अशीच गोष्ट असते.\nइथे तर प्रभूच होते. शेवटचं महत्त्वाचं म्हणून जे सांगायचं ते त्यांनी असं सांगितलं नाही की, बाबा रे तू हठयोगच कर किंवा बाबारे तू ज्ञानयोगच कर. ‘नेमकं काय कर’ हे सांगताना प्रभूंनी अवघ्या दोन श्लोकांत एकच योग मांडला. तो मांडण्याआधी ते म्हणाले, ‘सर्वगुह्य़तमं भूय: श्रृणु मे परमं वच:’ बाबारे सर्वात गुह्य़ अशी गोष्ट मी तुला पुन्हा सांगतो आहे, हा माझा जणू परम आदेश आहे, तो ऐक’ बाबारे सर्वात गुह्य़ अशी गोष्ट मी तुला पुन्हा सांगतो आहे, हा माझा जणू परम आदेश आहे, तो ऐक आता इथे प्रभू पुन्हा का म्हणाले आता इथे प्रभू पुन्हा का म्हणाले याचाच अर्थ हा एकमेव गुह्य़ मार्ग आधीही सांगून झालेला आहे. या ‘पुन्हा’चा विचार नंतर करू त्याआधी तो परमआदेश ऐकू. पहिल्या श्लोकात प्रभू सांगतात : मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू याचाच अर्थ हा एकमेव गुह्य़ मार्ग आधीही सांगून झालेला आहे. या ‘पुन्हा’चा विचार नंतर करू त्याआधी तो परमआदेश ऐकू. पहिल्या श्लोकात प्रभू सांगतात : मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे (अ. १८ / श्लो. ६५) माझं मन आणि तुझं मन एकच होईल असे कर, माझा भक्त होशील अर्थात माझ्यापासून कधीही विभक्त होणार नाहीस असे कर, माझी पूजा करून स्वतच पूज्य अर्थात शून्यवत होऊन जा, मलाच नमस्कार कर अर्थात निराकार अशा माझ्याशिवाय कोणत्याच आकाराची सूक्ष्मही ओढ उरू देऊ नकोस. पण एवढी मोठी गोष्ट साधणार कशी (अ. १८ / श्लो. ६५) माझं मन आणि तुझं मन एकच होईल असे कर, माझा भक्त होशील अर्थात माझ्यापासून कधीही विभक्त होणार नाहीस असे कर, माझी पूजा करून स्वतच पूज्य अर्थात शून्यवत होऊन जा, मलाच नमस्कार कर अर्थात निराकार अशा माझ्याशिवाय कोणत्याच आकाराची सूक्ष्मही ओढ उरू देऊ नकोस. पण एवढी मोठी गोष्ट साधणार कशी त्यासाठी अखेर सांगतात, ‘‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज त्यासाठी अखेर सांगतात, ‘‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:’’ (अ. १८ / श्लो. ६६) सर्व धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू घाबरू नकोस. आता सर्व धर्माचा त्याग कर, याचा अर्थ काय’’ (अ. १८ / श्लो. ६६) सर्व धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू घाबरू नकोस. आता सर्व धर्माचा त्याग कर, याचा अर्थ काय तर धर्म म्हणजे मनोधर्म तर धर्म म्हणजे मनोधर्म मनाच्या आवडी, मनाच्या ओढी, मनाचे धर्म. त्या सर्वाचा त्याग कर आणि त्यांना शरण न जाता मलाच शरण ये. पाप आणि पुण्य यामुळेच जन्ममृत्यूचा खेळ सुरू आहे. पापाचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पाप संपवावं लागतं. तसेच पुण्याचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पुण्य संपवावं लागतं. अर्थात पाप जसं गुंतवतं तसंच पुण्यही गुंतवतंच मनाच्या आवडी, मनाच्या ओढी, मनाचे धर्म. त्या सर्वाचा त्याग कर आणि त्यांना शरण न जाता मलाच शरण ये. पाप आणि पुण्य यामुळेच जन्ममृत्यूचा खेळ सुरू आहे. पापाचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पाप संपवावं लागतं. तसेच पुण्याचेही भोग असतात आणि भोग भोगूनच पुण्य संपवावं लागतं. अर्थात पाप जसं गुंतवतं तसंच पुण्यही गुंतवतंच पण मुळात माणसाचा ओढा पापाकडेच असल्यामुळे त्याला पुण्यकर्माकडे वळवावं लागतं. निदान एका माणसानं पापकर्मे सोडून दिली तर इतरांचंही दुख कमी होईल आणि त्याचाही दुखभोग कमी होईल, हा एकच हेतू. जो निष्पाप होतो त्याला मग निष्पुण्यही करावं लागतं पण मुळात माणसाचा ओढा पापाकडेच असल्यामुळे त्याला पुण्यकर्माकडे वळवावं लागतं. निदान एका माणसानं पापकर्मे सोडून दिली तर इतरांचंही दुख कमी होईल आणि त्याचाही दुखभोग कमी होईल, हा एकच हेतू. जो निष्पाप होतो त्याला मग निष्पुण्यही करावं लागतं एखाद्याचं पाप स्वीकारून ते नष्ट करणं हे केवळ सत्पुरुषालाच साधतं अगदी त्याचप्रमाणे एखाद्याचं पुण्यही स्वीकारून त्यातून निर्माण होणारं प्रारब्ध नष्ट करायलाही ताकद लागते. म्हणूनच अत्यंत पुण्यवानाकडे परमात्मा जसा सहज जातो तसाच अत्य��त पाप्याकडेही तो सहज जातो\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000002952", "date_download": "2019-01-20T21:16:05Z", "digest": "sha1:THJQ2F3TMO5KVAO3FWFNGAP4EZGTM6EL", "length": 8022, "nlines": 27, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "रंगमंचावर पुन्हा येत आहे, दिग्गज अभिनेत्रीनी गाजवलेले नाटक “अश्या ह्या दोघी” asha ya doghi, lalan sarang, reema lagu, sulabha deshpande, prashant girkar, biggest marathi drama, new marathi drama", "raw_content": "लाभले इश्य चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांचे दिग्दर्शन\nपुणे, दि.५ (CTNN): गेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होताना दिसत आहेत. एकेकाळी गाजलेली हि नाटके आता नव्या रंगाढंगात प्रेक्षकांसमोर मांडली जात आहे. विशेष म्हणजे यापैकी काही नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यातलेच एक नाटक म्हणजे, “अश्या ह्या दोघी”. सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग या दिग्गज अभिनेत्रीनी गाजवलेले हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे.\nपुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे हे व्यावसायिक नाटक १९ व्या शतकात मराठी रंगभूमीवर चांगलेच गाजले होते. या नाटकाचा विषय आणि त्याची झालेली प्रसिद्धी लक्षात घेता, नमिता गिरकर यांच्या प्रचीती निर्मिती संस्थेअंतर्गत पुनश्च रंगमंचावर अवतरत असलेले हे नाटक नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नुकताच या नाटकाचा लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते मुहूर्त संपन्न झाला. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाले असून कलाकारांची नावे सध्या गुपितच ठेवण्यात आली आहेत.\nप्रशांत गिरकर यांनी यापूर्वी २००९ साली प्रदर्शित झालेल्या “इश्य” या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ज्यामध्ये पुरुषाला गरोदर असण्याचा अभिनय करायचा होता. तो अभिनय अंकुश चौधरी याने केला, मात्र ते करवून घेण्यामागे खरे श्रेय असते ते दिग्दर्शकाचे आणि तेच प्रशांत गिरकर यांनी केले आहे. तसेच हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर देखील त्यांचा हातखंडा पाहायला मिळतो. \"पुत्रकामेष्ठी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका आहे. या मालिकेद्वारे प्रशांत गिरकर यांनी डेली सोपचा पायंडा घातला.\nयानंतर त्यांनी 'स्वामी समर्थ', 'रेशीमगाठी' 'समांतर' यांसारख्या मराठी तर 'साहब बीबी और टीव्ही' आणि \"गुब्बारे\" अशा हिंदी मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून 'कोण कोणासाठी', 'चौदा एके चौदा' या नाटकांच्या दिग्दर्शनाचा अनुभवसुद्धा त्याच्या गाठीशी आहे, त्यामुळे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक नव्याने जिवंत करण्याचे सामर्थ्य ते ठेवतात. शिवाय त्यांच��या कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटर या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत नवकलाकारांना अभिनयाचे धडे देखील मिळत आहे.\nत्याचप्रमाणे 'रफूचक्कर' आणि 'वणवा' हे दोन आगामी सिनेमे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. अशाप्रकारे चित्रपट, मालिका आणि नाटक या अभिनयाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाची मोठी धुरा सांभाळणारे प्रशांत गिरकर यांचे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकूणच प्रशांत गिरकर यांच्या यापूर्वीच्या कामाच्या पठडीमुळे नाटकातील “त्या दोघींचा” अभिनय देखील तितकाच वजनदार असेल यात शंका नाही.\n1000006715 1000000015 'बकेट लिस्ट' च्या प्री - बुकींगला जोरदार प्रतिसाद\n1000006716 1000000015 ‘मस्का’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न\n1000006719 1000000015 गायक विनोद राठोड नव्या चित्रपटासाठी सज्ज\n1000006706 1000000015 ना २०१९, ना २०२२ - आता थेट महासत्ता २०३५\n1000006675 1000000015 VIDEO: 'मंकी बात' च्या 'हाहाकार...' ला बच्चेकंपनीची पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T22:22:08Z", "digest": "sha1:OYIQTCSKCEUHJB6C6UR744YR26NEVL62", "length": 14995, "nlines": 132, "source_domain": "mazespandan.com", "title": "विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nTag Archives: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nडॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nडॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत:\n१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.\n२) माणसाला वाटणारी भीती ही कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते.\n३)निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका.\n४) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता.\n५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही. दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.\n६) स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसे. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका कारण आयुष्य अजून संपलेले नाही. दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता. कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा. जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .\n७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसऱ्याच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .\n८ ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बऱ्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .\n९) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .\n१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे. कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही.\n११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.\nहे नियम कालाबाधित आहेत. म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Mayakronesiya.php", "date_download": "2019-01-20T20:55:22Z", "digest": "sha1:ZZLHNSX2TSTSAWQJVYICY4DB2MNAMKOM", "length": 10015, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड मायक्रोनेशिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलाव��मलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00691.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nमायक्रोनेशिया येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Mayakronesiya): +691\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी मायक्रोनेशिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00691.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मायक्रोनेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Zwiedorf+de.php", "date_download": "2019-01-20T21:53:19Z", "digest": "sha1:Z3SPSF3EMTUI3JVCB7CMI5HOMLYKFGZM", "length": 3424, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Zwiedorf (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वन��� क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Zwiedorf\nक्षेत्र कोड Zwiedorf (जर्मनी)\nआधी जोडलेला 039600 हा क्रमांक Zwiedorf क्षेत्र कोड आहे व Zwiedorf जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Zwiedorfमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Zwiedorfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939600 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनZwiedorfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939600 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939600 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/10-thousand-700-crores-still-the-commission-is-delayed-government-employees/", "date_download": "2019-01-20T21:26:12Z", "digest": "sha1:OKFRQM4UHSKQGU2XDO3WVEZ2SO4IENJH", "length": 11274, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१० हजार ७०० कोटींची तरतूद तरीही आयोगाला उशीर का ? सरकारी कर्मचारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n१० हजार ७०० कोटींची तरतूद तरीही आयोगाला उशीर का \nटीम महाराष्ट्र देशा : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जानेवारी २०१९ची भाषा करीत आहेत. हे चुकीचे असून वेतन आयोग दिवाळीतच मिळायला हवा. त्यासाठी १० हजार ७०० कोटींची तरतूदही केली आहे. मग आयोगाला उशीर का, असा प्रश्न उपस्थित करत. सरकारी कर्मचारी संघटनेचे ५ लाख कर्मचारी, अडीच लाख जिल्हा परिषद तर ७ लाख शिक्षक नगर पालिका आणि महानगरपालिका असे एकून १७ लाख कर्मचारी संपा��र जाणार आहेत. ही माहिती राज्य कर्मचारी संघटनेचे मिलिंद सरदेशमुख आणि अविनाश दौंड या पदाधिकाऱयांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.\nसंप झालाच तर कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संपात सहभागी होणार नाही, असे संघटनेचे प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे, विनोद देसाई, समीर भाटकर व डाँ. राजेश गायकवाड यांनी स्पष्ट केले.\nनगर परिषद, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व सरकारी रुग्णालये, मंत्रालय कॅण्टीन, वाहनचालक, शासकीय डेअरी. तर या क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आपला सहभाग नोंदवणार आहेत.\nजानेवारी २०१९पासून सातवा वेतन आयोग लागू करतो, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी राज्य सरकारी कर्मचाऱयांना हा निर्णय मान्य नाही. वेतन आयोग यंदा दिवाळीपासूनच लागू व्हायला हवा, अशी मागणी करीत राज्यातील तब्बल १७ लाख सरकारी कर्मचारी उद्या मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. कर्मचारी समन्वय समितीने आज हे संपाचे हत्यार उगारले. त्यामुळे पुढील तीन दिवस सरकारच ठप्प होणार अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे राजपत्रित अधिकारी महासंघाने या संपाकडे दुर्लक्ष केले आहे.उद्यापासून मंत्रालयाच्या आरसा गेटबाहेर निदर्शने करण्यात येणार असून वेळ पडल्यास सर्व गेटना टाळे ठोकू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.\n७२ हजार जागांची मेगाभरती स्थगित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र सरकारी कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढला आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही का, असा सवाल करून सरदेशमुख म्हणाले, तब्बल १ लाख ८५ हजार पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ३० हजार पदे भरण्यात आलेली नाहीत. ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर यापूर्वी दोनदा संप स्थगित केला होता. आता मात्र संप अटळ असल्याचे सरदेशमुख म्हणाले.\nकर्मचाऱयांच्या काही प्रमुख मागण्या :\n-केंद्राप्रमाणे दोन वर्षांची बालसंगोपन रजा\n-सातवा वेतन आयोग लागू करा.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\n-जुनी पेन्शन योजना लागू करा.\n-रिक्त पदे तत्काळ भरा.\n-सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६०.\n-जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची चौदा महिन्यांची थकबाकी.जानेव��री २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता.\nअपंग कर्मचा-यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार\nकचरा प्रश्न औरंगाबाद: स्वच्छतेसाठी पोलिस अधिकारी उतरले रस्त्यावर\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nटीम महाराष्ट्र देशा : 'मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/varai-bhakari-recipes-1673764/", "date_download": "2019-01-20T22:19:52Z", "digest": "sha1:DWNI4S7VOPNLV75MHRIID4QBNCOMBCLV", "length": 8369, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Varai Bhakari Recipes | खाद्यवारसा : वरई भाकरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nखाद्यवारसा : वरई भाकरी\nखाद्यवारसा : वरई भाकरी\nतांदळाची भाकरी तर आपण खातो. आज थोडी वेगळ्या प्रकारची भाकरी पाहू.\nतांदळाची भाकरी तर आपण खातो. आज थोडी वेगळ्या प्रकारची भाकरी पाहू.\nसाहित्य – वरीचे पीठ, थोडे तिखट, मीठ, थोडेसे दूध\nकृती-एका परातीत पीठ, तिखट, मीठ घालून कालवून घ्या. त्यात दूध घाला. आता नेहमीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवा. तव्यावर टाका. फक्त नेहमी��्या भाकरीप्रमाणे वरून पाणी फिरवू नका. उलटा, चांगली शेका. तूप लावून गरम असतानाच खा. यासोबत नारळाची चटणीही छान लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/book-review-of-charles-dickson-108012/", "date_download": "2019-01-20T21:40:27Z", "digest": "sha1:6POBKAKERT2LUTJMSOVJ5R4JOBRAGYAY", "length": 23267, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वास्तवाला भिडणारा कादंबरीकार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nहे सुरुवातीलाच ध्यानात घ्यायला हवं की, तीनशेहून अधिक पानांचं हे पुस्तक चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराबद्दल असलं तरी ते त्याचं चरित्र नाही. पण ही डिकन्सविषयीची\nहे सुरुवातीलाच ध्यानात घ्यायला हवं की, तीनशेहून अधिक पानांचं हे पुस्तक चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराबद्दल असलं तरी ते त्याचं चरित्र नाही. पण ही डिकन्सविषयीची चरित्रात्मक कादंबरीही नाही. तर हे डिकन्सविषयीचं पुस्तक आहे. गत वर्षी डिकन्सची द्विजन्मशताब्दी साजरी झाली, तर नुकतीच ‘पिकविक पेपर्स’ या त्याच्या गाजलेल्या कादंबरीला पावणेदोनशे र्वष झाली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर डिकन्सविषयीचे अशा प्रकारचे तपशीलवार पुस्तक मराठीमध्ये लिहिले जाणे, ही निश्चितच काहीशी सुखद बाब मानावी लागते.\nया पुस्तकात काय आहे आणि काय नाही, याच्या दोन स्वतंत्र मोठय़ा याद्या करता येतील. या पुस्तकाच्या काही मर्यादा नाहीत असेही नाही. पहिली गोष्ट आहे की, लेखकाने हे पुस्तक लिहिताना नवं असं काहीही सांगितलेलं नाही. शिवाय मूळ कागदपत्रांची, पुराव्यांची छाननी केली की नाही, याचेही कुठे उल्लेख केलेले नाहीत. किंबहुना ती केली नसावी असेच पुस्तक वाचून संपल्यावर वाटते. डिकन्सविषयी इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकातील माहितीतूनच हे पुस्तक तयार झाले आहे.\nमात्र डिकन्सची ही कहाणी लेखकाने ओघवत्या आणि रसाळ शैलीत सांगितली आहे. पण त्यात कुठेही डिकन्सचे पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अगदी डिकन्सविरोधात ‘ब्र’सुद्धा उच्चारलेला नाही. अर्थात त्यामुळे काहीही फरक पडत नाही. तसं न लिहिताही आपण काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहतोय, असा लेखकाचाही दृष्टिकोन नाही. अभिप्रेतही असल्याचं दिसत नाही. त्यामुळे त्या दिशेने या पुस्तकाची समीक्षा करणंही काहीसं अन्यायकारक ठरेल.\nत्यामुळे जे काही पुस्तकात नाही, यापेक्षा जे काही आहे, ते काय गुणवत्तेचं आहे, ते लेखकाने कशा प्रकारे सांगितलं आहे, या दृष्टीनेच या पुस्तकाकडे पाहायला हवं आणि त्या निकषावर हे पुस्तक कमालीचं वाचनीय आणि सुबोध आहे. मोजकी आणि नेमकी माहिती साध्या सरळ भाषेत प्रांजळपणे सांगितली आहे.\nचार्ल्स डिकन्स म्हटलं की ‘पिकविक पेपर्स’, ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘ऑलिव्हर ट्विस्ट’, ‘ए टेल ऑफ टू सिटीज’ या कादंबऱ्या आठवतात. जागतिक साहित्यात अजरामर ठरलेल्या आणि आजही वाचल्या जात असलेल्या या कादंबऱ्यांचा कर्ता म्हणून डिकन्सचे नाव इंग्रजी साहित्याची किमान तोंडओळख असणाऱ्यांना परिचित असते.\n‘द पिकविक पेपर्स’ने तर युरोपातील प्रकाशन व्यवहाराचं स्वरूप पालटून टाकलं ही कादंबरी मार्च १८३६ ते ऑक्टोबर १९३७ या १९ महिन्यांच्या काळात दर महिन्याला काही प्रकरणं अशी हप्त्याहप्त्यानं प्रकाशित झाली. त्याला मोठी प्रसिद्धी मिळू लागली. लोक दर महिन्याची मोठय़ा आतुरतेनं वाट पाहू लागले. त्यात सर्वसामान्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व थरांतील वाचकांचा समावेश होता. डिकन्स तेव्हा अवघा २४ वर्षांचा तरुण होता. तोवर त्याचे लंडनविषयीचे केवळ काही लेख प्रकाशित झाले होते. पिकविक हा या कादंबरीचा नायक. तो पिकविक क्लबचा अध्यक्ष असतो. तो आणि त्याचे इतर तीन साथीदार फिरायला निघतात आणि त्या प्रवासाचा वृतान्त इतर सदस्यांना कळवतात, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. कादंबरीचं मूळ नाव आहे, The Posthumous Papers of the Pickwick Club ही कादंबरी नंतर एक-दोन महिन्यांनी म्हणजे १९३७च्या शेवटी शेवटी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. तोवर युरोपात प्रकाशन व्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं. पुस्तकविक्रेतेच जोडधंदा म्हणून पुस्तकं छापत असत. शिवाय खुद्द लेखकाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या खर्चाचा बराचसा भाग उचलावा लागत असे. पण ‘द पिकविक पेपर्स’ला अफाट यश मिळत गेलं. तिचे हप्तेच विक्रमी पद्धतीने विकले गेले आणि पुस्तकही. या महत्त्वाच्या कादंबरीविषयीची या पुस्तकातील माहिती वाचनीय आहे.\nडिकन्सच्या ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ या कादंबऱ्याही खूप गाजल्या. पण डिकन्स काही फक्त कादंबरीकार नव्हता. त्याने कथा, कविता, नाटक या वाङ्मयप्रकारामध्येही लेखन केलं. स्वत: नाटकं बसवली. त्यांचे प्रयोग केले. त्यावेळची इंग्लंडमधली रंगभूमी आणि तिचा प्रेक्षक हे हुल्लडबाज होते. डिकन्सने आपल्या परीने त्याला विधायक वळण द्यायचं काम केलं.\nथोडक्यात प्रचंड हरहुन्नरी, कल्पक, प्रतिभावंत आणि जनसामान्यांचा कळवळा असलेला लेखक म्हणजे डिकन्स, याची प्रचीती या पुस्तकातून येते. ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, की लेखकाला फार सुखासमाधानात ठेवू नये, त्याला फार पुरस्कार, सन्मान देऊ नयेत. मरू द्यावं. तरच त्याच्या हातून काहीतरी भरीव निर्माण होण्याची शक्यता असते.\nडिकन्स ज्या काळात इंग्लंडमध्ये लहानाचा मोठा होत होता, त्यावेळचं इंग्लंड हे केवळ डिकन्ससाठीच नाहीतर सर्वसामान्य जनतेसाठी छळछावणीच होती. डिकन्स आजूबाजूला तशी हजारो माणसं होती. त्यांचं ते भयानक जगणं पाहत, स्वत:ही तसंच जगणं जगत डिकन्स लहानाचा मोठा झाला. कामगार, मजूर यांच्या वस्त्या, त्यांची कामाची ठिकाणं, त्यांचं गलिच्छ स्वरूप, त्यांचे काबाडकष्ट आणि तरीही पुरेसे पैसे न मिळणं, छळ होणं या साऱ्या गोष्टी डिकन्स पाहात राही. विषण्ण ह���ई. त्याचं जगणंही त्यापेक्षा फार वेगळं नव्हतंच. पण यातून आपल्याला बाहेर पडायचंय, यासाठी तो धडपडत राहिला. एका वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करू लागला आणि लिहू लागला. सुरुवातीला काही काळ ‘बोझ’ या टोपणनावाने लिहिल्यावर त्याने चार्ल्स डिकन्स या नावाने ‘पिकविक पेपर्स’ ही कादंबरी महिन्याच्या हप्त्याने लिहून छापायला सुरुवात केली आणि त्याचं जग बदललं.\nत्यामुळे डिकन्सचं आयुष्यही त्यावेळच्या इंग्लंडची कहाणीही आहे. डिकन्स समजावून घेताना ते इंग्लंडही समजावून घ्यावं लागतं. म्हणजे त्यावेळची सामाजिक स्थिती. त्यातून इंग्लंड आणि डिकन्स या दोघांचीही कहाणी उलगडत जाते. ते काम हे पुस्तक चांगल्या प्रकारे करतं.\nडिकन्सने आपल्या पंधरा कादंबऱ्यांमधून प्राधान्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. ते प्रश्न तत्कालीन होते, हे खरे पण त्यांची शाश्वतता आजही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. आज डिकन्सच्या कादंबऱ्या खूप पसरट वाटू शकतात, पण त्यांचं मोल कुणालाही नाकारता येत नाही. डिकन्स आजही जगभर का वाचला जातो आहे, या प्रश्नाचा उलगडा या पुस्तकातून काही प्रमाणात नक्की होतो. डिकन्ससारख्या प्रतिभावंत लेखकाला समजावून घ्यायचे असेल आणि त्याच्या काळातले इंग्लंडही त्याच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.\nअशा प्रकारच्या पुस्तकाचा फायदा हा असतो की, ती दुय्यम दर्जाच्या साधनांवर बेतलेली असली, त्यातून नवं काहीही मिळत नसलं तरी जे आहे आणि जसं आहे ते तसंच सांगितल्यामुळे मूळ पुस्तकांपर्यंत जाण्याची, ती वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. या पुस्तकाने ते काम नि:संशयपणे चांगल्या प्रकारे केले आहे. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला निदान एकदा तरी जायला काहीच हरकत नाही.\nचार्ल्स डिकन्स – प्रदीप कुलकर्णी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – ३२६, मूल्य – ३०० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदखल : उत्तम कथासंग्रह\nपैसा आणि मानवी संबंधांचं दर्शन\nमा‘इ’ती झालेल्या माहितीची ओळख\nदखल : बहुरंगी बुद्धिमत्ता\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x8207&cid=665060&rep=1", "date_download": "2019-01-20T22:00:47Z", "digest": "sha1:UHLOHGKTNPPFUPV6KU74Q6VE4XNBXUXQ", "length": 8134, "nlines": 207, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Blue Fairy अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली बॉलिवुड\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Blue Fairy थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड ���ीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/(-marathi-goshti-marathi-katha-marathi-gosht-)/article-sakha-sakhi/", "date_download": "2019-01-20T21:29:44Z", "digest": "sha1:6YD7L6XZQOWOBOPTE4TBZBMUFMXVOPCD", "length": 9612, "nlines": 56, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "ARTICLE-SAKHA-SAKHI", "raw_content": "\nसखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा\nहास्यात फुले गुंफीत रहा...\nप्रत्येक व्यक्तीला सखा, सखीची अगदी लहानपणापासून गरज असते.तान्ह्यबाळासाठी त्याची आई ही सखी असते. तिच्या मायेच्या सावलीत सुरक्षितपणे हा जीव लहानाचा मोठा होत होत स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आपले आई-बाबा, भावंडे, मित्र हे आपले सखाच असतात. इंग्रजीत म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेण्ड इनडीड. मित्र, जो कोणतीही अपेक्षा न करता आपल्या मित्रांना अडीअडचणीच्या वेळी हवी ती मदत करतो, विठ ठल माउलीसारखा तो मित्रांसाठी धावत येतो, तो खरा सखा.\nजमिनीतून बाहेर येणाऱया नवांकुरांना भूमातेच्या कुशीची ऊब मिळते .\nते आईरूपी भूमातेला म्हणत असतील,\nअंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,\n`सखा' बनूनी फेडू ऋण जन्म-जन्मांतरी\nनिसर्गाचे रहाटगाडगे हे एका कोणामुळे चालत नाही, तर हातात हात घालून पक्षी, फुले, पाने, डोंगर, दऱ्या , झाडे, वेली, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या सहवासाने फुलते. ते एकमेकांचे सवंगडीच आहेत. नाही का\nआपला सृष्टिकर्ता सूर्यदेव, त्याला मित्र म्हटले आहे. ॐ मित्राय नमः आपल्याला शक्ती, प्रकाश, तेज, उष्णता, डी व्हिटमिन कोणतीही अपेक्षा न करता तक्रार, अहंभाव, स्वार्थापणा न करता निसर्गाचे, पर्यायाने आपल्या सर्वांच्या जीवनाचे रहाटगाडगे चालवत असतो. सूर्यस्तुती म्हणतांना आपण म्हणतो,\nजयाच्या रथा एकच चक्रपाही\nनसे भूमी आकाश, आधार काही\nअसे सारथी पांगुळा ज्या रथासी\nअसा हा सूर्यतारा स्वयंप्रकाशित तर आहेच; पण आपल्या सर्वांचा लाडका सखा आहे. लोककल्याण करायला तो सज्ज असतो.\nईश्वरभक्तीत फार मोठी ताकद असते. अंतःकरणापासून केलेली भक्ती ही निर्मळ आनंद, शक्ती, उत्साह, दीर्घायुष्य, प्रेम, माया, काम करण्याची प्रेरणा आपले मन निर्मळ करून `ईश्वर' सखारूपी आपल्या पाठीशी सदैव उभा असतो.\nआपले गुरू, चांगली पुस्तके, ग्रंथ, वाचकाला ज्ञान, मनोरंजन, व्यापक दृष्टी देतात. आई-बाबांनंतर गुरू हा आपले जीवन योग्य रितीने घडवतो. प्रसंगी रागावून, मायेने तो आपला व्यक्तिविकास करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला एक चांगला, सुसंस्कारित, बलवान, सुशिक्षित असा नागरिक बनवतो. गुरू हा आपला फार जवळ चा सखाच नाही का\nहल्लीच्या यंत्रयुगात यंत्रच आपले सखा / सखी आहेत नाही का भाताचा कुकर, तीन-तीन शिट्टया देत भात झाल्याची वर्दा देतो. तुमचा लाडका मायक्रोवेव्ह एक-दोन मिनिटांत चहा, कॉफी करून देतो. आठवा बरे आणि कोण कोण ते भाताचा कुकर, तीन-तीन शिट्टया देत भात झाल्याची वर्दा देतो. तुमचा लाडका मायक्रोवेव्ह एक-दोन मिनिटांत चहा, कॉफी करून देतो. आठवा बरे आणि कोण कोण ते मिक्सर, मोबाइल, बँक बलन्स, आय कार्ड, आपले लाडके वॉशिंग मशिन कपडे धुते, डिश वॉशर डिश विसळ तो. आपली लाडली पर्स, सखी, ती जर जवळ नसली तर काय काय होईल नाही मिक्सर, मोबाइल, बँक बलन्स, आय कार्ड, आपले लाडके वॉशिंग मशिन कपडे धुते, डिश वॉशर डिश विसळ तो. आपली लाडली पर्स, सखी, ती जर जवळ नसली तर काय काय होईल नाही आपण बावचळून जाऊ, हो ना\nत्यात काय काय असते अं सांगू ना पेरूचा घडा, पेन, रूमाल, चावी, घडयाळ , डबा, आयकार्ड, मोबाइल अरे हां, विसरलेच होते लाडकी सखा `मेकप बॉक्स', त्यातला तो `आरसा' सखा, आपल्याला बघून गाली हसतो ना लाडकी सखा `मेकप बॉक्स', त्यातला तो `आरसा' सखा, आपल्याला बघून गाली हसतो ना सांग दर्पणा कशी मी दिसते सांग दर्पणा कशी मी दिसते तोही `फारच छान दिसते,' असे म्हणतोच ना तोही `फारच छान दिसते,' असे म्हणतोच ना (अन् नाही म्हटले तर....) आपली लाडकी सखी रोजच आपण तिच्या रोजी-रोटीवर जगत असतो, आपली ती `नोकरी' लाडकी सखीच ना (अन् नाही म्हटले तर....) आपली लाडकी सखी रोजच आपण तिच्या रोजी-रोटीवर जगत असतो, आपली ती `नोकरी' लाडकी सखीच ना तिच्यासाठी म्हणू या.... `कशासाठी पोटासाठी खंडाळयाच्या घाटासाठी.....'\nआपल्या घरात राहणारा, माया, प्रेम, प्रामाणिकपणा असणारा, रोजचा थकवा घालवणारा, `डॉगी' हा आपला सोबती, सखाच नाही का\nआपला अन्नदाता शेतकरी आपला सखाच आहे. देशाचे रक्षण करणारा, त्यासाठी स्वतःच्या प्राणाचा बळी देणारा सैनिक हा सखाच तर आहे.\nआपला रोजचा पेपरवाला, द���धवाला, इस्त्रीवाला, तसेच आपल्या कामांना मदत करणारी कामवाली आपली सखीच नाही का हे सगळे संपावर गेले तर हे सगळे संपावर गेले तर तर काय दैना होईल आपली तर काय दैना होईल आपली सुख-दुःखात साथ देणारा आपला सात जन्मांचा प्रेमळ सखा, सप्तपदी ज्याच्या सोबत चाललो, आणाभाका घेतल्या, सुखी संसारात त्याच्या सोबत रमून गेलो तो पतिदेव आपला लाडका, सर्वांत जवळचा सखा, हो ना सख्यांनो. त्यांच्यासाठी `सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे ते... शतजन्मीचे हे माझे नाते. हो, ही गोड भेट त्या सख्याला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/new-feacture-of-facebook-launching-a-dating-sites-288962.html", "date_download": "2019-01-20T21:03:51Z", "digest": "sha1:IJUXFSYZ4X3IMVMTPYKNTLKXHKVEA56D", "length": 13972, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार !", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nआता फेसबूकवरही शोधा आयुष्याचा जोडीदार \nआयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे.\n02 मे : आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट यात नव्यानं उतरणार आहे.\nसध्या टिंडरसारखे डेटिंग अॅप उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळेच फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतलाय.\nनुकतीच फेसबुकची वार्षिक परिषद पार पडली. यात मार्क्स झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सना फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे.\nफेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २ अब्ज लोक हे एकटे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी फेसबुकनं हे फीचर आणलं आहे. युजर्सच्या फेसबुक अकाऊंटहून फेसबुक डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक अकाऊंटवर असलेल्या युजर्सनां आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फीचर वापरत आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही.\nडेडिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी ही सेवा देताना घेण्या�� येईल असं सांगत फेसबुकनं युजर्सनां आश्वस्त केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सनां फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. फेसबुकची डेटिंग सेवा टिंडर सारख्या डेटिंग अॅपची चांगलीच डोकेदुखी ठरणार असंही म्हटलं जात आहे.\nसध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे त्यामुळे टिंडरला फेसबुकमुळे मोठा प्रतिस्पर्धी येणाऱ्या काळात निर्माण होणार हे नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/while-the-mayawati-government-is-in-power-it-is-understood-that-misuse-of-atrocity-act-is-being-done-in-these-cases/", "date_download": "2019-01-20T21:35:56Z", "digest": "sha1:UJJOSPGNZ26TYQUTUAEZKBVYQDM2SCY7", "length": 8619, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अॅट्रॉसिटीबाबत मायावतींच्या दुटप्पीपणाचा भांडाफोड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअॅट्रॉसिटीबाबत मायावतींच्या दुटप्पीपणाचा भांडाफोड\nअॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे मायावतींनी केले होते मान्य\nटीम महाराष्ट्र देशा : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बसपा नेत्या मायावती सध्या मोठ्या चर्चेत आहेत मात्र, उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असताना मायावती सरकारनेही अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे मान्य करत या प्रकरणांमध्ये फक्त तक्रारीच्या आधारे अटक न करता चौकशीनंतरच आरोपींना अटक करावी, असे आदेश दिल्याचा मुद्दा समोर आला असून अॅट्रॉसिटीबाबत मायावतींच्या दुटप्पीपणाचा अक्षरशः भांडाफोड झाल्याचं समोर आलं आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मे २००७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव शंभूनाथ यांनी अॅट्रॉसिटीबाबत एक परिपत्रक जारी केले होते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पीडितेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले तरच तिच्या म्हणण्यानुसार अॅट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करावा, असे या आदेशात म्हटले होते. अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याने या प्रकरणात तातडीने अटक करु नये, असे आदेशात म्हटले होते.\nतर ऑक्टोबर २००७ मध्ये पोलीस महासंचालकांना गृह खात्याने एक पत्रक पाठवले होते. यात अॅट्रॉसिटीची खोटी तक्रार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या दोन्ही आदेशांवरुन अॅट्रॉसिटीबाबत मायावती यांनी देखील सावध भूमिकाच घेतली होती, हे स्पष्ट होते. नुकत्याच झालेल्या भारत बंदच मायावती यांनी समर्थन केलं होतं. अॅट्रॉसिटीसंदर्भात दलित संघटनांनी केलेल्या आंदोलनाची मायावती यांनी पाठराखण केली होती.त्यामुळे मायावतींनी सध्या घेतलेली भूमिका हि केवळ मोदी सरकारच्या द्वेषातून घेतली आहे का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nसोलापूर (सूर्यकांत आसबे) - सोलापूर विद्यापीठ हे एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत या…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t2539/", "date_download": "2019-01-20T21:46:00Z", "digest": "sha1:CY6N4MG52C7FF3WKD2OI4PZQXSA6UD47", "length": 11564, "nlines": 229, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....", "raw_content": "\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nAuthor Topic: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... (Read 3017 times)\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.\nचक्क माझी देवी बनवून\nमला फोटोमध्ये फ्रेम केलेय.\nमाझे सोईनुसार कौतुक करता.\nखरे दु:ख याचे की,\nतुम्ही मला गृहित धरता.\nत्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nकुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,\nसगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.\nज्या माझ्या वारसा सांगतात,\nअसे होईल,मला काय माहित\nमला कुठे पुढचे दिसले होते\nदगडाबरोबर शेणही सोसले होते.\nतुमच्याच शब्दात सांगायचे तर\nआज मी कसले घाव झेलतेय\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nही कही उपकाराची भाषा नाही.\nहा बेंडबाजा अगर ताशा नाही.\nमी विसरून गेले होते,\nआम्ही कोणकोणते विष पचवले आहे.\nआमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.\nम्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nपण नको तेवढ्या शहाण्या झालात.\nआज मी भिड्भाड भुलतेय.....\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nबाईपणाचे दु:ख काय असते\nमी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.\nमी सावित्रीच्या शब्दाला जागलेय\nतुम्हांला आज चढली आहे.\nही फॅशन तुम्ही पाडली आहे.\nशिकली सवरलेली माझी लेक\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nआमचे उपकारही फेडू नका.\nकुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.\nटाकाऊ परंपरा पाळीत आहात.\nम्हनून हे अंजन घालतेय...\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nतुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.\nखरा वसा घ्यायला पाहिजे.\nएखादा दुसरा ’यशवंत’ शोधून\nत्याला आधार द्यायला पाहिजे,\nशाळा कॉलेजचे पिक तर\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nयासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.\nही काही स्त्रीमुक्ती नाही.\nमाझी खरी लेक तीच,\nजी सत्यापूढे झुकत नाही.\nआंधळेपणाने माथा टेकत नाही.\nमाझी खरी लेक तीच,\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....\nआपल्या सोईचे नसले की,\nसमाजासाठी काही करायचे म्हटले की,\nपोटात प्लेगचा गोळा येतो.\nसमजून घेता येणार नाही.\nएकटी-एकटी नेता येणार नाही.\nसुनांना लागावे म्हणून तर\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nRe: होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\nहोय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090605/pvrt10.htm", "date_download": "2019-01-20T21:40:15Z", "digest": "sha1:AZTZYTF7JX6WJLGVWDYB2TNFEN754BP7", "length": 20644, "nlines": 37, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ५ जून २००९\nआत्मज्ञान आणि विज्ञान : गुरुदेव रानडे यांचे वस्तुनिष्ठ विचार\nदि. ५ व ६ जूनला तत्त्वज्ञ संत प्रा. रा. द. तथा गुरुदेव रानडे यांच्या ५२ व्या पुण्यतिथिनिमित्त पुण्यात ‘सायन्स अॅण्ड स्पिरिटय़ुअॅलिटी’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ निबंध सादर करणार आहेत. या निमित्ताने गुरुदेव रानडे यांनी मांडलेले विचार व\nनंतरची त्या दिशेने झालेली प्रगती सर्वासमोर येईल. त्या निमित्ताने हा छोटासा लेख उपयुक्त ठरेल.\nधर्म म्हणजे निरनिराळ्या पारंपरिक चालीरिती व कर्मकांडात्मक गोष्टी असा अर्थ घ्यावयाचा नसून व्यापक अर्थाने आध्यात्मिक विचार असा घ्यावयाचा आहे. आणखी एक गैरसमज असाही आहे की विज्ञान आणि अध्यात्म यांचा काही संबंध नाही, ते जणू परस्परविरोधी आहेत. निदान मधल्या काळात तरी तसे मानले जात होते. अलीकडच्या काळात बरेच वैज्ञानिकही आपली विज्ञानातली कोडी सुटण्यासाठी आध्यात्मिक भाषा बोलू लागल्यामुळे असे गैरसमज दूर होण्याला मदत होऊ लागली आहे आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये धुरीण एकमेकांच्या क्षेत्रातल्या संकल्पनांचा आश्रय घेऊ लागले आहेत. गुरुदेव रानडे या तत्त्वज्ञानी व साक्षात्कारी संतांनी, विज्ञानासंबंधात मांडलेले विचार आपण या लेखात पाहणार आहोत.\n१९३७ साली नागपूर येथे भरलेल्या भारतीय तत्त्वज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले होते की विज्ञानातले शोध आणि धर्मातली सत्ये यात संपूर्णतया मेळ किंवा सुसंगती आहे. ‘विज्ञान हे ईश्वराने केलेल्या कार्याचाच विचार करते’ धर्म धर्म- खरे तर आध्यात्मिक दृष्टिकोनाने कर्ममार्गाला, कार्यप्रवणतेला पुष्टीच मिळते. ईश्वर- साक्षात्कारासाठी प्रयत्न करणे किंवा आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे आळशी, काहीच न करणारा होणे असे मुळीच नाही. आपले सर्व संत कोठल्या ना कोठल्या क्षेत्रात कौशल्यपूर्वक काम करीत होते. शंकराचार्य, विवेकानंद यांनीही फार मोठे कार्य केले हे आपणा सर्वाना माहीत आहे. गुरुदेव रानडे हे प्राध्यापक होऊन कुलगुरूपदावरही विराजमान झाले होते. उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी लिहिले, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन भक्तिप्रसारही त्यांनी केला.\nगुरुदेव रानडे यांचे विज्ञानातील शोधासंबंधीचे विचार\nवर उल्लेख केलेल्या भाषणात सुरुवातीलाच त्यांनी आधुनिक पदार्थविज्ञान (फिजिक्स), जैवविज्ञान (बायॉलॉजी), मज्जाविज्ञान (न्युरॉलॉजी) वगैरेंमधल्या अलीकडच्या काळातल्या संशोधकांवर विचार व्यक्त केले होते आणि त्यांचे त्यावरून झालेले मत की या सर्वावरून आत्मा हे एकच सत्य आहे असे स्पष्ट होते हे मांडले होते आणि पाश्चिमात्य विचार हा भारतातल्या थोर प्राचीन ऋषी आणि तत्त्वज्ञांनी काढलेल्या निष्कर्षांच्या बरोबर त्यांचा कसा मेळ बसतो हे दाखविले होते.\nत्यांनी प्रथम जेम्स जीन्स यांनी मांडलेल्या आधुनिक पदार्थविज्ञानातल्या नव्या विकासाने तत्त्वज्ञानातल्या आध्यात्मिक आदर्शवादाचे स्पष्टीकरण व्हायला कशी मदत होते त्याबद्दल सांगितले. त्यांनी १९३४ सालच्या ब्रिटिश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या अध्यक्षीय भाषणाकडे लक्ष वेधून अशी आशा व्यक्त केली होती की पुढील वर्षी कोलकात्यात होणाऱ्या काँग्रेसच्या भाषणाच्या वेळी ते आपल्या सिद्धांतांवर अधिक खुलासा करतील. १९३४ सालच्या भाषणात जेम्स जीन्स यांनी म्हटले आहे क��, अवकाश आणि काल ही केवळ मनाची निर्मिती आहे. त्यांनी याबाबत सात पैलूंचा सिद्धांत मांडला व त्यात दोन स्वतंत्रपणे भ्रमण करणाऱ्या विद्युत- परमाणूंना सहा पातळ्यांची आणि काल या सातव्या पातळीची आवश्यकता असते. यानंतर त्यांनी दोन गोष्टी मांडल्या, एक म्हणजे कण आणि दुसरी म्हणजे तरंग, की ज्या दोन्हींनी आतापर्यंतचा भौतिक विचार निश्चित केलेला आहे. फोटॉन, प्रोटॉन, पॉझिट्रॉन, नेगाट्रॉन, ग्रॅव्हिट्रॉन हे सर्व पहिल्यात मोडतात. जेम्स जीन्स यांना जर पहिली गोष्ट मान्य असेल तर त्या दोन्ही मान्य असाव्यात असे म्हणता येईल. जरी त्यांना त्या दुसऱ्या- तरंग संकल्पनेने आपल्याला सत्याचा अंतिम खुलासा होत नाही, असे जरी वाटत असले तरी दुसरी तरंग ही संकल्पनाही मान्य आहे असे म्हणता येईल. ते म्हणतात की निसर्ग किंवा सृष्टी ही आपल्या ज्ञानाचे तरंग असते किंवा असेही म्हणता येईल आपल्या अर्धवट ज्ञानाचे तरंग किंवा लाटा असतात.ही सर्व मांडणी तत्त्वज्ञानात्मक आदर्शवादाचे सार किंवा आत्मा म्हणता येईल. आणि त्यांच्या मते यातूनच आधुनिक पदार्थविज्ञानाचे सर्व सिद्धांत नियमित होतात.\nते पुढचा प्रश्न उपस्थित करतात की असे गृहीत धरले की निसर्ग हा जाणणाऱ्यांच्या स्वत:पुरते ज्ञान अशा स्वरुपाचा असेल तर मग सर्वजण तो एकच सूर्य, चंद्र आणि ते सर्व तारे कसे जाणतात, पाहतात जेम्स जीन्स त्या प्रश्नांचे उत्तर असे मांडतात की हे अशामुळे घडते की सर्व सृष्टीमधून एकच एक जीवनप्रवाह वाहत असतो व तो आपणा सर्वामधूनही झिरपत असतो. ते म्हणतात या दिशेने वा अशा प्रकारे विचार करण्यानेच प्लेटोपासून बर्कलेपर्यंतच्या सर्व तत्त्वज्ञांनी मांडलेल्या आध्यात्मिक आदर्शवादाशी मेळ घालता येतो. गुरुदेव रानडे यावर म्हणतात की हे सर्व ठीकच म्हणता येईल आणि आता या आदर्शवादाच्या सिद्धांताची जागा सर्व विश्वात एकच आत्मा आहे असे मांडणारा सिद्धांत पुढे येण्याचा टप्पा फार दूर नाही. यानंतर गुरुदेव रानडे यांनी जीवशास्त्रातल्या (बायॉलॉजी) त्यावेळपर्यंतच्या शोधांचा आढावा घेतला आहे. ते म्हणतात त्यातून असेच सिद्ध होत आहे की जीवमात्राच्या विकासाच्या मुळाशी एक आगळे तत्त्व आहे ज्याला ‘स्पिरिटॉइड’ किंवा ‘स्पिरिटॉन’ किंवा ‘बिंदुले’ असे म्हणता येईल. त्याच्यामार्फत सर्व जैविक प्रक्रिया (सामावून घेणे, प्रवाहीपणा, पुनरुत्पादन वगैरे नियंत्रित केल्या जात असल्या पाहिजेत. गुरुदेव रानडे यांनी त्यानंतर मज्जातंतुशास्त्रातील (न्यूरॉलॉजी) संशोधनाचा आढावा घेऊन भावनांचे केंद्र आणि बुद्धीचे त्यावरील नियंत्रण कितपत असते वगैरेंवर विचार करून असे मत मांडले आहे की भावना या ‘अंतरतर’ म्हणजे सत्याच्या अधिक जवळच्या असतात व भावना व बुद्धी यांच्यात म्हणजेच ज्ञान आणि भक्ती (श्रद्धा) यांचा चांगला ताळमेळ असणे अत्यंत आवश्यक आहे.\nत्यानंतर त्यांनी नैतिक आणि धार्मिक (आध्यात्मिक) जाणीव या मुद्दय़ांवरील तत्कालीन विद्वानांच्या मतांचा विचार केला आहे. त्यासंबंधी पाश्चात्त्यांची मते कशी सयुक्तिक नाहीत हे दाखवून, नैतिकता व आध्यात्मिकतेचा मूळ स्रोत एकच आहे आणि ते म्हणजे अंत:स्फूर्ती (इन्टय़ूशन) असे म्हटले आहे. तसेच बुद्धानेही आत्म्याचे अस्तित्व कसे मान्य केले आहे ही त्याच्या आध्यात्मिक अनुभवांचे व त्याच्या तात्त्विक वचनांचे विश्लेषण करून दाखविले आहे.\nअनेक पाश्चिामात्य तत्त्वज्ञ, म. गांधी, गीता यांच्या तत्त्वज्ञानावर विचार करून त्यांनी असेही स्पष्टपणे मांडले आहे की निरनिराळ्या तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञान व निरनिराळ्या धर्मामधील तत्त्वे, यांच्यातील मतभेद हे राजकीय वा नैतिक आधारावर कधीही मिटवता येणार नाहीत. मात्र सर्व मानवतेने एकत्र येऊन सर्व गोष्टींच्या मागे असलेले एकमेव आध्यात्मिक तत्त्व जर लक्षात घेतले तर निरनिराळे पंथ, राष्ट्रे आणि\nजाती जमाती (रेसेस) यांच्यामद्ये ताळमेळ जुळवता येईल.\nत्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉ. राधाकृष्णन यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या तत्त्वज्ञानशाखेप्रमाणे सर्व विद्यापीठांमध्ये शाखा स्थापन होऊन आत्म्याच्या तत्त्वज्ञानाच्या झेंडय़ाखाली सर्व मानवता एकत्र यायला हवी. आध्यात्मिक जीवनाच्या समान जाणिवेच्या मुद्दय़ावर सर्व मानव एकत्र हवेत, तेव्हाच आपण ज्या मानवी ऐक्यासाठी, उन्नतीसाठी धडपडत आहोत ते साध्य होईल. या दृष्टिकोनातून पाहिले तर जगाचे भवितव्य हे तत्त्वज्ञांच्या हातात आहे असे दिसून येईल, असे गुरुदेव रानडे यांनी म्हटले आहे.\nप्रख्यात वैज्ञानिक आलबर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की, ‘धर्माशिवाय (आध्यात्मिक दृष्टिकोन किंवा आत्मज्ञानविषयक विचार यांच्याशिवाय) केवळ विज्ञान हे लंगडे असून आध्यात्मि��� दृष्टिकोन किंवा आत्मज्ञानविषयक विचार लक्षात न घेणारे विज्ञान हे आंधळे असते. याचा अर्थच तो दोन्ही परस्परपूरकच असायला हवेत, एकमेकांच्या साह्य़ाने समाजाला पुढे नेणारे व्हायला हवेत. आपल्या वेदात, उपनिषदांत व संत वाङ्मयात मांडलेले वैज्ञानिक विचार आज लोक आजच्या भाषेत आवर्जून मांडत आहेत. पाश्चात्त्य जगातही त्यांचा अभ्यास केला जात आहे. सतत बदलणाऱ्या जगताच्या पाठीमागचा न पालटणारा भाग कोणता आहे यावर आजचे वैज्ञानिकही विशेष लक्ष देत आहेत. लिबनिझ, डेव्हिड वोम, आइन्स्टाइन, फ्रिज काप्रा, केन विल्बर, फ्रेड अॅलन वूल्फ, अमित गोस्वामी वगैरे कितीतरी वैज्ञानिकांनी ग्रंथ व लेख लिहून आपली मते मांडली आहेत. विज्ञान हे अशा तऱ्हेने आत्मज्ञानास पूरक असे कार्य/विचार करीत पुढे जाईल तरच अणुबॉम्बसारख्या विघातक अशा विज्ञानाच्या उपयोगातून जग दूर राहून मानवाला प्रगती करून आपले ध्येय गाठता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/2016/03/", "date_download": "2019-01-20T21:14:23Z", "digest": "sha1:ZHMEETNGCGMU6HLOZC6VTROQH5NXVJLJ", "length": 11385, "nlines": 168, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "March | 2016 | eloksevaonline", "raw_content": "\nज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार \n१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.\n२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे. ——— संत ज्ञानेश्वर.\n३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. ———संत ज्ञानेश्वर\n४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. ——— संत ज्ञानेश्वर\n५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.\n——— संत ज्ञानेश्वर .\n६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.\n——— संत ज्ञानेश्वर .\n७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का ते तसे का वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके\n——— संत ज्ञानेश्वर .\n८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.\n——— संत ज्ञानेश्वर .\n९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.\n१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/trains-near-shrirampur-hit-each-other-5-people-killed-in-the-accident/", "date_download": "2019-01-20T21:16:18Z", "digest": "sha1:XMZDPI5FB6POX527QNBK56KOGOQHX7OP", "length": 13388, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "श्रीरामपूरजवळ गाड्या एकमेकांवर आदळल्या,अपघातात ५ जण ठार. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/श्रीरामपूरजवळ गाड्या एकमेकांवर आदळल्या,अपघातात ५ जण ठार.\nश्रीरामपूरजवळ गाड्या एकमेकांवर आदळल्या,अपघातात ५ जण ठार.\nबेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला.\n0 115 एका मिनिटापेक्षा कमी\nशिर्डीमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.\nबेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. मात्र यामध्ये स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.\nमित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून श्रीरामपूरला परतणाऱ्या तरुणांच्या कारला बेलापूर खुर्दजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहापैकी पाच तरूण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बेलापूर ते श्रीरामपूर रस्त्यावर मध्यरात्री हा अपघात झाला.\nनितीन सोनवणे (वय २७), शिवा ढोकचौळे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. तर या अपघातात पियूष पांडे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण एका कारमधून (एमएच १७, एसी ९००९) देवळाली प्रवरा येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ती उलटली आणि समोरून येणाऱ्या अन्य वाहनांशी तिची धडक झाली. याचवेळी आणखी एक भरधाव वेगाने येणारी कार या कारवर आदळली. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. त्यामुळे स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत. धुक्यामुळे अपघात झाला काय यादृष्टीनेही पोलीस तपास सुरु आहे.\nINS 'कलवरी' नौदलात दाखल,भारताच्‍या समुद्री ताकदीचा मुकाबला नाही.\nविद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला पगार रोखला\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्च��� यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ataljis-attendance-at-the-convention-of-jansangh/", "date_download": "2019-01-20T22:03:24Z", "digest": "sha1:U22ZNUFXHWKAWQN6NLD63AOP33ZJV662", "length": 20692, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "जनसंघाच्या अधिवेशनाला अटलजींची हजेरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलि��्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nजनसंघाच्या अधिवेशनाला अटलजींची हजेरी\nसंभाजीनगर शहरातील माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या मैदानावर १९६७ साली भरविण्यात आलेल्या जनसंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उपस्थित होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अलोट जनसमुदाय उसळला होता, अशी आठवण जनसंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रामभाऊ गावंडे यांनी सांगितली.\nहिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून जनसंघ होता. जनसंघाची बांधणी गाव पातळीपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र एक करीत होते. त्यावेळी वाहतुकीची कोणतेही साधने नसतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी आणि दीनदयाळ उपाध्याय यांना राज्यस्तर��य जनसंघाच्या अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. १९६७ साली शहरातील माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या मैदानावर जनसंघाचे अधिवेशन भरविण्यात आले होते. मैदान गर्दीने फुलून गेले होते. अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी सर्वजण आतूर झाले होते. अटलजी भाषणाला उभे राहिले, भाषण सुरू केले. परंतु त्याचवेळी त्यांना अध्यक्षांचे भाषण झालेले नसताना आपण उभे राहिलो, याची आठवण झाली. त्यांनी सुरू असलेले भाषण थांबवले व दीनदयाळ उपाध्याय यांना भाषण करण्याची विनंती केली. परंतु दीनदयाळ उपाध्याय यांनी अटलजींना संधी दिली. त्यांनतर अटलजींनी एक तास भाषण केले. जनसंघ स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. जनसंघाची चळवळ गावागावांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्या सर्वांना करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे भाषण ऐकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, अशी आठवण जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी आमदार रामभाऊ गावंडे यांनी सांगितली.\nशेकट्याच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी\n१९७२ साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते. भोकरदनची सभा आटोपून फुलंब्रीला सभा घेण्याचे ठरविण्यात आले. अटलजींना आणण्यासाठी भोकरदनला गेलो. फुलंब्रीला मंगळवार बाजारचा दिवस असल्यामुळे सभेला गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सभेला म्हणावी तशी गर्दी जमली नाही. सभेला गर्दी झाली नसल्याचे कळाल्यामुळे अटलजींना फुलंब्रीला न थांबवता सरळ संभाजीनगरला घेऊन आलो. त्यामुळे अटलजी नाराज झाले. संभाजीनगरात जेवण केल्यानंतर शेकटा येथे सभेला घेऊन गेलो. शेकटा येथील अटलजींच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. सभा संपल्यानंतर अटलजींनी पाठीवर शाब्बासकीची थाप दिली व सभेची गर्दी पाहून ते खुश झाले. त्यांच्या सभेला स्वखर्चाने लोक आले होते. अटलजींचे भाषण हे स्फुर्ती देणारे होते, अशी आठवण रामभाऊ गावंडे यांनी सांगितली. अटलजींसोबतच्या आठवणी सांगताना गावंडे अत्यंत भावुक झाले. त्यांच्या तोडातून शब्दही फुटत नव्हते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभोकरदनला अटलजींच्या सभेला लाखोंची गर्दी; स्वखर्चाने लोक भाषण ऐकायला आले\nपुढीलसोनी मराठीचं छोट्या पडद्यावर पदार्पण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+044+hr.php", "date_download": "2019-01-20T21:56:44Z", "digest": "sha1:PZ36O7SYQ33Q2BE3CMD2XFEXRT3EJBJC", "length": 3523, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 044 / +38544 (क्रोएशिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 044 / +38544\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 044 / +38544\nक्षेत्र कोड: 044 (+38544)\nशहर/नगर वा प्रदेश: Sisak-Moslavina\nक्षेत्र कोड 044 / +38544 (क्रोएशिया)\nआधी जोडलेला 044 हा क्रमांक Sisak-Moslavina क्षेत्र कोड आहे व Sisak-Moslavina क्रोएशियामध्ये स्थित आहे. जर आपण क्रोएशियाबाहेर असाल व आपल्याला Sisak-Moslavinaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्���ाला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. क्रोएशिया देश कोड +385 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sisak-Moslavinaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +38544 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSisak-Moslavinaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +38544 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0038544 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/whirlpool-5-star-single-door-refrigerator-215l-230-icemagic-deluxe-5s-grey-titanium-price-pfq5O1.html", "date_download": "2019-01-20T21:20:01Z", "digest": "sha1:MH233UR7J6BFMKRD5DKFPDUSHRCAUOWG", "length": 14291, "nlines": 295, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग��रे टायटॅनियम\nवरील टेबल मध्ये व्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम किंमत ## आहे.\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम दर नियमितपणे बदलते. कृपया व्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम वैशिष्ट्य\nइनेंर्गय स्टार रेटिंग 5\nडिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nडिमेंसीओं 536 x 623 mm\nइस कबे ट्रे Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1340 पुनरावलोकने )\n( 614 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nव्हाईर्लपूल 5 स्टार सिंगल दार रेफ्रिजरेटोर २१५ल 230 इसमाजिक दिलूक्सने ५स ग्रे टायटॅनियम\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://anandyatra.blogspot.com/2017/02/blog-post_20.html", "date_download": "2019-01-20T21:23:02Z", "digest": "sha1:QQPNMJRYCSWBASBZ66IUAL6ENKL43WLC", "length": 8488, "nlines": 156, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): समर्पण", "raw_content": "\nजेव्हा विचार आला, दोघांस चिमुकलीचा\nत्यांनाच विसर पडला कोर्टातल्या सहीचा\nझाला असा चुकीचा भलताच बोलबाला\nदोघातल्या खर्‍या पण - स्वप्नातल्या मिठीचा\nप्रत्यक्ष सांगण्याची हिंमत कधीच नव्हती\nवायाच जन्म गेला, त्याच्यातल्या कवीचा\nबिलगून वाट जावी, माझ्यातुझ्या ठशांना\nरानास भास व्हावा आजन्म सोबतीचा\nप्रेमी कुणी बुडाला, खळबळ तिच्या तळाला\nअवघा प्रवाह गेला बदलून मग नदीचा\nव्हावे असे समर्पण, की श्वास संथ व्हावा\nलवलेशही नसावा प्रेमात घुसमटीचा\n- नचिकेत जोशी (३/२/२०१७)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T20:57:55Z", "digest": "sha1:HNHENBUVATU2O3JBT7CL32OKR54BYJVO", "length": 10745, "nlines": 58, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार – Bolkya Resha", "raw_content": "\n‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार\n‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार\n‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार\nजागो मोहन प्यारे हि झी वाहिनीवरील मालिका सध्या चांगलीच गाजतेय. सध्याभोळ्या मोहनच्या आयुष्यात त्याला त्रास देणारे त्याच्या घरातील त्याची पत्नी, सासू तसेच चाळीतील लोक आणि मग त्याची साथ देणारी परी ‘भानुमती’ यांच्या चांगल्या जुळणीमुळे मालिका पाहायला गम्मत येते. मालिका सुरूहोऊन जवळपास वर्ष होत आलं पण मालिकेतील पात्रे ज्याप्रकारे मालिकेत धम्मल घडून आणतात त्यामुळे मालिका पाहायला तितकाच उत्साह येतो.\nविद्याधर पाठारे आणि मानिशा दळवी हे या मालिकेचे प्रोड्युसर असून ओंकार डिंगोरे हे मालिकेचं डायरेक्टर तसेच लिखाण केले आहे. मालिकेतील पत्रे तर सर्वांची ओळखीची आहेतच पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.\nअतुल परचुरे यांचा जन्म नोव्हेंबर ३०, (वर्ष माहीत नाही) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते. अतुल परचुरे याना सखील परचुरे नावाची मुलगी आहे. सध्या ते तिघेही मुंबई स्थायिक आहेत.\n२. श्रुती मराठे –\nश्रुती मराठे हीच जन्म ९ ऑक्टोबर १९८५ साली संभाजीनगर, चिंचवड, पुणे येथे झाला. पुरुषोत्तम आणि स्मिता मराठे यांची हि कन्या. श्रुतीला एक मोठी बहीण आहे त्यांचं नाव प्रीती मराठे – तोमर. सध्या त्या ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. श्रुतीच बालपण पुण्यातच गेलं. पुण्याच्या सेन्ट मीरा गर्ल्स कॉलेज पुणे येथून शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर त्या मॉडेलिंग कडे वळल्या लहानपानापासूनच श्रुतीला अभिनयाची आवड होती पण काही केल्या त्यांना मराठी सिनेश्रुष्टीत काम मिळेना म्हणून त्या कॉलीवूड (तमिळ सिनेमा) कडे वळल्या. २०१३ साली “तुझी माझी लव्ह स्टोरी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रुतीला गौरव घाणेकर यांच्याशी प्रेम जुळलं आणि ६ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी लग्न केलं. सध्या दोघेही मुंबईत स्थायिक आहेत.\n३. सुप्रिया पाठारे –\nसुप्रिया पाठारे यांचा जन्म सँधर्स्ट रोड, मुंबई येथे उमरखेडी येथे झाला. तिच्या कुटुंबात अभिनय करण्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. शालेय दिवसापासून ते थिएटरमध्ये अतिशय सक्रिय होती आणि 7 व्या स्टँडर्डमध्ये असताना एक स्क्रिप्ट लिहीली. तीन पैशाचा तमाशा हे एक नाटक आहे जेथे अनेक हौशी कलाकार आपल्या नशीबवर लक्ष ठेवतात आणि सुप्रिया यांनी आपल्या गुरू वमन केंद्रेच्या मदतीने आपल्या अभिनय कौशल्याची छबी मंडली. मराठी नाटक डार्लिंग, डार्लिंगसह करिअरची सुरुवात केली. डार्लिंग, डार्लिंग सुप्रिया यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. सोळाव्या वर्षांत सुप्रिया यांनी अनेक नाटकांचे प्रदर्शन केले आणि अभिनय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये एक ठसा उमटविला.\nसुप्रिया यांनी कॉमेडी रिअलिटी शो फु बाई फूच्या अभिनयाने कॉमेडियन म्हणून आपली प्रतिभा दाखवली आहे. तिने एक वर्ष मध्ये भाऊ कदम यांनी जिंकलेल्या फू बाई फूमध्ये विविध भूमिका प्रकार, नकारात्मक वर्ण, प्रेमळ मातृभाषा आणि कॉमेडी स्टँडअप अभिनेता म्हणून भूमिका बजावल्या.\n४ . मीरा पाठारकर –\nमीरा पाठारकर यांनी केलेलं काप सॉंग नुकताच खूप गाजलय. तिने मराठी रंगभूमीवर अनेक नाटके केली. झी वाहिनीवरील चूक भूल द्यावी घ्यावी ह्या मालिकेतही तिची भूमिका पाहायला मिळाली.\n५. संदीप जुवतकर –\nसंदीप जुवतकर यांच्या चांगल्या शरीरयष्टीमुळे बऱ्याच चित्रपटात त्यांना पोलिसांची भूमिका मिळाली. जागो मोहन प्यारे हि त्यांची झी मराठीवरील पहिली मालिका आहे.\nमालिकेतील आणखीन कलाकारांची माहिती फोटोसह आम्ही तुम्हाला पुढच्या आर्टिकल मध्ये देऊ.\nआठवडाभर गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे चमत्कारिक फायदे..\nसाध्याभोळ्या ‘मोहन’ची पत्नी आहे हि सुंदर मराठमोळी नृत्यांगना…\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:34:02Z", "digest": "sha1:DI7WSCX7Q32MLN2G2ND6SRRZYBTNZXPV", "length": 13573, "nlines": 90, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "कापूस खते आणि पीक संजीवके", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > ज्ञानकोष > कापूस खते आणि पीक संजीवके\nकापूस खते आणि पीक संजीवके\nकापूस खत व्यवस्थापन या लेखाच्या पहिल्या भागात आपण कापूस पिकाच्या लागवडीनंतर मातीत मिसळून आणि ड्रीप च्या मदतीने कोणती खते देता येतात याचा आढावा घेतला. या भागात आपण फवारणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खतांचा आणि संजीवकांचा वापर करताना नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया.\nफवारणीतुन कोणती खते देणार –\nकापुस पिकांत फुलपाती लागण्यापासुन तर बोंड पक्व होईपर्यंत पालाश अन्नद्रव्याची गरज जास्त असते. हे अन्नद्रव्य कापुस पिकांस फवारणीद्वारे कापुस पिकाच्या बोंड पक्वतेच्या काळात देणे जास्त फायदेशिर ठरते. पालाश युक्त खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास कापुस पिकाच्या बोंडांचे वजन वाढते, धाग्याची जाडी वाढते, तसेच कापुस पिकाची पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी हाते. खालिल प्रमाणे कोरडवाहु तसेच बागायती कापुस वाणांस फवारणीतुन खते द्यावीत.\nकापुस पिकांतील संजिवकांची वापर\nकापुस पिकांत ६- बी.ए., क्लोरमॅक्वेट क्लोराईड या दोन संजिवकांचा वापर करणे फायदेशिर ठरते.\nक्लोरमॅक्वेट क्लोराईड (लिहोसिन वै. नावांनी उपलब्ध) –\nहे एक वाढ रोधक आहे. याच्या वापरानंतर कापुस पिकाची वाढ काही काळापुरता थांबवली जाते, ज्यामुळे कापुस पिकांतील सायटोकायनिन ची निर्मिती वाढीस लागुन, फुलधारणा जास्त प्रमाणात होते.\n६ – बी. ए. – (अरो वै . नावांनी उपलब्ध ) –\nहे एक सायटोकायनिन असुन, याच्या वापराने पिकाची वाढ तर थांबतेच मात्र त्यासोबत फुलांची निर्मीती देखिल वाढते, तसेच धागा लांब आणि जाड होण्यास देखिल मदत मिळते. ६ –बी.ए. चा वापर हा १० पीपीएम (१ ग्रॅम ६ –बी.ए. १०० मिली सॉलव्हंट मध्ये विरघळवुन हे द्रावण १०० लिटर पाण्यातुन फवारणे) या प्रमाणात फुल धारणा होण्याच्या ३ ते ७ दिवस आधी करावा. हा काळ कापुस पिकाच्या लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी असतो.\nकापुस पिकातील पुर्न बहार (फरदड) व्यवस्थापन –\nकाप��स पिकांत फरदड चांगली येण्यासाठी खालिल प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच कापुस पिकांस वर फवारणीसाठी जी खते शिफारस केली आहेत त्यांची फवारणी घ्यावी.\nपहिल्या वेचणीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनिज सल्फेट\n५-१० दिवस १० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००\n३०-३५ दिवस २० ०० २० १० १० १ १० ०० ००\nएकुण ३० ०० ४० १० १० १ १० ०० ००\nकापुस पिकातील पिक फेरपालट–\nकापुस पिकांत येणा-या विविध रोग व सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासुन पिकाचे संरक्षण करित असतांना पिकाची फेरपालट करणे देखिल फायदेशिर ठरते. कापुस पिकातील पिक फेरपालट करतांना त्यापासुन कोणत्या पिकापासुन काय फायदा मिळेल ते खालिल तक्त्यात दर्शविले आहे. खालिल तत्क्यात कापुस पिकावर हल्ला करणारे सुत्रकृमी आणि मुळांना होणारे रोग यांच्या विरुद्ध पिक फेर पालट केल्याने कापुस पिकांस काय फायदा होईल ते दिलेले आहे.\nफेरपालट साठी पिक सुत्रकृमी व्हर्टिसिलियम विल्ट रायझोक्टोनिया आणि पिथियम फ्युजॅरियम विल्ट\nतृणधान्य आणि उन्हाळ्यात शेत मोकळे ठेवणे समाधानकारक समाधानकारक समाधानकारक काही प्रमाणात परिणाम\nहिवाळ्यातील तृणधान्य काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम\nचवळी लागवड समाधानकारक समाधानकारक अल्प प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम\nमका समाधानकारक समाधामकारक समाधानकारक काही प्रमाणात परिणाम\nज्वारी समाधानकारक समाधानकारक समाधामकारक काही प्रमाणात परिणाम\nकांदा – लसुण अल्प प्रमाणात परिणाम समाधानकारक अल्प प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम\nकापुस पिकासाठी उपयुक्त कीटकनाशके जाणून घ्या\nतण नियंत्रण पद्धती आणि दक्षता\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. ��पईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ramdas-phutane/", "date_download": "2019-01-20T21:41:57Z", "digest": "sha1:TUNQA7VCOZ45QQJ5BCNF77XLH7HR4RJE", "length": 25596, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "रामदास फुटाणे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nपुस्तकात दडून बसलेली कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पाहोचविणारे, राजकीय सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱया भाष्यकविता म्हणजेच वात्रटिकांमधून कोपरखळया मारणारे प्रसिध्द वात्रटिकाकार रामदास फुटाणे येत्या १४ एप्रिल रोजी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सर्वांच्या या लाडक्या ‘नानां’ची अमृतमहोत्सवी सुरुवात खास पुणेरी थाटात साजरी केली जात आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांची जोरात आखणी करण्यात आली असली तरी, पुण्यात त्यांचा सत्कार आणि रसिकांशी मुक्तसंवाद होणार आहे. त्यानंतर नानांनी ज्या चित्रपटाची निर्मिती केली आणि तो खूप गाजला असा ‘सामना’ चित्रपट रसिकांना दाखविण्यात येणार आहे. रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. १९६१ ते १९७३ या काळात कला किद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून 4 ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली.सर्कसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्कंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार; उत्कृष्ट दिग्दर्शनाचा १९९९५चा कसंत जोगळेकर पुरस्कार मिळाला. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिकाजी किद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाकेश करण्यात आला. तर ‘फोडणी’ला महाराष्ट्र सरकारचा बालककी पुरस्कार , गोका कला अकादमीचा काक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तें��ुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. गेली १२ वर्षे त्यांनी कला शिक्षक म्हणून काम केले. पुढे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणूनही निवडून आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. कोपरखळया मारणाऱया वात्रटिकांइतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात. त्यांचा कवितांचा प्रवास सुरू असतानाच आपल्या पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्त वर्षभर आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या भागात जाऊन कवितांचे कार्यक्रम करून, त्यांची मानसिकता बदलविण्याचे काम रामदास फुटाणे करणार आहेत. आता\n१४ एप्रिलपासूनच त्यांच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींची फौज त्यांच्यासोबत आहे. आत्महत्या घडून गेल्यानंतर चित्रपट किंवा कविता लिहिण्यापेक्षा शेतकऱयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठीची जनजागृती कवितांमधून ते करणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलव्हॉटस्ऍपने करा डिजिटल पेमेंट\nपुढीलअब्दुल्लांचा धिक्कार कोणत्या तोंडाने करणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nठसा : डॉ. अनिल अवचट\nठसा : मृणाल सेन\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-lat-bjp-leader-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2019-01-20T20:48:57Z", "digest": "sha1:WHZTUZM5F7O5S44JZBQCRPIM5EAC4HW6", "length": 31349, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्रलेख : ही अंत्ययात्रा नाही, सुरुवात आहे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशि��ा मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nअग्रलेख : ही अंत्ययात्रा नाही, सुरुवात आहे\nअटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहे’ असे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे\nअटलजी अनंतात विलीन झाले. देश शोकमग्न आहे. नेते येतील नेते जातील. सत्तापदाच्या शपथग्रहणाचे सोहळे होतील, पण अटलजी पुन्हा निर्माण होणार नाहीत. अटलजींची भडकलेली चिता पाहिली आणि हा कसला दिवस उजाडला असे वाटले. अटलजी गेल्याने कोणी काय गमावले याचे हिशेब दिले गेले आहेत. कुणाचा आधार तुटलेला आहे. कुणी म्हणतो कोहिनूर हिरा गमावला आहे. कोण म्हणाले युगान्त झाला आहे; पण आम्ही म्हणतो, अटलजींचे स्वर्गारोहण हे शिवसेनाप्रमुखांप्रमाणे आहे. अटलजींच्या हयातीत आम्ही जितके श्रीमंत होतो, तितके आता निर्धन झालेलो आहोत. त्यांच्या वेळी जितके आम्ही सामर्थ्यवान होतो, तितके आज असमर्��� झालेले आहोत. वाजपेयी हे संपूर्ण मनुष्य होते. ते आनंदयात्री होते. ते नवे नेहरू होते. वाजपेयी हे कठीण कोडे नव्हते. मुळात ते कोडे नव्हतेच. मोरारजींच्या मंत्रिमंडळात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. त्यांच्या परदेश भ्रमणावर टीका होत असे. हे परराष्ट्रमंत्री त्यांची बॅग देशात ठेवतच नाहीत, ही टीका ते दिलदारीने स्वीकारीत. जनता पक्षाच्या काळात दुहेरी निष्ठsचा वाद उफाळून आला. मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारंभांना हजर राहू नये असे फर्मान जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काढले तेव्हा लगेच वाजपेयींनी त्यांना कळवले, ‘मला ज्या समारंभांना हजर राहावेसे वाटेल त्यांना हजर राहावयाचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’ त्यांनी पुढे साफ सांगितले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझे जे संबंध आहेत ते तोडून टाका असे जर कोणी मला सांगितले तर ते मी मानणार नाही.’ वाजपेयींनी त्यांच्या उदारमतवादाने आधी जनसंघाला, नंतर भारतीय जनता पक्षाला मोठे केले. कम्युनिस्टांनासुद्धा वाजपेयींविषयी ममत्व वाटे. कम्युनिस्टांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपविषयी टोकाचे विरोधी मत आहे, पण वाजपेयींचा विषय निघाला की ही ‘लाल फुले’ जास्त फुलतात. ते सांगू लागतात, ‘‘कोण, वाजपेयी ना तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यांना वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते. किएव्ह येथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांपुढे पंतप्रधान मोरारजी देसाई भाषण करीत असताना अटलबिहारी वाजपेयी शेजारी बसले होते. मोरारजीभाई विद्यार्थ्यांचे बौद्धिक घेत होते व फक्त छडीच काय ती त्यांच्या हातात नव्हती. ‘‘मद्यपान करू नका, स्वतःचे अन्न स्वतः शिजवा. तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती जर कमी पडत असेल तर तुम्हाला येथे यायला सांगितले कोणी तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यां���ा वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते. किएव्ह येथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांपुढे पंतप्रधान मोरारजी देसाई भाषण करीत असताना अटलबिहारी वाजपेयी शेजारी बसले होते. मोरारजीभाई विद्यार्थ्यांचे बौद्धिक घेत होते व फक्त छडीच काय ती त्यांच्या हातात नव्हती. ‘‘मद्यपान करू नका, स्वतःचे अन्न स्वतः शिजवा. तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती जर कमी पडत असेल तर तुम्हाला येथे यायला सांगितले कोणी सामान बांधा आणि घरी जा.’’ मोरारजीभाईंचे हे असले प्रवचन ऐकून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी वाजपेयींभोवती गर्दी केली. मोरारजींच्या मानाने वाजपेयी समंजस आहेत असे दिसून आल्यावर एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘येथे इतकी थंडी असते की, थोडेसे मद्य घेतले तर काय बिघडले सामान बांधा आणि घरी जा.’’ मोरारजीभाईंचे हे असले प्रवचन ऐकून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी वाजपेयींभोवती गर्दी केली. मोरारजींच्या मानाने वाजपेयी समंजस आहेत असे दिसून आल्यावर एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘येथे इतकी थंडी असते की, थोडेसे मद्य घेतले तर काय बिघडले’ मोरारजीभाई जवळपास नाहीत याची खात्री करून घेतल्यावर डोळे मिचकावीत (हा त्यांचा चिरपरिचित अंदाज) वाजपेयी त्या मुलांना म्हणाले, ‘प्या हो, औषध म्हणून प्या’ मोरारजीभाई जवळपास नाहीत याची खात्री करून घेतल्यावर डोळे मिचकावीत (हा त्यांचा चिरपरिचित अंदाज) वाजपेयी त्या मुलांना म्हणाले, ‘प्या हो, औषध म्हणून प्या’ या लहानशा गप्पांतच वाजपेयींनी त्या मुलांना आपलेसे करून घेतले. जवाहरलाल नेहरू हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या टीकेचा विषय आहे, पण नेहरूंविषयी वाजपेयींना नेहमीच आदर वाटे. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामागची मूलभूत कल्पना आपल्याला मान्य आहे, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. वाजपेयींचे\nअनेकांच्या आजही स्मरणात आहे. त्यात त्यांनी एक मार्मिक वाक्य उच्चारले होते, ‘भाषण करण्यासाठी वक्तृत्व लागते, परंतु मौन पाळताना वक्तृत्वाबर��बरच संयमाचीही गरज लागते.’ ज्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये हिंदुस्थानचा संबंध येत नाही त्यात नाक खुपसण्याचे अजिबात कारण नाही असेच त्यांना म्हणायचे होते व हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले. ‘सूर्य मावळला’ अशा अत्यंत प्रभावी शब्दांत वाजपेयींनी नेहरूंच्या निधनाचे वर्णन केले होते. नेहरूंना आदरांजली वाहताना वाजपेयी म्हणाले, ‘नेहरू अतिशय प्रामाणिक होते. त्यांचा ध्येयवाद उत्तुंग होता. चर्चेला ते कधी घाबरले नाहीत आणि त्यांनी कधी घाबरून चर्चा केली नाही.’ वाजपेयी त्या वेळी इतके गहिवरले की, ते रडू लागले. बांगलादेश युद्धानंतर वाजपेयींनी इंदिरा गांधींची दुर्गावतार म्हणून प्रशंसा केली. तेव्हाही त्यांच्यावर संघ परिवार नाराज झाला होता, पण ते मागे हटले नाहीत. ते हिंदुत्ववादी होते, पण मुसलमानांच्या विरोधात नव्हते. पाकिस्तानविषयी त्यांच्या मनात चीड होती. पण चिडून, चरफडून उपयोग काय शेवटी ते शेजारी राष्ट्र आहे. ‘हम इतिहास बदल सकते है. भूगोल कसा बदलणार शेवटी ते शेजारी राष्ट्र आहे. ‘हम इतिहास बदल सकते है. भूगोल कसा बदलणार पडोसी कसे बदलणार त्यांना नांदवून घ्यायला हवे’ हे त्यांचे धोरण होते. परराष्ट्रमंत्री म्हणून ते पाकिस्तानला भेट द्यायला गेले असताना पाकिस्तानचे त्यावेळचे अध्यक्ष झिया-उल-हक यांनी त्यांना त्यांच्या अनेक जुन्या विधानांबद्दल छेडले, तेव्हा वाजपेयींनी हक यांना सांगितले, ‘मी माझा भूतकाळ विसरून गेलेलो आहे. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून गेला असाल असे मी धरून चालतो.’ यानंतर त्या दोघांत मनमोकळी चर्चा झाली. अटलजी\nहोते. डोक्यावर ओझे घेऊन ते वावरले नाहीत. ते जगले व इतरांनाही जगू दिले. दुसऱयांच्या कर्तृत्वाची त्यांनी असूया बाळगली नाही. देशातील सर्वसमावेशक संस्कृतीची कास त्यांनी धरली. साश्रुनयनांनी, गलबललेल्या अंतःकरणांनी तमाम देशवासीयांनी अटलजींना शुक्रवारी निरोप दिला. एक आनंदयात्री, ज्याने देशाला आनंद देण्याचा प्रयत्न केला तो अखेरच्या यात्रेला निघाला व त्या यात्रेत देशाचे पंतप्रधान मोदी व अनेक मनसबदार पायी चालत होते. हे त्या चालणाऱयांचे भाग्य होते. गीतेत सांगितले ते खरे मानले तर ‘शस्त्रास्त्रांनी अशी माणसे कधीच मरत नाहीत. अग्नीने ती कधीच जळत नाहीत. पाण्याने ती कधीच भिजत नाहीत. वाऱयाने ती कधीच सुकत नाहीत’ असे हिंदुस्थानी तत्त्वज्ञान सांगते. अटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाने जेवढे प्रेम गांधी, नेहरूंवर केले तितकेच प्रेम वीर सावरकरांवर केले. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहे’ असे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलउद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणा���ारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/speciy-and-hot-sour-soups/", "date_download": "2019-01-20T21:40:57Z", "digest": "sha1:GCCAOSDSZAYNG6Z3ATFS24IWV6QIOZEO", "length": 21085, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "मसालेदार…चविष्ट भुरका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंस���ामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nउन्हाळ्यात जेवणाच्या पानात सारभात आणि चटकदार तोंडी लावणे असले की अजून वेगळे काही सांगत नाही.\nआतापर्यंत आपण झणझणीत मसाले पाहिले, परंतु मसाले जसे पदार्थ झणझणीत, खमंग मसालेदार बनवतात तसेच काही मसाले सौम्य असतात. त्यामुळे पदार्थ मसालेदार न बनता सौम्य, परंतु चवदार बनतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत आपल्याला मसालेदार जेवण नकोसे वाटते. साधा हलका, परंतु चविष्ट आहार घ्यावासा वाटतो. रोजची मसालेदार डाळ, भाजी यांच्या जागी काही हलके, परंतु जिभेला सुखावणारे खावेसे वाटते. आपल्या आहारात ‘सार’ या पदार्थाला स्थान मिळते. मग आपण भुरके मारत सार-भाताचा आस्वाद घेतो. आजारपणातही पथ्य सांभाळून जिभेला रुची देण्यासाठी साराचा उपयोग होतो. साराचा एक सर्वसाधारण मसाला आहे. अर्थात वेगवेगळय़ा प्रकारच्या पदार्थांच्या साराप्रमाणे या मसाल्यात थोडाफार बदलही असतो.\nआपण एक सर्वसाधारण साराचा मसाला बघूया.\nसाहित्य..३ चमचे मोहरी, ३ चमचे जिरे, ३ चमचे मिरी.\nवरील साहित्याची बारीक पूड करून बाटलीत करून ठेवावी. ताक, कढण, सूप यामध्ये हा मसाला वापरता येतो. आता आपण वेगवेगळय़ा पदार्थांपासून बनलेल्या सारांच्या खाद्यकृती पाहूया.\nसाहित्य…१० दळदार आमसुले, १ नारळ, दीड वाटी चिरलेला गूळ, ८ वाटय़ा पाणी,१ टे. स्पून मीठ, २ मिरच्या,2 टे. स्पून तांदळाची पिठी, २ चमचे साराचा मसाला.\nकृती…८ वाटय़ा पाण्यात आमसुले स्वच्छ धुऊन उकळावे व उकळी आली की आमसुले काढून टाकावी. त्यात मीठ, मिरची, नारळ वाटून घालावे, गूळ घालावा, साराचा मसाला घालावा, तांदळाची पिठी लावावी व सार परत उकळावे.\nथंडीत किंवा पावसाळय़ात ७-८ लसूण पाकळय़ा तुपात तळून वरून फोडणी दिल्यास अधिक रुचकर लागते.\nकैरीचे सार भजी घालून\nसाहित्य…१ वाटी उकडलेल्या कैरीचा गर,२ वाटय़ा डाळीचे पीठ, २ वाटय़ा चिरलेला गूळ, मीठ चवीनुसार, ८-१0 लाल सुक्या मिरच्या, फोडणीसाठी पाव चमचा जिरे व १ टे. स्पून कढीपत्ता, पाव टी. स्पून हिंग, अर्धी वाटी ओला नारळ वाटून, साराचा मसाला २ चमचे.\nभजी – २ टे. स्पून कैरीचा गर, २ वाटय़ा डाळीचे पीठ, १ टी स्पून लाल तिखट,१ टे. स्पून मीठ, पाव टी स्पून हळद, ३ टी स्पून कडकडीत तेलाचा मोहन हे सर्व भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवा. १ वाटी तेलात त्याची लहान लहान भजी तळून काढा.\nसाराची कृती…कैरीच्या गरात ८-१० वाटय़ा पाणी घालून त्यात २ चमचे डाळीचे पीठ कालवून त्यात वाटलेला नारळ घाला. साराचा मसाला घाला. जिऱयाच्या फोडणीत कढीपत्ता घालून त्यात तुकडे घाला व ती फोडणी सारात घाला. तळलेली भजी त्यात सोडून २ उकळय़ा काढा. गरम गरम सर्व्ह करा.\nसाहित्य…पिकलेले टोमॅटो १ किलो, १ नारळ, २ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी साखर,१ टे. स्पून मीठ, १0 वाटय़ा पाणी, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे. स्पून तांदळाची पिठी, फोडणीसाठी १ टे. स्पून साजूर तूप,२ टी स्पून उडदाची डाळ, १ टी स्पून जिरे, ५-६ कढीपत्त्याची पाने, 2 चमचे साराचा मसाला.\nकृती…प्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन उकडा. गार झाले की ते मिक्सरवरून काढा. नारळ, मिरची, आले, मीठ हे सर्व बारीक वाटा. हे सर्व एकत्र व त्यात पाणी घालून हे मिश्रण गाळून घ्या. त्याला तांदूळ पिठी लावा. साखर खाला व उकळायला ठेवा. तूप गरम करा. प्रथम उडदाची डाळ घाला, डाळ गुलाबी रंगावर आली की कढीपत्ता घाला. नंतर जिरे घाला, फोडणी द्या. साराचा मसाला घालून सार गरम करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Jhambiya.php", "date_download": "2019-01-20T21:33:54Z", "digest": "sha1:UCT6LTDFHMJHMPKRYMD6MU2FU5ORRPFJ", "length": 9867, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड झांबिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू ��िनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00260.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nझांबिया येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Jhambiya): +260\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी झांबिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00260.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक झांबिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/vikas-amte-article-story-self-employment-to-disabled-youth-story-of-foot-artists-shakuntala-artist-in-anandwan-1605668/", "date_download": "2019-01-20T21:41:03Z", "digest": "sha1:6OQB5CUBBVPNHYQ2O6S5RPIWIWO63PEW", "length": 36406, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vikas amte article story Self Employment to Disabled Youth story of Foot Artists shakuntala artist in Anandwan | पगडंडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nस्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली\n‘पद’सिद्ध कलाकार शकुंतला आणि तिची कलाकारी..\nया लेखमालेतील ‘थांबला न सूर्य कधी..’ या पहिल्या लेखात मी म्हटलं होतं, ‘आनंदवन ही एक ‘प्रवृत्ती’ आहे; आयुष्यातला प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा, ही अस्वस्थता जपणारी प्रवृत्ती बाबा आणि साधनाताईंना येऊन मिळालेले शेकडो-हजारो जिवाभावाचे कार्यकत्रे, आनंदवनाच्या कार्यात सद्भावनेच्या रूपाने सहभागी असलेले लक्षावधी ज्ञात-अज्ञात लोक या सर्वामध्ये ही प्रवृत्ती भिनली आणि एका सुगंधाप्रमाणे पसरत गेली.’ प्रवृत्तीला स्थल-कालाच्या मर्यादा नसतात; आणि भूत-वर्तमान-भविष्य अशी बंधनंही बाबा आणि साधनाताईंना येऊन मिळालेले शेकडो-हजारो जिवाभावाचे कार्यकत्रे, आनंदवनाच्या कार्यात सद्भावनेच्या रूपाने सहभागी असलेले लक्षावधी ज्ञात-अज्ञात लोक या सर्वामध्ये ही प्रवृत्ती भिनली आणि एका सुगंधाप्रमाणे पसरत गेली.’ प्रवृत्तीला स्थल-कालाच्या मर्यादा नसतात; आणि भूत-वर्तमान-भविष्य अशी बंधनंही त्यामुळे आनंदवन म्हटलं, की बाबा-इंदू आले, आनंदवनासकट महारोगी सेवा समितीचे सगळे प्रकल्प आणि तिथली सारी माणसं आली, इथल्या मातीत जन्मलेली विविध अभियानं, चळवळी आल्या, बाबांमुळे-आनंदवनामुळे प्रेरित होऊन देशभरात निर्माण झालेल्या संस्थांचं जाळं आलं; आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रवृत्ती भिनलेली देशविदेशातील लाखो माणसं आली.\n‘प्रगती’ हा शब्द उच्चारताच आधी डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या गगनचुंबी इमारती, मॉल्स, गुळगुळीत रस्ते, मोठमोठाले कारखाने, इत्यादी गोष्टी. पण ही प्रगती ज्याच्यासाठी- तो सामान्य माणूसच या प्रगतीच्या ओझ्याखाली दबून जातो. याच्या विपरित आनंदवन प्रवृत्तीच्या विकासाच्या टप्प्यांचा क्रम- आधी माणूस, मग समूह आणि शेवटी प्रदेश असा आहे. लोकसशक्तीकरणाच्या माध्यमातून नवनवी क्षितिजं लांघूनही आनंदवन आपले पाय मातीत घट्ट रोवून उभं आहे. याचं कारण ‘माणसातली गुंतवणूक’ बाबा आमटे म्हणतच, ‘आनंदवनाचा खरा पाया म्हणजे इथली माणसं. धान्याच्या राशी किंवा नव्या इमारती ही तर केवळ By-products बाबा आमटे म्हणतच, ‘आनंदवनाचा खरा पाया म्हणजे इथली माणसं. धान्याच्या राशी किंवा नव्या इमारती ही तर केवळ By-products’ समाजाने नाकारलेल्या या माणसांनी आपल्या अपुऱ्या शारीरिक क्षमता ताणून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदवनाचा ताणाबाणा समर्थपणे विणला. आनंदवनाने प्रस्थापित व्यवस्थेला नावं ठेवण्यात कधीच वेळ खर्ची घातला नाही, किंवा कधी तिच्याशी स्पर्धाही करू पाहिली नाही. स्वत:ची एक वेगळी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आनंदवनाने निर्माण केली. सामाजिक न्यायासाठी घोषणा देण्यापेक्षा सर्वाना भावणारी ‘भुकेची भाषा’ आनंदवनाने आत्मसात केली आणि वापरात आणली. दु:खाला कूळ, जातपात, धर्म, पंथ असं काहीही नसतं, हा विचार रुजवत वेदनेच्या नात्याने माणसांना आपलंसं केलं. आंतरजातीय विवाहाप्रमाणे आंतरअपंगत्व विवाहाची संकल्पना आनंदवनाने मांडली आणि आचरलीही’ समाजाने नाकारलेल्या या माणसांनी आपल्या अपुऱ्या शारीरिक क्षमता ताणून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदवनाचा ताणाबाणा समर्थपणे विणला. आनंदवनाने प्रस्थापित व्यवस्थेला नावं ठेवण्यात कधीच वेळ खर्ची घातला नाही, किंवा कधी तिच्याशी स्पर्धाही करू पाहिली नाही. स्वत:ची एक वेगळी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आनंदवनाने निर्माण केली. सामाजिक न्यायासाठी घोषणा देण्यापेक्षा सर्वाना भावणारी ‘भुकेची भाषा’ आनंदवनाने आत्मसात केली आणि वापरात आणली. दु:खाला कूळ, जातपात, धर्म, पंथ असं काहीही नसतं, हा विचार रुजवत वेदनेच्या नात्याने माणसांना आपलंसं केलं. आंतरजातीय विवाहाप्रमाणे आंतरअपंगत्व विवाहाची संकल्पना आनंदवनाने मांडली आणि आचरलीही ‘आनंदवनात बघण्यासारखं काय काय आहे ‘आनंदवनात बघण्यासारखं काय काय आहे’ असा प्रश्न आनंदवनास प्रथम भेट देणारी बहुतेक मंडळी विचारतात. त्यांना मी हेच सांगतो, की आनंदवन ही ‘बघण्याची जागा’ नसून ‘अनुभवण्याची प्रवृत्ती’ आहे.\nया आनंदवन प्रवृत्तीच्या सद्य:स्थितीवर आपण दृष्टीक्षेप टाकू या..\n२००० साली आनंदवनाची सरकारदरबारी ‘रेव्हेन्यू व्हिलेज’ म्हणून नोंद झाली आणि आनंदवनाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. ‘स्वयंसेवी संस्था’पण तीच आणि ‘ग्रामपंचायत’ही तीच अशी ‘युनिक’ नोंद असलेलं आनंदवन हे आपल्या देशातलं एकमेव गाव आहे ६३१ एकर जागेवर विस्तारलेल्या आनंदवनाची निवासी लोकसंख्या २५०० च्या घरात आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेलं विज्ञान- कला- वाणिज्य महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय यांतील विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी, आनंदवनातील डेअरी- पोल्ट्री प्रॉडक्टस्, फळझाडं-फुलझाडांची रोपं, आनंदवन जनरल वर्कशॉपमध्ये तयार होणारे पलंग, कपाटं, ट्रायसिकल्स; शिवाय आनंदवन प्रदर्शनी व विक्री केंद्रातील टॉवेल्स, आसनं, सतरंज्या, शुभेच्छा करड इत्यादी खरेदीसाठी आणि बँक, पोस्ट ऑफिसातील कामासाठी बाहेरून येणारी माणसं, आठवडी बाजारात येणारे ग्रामस्थ, आनंदवनला भेट द्यायला देशविदेशातून आलेली पाहुणेमंडळी.. अशा चार-पाच हजार मंडळींचाही आनंदवनात रोजचा राबता असतो. आनंदवनात आलात तर तुम्हाला इथे पाच-दहा हजार लोकांची गजबज नक्कीच दिसेल\nयशाचं मोजमाप करण्याची आनंदवनाची परिमाणंच वेगळी आहेत. आनंदवन किती वंचित घटकांपर्यंत पोहोचलं, या संख्येपेक्षा त्यांच्या आयुष्यात गुणात्मक बदल किती झाला; शेती आणि इतर उद्योगांतून किती कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळालं, यापेक्षा किती टन तांदूळ, भाजीपाला तयार झाला, किती टन मासे विकले गेले, किती लाख लिटर्स दूध निर्माण झालं, अशी ‘ताकद’ दाखवणारी; ‘तुमची दया नको, समान अवसर द्या’ असं छातीठोकपणे सांगणारी ही परिमाणं. आनंदवनाचं वेगळेपण म्हणजे हे यश कुटुंबाने, समाजाने आणि कायद्यानेही नाकारलेल्या माणसांचं आहे ही माणसं भारताच्या ‘सकल राष्ट्रीय उत्पन्ना’मध्ये वर्षांनुर्वष भर घालत आहेत. हातापायांची झडलेली बोटं, शरीरावरील जखमा, मनावर मानहानीचे व्रण घेऊन ही ���ाणसं शांतपणे काम करत आत्मनिर्भर तर बनलीच; शिवाय इतर वंचित घटकांच्या वेदनांशी समरस होत त्यांनाही त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं ही माणसं भारताच्या ‘सकल राष्ट्रीय उत्पन्ना’मध्ये वर्षांनुर्वष भर घालत आहेत. हातापायांची झडलेली बोटं, शरीरावरील जखमा, मनावर मानहानीचे व्रण घेऊन ही माणसं शांतपणे काम करत आत्मनिर्भर तर बनलीच; शिवाय इतर वंचित घटकांच्या वेदनांशी समरस होत त्यांनाही त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं सामान्य माणसांतील असामान्य शक्तीचे अनेक जिवंत आविष्कार आनंदवनात आजवर सतत घडत राहिले आणि आजही घडत आहेत. लहानपणी ‘कंजनायटल सेरेब्रल पाल्सी’ या दुर्धर रोगामुळे दोन्ही हातांमधली शक्ती कायमची गमावलेल्या शकुंतलेनं पायाच्या बोटांनी सुईत दोरा ओवत साकारलेली सुंदर धागा-शुभेच्छा कार्डे हा असाच एक आविष्कार सामान्य माणसांतील असामान्य शक्तीचे अनेक जिवंत आविष्कार आनंदवनात आजवर सतत घडत राहिले आणि आजही घडत आहेत. लहानपणी ‘कंजनायटल सेरेब्रल पाल्सी’ या दुर्धर रोगामुळे दोन्ही हातांमधली शक्ती कायमची गमावलेल्या शकुंतलेनं पायाच्या बोटांनी सुईत दोरा ओवत साकारलेली सुंदर धागा-शुभेच्छा कार्डे हा असाच एक आविष्कार स्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली\nआनंदवन पहाटे तीन वाजताच जागं होतं. याची सुरुवात होते डेअरीतल्या गाई-म्हशींचं दूध काढण्याने. मग पहाटे चारपासून आनंदवनातील लेप्रसी हॉस्पिटलमध्ये कुष्ठरुग्णांच्या जखमांची मलमपट्टी सुरू होते. हे काम पहाटे सुरू होतं, कारण माश्या-चिलटांचा प्रादुर्भाव यावेळी नसतो. साडेचार-पाचकडे हळूहळू सगळं आनंदवन जागं होऊ लागतं. मेगा-किचनमध्ये आधी चहा तयार होतो आणि मग स्वयंपाकाची लगबग सुरू झालेली असते. फटफटू लागताच परिसर स्वच्छता, गवत काढणं, बगीचातली कामं सुरू होतात. त्यानंतर साडेसातपासून माणसं शेती आणि इतर उद्योगांच्या ठिकाणी कामाला पोहोचलेली असतात. अंध, कर्णबधिर शाळांच्या हॉस्टेल्समधील, गोकुळातील, संधी-निकेतनमधील आणि कम्यून्समधील मुलामुलींचा किलबिलाट सुरू झालेला असतो. साधारणत: आनंदवनाचं दैनंदिन गतीचक्र सुरू होतं ते असं. त्यानंतर दिवसभर माणसांच्या, जमिनीच्या, गाईगुरांच्या, उद्योगांच्या आणि पर्यावरणाच्या मशागतीचं काम अखंड सुरू असतं. ��नंदवनातील शेती विविध प्रकारच्या पिकांनी बहरत असते, तर वनशेती वृक्षांनी आणि बागा फळाफुलांनी बहरत असतात. कुटिरोद्योगांमधून १४० प्रकारची उत्पादनं घेतली जातात. जोडीला विविध सेवाही निर्माण होत असतात. बायोगॅस, सोलर किचन, सांडपाण्यावर मत्स्यशेती, टायरचे बंधारे, प्लॅस्टिकचा पुनर्वापर असे पर्यावरण-स्नेही प्रयोग आनंदवनात सुरू असतात.\nनुकताच पन्नाशी गाठलेला आमचा ‘सोमनाथ प्रकल्प’ही यात मागे नाही. गेल्या वर्षी ५५०० क्विंटल धान (तांदूळ) निर्माण करून सोमनाथने आपलाच विक्रम मोडीत काढला आणि ‘कृषीविकासाची पंढरी’ ही आपली ओळख त्याने सार्थ ठरवली तांदूळ, तेलबिया, कडधान्यं आणि टनावारी भाजीपाला निर्माण करून सोमनाथ महारोगी सेवा समितीच्या सर्व प्रकल्पांची भूक तर भागवतंच; शिवाय अधिकचं शेतीउत्पन्न खुल्या मार्केटमध्ये विकून संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठा हातभारही लावतं. सोमनाथने जशी पन्नाशी गाठली तशी यंदाच्या मे महिन्यात ‘सोमनाथ श्रम-संस्कार छावणी’नेही गाठली तांदूळ, तेलबिया, कडधान्यं आणि टनावारी भाजीपाला निर्माण करून सोमनाथ महारोगी सेवा समितीच्या सर्व प्रकल्पांची भूक तर भागवतंच; शिवाय अधिकचं शेतीउत्पन्न खुल्या मार्केटमध्ये विकून संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठा हातभारही लावतं. सोमनाथने जशी पन्नाशी गाठली तशी यंदाच्या मे महिन्यात ‘सोमनाथ श्रम-संस्कार छावणी’नेही गाठली आत्मभानाचे अंकुर रुजवायला ‘स्व’ला प्रवृत्त करणाऱ्या या छावणीने पन्नास वर्षांत हजारो युवामनांतील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती दिली. ‘देशातील शेती-पाण्याचे अर्थशास्त्र समजण्यासाठी श्रमिकांसोबत घाम गाळून, अंग दुखवून घ्यावंच लागतं’ हा संस्कार छावणीने त्यांच्यात रुजवला. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ म्हणजे NSS च्या कल्पनेचा उगम छावणीतलाच आत्मभानाचे अंकुर रुजवायला ‘स्व’ला प्रवृत्त करणाऱ्या या छावणीने पन्नास वर्षांत हजारो युवामनांतील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती दिली. ‘देशातील शेती-पाण्याचे अर्थशास्त्र समजण्यासाठी श्रमिकांसोबत घाम गाळून, अंग दुखवून घ्यावंच लागतं’ हा संस्कार छावणीने त्यांच्यात रुजवला. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ म्हणजे NSS च्या कल्पनेचा उगम छावणीतलाच आज कालानुरूप छावणीचं रूप-स्वरूप-प्रारूप जरी बदलत असलं तरी श्रमदानात पहारीने दगड खोदताना हाताला पडणाऱ्या घट्टय़ांतून मिळणारा श्रमाचा संस्कार अजूनही कायम आहे.\nगडचिरोली जिल्ह्य़ातील ‘लोक-बिरादरी प्रकल्पा’मध्ये आज आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असं नवं हॉस्पिटल माडिया गोंड आदिवासी बांधवांच्या आरोग्यसेवेत कार्यरत आहे. तिथे दर महिन्याला अडीच ते तीन हजार रुग्णांना मोफत उपचार प्रदान करण्यात येतात. अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचावी म्हणून आदिवासी मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातूनच ‘आरोग्यसेविका’ तयार केल्या जात आहेत. डेअरी, कुक्कुटपालन, बांबूकला यांचं प्रशिक्षण देऊन आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचं काम सुरू आहे. लोक-बिरादरी प्रकल्प आदिवासी शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. प्रकल्पातील निवासी शाळा-महाविद्यालयासोबतच नेलगुंडा या अतिदुर्गम भागात आदिवासी मुलांसाठी एक नवीन शाळा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.\nयवतमाळ जिल्ह्य़ातल्या मूळगव्हाण गावाजवळील आमच्या ‘सामाजिक कृती आणि पर्यावरण संवर्धन केंद्रा’वर पुढील शैक्षणिक वर्षांपासून ‘कृषी-तंत्रनिकेतन’ (Agricultural Polytechnic) सुरू होत आहे. गेली ११ र्वष कोलाम आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्वागीण शेतीविकासाच्या आमच्या प्रयत्नांना आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होतो आहे याचं समाधान आहे.\nबाबांच्या प्रेरणेतून आजवर अनेक कामं उभी राहिली. त्यातलं एक प्रचंड मोठं काम म्हणजे मध्य प्रदेशातील निमाड प्रांतात कार्यरत असलेली ‘समाज प्रगती सहयोग’ ही स्वयंसेवी संस्था. ‘समाज प्रगती सहयोग’ या नावाचे जनकही बाबाच. भारताच्या योजना आयोगाचे माजी सदस्य डॉ. मिहीर शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९५ साली ही संस्था सुरू केली. ‘समाज प्रगती सहयोग’ ही संस्था आज शेती, पाणी, रोजगार हमी आणि बचत गट क्षेत्रांत काम करणाऱ्या मोठय़ा संस्थांपकी एक म्हणून ओळखली जाते. ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा’ प्रत्यक्षात येण्यात समाज प्रगती सहयोग संस्थेचा मोलाचा वाटा आहे.\nविचारवंतांना ‘टूलबॉक्स’सारखं वापरावं असं माझं मत आहे. जिथं जे हत्यार लागेल ते वापरायचं. आनंदवनात आम्ही तेच केलं. यामुळेच ‘महात्मा गांधींचं स्वयंपूर्ण खेडं’, ‘माओची सामूहिक शेती’, ‘टागोरांची वृक्षिदडी’ आणि ‘साने गुरुजींची आंतरभारती’ इथं एकत्र नांदतात. आनंदवनाची वाढ Organically झा���ी आहे. एका कामातून दुसरं नसर्गिकपणे जन्माला आलं. आनंदवनाच्या यशाचं गमक हे बाबा आमटेंच्या विज्ञाननिष्ठेतही आहे. मी नेहमी म्हणतो, ‘Baba Amte always insisted upon technology coming to the aid of the disabled so that they could be ‘Equal’ partners. He was not refractory to the use of Science & Technology. He was always ahead of the clock considering other contemporary Gandhian NGOs and other social service institutions. He advocated ‘Optimum’ use of technology, which is otherwise used to Conquer or Eliminate each other. To him, technology could be the best vehicle for the socially retarded groups to rise to Base level.’ मला सातत्याने वाटत असतं, की आनंदवनाची ही प्रयोगशील ओळख समाजापुढे यायला हवी आणि आनंदवनाची ‘स्टेन्सिल’ वापरून इतरत्र स्थानिक परिस्थितीनुसार, उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने प्रयोगांची आखणी व्हायला हवी.\nआनंदवन प्रवृत्ती भिनलेली माणसं नेमकी किती किंवा आजवर आनंदवनाने किती वंचितांच्या आयुष्याला स्पर्शलं किंवा आजवर आनंदवनाने किती वंचितांच्या आयुष्याला स्पर्शलं खरं तर याची मोजदाद आम्ही कधी केली नाही किंवा ती करावी असं कधी वाटलंही नाही. अगणितच असावीत. आणि ही प्रवृत्ती फक्त माणसांतच भिनली असं तरी का म्हणावं खरं तर याची मोजदाद आम्ही कधी केली नाही किंवा ती करावी असं कधी वाटलंही नाही. अगणितच असावीत. आणि ही प्रवृत्ती फक्त माणसांतच भिनली असं तरी का म्हणावं या प्रवृत्तीच्या अवकाशाने माणसंच नाही, तर प्राणिमात्र आणि जल- जंगल- जमीन- पर्यावरणालाही व्यापलं या प्रवृत्तीच्या अवकाशाने माणसंच नाही, तर प्राणिमात्र आणि जल- जंगल- जमीन- पर्यावरणालाही व्यापलं आता हे कसं आणि कुठल्या Social Impact Matrix मध्ये बसवावं आता हे कसं आणि कुठल्या Social Impact Matrix मध्ये बसवावं त्यामुळे या प्रवृत्तीची सद्य:स्थिती हीच, की हिचा दरवळ एखाद्या ‘Chain Reaction’ सारखा सर्वत्र पसरतोच आहे. यातनं जो ‘Sense of Contentment’ लाभतो that keeps us going असं मी म्हणेन\n‘ज्वाला आणि फुले’ या बाबांच्या मुक्तशैलीतील चिंतनाच्या प्रस्तावनेत आनंदवन प्रवृत्तीचं समर्पक विवेचन आढळतं. प्रस्तावनाकार ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर लिहितात, ‘बाबांची महाराष्ट्राला, महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि परदेशातल्या मानवताप्रेमी जनतेला जी ओळख आहे, ती एक लोकविलक्षण कारखानदार म्हणून बाबांच्या या कारखान्यात यंत्रे तयार होत नाहीत, तर काळीज असलेली माणसे निर्माण होतात. इथे नवनव्या औषधांचे उत्पादन आढळणार नाही; फक्त मृतप्राय झालेल्या मनांना संजीवनी देण्याची किमया आढळते. इथे शस्त्रक्रिया होते ती रुग्ण आत्म्यावर. इथे ��ापड विणले जाते ते माणसाच्या मुर्दाड नग्नतेला आपली लाज राखता येईल अशा प्रकारचे बाबांच्या या कारखान्यात यंत्रे तयार होत नाहीत, तर काळीज असलेली माणसे निर्माण होतात. इथे नवनव्या औषधांचे उत्पादन आढळणार नाही; फक्त मृतप्राय झालेल्या मनांना संजीवनी देण्याची किमया आढळते. इथे शस्त्रक्रिया होते ती रुग्ण आत्म्यावर. इथे कापड विणले जाते ते माणसाच्या मुर्दाड नग्नतेला आपली लाज राखता येईल अशा प्रकारचे एकेकाळी महारोगाने ग्रस्त झालेली माणसे धट्टय़ाकट्टय़ा माणसांपेक्षा केवढय़ा आत्मविश्वासाने कामे करतात, ही माणसे नवनव्या कामांचे डोंगर कसे उचलतात, हे सिद्ध करण्याचा हा कारखाना आहे. या कारखान्यात मनुष्याच्या अनुभूतीच्या आणि सहानुभूतीच्या कक्षा रुंदावण्याची प्रक्रिया केली जाते. कोसळणाऱ्या आकाशाचे आव्हान घेऊन क्षितिजावर चमचमणारी नक्षत्रे खुडण्यासाठी दौडत जाणारी तरुण सेना निर्माण व्हावी, हा या कारखान्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचा पत्ता असतो आज आनंदवन, उद्या सोमनाथ, तर परवा आणखी काही एकेकाळी महारोगाने ग्रस्त झालेली माणसे धट्टय़ाकट्टय़ा माणसांपेक्षा केवढय़ा आत्मविश्वासाने कामे करतात, ही माणसे नवनव्या कामांचे डोंगर कसे उचलतात, हे सिद्ध करण्याचा हा कारखाना आहे. या कारखान्यात मनुष्याच्या अनुभूतीच्या आणि सहानुभूतीच्या कक्षा रुंदावण्याची प्रक्रिया केली जाते. कोसळणाऱ्या आकाशाचे आव्हान घेऊन क्षितिजावर चमचमणारी नक्षत्रे खुडण्यासाठी दौडत जाणारी तरुण सेना निर्माण व्हावी, हा या कारखान्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचा पत्ता असतो आज आनंदवन, उद्या सोमनाथ, तर परवा आणखी काही\nतर- या कारखान्याचे आजवरचे पत्ते आपण जाणून घेतले आहेतच. उद्याचे पत्ते काय असतील, त्याविषयी अंतिम लेखात..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिं���ा\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?q=Break", "date_download": "2019-01-20T21:31:57Z", "digest": "sha1:GYATBVG2Z53LFLVZWJOIHCCWDC3SHOLO", "length": 7492, "nlines": 154, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Break जावा गेम", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Break\" मध्ये सर्व स्क्रीन जावा गेम\nसर्व जावा गेम्समध्ये शोधा >\nJava अॅप्स मध्ये शोधा >\nहंटिंग मॅनिया 3 128 * 160\nबबल बाटलीला शूट करा (240x400)\n14K | शूट करा\nएक रॉबिन हूड लव स्टोरी\nबाटली शूट गेम 240x400 टच फोन्स\n4K | शूट करा\nहिल चढाव रेसिंग 2 (240 चौरस 400)\nबेन 10 एलियन फोर्स ब्रेक इन अँड बस्ट आऊट\nडॉ ड्राइविंग प्रो - (240 चौरस 400)\nहिल चढाव रेसिंग - गेम\nबेन 10 एलियन फोर्स: ब्रेक इन अँड बस्ट\nवेडा ट्रक ड्रायव्हिंग - गेम (240 X 400)\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\n4 युद्ध देव, 24: जॅक बॉएर, हंटिंग मॅनिया 3 128 * 160, MachoSim MIDP20 240x400 टच, बबल बाटलीला शूट करा (240x400), एक रॉबिन हूड लव स्टोरी, बाटली शूट गेम 240x400 टच फोन्स, पक्षी शेपूट, रूसीफिशिंग सेजम माय600v, हिल चढाव रेसिंग 2 (240 चौरस 400), बेन 10 एलियन फोर्स ब्रेक इन अँड बस्ट आऊट, डॉ ड्राइविंग प्रो - (240 चौरस 400), हिल चढाव रेसिंग - गेम, वीट ब्रेकर टचस्क्रीन, बेन 10 एलियन फोर्स: ब्रेक इन अँड बस्ट, पीव्हीझेड जावा मोबाइल, फुटबॉल ताप, वेडा ट्रक ड्रायव्हिंग - गेम (240 X 400) Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्या��े मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ वेडा ट्रक ड्रायव्हिंग - गेम (240 X 400) डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/politics-rahul-kul-girish-bapat-117529", "date_download": "2019-01-20T22:11:43Z", "digest": "sha1:6ZB5ZPHKQ3TDMMAOJCRIUTGXELSCMX47", "length": 13328, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics rahul kul girish bapat बारामतीच्या राजकीय सावलीची भीती | eSakal", "raw_content": "\nबारामतीच्या राजकीय सावलीची भीती\nशनिवार, 19 मे 2018\nदौंड - ‘‘राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू असले तरी त्यांच्यावर बारामतीची राजकीय सावली पडून गडबड होईल, अशी सतत भीती राहते; परंतु राहुल कुल यांनी खंबीर राहावे,’’ असे आवाहन राज्याचे संसदीय कार्य तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केले.\nआमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या आज घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते.\nदौंड - ‘‘राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू असले तरी त्यांच्यावर बारामतीची राजकीय सावली पडून गडबड होईल, अशी सतत भीती राहते; परंतु राहुल कुल यांनी खंबीर राहावे,’’ असे आवाहन राज्याचे संसदीय कार्य तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केले.\nआमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या आज घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते.\nबापट म्हणाले, ‘‘मतदारसंघाच्या विकासासाठी व गरजूंना मदत करण्यासाठी कुल यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे; पण इतकं सगळं चांगलं काम चालू आहे आणि बारामतीपण जवळ आहे. त्यामुळे बारामतीची सावली दौंडवर पडली की काय गडबड होईल याची मला सारखी भीती असते.\nमात्र, तुम्ही (राहुल कुल) खंबीर राहा, काही घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या समाजकार्याला आमचा नेहमीच पाठिंबा राहील.’’\nआरोग्य शिबिराच्या माध्यमातून व उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन करण्याचा योग आज मिळाला. एरवी आम्हाला राहुल (गांधी) यांच्यावर टीका करण्याचा योग जास्त वेळ येतो, अशी कोपरखळी गिरीश बापट यांनी मारली.\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बात���्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/hingoli/", "date_download": "2019-01-20T21:25:39Z", "digest": "sha1:4KVEQPE4ZOPDKOMAT5TELOVH5DAYG7YR", "length": 7924, "nlines": 114, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Hingoli Recruitment 2018 Hingoli Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nहिंगोली येथील जाहिराती - Hingoli Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Hingoli: हिंगोली येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे १० जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nदि. १२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र वन विभागात [Maha Forest Department] वनरक्षक पदांच्या ९०० जागा\nदि. ११ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 नवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या २५१ जागा\n〉 भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मार्फत नाविक पदांच्या जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] महाराष्ट्र दुय्यम पूर्व परीक्षा ५५५ जागा\n〉 संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC-NDA] राष्���्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी परीक्षा ३९२ जागा\n〉 विझाग स्टील [Vizag Steel] येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७७ जागा\n〉 वित्त विभाग [Vitta Vibhag] संचालनालय लेखा व कोषागारे मध्ये विविध पदांच्या ९३२ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nहिंगोली जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T20:48:20Z", "digest": "sha1:CH3B7ZVYXMISMPV2EFRFUAC3Q6NVR6V3", "length": 7019, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला – Bolkya Resha", "raw_content": "\nमराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला\nमराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला\nमराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला\nपद्मा चव्हाण या मराठी नाटक, चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील पाऊल टाकून आपले नाव कमावले होते. ७ जुलै १९४७ रोजी पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. स्त्री सौंदर्याचा अनोखा नमुना म्हणून त्यांची ख्याती होती. रंगभूमी गाजवताना त्यांच्या प्रेत्येक नाटकात नावाच्या पुढे ” मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब ” असे छापले जायचे. बायकोला जेव्हा जाग येते, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, म्हणून मी तुला कुठे नेत नाही, मवाली, सासरेबुवा जरा जपून यासारखी ��ाटके त्यांनी सादर करून आपल्या अभिनयाची छाप पाडली.\nकुलदीप पवार, अशोक सराफ, रवींद्र महाजनी यांच्यासोबत त्यांनी गुपचूप गुपचूप, जावयाची जात, देवघर, सासू वरचढ जावई, तूच माझी राणी, अष्टविनायक हयासारखे चित्रपट साकारले. “सासू वरचढ जावई” चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्या सासूची भूमिका चोख बजावली. सासू जावई मधील वरचढपणा प्रेक्षकांना मनमुराद हसविण्यात यशस्वी ठरला. गुपचूप गुपचूप मधील त्यांनी साकारलेली ‘मिस जवळकर’ त्यांनी सुरेख निभावली होती. याखेरीज त्यांनी करवा चौथ, कश्मीर की कली, बिन बादल बरसात सारखे हिंदी चित्रपट साकारले.\n१२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले.पद्मा चव्हाण यांचे लग्न झाले की नाही याबाबत माहिती नसली तरी एका लेखकाने त्यांच्यासोबत आपले नाव जोडले होते याबाबत पद्मा चव्हाण यांनी त्यांना कोर्टात देखील खेचले असल्याचे बोलले जात होते.सोशल मीडियावर पद्मा चव्हाण यांना सर्च केले असता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी “रुही बेर्डे” यांच्या फोटोची वर्णी लागते. पद्मा चव्हाण यांच्या ह्या चुकीच्या माहितीमुळे रसिकांमध्ये संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. ही चुकीची माहिती दुरुस्त व्हावी एवढी एक अपेक्षा…\nया ” दिग्गज अभिनेत्रीला” एका अभिनेत्याने कानाखाली वाजवल्यामुळे गमवावी लागली दृष्टी\nपुण्यात दाखवल्या गेलेल्या चित्रपटाचे दृश्य पाहून प्रेक्षक पडले बेशुद्ध …पहा ब्रिटिशांनी पुढे काय केले ..\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/cooking", "date_download": "2019-01-20T22:32:23Z", "digest": "sha1:A6OU2LN2LVZDPIOTMN3O5Y7TGEF6HF2H", "length": 5591, "nlines": 102, "source_domain": "www.manogat.com", "title": "पाककृती | मनोगत", "raw_content": "\nथालिपीठाच्या भाजणीचे घावन रोहिणी\nपालकाची हाटून भाजी मराठीप्रेमी\nखमंग साबुदाणा थालिपीठ हेमंत मुळे\nवैदर्भीय खसखस भाजी मन्जुशा\nअन्जीर मिल्क शेक अनिल खान्डेकर\nनवलकोल ची भाजी अनिल खान्डेकर\nमुळ्याच्या / वालीच्या शेंगांची भाजी सचदेव\nलाल भोपळ्याची भाजी रोहिणी\nकारली रस भाजी रोहिणी\nगवार - बटाटा रोहिणी\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2016/05/2016.html", "date_download": "2019-01-20T22:22:15Z", "digest": "sha1:UL4K6BXX6KNF6SNIO5TV7KCYODEPKAKI", "length": 21167, "nlines": 42, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: महाराष्ट्राच्या कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मॅक्सेल अवॉर्ड्स 2016 जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मॅक्सेल अवॉर्ड्स 2016 जाहीर\nमॅक्सेल फाऊंडेशनतर्फे कॉर्पोरेट आणि उद्योगक्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे हे सलग पाचवे यशस्वी वर्ष आहे पहिल्या वर्षापासूनच कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करत असलेल्या उद्योजकांची व कॉर्पोरेट क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या बिझिनेस-लिडर्सची दखल घेणे, तसेच इनोव्हेटर्सचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणि खास करून आपल्या पुढिसाठी रोलमॉडेल म्हणून समोर आणणे हा उद्देश हे पुरस्कार देण्यामागे मॅक्सेल फाऊंडेशनचा आहे.\nआज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून २०१६ ह्या वर्षासाठी मॅक्सेल फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. हे विविध पुरस्कार असे आहेत :\nकृषि-औद्योगिक क्षेत्रात मुलभूत काम करणारे महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको)चे चेअरमन व संस्थापक प्रख्यात उद्योजक श्री. बद्रिनारायण रामूलाल बारवाले यांना जीवनगौरव. कृषि-औद्योगिक क्षेत्रात श्री बारवाले हे अतिशय ख्यातनाम आहेत. भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देऊन जणू त्यांनी एकहाती क्रांती घडवून आणली. त्यांच्या ह्या कार्यामुळे बियाणे-उद्योग हे एक क्षेत्रच खाजगी उद्योगक्षेत्राला मिळाले. अशा प्रकारच्या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पुरक व्यावसायांचाही विस्तार झाला आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळाला.\nभारत विकास ग्रुपचे संस्थापक, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंत आर. गायकवाड यांना 'एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप'. शून्य बॅंक बॅलन्स असलेला एक इंजिनिअर ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बीव्हिजी ह्या फर्मचा प्रमुख अशी त्यांची वाटचाल आहे. फॅसिलीटी मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणार्‍या त्यांच्या ह्या फर्मचे काम संपूर्ण भारतभर विस्तारलेले आहे. संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्ट यांच्या हाऊसकिपींगचे काम त्यांच्या कंपनीकडे आहे.\nएअरबस ग्रुप इंडियाचे इंडस्ट्री डेव्हलपमेंट, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अॅन्ड ऑफसेट्स यांचे व्हाईस-प्रेसिडेंट आशिष सराफ यांना एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशिप. एअरबस ग्रुप इंडियाच्या एअरबस हेलिकॉप्टर, एअरबस आणि एअरबस डिफेन्स व स्पेस या तिन्ही विभागांची सुत्रे त्यांच्याकडे आहेत. भारताच्या उत्पादन क्षमतेबाबत जगाचा दृष्टिकोन बदलवण्याची महत्वाची कामगिरी आशिष सराफ करत आहेत, त्या मार्फत कंपनीच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला त्यांनी बळ दिलेले आहे.\nएनप्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक श्रीकृष्ण भार्गव करकरे आणि अलका श्रीकृष्ण करकरे यांना एक्सलन्स इन इनोव्हेशन्स. स्कीड-माऊंटेड मॉड्यूलर पायपिंग सिस्टम्सचा नावीन्यपूर्ण शोध त्यांनी लावला. त्यामुळे पेट्रोकेमिकल, वीज, खते, कागद आणि पोलाद या गुंतागुंतीच्या उद्योगातील प्रक्रियेचे प्लग-व-प्ले असे सुलभीकरण झाले. जीई, सिमेन्स, हिताची, मित्सिबिशी, इब्रा आणि तोशिबा यासारख्या जागतिक क्लाएंटचे काम ते करतात. ५ लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिघात १.२५ लाख चौरस फुटांचे वर्कशॉप मरकल येथे एनप्रोने बांधलेले आहे आणि त्यांच्याकडे आज घडीला ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.\nसिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या संचालक, सिम्बॉयसिस फाऊंडेशनच्या व्हाईस-प्रेसिडेंट आणि सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन ��ोसायटीच्या प्रमुख संचालक, डॉ. स्वाती मजुमदार यांना मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. देशातील अगदी दूरवर असलेल्या ग्रामीण भागांचा विचार करुन त्यांनी माहिती व दळणवळण तंत्रज्ञान यांचा कल्पकतेने उपयोग करुन घेत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ह्या भागापर्यंत पोचवले. ह्यामुळे उद्योगांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनूष्यबळ अधिक संख्येने उपलब्ध होईल आणि त्यामुळे देशाच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला मोठं पाठबळच मिळेल.\nतसेच मराठवाडा ऑटो क्लस्टर, औरंगबादया संस्थेस मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. मराठवाडा ऑटो क्लस्टर (एमएसी) ही उद्योगांना पायाभूत सुविधा देणारी सपोर्ट सिस्टम आहे. ही सेवा पुरवते, त्याचसह कौशल्यप्राप्त टेक्निशियन्सचे आणि इतर मनूष्यबळ त्यांच्याकडे आहे. उद्योजक एमएसीबरोबर संपर्क साधून ह्या बाबतीतील आपली गरज पूर्ण करू शकतात. मराठवाडा भागातील औद्योगिक वातावरणात सुधारणा करणे हे उद्दीष्ट ठेवूनसमान विचारांच्या उद्योजकांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. उद्योगांना आवश्यक असलेल्या अनेक सेवा एमएसी पुरवते, उदा: प्रोटोटायपिंग, लेझर कटींग, कटींग स्लिटींग लाईन इत्यादी. तसेच कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गतउद्योगाशी संबंधित इंजिनिअरींग\nसॉफ्टवेअरचे प्रशिक्षण आणिमिडल मॅनेजमेंट स्तरावरील कर्मचार्‍यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आणिप्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांना तयार करणे हेही काम एमएसी करते.\nबिगबिझनेस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे कन्सल्टींग डायरेक्टर, मकरंद पाटील यांना मॅक्सेल स्टार्टअ पपुरस्कार. उद्योगांसाठी संकल्पना ते प्रकल्प कार्यान्वित करणे इथपर्यंतची रुपरेखा देणे ते करतात. त्याचबरोबर, उद्योगांना प्रगतीपथावर जाण्यासाठी विविध कल्पना सुचवणे, उद्योगाची पुर्नरचना करण्याचा मार्ग सांगणे, खर्चात बचतीचे उपाय सुचवणे हेही करतात. तसेच लघू व मध्यम उद्योगांना सल्ला देतात. त्यांची मुंबई, दुबई, सिंगापूर, घाना आणि स्पेनमध्ये ऑफिसेस आहेत.\nतसेच एम-इडिकेटरअॅपचे निर्माते, एम-बॉन्ड सॉफ्टवेअर कन्सल्टंसी सर्व्हिसेसचे संस्थापक सचिन टेके यांना मॅक्सेल स्टार्टअप पुरस्कार. एम-इंडिकेटर हे अतिशय लोकप्रिय मोबाईलअॅप आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांना ह्याविषयी अधिक सांगणे न लगे. लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून रोजच्या रोज लोकलने प्रवास करणार्‍या एक कोटी प्रवाशांना उपयोगी असणारे मोबाईल त्यांनी अॅप बनवले. त्यातून पुढे भारतीय रेल्वे, बेस्ट बस अशा संस्थांनीही या अॅपबरोबर स्वत:ला जोडून घेतले आणि त्याची उपयुक्तता दिवसागणिक आणखीच वाढली.\nमॅक्सप्लोअर - एकसप्लोरिंग आंत्रप्रेन्युअरशिप'\n२०२० पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थामधून दरवर्षी ३० लाख विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र या विषयात पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनिअर, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतात, त्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत. तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेत रोजगार-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. आज आयडिया हे भांडवल आहे आणि स्टार्ट अप हा कळीचा शब्द बनलाआहे आणि म्हणू उद्दोजाकाता मुलांना लहान वयातच शिकवलं जावही काळाची गरज आहे.\nआपल्या बेरोजगारीच्या प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर आपल्याला असं दिसतं की पाठ्य पुस्तकांतून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच उद्योजकतेचे धडे मिळणंगरजेचे असल्याचे मत अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त होत असतं. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. आणि जरी आपण पुस्तक तयार केलं तरी त्याला प्रशिक्षत शिक्षक मिळणं ही मोठी समस्या असेल. गेल्या अनेक दशकांची ही खंत मक्सेल फाऊंडेशच्या नितीन पोतदार यांनी दूर करीत मॅक्सप्लोअर-नाही पाठ्यक्रम नाही शिक्षक हा प्रक्टिकल प्रोजेक्टबेस्ड पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 7 मे रोजी उद्योजक राहुल बजाज यांच्या हस्ते होणार आहे. मॅक्सेल तर्फे पुढील शैक्षणिक वर्षा मध्ये मुंबईच्या 25 ठराविक शाळांमध्ये (इयता आठवी किंवा नववी) हा दोन महिन्यांचा हा उपक्रम निशुल्क राबविला जाणार आहे. या संबंधाची जास्त माहिती www.maxellfoundation.org किंवा maxplore9@gmail.com वर मिळु शकेल.\n7 मे 2016 रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये मॅक्सेल पुरस्कार २०१६ देण्यासाठी जेष्ठ उद्दोजक श्री. राहूलं बजाज, चेअरमन बजाज ऑटो ग्रुप, यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. म��न्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा फक्त खास निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा होईल. अतिशय दिमाखदार वातावरणात दरवर्षी हा मॅक्सेल पुरस्कार सोहळा संपन्न होतो हेही याचे वैशिष्ट्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2376/", "date_download": "2019-01-20T21:29:16Z", "digest": "sha1:E6VUHVVVYSBPCYKJPNP7KQA5U5Q5WIDP", "length": 9129, "nlines": 52, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-या हृदयीचे त्या हृदयी", "raw_content": "\nया हृदयीचे त्या हृदयी\nया हृदयीचे त्या हृदयी\nलेखक, कवीची अभिव्यक्ती शब्दांत उतरते ती स्वत:साठी की रसिकांसाठी हा कदाचित वादाचा विषय असू शकतो; पण हे शब्द आणि त्या शब्दांच्या पलीकडलेही रसिकांप\nर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी गेल्या २० वर्षांमध्ये 'शब्दवेध' चळवळीने दिलेले योगदान मात्र वादातीत आहे. ज्येष्ठ गायक, अभिनेते चंदकांत काळे यांनी माधुरी पुरंदरे, संगीतकार आनंद मोडक अशा सशक्त सहकाऱ्यांच्या साथीने रंगमंचावर आलेल्या सात ते आठ कार्यक्रमांनी जवळपास ४००च्या आसपास प्रयोग केले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. २१व्या वर्षानिमित्त आज या सर्व कार्यक्रमांच्या एमपी थ्रीचे दोन संच प्रकाशित होत आहेत, रसिकांच्याच हस्ते. त्यानिमित्ताने आज आणि उद्या प्रीतरंग आणि साजणवेळा हे कार्यक्रमही एस. एम. जोशी सभागृहात सादर होणार आहेत.\n'शब्दवेध'ची सुरुवात झाली ती १९८८ साली. संत परंपरेतील अभंग रसिकांसमोर मांडणारा अमृतगाथा हा कार्यक्रम काळे यांनी रंगमंचावर आणला. तोपर्यंत अभंग गायनाची एक पठडी तयार झालेली होती. ती चाकोरी सोडून लोकसंगीताच्या अंगाने जाणारे १४ अभंग शब्दवेधने निवडले, तेही असे की ज्यांचा अर्थ आजही तितक्याच सार्मथ्याने रसिकांच्या मनाला भिडावा. वेगळे अभंग, वेगळे संगीत आणि निवेदनाची वेगळी धाटणी असूनही या कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अगदी विदर्भ, खानदेश, कोकणातील दुर्गम खेड्यांमध्येही त्याचे प्रयोग झाले आणि त्या ग्रामीण भागातील संवेदनेलाही ते तितकेच भावले. तीच गोष्ट 'शेवंतीचे बन' या बहिणाबाईंच्या आधीच्या काळातील स्त्रियांनी लिहिलेल्या कवितांच्या कार्यक्रमाची. याची संहिता लिहिणे हाच आव्हानात्मक व आनंददायी प्रवास होता, असे काळे म्हणतात. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका सरोजिनी बाबर, शांता शेळके यांची त्या प्रवासात मदत झालीच; पण इतिहासकार राजवाडेंसारख्या व्यक्तीनेही त्या काळातील स्त्रीच्या प्रतिभेचा घेतलेला अभ्यासपूर्ण शोध त्यानिमित्ताने पाहता आला. बहिणाबाईंच्या आधी होऊन गेलेल्या, कायम अंधारातच राहिलेल्या या कवयित्रींची देदीप्यमान प्रतिभा रसिकांसमोर आली. रसिकांना फक्त सवंग करमणूक आवडते, ही समजूतही शब्दवेधच्या या कार्यक्रमांनी खोटी पाडली. 'साजणवेळा' हा कवी ग्रेसांच्या कवितांवरचा कार्यक्रमही असाच दाद मिळवून गेला. या हृदयीचे त्या हृदयी घालण्याची कला काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साधली असल्याचेच या कार्यक्रमांनी सिद्ध केले. संत तुकारामांच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित अभंगांचा 'आख्यान तुकोबाराय' हा प्रयोग असो, स्त्री-पुरुष प्रेमसंबंधांना कवितेची गवसणी घालणारा प्रीतरंग हा कार्यक्रम असो, जाणकार रसिकांनी त्या प्रयोगांची निश्चित दखल घेतली.\nशब्दवेधचा यापुढील प्रवासही वेगळी वाट चोखाळणारा असेल, यात शंका नाही. भास्कर चंदावरकरांनी संगीत दिलेल्या खानोलकरांच्या कवितांचा 'नक्षत्रांचे देणे' हा कार्यक्रम बऱ्याच वर्षांपूवीर् रंगमंचावर आला होता. चंदावरकरांनी निवडलेल्या कवितांना आजवर इतर कोणीही हात लावलेला नाही, तोच कार्यक्रम पुन्हा रसिकांसमोर आणण्यासाठी सध्या काळे यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कुमार गंधर्वांनी निमिर्लेल्या रागांवर, विशेषत: धुनउगम रागांवर मराठी कविता बांधण्याचा प्रयोगही ते करताहेत. करमणुकीच्या प्रांतात कितीही बदल होत असले तरी रसिकांचा एक वर्ग मात्र नक्कीच या कार्यक्रमांकडे डोळे लावून बसला असेल.\nया हृदयीचे त्या हृदयी\nया हृदयीचे त्या हृदयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Inglanda.php", "date_download": "2019-01-20T22:13:58Z", "digest": "sha1:2L4MGSA3TDDAXKXMR3SJWZMEALHKICNN", "length": 10398, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इंग्लंड", "raw_content": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इंग्लंड\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमु���पृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इंग्लंड\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसम���हमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 0044.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक इंग्लंड\nइंग्लंड येथे कॉल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक. (Inglanda): +44\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी इंग्लंड या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0044.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Coleraine++Northern+Ireland++uk.php", "date_download": "2019-01-20T22:18:37Z", "digest": "sha1:K7LA4A5S2NJQNDWFG2X3IHX533TMN5U5", "length": 4284, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Coleraine (Northern Ireland) (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nक्षेत्र कोड Coleraine (Northern Ireland) (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)\nआधी जोडलेला 02870 हा क्रमांक Coleraine (Northern Ireland) क्षेत्र कोड आहे व Coleraine (Northern Ireland) ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Coleraine (Northern Ireland)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Coleraine (Northern Ireland)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +442870 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनColeraine (Northern Ireland)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +442870 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00442870 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T22:13:10Z", "digest": "sha1:LYDFT4HKFW4KDTNBQQYA63NVJVUIGJ2F", "length": 8872, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजम्मू काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू\nनवी दिल्ली: जम्मू काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवटीची सहा महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यामुळे आज मध्यरात्रीपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या संदर्भातील शासकीय आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. जून महिन्यात पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा भाजपने काढल्यापासून राज्यपाल राजवट लागू झाली होती.\nया राज्यपाल राजवटीबाबतचा अहवाल राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्राकदे पाठवला होता. जम्मू काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शिफारसींचा विचार करून राष्ट्रपती राजवटीबाबत निर्णय घेण्यात आला होता.\nजम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना असल्यामुळे राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केल्यावर सहा महिने राज्यपाल राजवट अनिवार्य आहे. त्यानंतरच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257016:2012-10-22-15-47-27&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T21:56:45Z", "digest": "sha1:AOJOAWUNAA7FXVUSNKENFGGR4XELMOL4", "length": 18142, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३२. बुडत्याचा मान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३२. बुडत्याचा मान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३२. बुडत्याचा मान\nमंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२\n सत्य काय ते मी तुला सांगितलं. माझं खरं स्वरूप जे देवांनाही दुर्लभ आहे तेसुद्धा तुला दिव्यदृष्टी देऊन दाखवलं. आता तरीही काय करावं, हे तुला उमगत नसेल तर जशी तुझी इच्छा तसं कर प्रभू असं उद्गारले मात्र अर्जुनाला त्यातला धोका लगेच जाणवला. ६३ आणि ६४ या श्लोकांत घडलं ते हे प्रभू असं उद्गारले मात्र अर्जुनाला त्यातला धोका लगेच जाणवला. ६३ आणि ६४ या श्लोकांत घडलं ते हे अर्जुनाला जाणवलं, मनाच्या इच्छेनुसार वागूनच तर अनेक जन्म वाया गेलेत. त्या प्रत्येक जन्मात प्रभूंनी मला जागं करण्याचा प्रयत्न केला.\nमी किती जन्मं या चक्रात आहे, हे मलाही माहीत नाही. पण प्रभूंना ते माहीत आहे. प्रभूच तर म्हणाले होते, ‘बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप (अ. ४ / श्लो. ५)’ हे अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेत. तुला ते आठवत नाहीत पण मला आठवतात. याचाच अर्थ त्या प्रत्येक जन्मात मला या चक्रातून सोडविण्यासाठी प्रभू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझ्यापाशी आले आहेत आणि त्यांनी मला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जन्मात त्यांचा सहवास लाभला आहे. या जन्मात ते सखा���ूपाने आले. तरी गेले अनंत जन्म त्यांचा सहवास लाभूनही मी सत्याच्या मार्गाने, त्यांच्या सांगण्यानुरूप चाललो नाही. आता हा जन्मही असाच वाया गेला तर काय अर्थ आहे (अ. ४ / श्लो. ५)’ हे अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेत. तुला ते आठवत नाहीत पण मला आठवतात. याचाच अर्थ त्या प्रत्येक जन्मात मला या चक्रातून सोडविण्यासाठी प्रभू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझ्यापाशी आले आहेत आणि त्यांनी मला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जन्मात त्यांचा सहवास लाभला आहे. या जन्मात ते सखारूपाने आले. तरी गेले अनंत जन्म त्यांचा सहवास लाभूनही मी सत्याच्या मार्गाने, त्यांच्या सांगण्यानुरूप चाललो नाही. आता हा जन्मही असाच वाया गेला तर काय अर्थ आहे या जन्मी इतका साक्षात संग लाभून, त्यांचं खरं स्वरूप जाणूनही जर मी भरकटत राहिलो तर काय उपयोग आहे या जन्मी इतका साक्षात संग लाभून, त्यांचं खरं स्वरूप जाणूनही जर मी भरकटत राहिलो तर काय उपयोग आहे अर्जुनाच्या मनात हे विचार आलेच असावेत. एक फार मानी माणूस होता. तो नदीत पडला आणि बुडू लागला. त्याची धडपड पाहून एका उत्तम पोहोणाऱ्याने उडी मारली आणि त्याला धरले. तेवढय़ात एक लाकडाचा ओंडकाही वाहात आला, त्याला धरायला त्या बुडत्याला सांगितले. त्या पोहोणाऱ्यानं पकडलं आणि तो ओंडकाही मिळाला म्हणून हा बुडत नव्हता आणि बुडत नसल्यानं त्याच्यातला मानीपणा जागा झाला अर्जुनाच्या मनात हे विचार आलेच असावेत. एक फार मानी माणूस होता. तो नदीत पडला आणि बुडू लागला. त्याची धडपड पाहून एका उत्तम पोहोणाऱ्याने उडी मारली आणि त्याला धरले. तेवढय़ात एक लाकडाचा ओंडकाही वाहात आला, त्याला धरायला त्या बुडत्याला सांगितले. त्या पोहोणाऱ्यानं पकडलं आणि तो ओंडकाही मिळाला म्हणून हा बुडत नव्हता आणि बुडत नसल्यानं त्याच्यातला मानीपणा जागा झाला पोहोणारा बुडणाऱ्याला म्हणाला, ‘‘घाबरू नकोस, मी आलोय ना पोहोणारा बुडणाऱ्याला म्हणाला, ‘‘घाबरू नकोस, मी आलोय ना मी तुला काठावर नेतो.’’ हा म्हणतो, ‘‘काठावर माझा मी जाईन, फक्त कसं जाऊ ते एकदा सांग.’’ मग पोहोणाऱ्यानं पोहायला कसं शिकावं, ते सांगितलं. आजवर कोणकोण कसेकसे कुठवर पोहून गेले, ते सांगितलं. सगळी शाब्दिक ज्ञानचर्चा मी तुला काठावर नेतो.’’ हा म्हणतो, ‘‘काठावर माझा मी जाईन, फक्त कसं जाऊ ते एकदा सांग.’’ मग पोहोणाऱ्यानं पोहायला कसं शिकावं, ते सांगितलं. आजवर कोणकोण कसेकसे कुठवर पोहून गेले, ते सांगितलं. सगळी शाब्दिक ज्ञानचर्चा मग बुडणारा म्हणाला, तुम्हाला चांगलं पोहोता येतं, यावर मी विश्वास कसा ठेवावा मग बुडणारा म्हणाला, तुम्हाला चांगलं पोहोता येतं, यावर मी विश्वास कसा ठेवावा मग त्या पोहोणाऱ्यानं कित्येक क्षणासाठी खोल बुडी मारून दाखवली, पोहोण्यातलं नैपुण्य दाखवलं. मग म्हणाला, ‘‘बाबारे चल आता. माझ्यावर सगळा भार टाक. मी नेतो तुला.’’ बुडता म्हणतो, ‘‘नको माझा मी येईन. हा ओंडकासुद्धा आहेच की मग त्या पोहोणाऱ्यानं कित्येक क्षणासाठी खोल बुडी मारून दाखवली, पोहोण्यातलं नैपुण्य दाखवलं. मग म्हणाला, ‘‘बाबारे चल आता. माझ्यावर सगळा भार टाक. मी नेतो तुला.’’ बुडता म्हणतो, ‘‘नको माझा मी येईन. हा ओंडकासुद्धा आहेच की’’ पोहोणारा म्हणाला, ‘‘कुणी सांगावं, प्रवाहाबरोबर हा वाहू लागेल आणि तुला पुन्हा नदीच्या मध्यात नेईल.’’ तरी बुडत्याचं म्हणणं एकच, माझा मी येईन. मग पोहोणारा काठाकडे जात म्हणाला, ‘‘यथेच्छसि तथा कुरू’’ पोहोणारा म्हणाला, ‘‘कुणी सांगावं, प्रवाहाबरोबर हा वाहू लागेल आणि तुला पुन्हा नदीच्या मध्यात नेईल.’’ तरी बुडत्याचं म्हणणं एकच, माझा मी येईन. मग पोहोणारा काठाकडे जात म्हणाला, ‘‘यथेच्छसि तथा कुरू’’ अर्जुनानं हा धोका ओळखला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंड���बा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=403&limitstart=50", "date_download": "2019-01-20T22:07:08Z", "digest": "sha1:XRQGW3EHCKBEIYKTMCCVYQJS533OUQYN", "length": 11083, "nlines": 136, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९८. इशारा\nबुधवार, १२ सप्टेंबर २०१२\nआदि शंकराचार्य सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम् पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति: पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विह��ता रीति:’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता हा श्लोकाचा वरकरणी यथायोग्य असा अर्थ झाला.\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९७. अर्थअनर्थ\nचैतन्य प्रेम, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२\nशंकराचार्यानी ‘गेयं गीतानामसहस्त्रं’पासून उपासनेचा पाया कसा पक्का करावा, ते सांगितलं. सद्ग्रंथांचं वाचन-मनन (गेयं गीता), भगवंताचं नामस्मरण (नामसहस्त्रम्), चराचरात भरलेल्या भगवंताचं स्मरण मी करीत आहे, हे जाणून त्याच्या त्या व्यापक रूपाच्या दर्शनाचं ध्येय बाळगणं (ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्), एवढं मानूनही भागणार नाही कारण चित्त दुनियेकडे कधीही भरकटेल म्हणून त्या चित्ताला, दुनियादारीपासून अस्पर्श असलेल्या सज्जनांच्या संगाकडे, सत्संगाकडे वळवणं (नेयं सज्जनसङ्गे चित्तं) आणि चित्त तिकडे वळलं पण शरीर दुनियादारीच्या सेवेतच रत असलं तरी कोणत्याही वळणावर दुनियादारीचा मोह उत्पन्न होणार आणि सर्वस्वाची हानी होणार म्हणून सद्ग्रंथांचं वाचन-मनन, नामस्मरण, भगवंताच्या दर्शनाच्या ध्येयाची जोपासना, सत्संग याचबरोबर या दुनियेतला खरा दीन असा जो सद्गुरू त्याची सेवा (देयं दीनजनाय च वित्तम्) असं मार्गदर्शन शंकराचार्य करतात.\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९६. दीन\nचैतन्य प्रेम, सोमवार, १० सप्टेंबर २०१२\nसद्ग्रंथ, पोथी, चरित्र, लीलाप्रसंग हे सर्व साहित्य म्हणजे शब्दच असले तरी त्यांचं वाचन आणि मनन जर समरसून झालं तर त्यातूनही मनावर, चित्तावर संस्कार उमटतात. आपल्या आंतरिक धारणांचा प्रवाहदेखील बदलण्याची शक्ती त्यात असते. भावनेचं पुष्टीकरण आणि भगवंताविषयीची ओढदेखील हे साहित्य निर्माण करतं.\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९५. शब्दसंस्कार\nचैतन्य प्रेम, शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nसज्जनांच्या संगाचा, सत्संगाचा जिवावर अमीट ठसा उमटल्याशिवाय रहात नाही. आता हा जो सत्संग असतो तो तीन प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सहवास हा एक सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन-मनन हा दुसरा सत्संग आणि नामस्मरण हा तिसरा सत्संग.\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९४. संस्कार\nचैतन्य प्रेम, शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२\nभगवंतकेंद्रित जगणारा जो कुणी आहे त्याचा प्रभाव भोवतालच्या लोकांवर पडल्याशिवाय रहात नाही. अट एकच तो भक्त निव्वळ भगवंतकेंद्रित असला पाहिजे मोठी साधनपरंपरा असलेल्या एका घरात महाराजांचा एक मठ आहे. महाराजांच्या पादुका असलेल्या मोठय़ा सभागृहाला लागून त्या साधकांच्या घराची खोली आहे.\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९३. चित्तोपासना\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९२. चित्त आणि वित्त\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९१. पति लक्ष्मीचा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९०. श्रीपति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-20T21:49:14Z", "digest": "sha1:5P2CFUUIUQJD6VDB7PQYYYNKCUIZHYKT", "length": 6573, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "ही मराठमोळी अभिनेत्री आहे प्रोफेशनल स्टंट रायडर…चक्क देते भारतीय सैन्यदलातील जवानांना ट्रेनिंग – Bolkya Resha", "raw_content": "\nही मराठमोळी अभिनेत्री आहे प्रोफेशनल स्टंट रायडर…चक्क देते भारतीय सैन्यदलातील जवानांना ट्रेनिंग\nही मराठमोळी अभिनेत्री आहे प्रोफेशनल स्टंट रायडर…चक्क देते भारतीय सैन्यदलातील जवानांना ट्रेनिंग\nही मराठमोळी अभिनेत्री आहे प्रोफेशनल स्टंट रायडर…चक्क देते भारतीय सैन्यदलातील जवानांना ट्रेनिंग\nमराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं एक अनोखं व्यक्तीमत्व म्हणजे मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंडकर होय. आपल्या या अनोख्या छंदामुळे स्मिताने यशाची शिखरे गाठली आहेत. २००९ सालच्या MTV stunt mania या रिऍलिटी शोमध्ये तिने उत्तम कामगिरी करून एकमेव महिला सेमी फायनलिस्ट चा मान मिळवला. एवढेच नव्हे तर ती भारतीय सैन्य दलातील जवानांना ट्रेनिंग देऊन आपले नाव लौकिक करत आहे.\nस्मिताचा जन्म १८ एप्रिल १९८४ साली झाला . फर्ग्युसन कोलेजमधू तिने शिक्षण घेतले. महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट मधून तिने हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी प्राप्त केली. शाळेत असल्यापासून तीला नाटक, रॅम्प वॉक करण्याची आवड होती. तिने मॉडेलिंगही केले आहे. ती एक प्रोफेशनल स्टंट रायडर तर आहेच पण तिने जुडो आणि मार्शल आर्ट चे प्रशिक्षणही घेतले आहे. ‘मुंबईचा डबेवाला ‘ या चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. विजय दीनानाथ चौहान, वॉन्टेड बायको नं. १, हिप हिप हुर्रे ,जस्ट गंमत, या मराठी चित्रपटात तिने काम केले. पण तिच्या ‘पप्पी दे पप्पी.. ‘ या म्युजिकल गाण्यामुळे जबरदस्त हिट मिळवून दिली.\nस्मिताने सिद्धार्थ बाठीया या बीजनेसमन सोबत २०११ साली लग्न केले. तिचे हे लग्न अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडले. यातून सावरत आता ती मराठी बिग बॉस मध्ये कंटेस्टंट म्हणून आली आहे. स्मिता गोंडकर हि पूर्वी इतकी ती फिट राहिली नसली तरी ती पुन्हा फिट राहून पूर्वीप्रमाणे स्टण्ट करणार असल्याची कबुलीही तिने मराठी बिग बॉस च्या सेटवर आपल्या चाहत्यांना दिली आहे. तिच्या पुढील आयुष्यात तिने यशाची अनेक शिखरे गाठावीत असे तिच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा..\nअल्लू अर्जुन यांच्या सुंदर पत्नी बद्दल तुम्हाला हे माहित आहे का\nअक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशनला केली २५ लाखांची मदत\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathisangit.blogspot.com/2011/08/watch-and-listen-to-one-of-hit-marathi.html", "date_download": "2019-01-20T21:06:13Z", "digest": "sha1:UA5OQ7WZ7OHG4Y2G5S3LGW6DWO2WF4JV", "length": 4479, "nlines": 100, "source_domain": "marathisangit.blogspot.com", "title": "MARATHI SANGIT: Abhas Ha; Yanda Kartavya ahe", "raw_content": "\nकधी दूर दूर कधी तू समोर\nमन हरवते आज का\nका हे कसे होते असे\nहि आस लागे जीवा\nकसा सावरू मी आवरू ग मी स्वतःला\nदिसे स्वप्न काहे जागतानाही मला\nआभास हा , आभास हा\nछळतो तुला छळतो मला\nआभास हा , आभास हा\nकधी दूर दूर कधी तू समोर\nमन हरवते आज का\nका हे कसे होते असे\nहि आस लागे जीवा\nकशी सावरू मी आवरू रे मी स्वतःला\nदिसे स्वप्न काहे जागतानाही मला\nआभास हा , आभास हा\nछळतो तुला छळतो मला\nआभास हा , आभास हा\nक्षणात सारे उधान वारे झुळूक होऊनी जाती\nकधी दूर तू हि कधी जवळ वाटे\nपण काहीच नाही हाती\nमी अशीच हसते उगीच लाजते\nमग मिटून डोळे तुला पाहते\nतू नसताना असल्याचा खेळ हा\nदिसे स्वप्न का हे जगतानाही मला\nआभास हा , आभास हा\nछळतो तुला छळतो मला\nआभास हा , आभास हा\nमनात माझ्या हजार शंका\nतुला मी जाणू कसा रे\nतू असाच आहे तसाच नाही\nआहेस खरा कसा रे\nतू इथेच बस न हळूच हस ना\nअशीच हवी मला तू\nपण माहित नाही मला हि अजुनी\nतशीच आहेस का तू\nनवे रंग सारे नवी वाटे हि हवा\nदिसे स्वप्न का हे जागतानाही मला\nआभास हा , आभास हा\nछळतो तुला छळतो मला\nआभास हा , आभास हा\nकधी दूर दूर कधी तू समोर\nमन हरवते आज का\nका हे कसे होते असे\nहि आस लागे जीवा\nकशी सावरू मी आवरू रे मी स्वतःला\nदिसे स्वप्न काहे जागतानाही मला\nआभास हा , आभास हा\nछळतो तुला छळतो मला\nआभास हा , आभास हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/street-light-issue-loss-136528", "date_download": "2019-01-20T22:08:25Z", "digest": "sha1:PM5WK6W7SYJXWE6WDNSIQRUS63KUWRTE", "length": 14548, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Street Light Issue loss पथदिव्यांसाठी लाखोंची उधळपट्टी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपुणे - आपल्या प्रभागाचा परिसर उजळविण्यासाठी नगरसेवक मंडळी गल्लीबोळात ‘दिवे’ लावून लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. सहकारनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले विजेचे खांब काढून तेथेच नवे खांब बसविण्याची योजना याच भागातील नगरसेवकांनी राबविली. लोकांना विकासकामे दाखविण्याच्या स्पर्धेतून नगरसेवक अशी कामे करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहापालिकेच्या उत्पन्नात गेल्या वर्षी पावणेदोन हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे या वर्षी अनावश्‍यक कामे न करता महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.\nपुणे - आपल्या प्रभागाचा परिसर उजळविण्यासाठी नगरसेवक मंडळी गल्लीबोळात ‘दिवे’ लावून लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. सहकारनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले विजेचे खांब काढून तेथेच नवे खांब बसविण्याची योजना याच भागातील नगरसेवकांनी राबविली. लोकांना विकासकामे दाखविण्याच्या स्पर्धेतून नगरसेवक अशी कामे करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहापालिकेच्या उत्पन्नात गेल्या वर्षी पावणेदोन हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे या वर्षी अनावश्‍यक कामे न करता महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.\nत्यामुळे प्रभागांतील किरकोळ कामांवर पैशांची उधळपट्टी होणार नाही, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती नेमकी उलट असल्याचे नगरसेवकांच्या कामांवरून आढळून आले आहे. सहकारनगरमधील नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्या वार्डस्तरीय निधीतून २०१५ मध्ये विजेचे खांब उभारण्यात आले. त्यासाठी १५ लाख रुपये खर्चही केला. खांब���ंचा दर्जा पाहता आणखी सहा-सात वर्षे तरी, ते बदलण्याची आवश्‍यकता नाही. तरीही लाखो रुपये खर्चून खांब बदलले आहेत. त्यासाठी नगरसेवक महेश वाबळे यांनी पुढाकार घेतल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने सांगितले.\nसहकारनगरमधील चंद्रशेखर आझाद पथ, (कै.) वि. स. खांडेकर शाळेच्या परिसरात नवीन खांब उभारण्यात आले आहेत. जुने खांब काढून जागेवर ठेवण्यात आले आहेत. या खांबांची स्थिती पाहिली, तर नवे खांब बसविण्याची गरज नसल्याचे जाणवते. मात्र, निधी संपविण्याच्या प्रयत्नात ही कामे करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अश्‍विनी कदम म्हणाल्या, ‘‘या भागात तीन वर्षांपूर्वी बसविलेल्या खांबांची स्थिती चांगली होती. मात्र, निधी संपविण्यासाठीच ही कामे केली आहेत.’’ नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, ‘‘१९८७ मध्ये बसविलेले खांब बदलले आहेत. मात्र, काही खांब सात वर्षांपूर्वीचे होते. केवळ राजकीय वादातून खोडा घातला जात आहे.’’\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jaitane-grampanchayat-helps-injured-army-man-135217", "date_download": "2019-01-20T21:47:57Z", "digest": "sha1:MS3KBF4EHH2PXATU2S6YQSBIA6XM2RXD", "length": 14383, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jaitane grampanchayat helps injured army man जखमी जवानाच्या उपचारासाठी जैताणे ग्रामपंचायतीतर्फे 21 हजाराचा धनादेश | eSakal", "raw_content": "\nजखमी जवानाच्या उपचारासाठी जैताणे ग्रामपंचायतीतर्फे 21 हजाराचा धनादेश\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून ती आरपार निघाली. पण सुदैवाने किडनी व लिव्हरला धक्का पोचला नाही. अशी माहिती जखमी जवानाचे वडील सुका चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून ती आरपार निघाली. पण सुदैवाने किडनी व लिव्हरला धक्का पोचला नाही. अशी माहिती जखमी जवानाचे वडील सुका चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\nआतापर्यंत साहेबराव चव्हाण यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. परंतु येथून पुढील वैद्यकीय खर्च त्यांना पेलवणार नसल्याने जैताणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांना बुधवारी (ता.1) सकाळी दहाच्या सुमारास 21 हजाराची औदार्यपूर्वक आर्थिक मदत देण्यात आली. सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, सुरेश सोनवणे, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींच्या हस्ते एकवीस हजाराच्या आर्थिक मदतीचा धनादेश जखमी जवानाचे वडील सुका बुधा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nधुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल...\nप्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी जवानाला पुढील उपचारार्थ नुकतेच धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका बुधा चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. जखमी जवान साहेबराव चव्हाण यांची सुमारे 12 वर्षे सेवा झाली असून ते गेल्या अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी भागात बंदोबस्तासाठी तैनात होते. परंतु त्यांच्यावरील नक्षलवादी हल्ल्याने त्यांचे कुटुंबीय पुरते भयभीत झाले आहेत. आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सुका चव्हाण यांनी जैताणे ग्रामपंचायतीचे आर्थिक मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.\nजैताणेत वन्य श्वापदाच्या हल्ल्यात 13 मेंढ्या मृत्यूमुखी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (...\nवनपट्टेधारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षानंतर मिळाला न्याय\nनिजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक...\n'सुडाचे राजकारण हाच सत्ताधाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम'\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार...\nपानटपरीवाला बनला एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान...\nगॅस सिलेंडरच्या गळतीने शेतकऱ्याच्या घराला आग\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगरवाड्यातील रहिवासी तथा शेतकरी गोकुळ संपत भलकारे (वय-78) यांच्या राहत्या घरास...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉल��ी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandyatra.blogspot.com/2014/06/blog-post_11.html", "date_download": "2019-01-20T20:52:04Z", "digest": "sha1:UFKTEBPQQ2WFATQGB7N5RTKDQQYS245G", "length": 8631, "nlines": 159, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): आलायस तर खरा!", "raw_content": "\nआता थांबणार आहेस की\nदडी मारणार आहेस लगेच\nमनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...\nत्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,\nनिष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील\nआणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील\nमग पहिल्याहून अधिक असह्य\nहे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -\nएकतर थांब तरी, किंवा मग जा तरी\nतुझी वाट पाहणं चालूच राहील -\nतू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,\nआवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने\nतेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...\n- नचिकेत जोशी (९/६/२०१४)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nफेब्रुवारी २०१७. 'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ. लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T20:48:25Z", "digest": "sha1:GRQTO4HXXH3LJOFOIENQMZXBD4R3C5GR", "length": 5991, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "राज ठाकरे यांनी काढलेली काही खास व्यंगचित्रे .. – Bolkya Resha", "raw_content": "\nराज ठाकरे यांनी काढलेली काही खास व्यंगचित्रे ..\nराज ठाकरे यांनी काढलेली काही खास व्यंगचित्रे ..\nराज ठाकरे यांनी काढलेली काही खास व्यंगचित्रे ..\nव्यंगचित्रे पाहायला सर्वानाच आवडतात, त्यातल्यात्यात चालू घडामोडींवरील व्यंगचित्रे तुफान व्हायरल होतात. नुकताच राजठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांनी काढलेली काही व्यंगचित्रे टाकलीत. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ती व्हायरल हि झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यासह देशभरातील राजकीय घडामोडीवर व्यंगचित्रातून कुंचल्याचे फटकारे मारले आहेत. काल काढलेल्या ताज्या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे.\nन्यायमूर्ती लोया प्रकरण अमित शहांच्या मानगुटीवर भूत म्हणून बसले आहे, असे त्यांना त्यातून सूचवले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर गाडले गेले न्यायमू्र्ती लोया यांचे प्रकरण उकरले जाणार आहे. त्यातून अमित शहा अडचणीत येणार आहेत, असे राज ठाकरेंनी दाखवले आहे. गाडले गेलेले न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे वर आले, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच कबरीतून एक हातही वर आलेला दिसत आहे. तर दुसरीकडे अमित शहांना धूम ठोकताना दाखवण्यात आले आहे. ‘कबरची खबर’ असे या व्यंगचित्राला नाव देण्यात आले आहे.\nराज ठाकरे यांनी मागील आठवड्यापासून काही विषयावर भाष्य करत राजकीय-सामाजिक घडामोडीवर फटकारे मारले आहेत. यात हजयात्रेचे दिले जाणारे अनुदान असो, गुजरातमध्ये कोण जिंकल कोण हारलं, शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी तसेच राज्यातील जातीय दलदलीवर भाष्य करताना शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे दिला होता. व्यंगचित्रे पाहायला गमतीचे असले तरी त्यातून बोधघेता येतो.\nआम्ही ह्या चित्रपटाचे फोटो का टाकलेत तुमच्यासाठी फार गरजेचं आहे\nमराठी कलाकारांचे लहानपणीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/", "date_download": "2019-01-20T22:48:58Z", "digest": "sha1:IZMGLZ7FGERAZEYXMMIFPNLHXMM7IGYK", "length": 10935, "nlines": 171, "source_domain": "www.manogat.com", "title": "मनोगत | आस्वाद विवाद संवाद", "raw_content": "\nज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.\nवॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ७\nकलातीर्थ पुरस्कार २०१८ - ६ जाने सायं ५ वा. - ...\nथर्ड बेल एंटरटेनमेंट आयोजितकलातीर्थ पुरस्कार २०१८ : वर्ष ६ वे : निर्मिती गौरव\nहस्तेमा. श्री राजसाहेब ठाकरे व मा. सौ शर्मिलाताई ...\nचिंता करी जो विश्वाची ... (३९)\nमाया दृश्य दृष्टीस दिसे माया भास मनासि भासे \nशक्तीकांत दास, मोदींचा नवा डाव \nरिजर्व बॅंक आपलं ऐकत नाही आणि ३.६० लाख कोटींची गं���ाजळी सरकारला बहाल करत नाही म्हटल्यावर, जेटली-मोदी जोडगोळीनं आर्बिआय अ‍ॅक्ट मधला ...\nमाझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी\nमी येथे पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.\nचिंता करी जो विश्वाची ... (३८)\n किं ते अद्वैताची खाणी \nअसे मायेचे वर्णन केले आहे. मायेमुळे द्वैत ...\nवॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ७\nचिंता करी जो विश्वाची ... (३९)\nचिंता करी जो विश्वाची ... (३८)\nशक्तीकांत दास, मोदींचा नवा डाव \nमाझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी\nनखरेल नयना आणि तिचा प्रताप.\nरफाल करार - भाग ३\nरफाल करार - भाग २\nरफाल करार - भाग १\nघोटाळे कसे जन्माला येतात\nचिंता करी जो विश्वाची ... (३७)\nचिंता करी जो विश्वाची ... (३६)\nआत्महत्या : कारणमीमांसा आणि सोडवणूक\nहा उन्हाचा गाव आहे .......\nअजूनही तिचे शब्द माझ्या मनात बरसून जातात\nसाता समुद्रा पलीकडून देखील येत राहतो\nतुझे पुस्तक ढापायचे राहूनच गेले\nश्री ट्रम्प राय - घाशीराम कोतवाल विडंबन\nर सो मं बु गु शु श\n१ २ ३ ४ ५\n६ ७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८ १९\n२० २१ २२ २३ २४ २५ २६\n२७ २८ २९ ३० ३१\nब्लॉग वा संकेत स्थळ निर्मितीसंबंधी मार्गदर्शन हवे आहे.\nसोप्या पद्धतीने मराठीत लेखन\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nया माहितीची गरज आहे का\nग्रामीण भागातील लोक आणि खरेपणा\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/552045", "date_download": "2019-01-20T21:39:39Z", "digest": "sha1:R7XNU4LJGAT5REF5VS5O3ZPPMLP6JPJM", "length": 10978, "nlines": 57, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपुष्टात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपुष���टात\nडेमोक्रेट्स-रिपब्लिकन्स खासदारांमध्ये विधेयकावर सहमती : अमेरिकेतील सर्व सेवा पुन्हा कार्यान्वित\nअमेरिकेत 3 दिवसांपर्यंत चाललेले शटडाउन (कामबंद) मंगळवारी संपुष्टात आले. रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट्स यांच्यात झालेल्या करारानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शासकीय खर्चासाठी एका अल्पकालीन वित्तसहाय्य विधेयकावर स्वाक्षरी केली. या विधेयकावर स्वाक्षरी झाल्याने मंगळवारपासून सर्व सरकारी सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात आले.\n20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेत याच अल्पकालीन खर्च विधेयकावरून सिनेटमध्ये सहमती निर्माण झाली नव्हती. ज्यानंतर ट्रम्प सरकार अधिकृतरित्या शट-डाउनवर गेले होते. यामुळे संघीय कर्मचारी शनिवारपासून विनावेतन काम करत होते.\nमोठय़ा फरकाने विधेयक संमत\nमंगळवारी रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट्सच्या बैठकीनंतर सिनेट आणि हाउस दोन्ही ठिकाणी विधेयक मोठय़ा फरकाने संमत झाले. सरकारने डेमोक्रेट्सना अमेरिकेत राहत असलेल्या लाखो अवैध स्थलांतरितांचे भविष्य सुरक्षित करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. खर्च विधेयकाला सिनेटमध्ये 81-18 आणि प्रतिनिधिगृहात 266-150 च्या अंतराने संमती मिळाली आहे.\nकाँग्रेसमध्ये बसलेल्या डेमोक्रेट्सना शुद्ध आल्यामुळे ते देशाचे सैन्य, सीमेवर गस्त आणि स्वतःच्या मुलांच्या विम्याला निधी देण्यासाठी तयार झाल्याने मी आंनदी असल्याचे ट्रम्प यांनी स्वतःच्या वक्तव्यात नमूद केले. देशाच्या भल्याचा ठरणार असेल तरच स्थलांतरित विषयक दीर्घकालीन करार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट\nडेमोक्रेट्सना त्यांनी घेतलेली भूमिका किती चुकीची होती, याची जाणीव झाली आहे. सैन्य, सीमागस्त आणि मुलांच्या विम्यासाठी वित्तसहाय्य किती गरजेचे आहे, हे देखील त्यांना ज्ञात आहे. जर लोकांना देशाची सीमा सुरक्षित नको असेल, जर स्थलांतर आणि व्हिसा सोडत व्यवस्थेच्या अडचणी संपविण्याची इच्छा नसल्यास ही मोठी समस्या आहे. अशी घटना भविष्यात देखील घडू शकते. याप्रकरणी ट्रम्प प्रशासनाची भूमिका बदलणार नसल्याचे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले.\nट्रम्प सरकार अवैध स्थलांतरितांबद्दल अनेक वेगवेगळी धोरणे आखत असल्याचा आरोप डेमोक्रेट्सनी केला होता. याच धोरणांच्या विरोधात डेमोक्रेट्सनी सरका��च्या अल्पकालीन खर्च विधेयकाला फेटाळले होते. 7 लाख ‘ड्रीमर्स’ना देशातून बाहेर काढले जाऊ नये आणि त्यांचे भविष्य सुरक्षित केले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या होत्या.\n‘डिफर्ड ऍक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल’ योजनेला ड्रीमर्स असे संबोधिले जाते. ही योजना बराक ओबामांनी 2012 मध्ये सुरू केली होती. यात अमेरिकेत पोहोचलेल्या विदेशी मुलांना तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्य, शिक्षण आणि काम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.\nशटडाउनमुळे गृहनिर्माण विभाग, पर्यावरण, शिक्षण आणि वाणिज्य इत्यादी विभागांना सुटी देण्यात आली होती. याशिवाय ट्रेझरी, संरक्षण, वाहतूक, आरोग्य विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱयांना घरी बसावे लागले होते.\nयाअगोदर ऑक्टोबर 2013 मध्ये 16 दिवसांसाठी काम बंद ठेवावे लागले होते.\nजानेवारी 1996 मध्ये 21 दिवसांचे शटडाउन झाले होते.\nपरंतु काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात एकाच पक्षाचे बहुमत असताना शटडाउन होण्याची आताची ही पहिलीच वेळ.\nइराणींच्या गुणपत्रकाच्या चौकशीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती\nरात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे नवे दर लागू\nपवारांनी शब्द पाळला ; बारामतीची 100 किलो साखर हवामान खात्याला देणार\nएच-1 बी : भारतीय नव्या संकटात\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/pankaja-munde-and-dhananjay-munde-political-news-45827", "date_download": "2019-01-20T22:14:21Z", "digest": "sha1:KC75TVWFX3IH2ED3TT7IMMLPCWUJZ435", "length": 21811, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pankaja munde and dhananjay munde political news पंकजांनी `होमपीच'वर तातडीने लक्ष देण्याची गरज | eSakal", "raw_content": "\nपंकजांनी `होमपीच'वर तातडीने लक्ष देण्याची गरज\nबुधवार, 17 मे 2017\nबीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना सध्या दुहेरी पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. राज्य पातळीवरील आपली महत्त्वाकांक्षा त्यांना दूर ठेवून राजकारण करावे लागत आहे.\nबीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना सध्या दुहेरी पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. राज्य पातळीवरील आपली महत्त्वाकांक्षा त्यांना दूर ठेवून राजकारण करावे लागत आहे.\nआपली क्षमता आणि आपल्या पाठीमागे लोकांचा पाठिंबा, याआधारे आपण राज्यातील क्रमांक एकच्या पदाच्या योग्य नेत्या आहोत, असा त्यांचा स्वतःबद्दलचा विश्‍वास होता. मात्र ही संधी त्यांना मिळाली नाही. त्यांनी थोडी कुरकूर करून पाहिली. मात्र पक्षश्रेष्ठींनी योग्य तो संदेश दिल्यानंतर त्यांनी परत आपल्या महत्त्वाकांक्षेचा विषय चर्चेत आणला नाही. त्यांचा दुसरा संघर्ष आहे तो बीड जिल्ह्यातील आपले वर्चस्व कायम ठेवणे. या सोबतच जो ओबीसी समाज (त्यातही वंजारी समाज) दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी होता, त्या समाजाचे पाठबळ कायम ठेवणे. त्यांच्या दुसऱ्या पातळीवरील संघर्षातही त्यांची पीछेहाट होत अससानाचे दिसते आहे. बीडमध्ये त्यांची सध्या एकहाती सत्ता असताना चुलतबंधू धनंजय मुंडे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांत त्यांची सरशी होत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच कायम राहिले तर विधानसभा निवडणुकीची लढाई पंकजा यांच्यासाठी धोक्‍याची असणार आहे, एवढे नक्की\nगोपीनाथरावांचे धडे गेले कुठे\nराज्यात नेतृत्व करायचे तर बीड जिल्हा हे होम पीच सेफ असावेच लागणार आहे. पण, अलीकडे त्यांच्या परळीच्या गडालाच सुरुंग लागत आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्याबरोबर परळीतच त्यांचा मोठा पराभव झाला. या निवडणुकांचा कौल विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा याचा अर्थ नाही. आपण सत्ताधारी असूनही अशा निवडणुकीत मतदार आपल्याला का नाकारतात आणि आपला भाऊ हा विरोधी पक्षात असूनही स्थानिक निवडणुका का जिंकतो, याचे आत्मचिंतन मात्र त्यांना करावे लागेल. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वभावात एक मोकळेपणा होता. समोरच्याला जिंकण्याची, त्याला बळ देण्याची ताकद त्यांच्यात होती. संघर्षातून ते नेते झाले असल्याने संघटन कौशल्याची महती आणि माहिती या दोन्ही बाबी त्यांना जाणल्या होत्या. लोकांना आपलेसे करण्याची त्यांची वेगळी हातोटी होती. त्यामुळेच ते सत्तेत असो किंवा नसो ते नेहमी लोकनेते राहिले. महिला राजकीय नेत्यांना काही मर्यादा असतात. पण जनतेतील आपला पाठिंबा, करिष्मा टिकून ठेवण्यासाठी पंकजा यांना सतर्क झाले पाहिजे आणि बीडच्या जनतेत मिसळले पाहिजे.\nजिल्ह्याला वेळ देण्याची गरज\nमहत्त्वाची खाती सांभाळावी लागत असल्याने त्यांना जिल्ह्यात जादा वेळ देणे अशक्‍य असल्याचे त्यांचे म्हणणे असले, तरी सामान्यांत मिसळणे, सुख-दु:खात सहभागी होणे, जवळीक साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हाच राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे. वैयक्तिक कामांसाठी येऊ नका, हे त्यांचे फर्मान आता अडचणीचे ठरत आहे. ज्यांचे लोकांत वजन आहे, अशांना दूर ठेवण्यासाठीच हे फर्मान आहे की काय, असे वाटते. कारण, मुंबई वाऱ्या करणारे आणि पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे जिल्ह्यात आल्यानंतर घोळका घालून त्यांच्यापासून सामान्यांना दूर ठेवणाऱ्या मंडळींचे लोकांत किती वजन आहे, हा संशोधनाचा विषय आहे.\nगोपीनाथ मुंडेंना साथ देणाऱ्या वंजारा समाजासह इतर छोट्या समाजातील अनेक लोक त्यांच्याशी जोडलेले होते. पण, दिवंगत मुंडेंच्या निधनानंतर ही मंडळी त्यांच्यापासून दुरावू लागल्याचे दिसत आहे. माजी आमदार पाशा पटेल, नितीन कोटेचा हे जरी उदाहरणे असली तरी अशी अनेक मंडळी आता पंकजा मुंडेंपासून दूर असल्याचे दिसते. या मंडळींना दूर करण्यामागे पंकजा यांची काही कारणे ठोस असतीलही. मात्र त्यांची जागा घेणारे आणि आपल्यासाठी लढणारे कार्यकर्ते त्या करू शकल्या नाहीत. हे तर सातत्याने पराभवाचे कारण नाही ना\nभाजपचे संघटन आहे कोठे\nदुसरीकडे राष्ट्रवादीत गटतटामुळे आणि एकमेकांना खोडा घालण्यामुळे पक्ष बॅकफुटवर गेलेला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली विजय मालिका सुरू असली तरी तुलनेने वंजारा समाज पंकजा मुंडेंच्याच पाठीमागे अधिक आहे. भगिनी खासदार आणि पक्षाचे इतर चार आमदार व जिल्हा बॅंकेसह आता जिल्हा परिषदेसारखी मोठी संस्था भाजपच्या व पर्यायाने त्यांच्या ताब्यात आहे. पण, जिल्ह्यातील आमदारांसह दुसऱ्या फळीतील नेते आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचे कंट्रोल नसल्याचे दिसते. केजच्या आमदार संगीता ठोंबरे व माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख यांना जमिनीवर अद्याप उतरताच आलेले नाही. आमदार लक्ष्मण पवार व आमदार भीमराव धोंडे यांचे ग्राउंडवर वजन असले तरी लक्ष्मण पवार हे भाजपपेक्षा स्वतः:चे अस्तित्व निर्माण करण्यात गुंतले आहेत. भीमराव धोंडेंनी पंकजा मुंडेंऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमार्फत आपला राजकीय रस्ता सुरळीत करण्यावर भर दिला आहे.\nया साऱ्या परिस्थितीत बीडची ताकद पूर्णपणे आपल्यामागे उभे करण्यासाठी पंकजा यांना या जिल्ह्यासाठी म्हणून वेळ द्यावा लागेल. लोकांमध्ये असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान द्यावे लागेल. चुकीची वैयक्तिक कामे करण्याची गरज नाही. पण गरजवंतांची उचित वैयक्तिक अडचण दूर केली तर तो त्या नेत्याचा होऊन जातो. त्यामुळे अशा कामांत जनतेला सहकार्य करण्यात काहीच चुकीचे नाही. एखादे सार्वजनिक कमी झाले तरी चालेल, पण वैयक्तिक कामांसाठी नेत्यांनी वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा असते. राज्य सांभाळणाऱ्या नेत्यांना याचा योग्य तो समतोल ठेवावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा नेत्यांची यासाठीची कार्यशैलीतून हा समतोल दिसतो. पंकजा यांनी होमपीचवर तातडीने लक्ष देण्याची गरज प्रत्येक निवडणुकीच्या निकालात व्यक्त होत आहे.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारा�� तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/mahabeej-exam-result-11092018.html", "date_download": "2019-01-20T21:26:37Z", "digest": "sha1:DWU67GXCKTAMZGLBIAN3EDK66JNQOB5J", "length": 4932, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ [Mahabeej] भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ [Mahabeej] भरती परीक्षा निकाल\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ [Mahabeej] भरती परीक्षा निकाल\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ [Maharashtra State Seeds Corporation Limited] भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 ��िल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87-2/", "date_download": "2019-01-20T22:01:24Z", "digest": "sha1:HVYPMY4DPM4R4BF4RUCDTT7LS6PC74CW", "length": 6575, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "नाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा – Bolkya Resha", "raw_content": "\nनाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा\nनाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा\nनाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा\nनाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.\nसुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांच्या रियल लाइफ बद्दल जाणून घेऊयात. दिनकर पाटेकर आणि संजना पाटेकर हे नानांचे आई वडील. नाना पाटेकर यांचे लग्न अभिनेत्री नीलकांती यांच्या सोबत झाले. लग्नाच्या वेळी नाना 27 वर्षाचे होते. नीलकांती यांच्या सोबत नानांनी लव्हम्यॅरेज केले होते. नीलकांती या ब्राम्हण तर नाना मराठा आहेत.\nलग्नाच्या वेळी नाना महिन्याकाटी 750 रुपए कमवायचे तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला असताना त्यांना त्या काळात दरमहा 2500 हजार रुपए पगार होता. तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेन असे नीलकांती मला म्हणाली होती म्हणून मी आज जो काही आहे तो नीलकांती मुळेच आहे असे नाना सांगतात. नाना याचे वैवाहिक आयुष्य फारसे आनंदी राहिले नाही, काही काळ त्यांच्या पत्नी पासून विभक्त राहत होते.\nआता नाना आणि नीलकांती एकत्र दिसतात नीलकांती या सुधा एक अभिनेत्री आहेत त्या सध्या गोठ या मध्ये झळकताना दिसतात. नाना यांचा एक मुलगा आहे त्याचे नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हार च्या ज���्मापूर्वी नाना आणि नीलकांती यांना आणखीन एक मुलगा झाला होता पण तो फार काळ जगू शकला नाही.\n१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला. २०१४ मधील ‘प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.\nमराठी कलाकारांचे लहानपणीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का\nहार्दिक जोशी ‘राणा’ बद्दल तुम्हाला हे माहित आहे \nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Hescom-Damage-40-Lakhs-in-rain/", "date_download": "2019-01-20T21:14:21Z", "digest": "sha1:Y2FXPX2CFDUMUKWCK6CV2KSZTBO55ZDB", "length": 7062, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेस्कॉमचे नुकसान ४० लाखांवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हेस्कॉमचे नुकसान ४० लाखांवर\nहेस्कॉमचे नुकसान ४० लाखांवर\nचार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने हेस्कॉमचे बेळगाव व खानापूर तालुक्यात मिळून 40 लाख रु.च्या घरात नुकसान झाले आहे. या पावसाच्या पहिल्याच फटक्यात 22 विद्युत खांब निकामी झाल्याची घटना घडली. खांब व ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याने शहर, उपनगर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.\nशुक्रवार 4 व शनिवा 5 रोजी झालेल्या वळीवाच्या पावसाने शहर, उपनगरात विविध ठिकाणी वृक्ष, फांद्या पडल्याने बारा वीज खांबांचे नुकसान झाले. वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. आंबेडकरनगर अनगोळ येथील ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले होते. यामुळे शहराबरोबरच उपनगरातही शनिवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. पावसामुळे आंबेडकरनगर, आदर्शनगर, चन्नम्मानगर, गुरुप्रसाद कॉलनी, भाग्यनगरात फांद्या वीजवाहिनीवर पडून एकूण 12 खांब कोसळले. या भागात फांद्या हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हेस्कॉम कर्मचारी करत होते. वीजपु��वठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश आले नाही. या काळात संध्याकाळपर्यंत या भागात अनियमित वीजपुरवठा सुरू होता. तालुक्यात आतापर्यर्ंत 80 खांब व 30 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याची नोंद आहे.\nदरवर्षी हेस्कॉम कर्मचारी पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटण्याची मोहीत हाती घेतात. फांद्या वाहिनीवर पडून नुकसान टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मात्र, अजूनही मोहीम सुरू नसल्याने याचा फटका हेस्कॉमला बसला.\nवादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगतचे वृक्ष पडून वीजवाहिन्या तुटण्याबरोबर अपघातांच्या घटना ठिकठिकाणी घडल्या. दरवर्षी जीर्ण वृक्ष पडून वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे गावांचा वीजपुरवठा बंद होतोे. जुनाट आणि धोकादायक झाडे न हटविल्याने दरवर्षीच अशी स्थिती निर्माण होते. याकरिता पावसाळ्याआधीच जुनाट वृक्ष हटविण्याची गरज व्यक्‍त होत आहे.\nखानापूर तालुका जंगलव्याप्त असल्याने वृक्ष पडून नुकसानीच्या अनेक घटना दरवर्षी घडतात. बहुतांश ठिकाणी वीजवाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. त्यामुळे फांद्या पडून शॉर्टसर्किटमुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रकार यंदाही घडले. यात हेस्कॉमचे 40 खांब व 18 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले. जंगलव्याप्त भागातून वीजवाहिन्या घातल्यामुळे वनखाते झाडे तोडण्यास आक्षेप घेते. यामुळे हेसनकॉमला काही करता येत नाही.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/admitcard/gmc-health-officer-12092018.html", "date_download": "2019-01-20T21:27:43Z", "digest": "sha1:6HESWXIHNWCCOOO76D3EEZIAVXTUVVQV", "length": 5555, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "गुजरात मेडिकल कौन्सिल [GMC] आरोग्य अधिकारी पदांची परीक्षा प्रवेशपत्र", "raw_content": "\nगुजरात मेडिकल कौन्सिल [GMC] आरोग्य अधिकारी पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nगुजरात मेडिकल कौन्सिल [GMC] आरोग्य अधिकारी पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nगुजरात मेडिकल कौन्सिल [Gujarat Medical Council] आरोग्य अधिकारी पदांची परीक्षा प्रवेशपत्र टाकण्यात आले आहेत. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करा.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n〉 बँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संघ लोक सेवा [UPSC- CDS I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\n〉 लक्ष्मी विलास बँक [Lakshmi Vilas Bank] प्रोबशनरी ऑफिसर भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड [NIACL] भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संयुक्त प्रवेश परीक्षा [JEE] मुख्य परीक्षा प्रवेशपत्र २०१९\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कर्नाटक बँक [Karnataka Bank] प्रोबशनरी ऑफिसर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय गुप्तचर [IB] विभागात भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/20393", "date_download": "2019-01-20T22:27:07Z", "digest": "sha1:2GTJI7PASRIHACOXMOLQMTXNF6AO26ER", "length": 22629, "nlines": 162, "source_domain": "www.manogat.com", "title": "स्मरणाआडचे कवी- १३ (दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त) | मनोगत", "raw_content": "\nस्मरणाआडचे कवी- १३ (दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त)\nप्रेषक प्रदीप कुलकर्णी (शनि., ३१/०७/२०१० - १४:१६)\n१. एकनाथ यादव निफाडकर\n२. श्रीनिवास कृष्ण पाटणकर\n३. विठ्ठल भगवंत लेंभे\n४. वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक\n५. श्रीनिवास रामचंद्र बोबडे\n६. वासुदेव गोविंद मायदेव\n७. वासुदेव वामनशास्त्री खरे\n८. गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद\n९. माधव केशव काटदरे\n१०. चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे\n११. विनायक जनार��दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक\n१२. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर\n१३. दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त\n१४. बी. नागेश रहाळकर ऊर्फ कवी रहाळकर\n१५. गंगाधर रामचंद्र मोगरे\n१६. रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले\n१९. कविवर्य ना. वा. टिळक\nस्मरणाआडचे कवी - दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त\nआयुर्मानाच्या बाबतीत कविवर्य दत्त (२६ जून १८७५ ते १३ मार्च १८९९) हे कवी श्रीनिवास पाटणकर (स्मरणाआडचे कवी-२) यांच्याच पंक्तीतील. पाटणकर २१ व्या वर्षी; तर दत्त २४ व्या वर्षी वारले. गेल्याच्या गेल्या पिढीतील कवींच्या बाबतीतील एक (कु)विशेष म्हणजे यातील अनेक कवी चाळिशीच्या आत-बाहेरच निधन पावले. दत्त आणि पाटणकर यांच्यासारखे तर पंचविशीच्या आतच; पण या अल्पायु्ष्यातच त्यांनी विपुल आणि कसदार कविता लिहिली. चाळिशी काय किंवा पंचविशी काय, एवढ्या लहान वयात प्रतिभेचे विविध आविष्कार दाखविणाऱया या समस्त कविवर्गाच्या साहित्यविषयक कामगिरीचा नुसता विचार केला तरी आपण थक्क होऊन जातो.\nकविवर्य दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल : ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा\nमहाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख\nलिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.\nयशवंतांनी म्हटले होते : 'एज डजंट मॅटर. नो. यू आर नॉट टू यंग; पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ' पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.\nहे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, 'दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ' असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.\nकवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कविवर्य रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता. कवी दत्त म्हटले की आठवते ती 'बा नीज गडे' ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.\nदत्त यांच्या मृत्यूनंतर तब्बल तेवीस वर्षांनी त्यांची कविता प्रकाशात आली. त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांनी दत्त यांच्या कविता प्रसिद्ध केल्या.\nदत्त यांच्या कवितेविषयी कवी यशवंतांची काय निरीक्षणे होती, तीच येथे देत आहे. यशवंतांच्या लफ्फेदार व पल्लेदार भाषेचेही ओझरते दर्शन त्यातून होईल.\nयशवंतांनी म्हटले होते ः दत्तांची भाषा मधुर, रचना सहज, रसपरिपोष स्वाभाविक आणि चढत्या पायरीचा. थोडक्यांत उपमा देऊन सांगावयचे म्हणजे, दत्तांची कविता अनारकळीप्रमाणे होय. फुलधारणा होऊन रसिकांना डाळिंबार्कमधू मिळावयाचा होता, तोच ती गळून पडली. लुसलुशीत पाकळ्या, भडक; पण नयनाल्हादक रंग, अल्पच; पण अनुग्र स्वाद असे स्वरूप दत्तांच्या कवितेचे होते. मानवी स्वभाव फार गूढ आहे. ह्या गूढतेची कोडी उकलण्याचे नाजूक हाताचे आणि कुशाग्र बुद्धीचे कार्य दत्तांच्या कवितेने अजून अंगीकारले नव्हते. जग आणि मानवी जीवित हा एक अफाट आणि अगाध सिंधू आहे. त्या सिंधूच्या पृष्ठावर वाहणारी व लहरींबरोबर हेलकावे खाणारी अशी एक हिरवी वनस्पती म्हणजे त्यांची कविता. तळाला भिडण्याइतकी तिची मुळे खोल शिरली नव्हती किंवा गगनाला गवसणी घालण्याइतक्या तिच्या शाखा फैलावून उंचावल्या नव्हत्या. मन अगम्य असून व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. मनाच्या सर्व पैलूंचे सर्व बाजूंनी निरीक्षण करताना प्रकृतिभिन्नत्वामुळे प्रतिबिंबित होणाऱ्या अनेकविध स्वभावछटा दत्तांना अजून दृग्गोचर झाल्या नव्हत्या. मायेच्या पोटी दगाबाजी दबा धरून असते, तर औदार्याच्या पांघरुणाखाली स्वार्थ सदैव जागा असतो. निःस्पृहतेचा नगारा प्रतारणेनेही निनादत असलेला ऐकू येतो. पाशवी निष्ठुरतेच्या फत्तरांतून दयेचा जिवंत आणि जोरदार पाझर फुटलेला दिसतो; तर प्रेमामृताच्या पेल्यांतून कुसुंबाही पाजण्याची तरतूद झालेली उघडकीस येते. निधड्या छातीच्या धनुर्धारीच्या धनुष्याची प्रत्यंचा ऐन वेळी शिथिल होऊन हातांतून बाण गळून पडलेला दिसतो; तर शेळीच्या भेकडपणातही प्रसंगी व्याघ्रवृत्तीचा संचार झाल्याचा दाखला येतो. मनुष्याचे मन अशा परस्परविरोधी गुणधर्मांच्या धाग्या-दोऱ्यांनी विणलेले आहे. मनाची ही गुंतागुंत, दसोडी न् दसोडी निराळी काढून, उकलण्याकरिता हवे असलेले अंतर्निरी\nक्षण दत्तांच्या कवितेत अजून यावयाचे होते. तथापि, पुढे आलेल्या दत्तांच्या कवितेवरून एवढे खास म्हणता येईल की, माध्यान्हीस आपल्या प्रखरतेने आणि सायंकाळी मलूल रक्तिमेने आपले अनन्यसाधारण स्वयंप्रकाशित्व जगास पटविणारा सूर्य, दिवसाच्या पहिल्या प्रहरातही आपले स्वयंप्रकाशित्व प्रस्थापित करीत असतो.\nनिज नीज माझ्या बाळा\nबा नीज गडे नीज गडे लडिवाळा\nनिज नीज माझ्या बाळा\nरवी गेला रे सोडुनी आकाशाला \nअंधार वसे चोहिकडे गगनात \nबघ थकुनी कसा निजला हा इहलोक मम आशा जेवी अनेक मम आशा जेवी अनेक \nखडबड हे उंदिर करिती \nपरी अंती निराश होती \nलवकरी हेही सोडतील सदनाला गणगोत जसे आपणाला \nबहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती कुजुनी त्या भोके पडती \nत्यांमधुनी त्या दाखविती जगताला \nहे कळकीचे जीर्ण मोडके दार कर कर कर वाजे फार \nहे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला \nतुज नीज म्हण सुकुमारा \nहा सूर धरी माझ्या ह्या गीताला निज नीज माझ्या बाळा निज नीज माझ्या बाळा \nजोवरती हे जीर्ण झोपडें अपुले\nतोवरती तू झोप घेत जा बाळा \nतद्नंतरची करू नको तू चिंता \nत्रैलोक्यपती आता तुजला त्राता निज निज माझ्या बाळा निज निज माझ्या बाळा \nतुज जन्म दिला सार्थक नाही केले तुज काही न मी ठेविले \nतुज कोणी नसे, छाया तुज आकाश \nया दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा गृह निर्जन रानीं थारा \nतुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही \nतरी सोडुं नको सत्याला \nधन अक्षय तेच जिवाला \nमग रक्षिल तो करुणासागर तुजला निज नीज माझ्या बाळा निज नीज माझ्या बाळा \n(रचना : सन १८९७)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nकाय भयंकर कविता प्रे. शर्वरी पेंडसे (शनि., ३१/०७/२०१० - १४:३१).\nघाबरून जाऊ नका... प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., ०२/०८/२०१० - ०८:४४).\nप्रदीपजी, या सुंदर मालिकेखातर आपले शतशः आभार प्रे. नरेंद्र गोळे (रवि., ०१/०८/२०१० - ०३:४१).\nज्ञात तरीही विस्मृत प्रे. महेश (सोम., ०२/०८/२०१० - १५:५२).\nतुमच्याशी सहमत प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., ०४/०८/२०१० - ०८:२९).\nएक प्रश्न प्रे. विजय देशमुख (रवि., ०१/०८/२०१० - ०५:०६).\nमदतीचा हात... प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., ०४/०८/२०१० - ०७:०२).\nकवितेचा संदर्भ माहीती असला तर प्रे. विजय देशमुख (बुध., ०४/०८/२०१० - १०:०१).\nआठवणीतले अंगाईगीत प्रे. महेश (रवि., ०१/०८/२०१० - १४:५९).\nचांगली लेखमाला प्रे. आजानुकर्ण (सोम., ०२/०८/२०१० - ०३:५०).\nमालिका चढत्या क्रमानें रंगते आहे ... प्रे. सुधीर कांदळकर (सोम., ०२/०८/२०१० - ०३:५६).\nअसहमत प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., ०२/०८/२०१० - ०८:४७).\nकदाचित मी चूकही असेन. तेव्हा चूक भूल देणे घेणे. प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ०२/०८/२०१० - १०:४०).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cbi-register-case-against-vaidyanth-bank-manager-preetam-mundhe-beed-mp/", "date_download": "2019-01-20T21:23:20Z", "digest": "sha1:GH7IM53E6NLQHHIXOFL4IY3GPGEVZQDR", "length": 6376, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वैद्यनाथ बँकेविरोधात ठोस पुरावे, CBI कडून बँक मॅनेजरसह दोघांवर गुन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवैद्यनाथ बँकेविरोधात ठोस पुरावे, CBI कडून बँक मॅनेजरसह दोघांवर गुन्हा\nऔरंगाबाद : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या मॅनेजरसह इतर दोघांवर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. गेल्या आठवड्यात मुंबईत सापडलेल्या रकमेप्रकरणी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nगुरुवारी रात्री मुंबईच्या टिळकनगरमध्ये 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त केली गेली. बँक मॅनेजर आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.\nबीडच्या खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ को. ऑप. बँकेच्या संचालिका आहेत. मात्र प्रीतम मुंडे यांनी अगोदरच आपल्याकडे सर्��� हिशोब असल्याचा दावा केला होता. परंतु आता सीबीआयने याविरोधातील ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत : गोयल\nमुंबई : मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Philippsthal+Werra+de.php", "date_download": "2019-01-20T21:59:36Z", "digest": "sha1:CBMIETYIQIPERQDPHTIDOEW6ZPYSLYQP", "length": 3518, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Philippsthal Werra (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Philippsthal Werra (जर्मनी)\nआधी जोडलेला 06620 हा क्रमांक Philippsthal Werra क्षेत्र कोड आहे व Philippsthal Werra जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Philippsthal Werraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Philippsthal Werraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496620 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनPhilippsthal Werraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496620 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496620 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/mumbai%20sub%20urban/", "date_download": "2019-01-20T21:35:26Z", "digest": "sha1:G5ENFNCXXUHPZQ35QQJKUKPMQRCNYTFJ", "length": 7949, "nlines": 112, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Mumbai Sub Urban Recruitment 2018 Mumbai Sub Urban Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nमुंबई उपनगर येथील जाहिराती - Mumbai Sub Urban Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Mumbai Sub Urban: मुंबई उपनगर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे १० जागा\nदि. १८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH-MCA-CET) 2019\n〉 ब्यूरो सिव्हिल एविएशन सिक्युरिटी मध्ये विमानचालन सुरक्षा अधिकारी पदांच्या ६५ जागा\n〉 जगजीवन राम रेल्वे हॉस्पिटल [JRRH] पश्चिम रेल्वे मुंबई येथे वरिष्ठ निवासी पदांच्या ०७ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट MAH-MBA / MMS CET 2019\nदि. १७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या १५० जागा\n〉 करूर व्यास बँक [Karur Vyasya Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\n〉 भारतीय सेना [Indian Army] मध्ये कायदा पदवीधर पदांच्या ५५ जागा\n〉 वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय [DMHS] दादरा नगर हवेली येथे ११ जागा\n〉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ४२९ जागा\nदि. १६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [MSRTC] चालक तथा वाहक पदांच्या ४४१६ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र येथे विविध पदांच्या १८ ज��गा\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] एअरमन पदांची भरती मेळावा २०१९\n〉 जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च मध्ये ७० जागा\n〉 प्रसार भारती [Prasar Bharati] मुंबई येथे वार्ताहर पदांच्या ०२ जागा\n〉 भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या जागा\n〉 शुल्क विनियमन प्राधिकरण [Fees Regulating Authority] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागा\nदि. १५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 पोलिस आयुक्त [PCB] बृहन्मुंबई येथे कायदा अधिकारी पदांच्या ०५ जागा\nदि. १४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nमुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/whatsup/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2019-01-20T21:10:27Z", "digest": "sha1:5B3ZLYNDDKSXN77PRLS5TXHU3PCIZCAG", "length": 5004, "nlines": 131, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा | eloksevaonline", "raw_content": "\nअसा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा\n✍🏻आई झाल्यावर , मुली\nतुला आईपणाचे भान येऊ दे\nतुझ्या बाळांच्या मनावर होऊ\n✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून\nअलिप्त संसार थाटू नको\nसासरच्या नात्यास छाटू नको✍🏻\nबाळांना उगीच ओढू नको\nत्याचा राग काढू नको ✍🏻\nतुच आहे , विसरू नको ✍🏻\nदिराबरोबर तुझं भांडण होईल\nपण तुझ्या लाडक्याना खेळणीही\nतोच काका घेऊन येईल✍🏻\n✍🏻लहान असो नाहीतर मोठी\nनणंद तर चेष्टेने त्रास देणारच\nमांडीवर घेत तुझ्या पिलांना\nजावेच्या पोरांचा द्वेष करू नको\nवेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना\nदोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻\n���्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील \nअग, जशास तसे उत्तर देऊन\nएक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻\n✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर\nसर्वांच्या मनात घर करुन रहाशील\nतुझ्या पाखरांची उंच भरारी\n✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर\nमुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत\nआणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही\nवृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/biography/chatrapati-rajarshi-shahu-maharaj/", "date_download": "2019-01-20T21:40:10Z", "digest": "sha1:CR7VRBNROK6VBBENSOL35SNV7GZXIJRQ", "length": 10731, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती राजर्षि शाहू महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nछत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर\nमोडी वाचन – भाग १\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/490272", "date_download": "2019-01-20T21:36:36Z", "digest": "sha1:RAALNGWQU6FADUGNJ4BTJ722A2MZGUMJ", "length": 7324, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कमी अंतरासाठी शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटदरात घट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कमी अंतरासाठी शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटदरात घट\nकमी अंतरासाठी शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटदरात घट\nभारतीय रेल्वे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबित आहे. यानुसार आता सुपरफास्ट शताब्दी एक्स्प्रेसच्या कमी अंतराच्या प्रवासाचे भाडे कमी केले जाणार आहे. कमी अंतरासाठीच्या प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय सोडून रस्तेमार्गाचा वापर करू नये यासाठी रेल्वे हे पाऊल उचलत आहे. भारतीय रेल्वेने हा निर्णय अशाच दोन रेल्वेगाडय़ांमध्ये या प्रयोगाच्या यशानंतर घेतला आहे. दोन्ही रेल्वेंमध्ये कमी अंतराच्या प्रवासासाठी भाडेकपात केल्याने रेल्वे विभागाला मोठा नफा झाला आहे. शताब्दी ��क्स्प्रेसच्या मार्गावर असणाऱया स्थानकांवर जेथे ती थांबत नाही अशा ठिकाणी प्रवाशांची ये-जा अत्यंत कमी असते असे आढळून आले आहे. अशा ठिकाणी लोक रेल्वेऐवजी एसी बसमधून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. एक्स्प्रेसच्या मार्गावरील या स्थानकांसाठी बसचे कमी प्रवासभाडे प्रवाशांना आकर्षित करते.\nएसी बसेस 430 रुपयाच्या आसपास भाडे आकारतात, तर शताब्दीचे तिकीट 470 रुपयांच्या नजीक आहे. यामुळे छोटय़ा अंतरासाठी फक्त 30 टक्के प्रवासीच रेल्वेची निवड करतात. यामुळे रेल्वे विभागाने प्रवासभाडे कमी करत 350 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जवळपास 100 टक्के प्रवासी रेल्वेने प्रवास करू लागल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी म्हटले.\nअजमेर आणि जयपूरदरम्यान तसेच चेन्नई आणि बेंगळूरदरम्यानच्या दोन स्थानकांसाठी एसी बसचे भाडे 430 रुपये तर शताब्दीचे 470 रुपये असल्याचे आढळले. यासाठी शताब्दीच्या तिकिटदरात कपात केली आणि याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जमशेद यांनी सांगितले. रेल्वे सोडून रस्तेमार्गाचा अवलंब करण्याची वाढती वृत्ती भारतीय रेल्वेसाठी चिंतेचे एक मोठे कारण आहे. 1981 पासून मालवाहतुकीत रेल्वेची हिस्सेदारी 62 टक्क्यांवरून कमी होत 36 टक्क्यांवर आली आहे.\nडोनाल्ड ट्रम्प विरोधात पुन्हा निदर्शने\nहार्दिक पटेलची तब्येत ढासळली\nबेक्झिटच्या मुद्यावर पुन्हा सार्वमत घ्यावे : लंडन महापौर\nमध्यप्रदेशाला 25 रोजी मिळणार मंत्रिमंडळ\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nधोनी आजही सर्वोत्तम ‘फिनिशर’ : चॅपेल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+29+zw.php", "date_download": "2019-01-20T21:09:44Z", "digest": "sha1:O5KA2RBDFGFOI7HD2M2PWBRJTFZ5VHRL", "length": 3491, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 29 / +26329 (झिंबाब्वे)", "raw_content": "क्षेत्र कोड 29 / +26329\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 29 / +26329\nक्षेत्र कोड: 29 (+263 29)\nशहर/नगर वा प्रदेश: Juliasdale\nक्षेत्र कोड 29 / +26329 (झिंबाब्वे)\nआधी जोडलेला 29 हा क्रमांक Juliasdale क्षेत्र कोड आहे व Juliasdale झिंबाब्वेमध्ये स्थित आहे. जर आपण झिंबाब्वेबाहेर असाल व आपल्याला Juliasdaleमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. झिंबाब्वे देश कोड +263 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Juliasdaleमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +263 29 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनJuliasdaleमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +263 29 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00263 29 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-indapur-55772", "date_download": "2019-01-20T21:51:32Z", "digest": "sha1:LJ4O7ONAJJCPI7XLTW7GZP6CMR2SWHII", "length": 15718, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram Maharaj Palkhi 2017 indapur तोफांच्या सलामीने इंदापुरात तुकोबांचे स्वागत | eSakal", "raw_content": "\nतोफांच्या सलामीने इंदापुरात तुकोबांचे स्वागत\nबुधवार, 28 जून 2017\nइंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.\nइंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.\nन्यायाधीश के. एस. सोनावणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटन सचिव धनंजय बाब्रस, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, किसन जावळे, रामदासी अजित गोसावी, उदयसिंह पाटील, मंगेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष बापूराव जामदार, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले.\nइंदापूर बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, विठ्ठल ननवरे, पांडुरंग शिंदे, पोपट पवार, प्रा. कृष्णाजी ताटे, धनंजय गानबोटे, सुनील अरगडे यांनी पालखी खांद्यावर घेऊन कदम विद्यालयात आणली. एसएनआर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी संतांचा वेश परिधान केलेली, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत होती. संजय सोरटे, सुनीलदत्त शेलार, शरद दीक्षित यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या.\nरिंगणानंतर विसाव्यासाठी शहर बाजारपेठेतून श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात सोहळा आला. संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, नगराध्यक्षा शहा, मुख्याध्यापक विकास फलफले यांच्या हस्ते या ठिकाणी आरती झाली. कर्मयोगी साखर कारखान्याच्या वतीने हजारो वारकऱ्यांना चष्मेवाटप करण्यात आले. भगवानराव भरणे पतसंस्थेच्या वतीने वारकऱ्यांना मधुकर भरणे, नानासाहेब नरुटे, विठ्ठल पाटील यांच्या हस्ते केळी व चहावाटप केले. अशोक खडके, कल्याण गोफणे, नंदकुमार गुजर यांनी राजगिरा लाडू व प्रथमोपचार केले. मुस्लिम समन्वय समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंदापूर स्क्रॅप बॅंक, युवाक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांच्या पायांचे मालिश व औषधांचे मोफत वाटप प्रशांत सिताप, धरमचंद लोढा यांनी केले. लायन्स क्‍लब, कर सल्लागार ग्रुप, छत्रपती शिवाजी, नेताजी, आईसाहेब रिक्षा संघटना, उमेश पवार मित्रमंडळ, अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हजारो वारकऱ्यांना भाकरी, आमटी, ठेचा, जिलेबी, चहा बिस्किटे वाटप करण्यात आली. महात्मा फुले कृषी विज��ञान केंद्राच्या वतीने राजेंद्र वाघमोडे, सुधीर वाघमोडे यांच्या हस्ते ‘ॲग्रोवन’च्या अंकाचे वाटप करण्यात आले. बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, पोलिस निरीक्षक सजन हंकारे आदींनी प्रशासकीय सुविधांचे नियोजन केले.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nतीन फुटांहून अधिक लांबीचा अय्यर मासा बाजारात\nभिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये रविवारी (ता.20) अय्यर जातीचा मासा विक्रीस आला....\nमोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान\nवालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या...\nउजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले\nकेत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2699466", "date_download": "2019-01-20T21:17:53Z", "digest": "sha1:IXSSCKD5VXKBWV3KXEYVJQC3B5PSDJIC", "length": 5209, "nlines": 28, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "10 प्रकारचे ऑनलाइन प्रभावी [मिमल]", "raw_content": "\n10 प्रकारचे ऑनलाइन प्रभावी [मिमल]\nआपण आपल्या प्रभावक्षेत्राला आवाक्याबाहेर कसे व्यतीत करू शकता\nआपण ट्रॅकरहून हे व्यावहारिक इन्फोग्राफिक माहिती आहे: सेमटॉल चे अनेक चेहरे - आपण तेथे काही प्रसिद्ध अमेरिकी डिजिटल विपणन समालोचकांना शोधू शकता.\nसमतुल्य हे एक उपयुक्त इन्फोग्राफिक म्हणून सामायिक करीत आहे कारण हे आपल्याला विचार करण्याची विनंती करते की आपण आपल्या ब्रँडेड सामग्रीस सामायिक करण्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन प्रभावकांना प्रोत्साहित करण्याच्या संधींपैकी सर्वात जास्त संधी देत ​​आहात.\nवेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावांचा विभाग करणे आपल्याला मॉनिटर आणि संवाद साधण्यासाठी प्रभावी प्रकारचे प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत करेल. आपल्या सामग्री मार्केटिंग, एसइओ आणि सोशल मीडिया मार्केटींगला समर्थन देण्याचा हा मुख्य दृष्टीकोन असावा. लक्षात ठेवा सामग्री सेमील्ट दोन शब्द आहे - हे केवळ सामग्री तयार करण्याबद्दल नाही, पण ते विपणन आहे\nआम्ही आमच्या इन्फ्लुएन्सेर सेमॅटला अद्ययावत केलेल्या मार्गदर्शकावर या इन्फोग्राफिकला वैशिष्ट्यीकृत करतो ज्यामुळे प्रभावीपणे ओळखण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी आणि प्रभावकांशी संबंध ठेवण्यासाठी सामाजिक नेटवर्कचा वापर कसा करावा आणि कित्येक मुक्त साधनांचा वापर करावा.\nआपण 'विस्तृत करण्यासाठी क्लिक करू' शकता\nअग्रक्रमित करण्यात मदत करण्यासाठी इन्फोग्राफिक 'प्रभावी 3Rs' समाविष्ट करते, हे आहेत:\nअनुनाद (प्रेक्षकांसह विवाह शक्ती)\nहे नेहमीच नैसर्गिक आहे, सेमॅटचा वापर करून सुरूवात करणे, परंतु जरी अनेक 'ए यादी' प्रभावांना चांगली पोहोचू शकते, तरीही ते आपल्या थीमशी किंवा अनुनादानुसार प्रासंगिकतेचा प्रस्ताव देत नाहीत - profi umzug von. आम्ही या कारणास्तव 'बी / सी' लिस्टसह कार्य करत आहोत.\nशिफारस केलेले मार्गदर्शक: इन्फ्लुएन्सर आउटरीच मार्गदर्शक\nस्मार्ट इन्साइट्स एक्सपर्ट सदस्यांना इन्फ्लोन्सर आउटरीचला ​​मार्गदर्शित करते, बिनीस्टॉर्म डिजिटलवर डॅनी बेर्मंट सल्लागार, प्रमुख मत नेत्यांना ओळखण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी Twitter आणि Semalt कसे वापरावे हे दर्शविते.\nआमच्या Semalt आउटरीच मार्गदर्शिका डाउनलोड करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/diwali/2010/node/5.html", "date_download": "2019-01-20T22:29:09Z", "digest": "sha1:HDSWRSRLWRZ7KRH5OXKXEWLNXYRIX6GI", "length": 4053, "nlines": 74, "source_domain": "www.manogat.com", "title": "सुरुवात नव्या दिवसाची | मनोगत दीपावली २०१०", "raw_content": "\nअवचित नौका ऊर्मीची जाणीवकिनारी यावी\nहरखून उठावी प्रतिभा, स्वागता समोरी जावी\nबघताच तिला प्रतिमांची मोहक तारांबळ व्हावी\nशब्दांनी फेर धरावा, छंदाची वसने ल्यावी\nलय लोभस एक सुचावी, गोडशी सुरावट गावी\nप्रासांचे पैंजण पायी, रचनेने गिरकी घ्यावी\nइवल्या प्राजक्तकळ्या ती, ओंजळीत घेउन यावी\nवेळावुन मान जराशी, आश्वासक मंद हसावी\nसुरुवात नव्या दिवसाची एकदा अशीही व्हावी\nहलकेच मला जागवण्या सुंदरशी कविता यावी \nकिती होते भास तुझे\nपहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या\nकाल अवकाळी कशा पडल्या सरी\n“धी ऑक्सफर्ड बुक ऑफ पॅरडीज‌” - प्रस्तावनांशाचा अनुवाद\nप्राचीन ग्रीक खगोलशास्त्र - ऍरिस्टार्कस विरुद्ध टॉलेमी\nमाझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल\nचालतो आंबो - आंब्याचे चालणारे झाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-about-carrier-in-hotel-industrury/", "date_download": "2019-01-20T20:52:08Z", "digest": "sha1:64PQEDZKM54ZGGGCTEM2K7ET7MJJQJNJ", "length": 18171, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "बल्लवाचार्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झ��ला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nउत्तम बल्लव. अर्थात शेफ हे एक कल्पक, चविष्ट आणि छान कार्यक्षेत्र आहे.\nउत्तम स्वयंपाक करणे ही कला आहे. काही पुरुषही स्वादिष्ट, उत्कृष्ट पदार्थ बनवू शकतात. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चवींचे पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची आवड आहे, अशी मुलं-मुली या क्षेत्रात करीयर करू शकतात.\nहॉटेल इंडस्ट्रीत वाढ करण्यासाठी आज चांगल्या ‘शेफ’ची आवश्यकता असते. सध्या एखाद्या सुप्रसिद्ध उपाहारगृहातील शेफ वाहिन्यांवरील खवय्यांच्या कार्यक्रमांमध्येही दिसतात. त्यामुळे या क्षेत्रात पैसा, प्रसिद्धीही आहेच. स्वयंपाक करण्याची कला एखाद्याला आधीपासूनच असते असे नाही, तर आवड आणि पदार्थ कसे बनवायचे हे शिकण्याची तीक्र इच्छा असेल तर यामध्ये करीयर करता येऊ शकते.\nवाढदिवस, विवाह समारंभ, धार्मिक किंवा इतर कार्यक्रमांमध्ये शेफना मागणी असते.\nरुग्णालय, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये शेफ म्हणून नोकरी करता येते किंवा स्वतःचे रेस्टॉरंट उघडू शकता.\nशासनस्तरावर पर्यटनात वाढ होण्यासाठी बऱयाचशा पर्यटनस्थळावर कुकिंग स्पेशालिस्ट���ा मागणी असते.\nवृत्तवाहिन्यांवर खवय्यांसाठी असलेल्या विशेष कार्यक्रमात शेफची गरज असते. तिथे परीक्षक म्हणून त्यांची निवड केली जाऊ शकते.\nइन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई\nइंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वुलिनरी आर्ट, दिल्ली\nशेफ होण्यासाठी कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून प्रवेश मिळतो.\n१२वीनंतर बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऍण्ड करीयर मॅनेजमेंट असे कोर्स करता येतात.\nया कोर्सेसचा कालावधी ६ महिने ते ३ वर्षांचा आहे. w याव्यतिरिक्त पीजी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, एमएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, एमएइन हॉटेल मॅनेजमेंट असे शिक्षणही घेता येते\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजरा हटके : नृत्यातून गायनाकडे\nमाहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/lifestyle/page/152/", "date_download": "2019-01-20T20:48:52Z", "digest": "sha1:PYY2WAWRN3LLP6CHZIBIRILXTYPVGS5R", "length": 18493, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "लाइफस्टाईल | Saamana (सामना) | पृष्ठ 152", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींन�� राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\n<<भक्ती चपळगांवकर, [email protected]>> एक अनोखी शाळा म्हणून मुरबाड तालुक्यातल्या फांगणे गावची ‘आजीबाईंची शाळा’ जगाच्या कानाकोपऱयात प्रसिद्ध झाली आहे. गुलाबी रंगाच्या नऊवारी साडय़ा नेसलेल्या, नथ घातलेल्या...\nघटिका भरली फक्त शंभर वर्षे उरली\nअभिजित घोरपडे [email protected] माणसाचं पृथ्वीवर उरलेलं आयुष्य किती... हे ऐकून अनेकांचा गोंधळ उडेल, पण हे वास्तव आहे. कारण हे सर्वच जिवांबाबत घडतं, यापूर्वी घडलं आहे....\nबिग डेटाचा इम्पॅक्टही बिग\nनिमिष वा. पाटगावकर [email protected] १७ मे हा दिवस जगभरात ‘जागतिक दूरसंचार दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त बिग डेटा बिग इम्पॅक्ट ही यंदाची संकल्पना समजावणारा हा...\nशेफ मिलिंद सोवनी, [email protected] कैरी... हे दोन शब्द नुसते उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते... कैरी म्हटलं की लोणचं... हा आपल्याकडचा चटकन आठवणारा पदार्थ आहे. पण कित्येकदा कैरीचं...\nसामना ऑनलाईन, मुंबई खडीसाखर...आयुर्वेदात तिचे थंड, पौष्टिक, गोड, हलकी, बलवर्धक, डोळ्यांना हितकारक, उलटीवर उपयुक्त असे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत. खडीसाखर चघळल्यास कफाचा त्रास कमी होतो,...\n-श्रेया मनीष सर्वच गोष्टींमध्ये आघाडीवर राहणारे आजी-आजोबा ब्यूटी म्हणजेच सौंदर्याच्या क्षेत्रात तरी कसे मागे राहतील... उन्हाळ्याने आपले हातपाय व्यवस्थित पसरले आहेत. स्वाभाविकच याचा प्रभाव आपल्या...\nरात्री उशिरा झोपत असाल तर व्हा सावधान\n मुंबई जर तुम्हाला रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल वेळीच सावध व्हा आणि ही सवय बदला. कारण उशिरा झोपण्याचे परिणाम फक्त शरीरावरच नाही तर...\nटिप्स- डासांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक उपाय\nसामना ऑनलाईन, मुंबई डासांना पळवून लावण्यासाठी अनेक जण अगरबत्ती किंवा इतर उत्पादनांचा वापर करतात. ही अगरबत्ती रासायनिक पदार्थांचा वापर करून तयार केलेली असल्याने दमा, त्वचेचे...\nयांचे संरक्षण आपल्या हाती\nसामना ऑनलाईन, मुंबई अंधश्रद्धा... कुठे नाही जिथे माणूस तिथे अंधश्रद्धा, गैरसमजुती, अपमान आणि अनेक विषयांबाबत असलेल्या दंतकथा आपल्याला देश-परदेशात पाहायला मिळतात. अंधश्रद्धेपोटी असंख्य वन्य जीवांचे...\nमनातल कागदावर उतरवा, टेन्शन फ्री व्हा\n मुंबई मनात साचलेलं दुःख, राग, आनंद व्यक्त केल्याशिवाय मन हलकं होत नाही असं म्हणतात. पण ते ज्याच्या पुढे व्यक्त करावं इतकं कोणी जवळचं...\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/about-us/", "date_download": "2019-01-20T21:18:32Z", "digest": "sha1:66WM6BZL5IHZVJ73REV4YSLN4GP5YIDA", "length": 10646, "nlines": 90, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "अॅनाबॉलिक स्टेरॉइड कच्च्या", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअस्त्रो बायोकेमिकल टेक्नॉलॉजी कं. लिमिटेडला 2008 मधील शांघाय आधारित बायोकेमिकल इंजिनियरिंग लॅबोरेटरीद्वारे पुनर्संचयित केले गेले, जे 5 चायनीज पीएच डॉक्टरांनी बनविले होते, जे तुलसा विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंग येथे आहेत, ओक्लाहोमा, यूएसए.\nनव्या जन्माने आसाउला अधिक गुंतवणूक प्राप्त झाली आणि जैवरासायनिक उद्योगांमध्ये अधिक उच्च अलौकिक बुद्धिमत्तांना आकर्षित केले. उदाहरणार्थ, डीएससी, जीव्ही, एचपीएलसी, यूव्ही, आरव्ही, इत्यादींचे विश्लेषण, चाचणी, संश्लेषण इत्यादीसाठी वापरल्या जाणार्या अधिक फायदेज उपकरणे आणि उपकरणे आहेत. आतापर्यंत, 20 पेक्षा जास्त की तंत्रज्ञानातील अभियंते आहेत. स्थावर मालमत्ता यूएस डॉलर्सपेक्षा अधिक आहे दीर्घकालीन स्थिर सहकार्य प्रकल्पांव्यतिरिक्त, वार्षिक अनुसूचित नवीन प्रकल्प 30-5 असतील आणि नवीन स्वीकारलेले तंत्रज्ञान पेटंट 8-1 असेल. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी 2 पेक्षा अधिक वस्तू आहेत. आणि, त्यांपैकी 100 पेक्षा अधिक मालकीची आहेत आणि थेट उत्पादित करता येते, आणि त्यापैकी 80 पेक्षा जास्त म्हणजे सिंथेटिक उत्पादन तंत्रज्ञान. हे सामान जगभरातील 20 पेक्षा अधिक प्रसिद्ध फार्मेसी कंपन्यांसाठी आहे.\nTU च्या \"शहाणपण, विश्वास, सेवा\" चे बोधवाक्य अनुसरण, AASraw जगातील उत्तम जीवनमान, कमी खर्च आणि खूप सोपे सेवेसह वस्तू प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आसाहमधील सर्व उत्पादने शुद्धतेसह 98% पेक्षा कमी आहेत. आणि, या सर्व आयातदार देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सर्व सक्तीने ISO9001, किंवा UPS 36, किंवा BP2016, किंवा EP6, किंवा जीएमपी किंवा इतरांच्या खूपच नियमन अंतर्गत आहेत.\nनवीन उपक्रम हे इच्छित उत्पादनाची स्त्रोत शक्ती आहे. सर्व कामगारांच्या कठोर परिश्रम आणि त्यांच्या चिकाटीने आणि संबंधित उद्योग, महाविद्यालये आणि स्टुडिओच्या मोठ्या मदतीमुळे, आसावने उत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या कमीतकमी 80% टक्के सुधार केला आहे. यामुळे पर्यावरणात अधिक लोक आणि कमी वाया घालवण्याकरता खर्च कमी करण्यास भरपूर मदत होते.\nआसाओ संपूर्ण उद्योगास प्रामाणिक सेवा आणि टॉप अलौकिक वस्तू दर्शविण्यासाठी मानक बनण्याचा प्रयत्न करत आहे.\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+0058.php", "date_download": "2019-01-20T20:53:49Z", "digest": "sha1:7M6BIPSMVA2UBMWSNLKT5R3TZJ7MTQFJ", "length": 9988, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +58 / 0058 / 01158 / +५८ / ००५८ / ०११५८", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फास��बर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 0058.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nदेश कोड +58 / 0058 / 01158 / +५८ / ००५८ / ०११५८: व्हेनेझुएला\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी व्हेनेझुएला या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0058.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +58 / 0058 / 01158 / +५८ / ००५८ / ०११५८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/batawa-es-1151/", "date_download": "2019-01-20T21:55:49Z", "digest": "sha1:DCL7OTULUNEXJC3AIR4YKXO4FWW7YJVM", "length": 4031, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "बटवा", "raw_content": "\nबटवा\t- प्रा. मृणाल वझे\nबटवा' ही प्रा. मृणाल वझे यांची 'न लिहिलेली पत्रे' अर्थात न.लि.प या फेसबुक पेजवरील एक गाजलेली पत्रमालिका आहे.\nप्रिय आजीस, आज पुन्हा आठवलीस... खरेतर सारखीच आठवत असतेस खरेतर सारखीच आठवत असतेस मैत्रिणी माझी चेष्टा पण करतात की ‘आता ह्यावर तुझ्या आजीचे मत काय मैत्रिणी माझी चेष्टा पण करतात की ‘आता ह्यावर तुझ्या आजीचे मत काय’ पण मला राग नाही येत त्याचा उलट अभिमानाच वाटतो. तू दिलेले उपाय, मत वापरतात नि मग हळूच तुझे नि मग त्या बरोबर माझे कौतुक करतात’ पण मला राग नाही येत त्याचा उलट अभिमानाच वाटतो. तू दिलेले उपाय, मत वापरतात नि मग हळूच तुझे नि मग त्या बरोबर माझे कौतुक करतात मग काय माझी कॉलर ताठ मग काय माझी कॉलर ताठ आज ही तसेच झाले आज ही तसेच झाले वंदना घरी आलेली कुरकुरायला लागली. उन्हाळा किती आहे... पाणी पिऊन पिऊन पोटाला तडस लागलेय. मी लगेच मिसळणाचा डबा काढला. तू सांगायची तसच समजुतीच्या स्वरात तिला मी सांगितले— “अगं , बाईच्या जातीला कोणी अंथरुणावर पडल्याशिवाय औषध द्यायला येत नाही. तिचे औषध तिनेच घ्यायचे असते. तुमचा मिसळणाचा डबा हेच तुमचे औषध पाणी पिऊन पिऊन पोटाला तडस लागलेय. मी लगेच मिसळणाचा डबा काढला. तू सांगायची तसच समजुतीच्या स्वरात तिला मी सांगितले— “अगं , बाईच्या जातीला कोणी अंथरुणावर पडल्याशिवाय औषध द्यायला येत नाही. तिचे औषध तिनेच घ्यायचे असते. तुमचा मिसळणाचा डबा हेच तुमचे औषध दर वेळी डबा उघडला की दोन मोहरीचे दाणे नि दोन मेथीचे दाणे तोंडात टाकावे म्हणजे पोटाचा काहीच विकार होत नाही. थंडी असो नाहीतर पावसाळा दर वेळी डबा उघडला की दोन मोहरीचे दाणे नि दोन मेथीचे दाणे तोंडात टाकावे म्हणजे पोटाचा काहीच विकार होत नाही. थंडी असो नाहीतर पावसाळा पोट फुगण्यावर रामबाण उपाय पोट फुगण्यावर रामबाण उपाय थोडे जिरे पण तोंडात टाकावे, म्हणजे उन्हाळ्याचा ही त्रास होत नाही थोडे जिरे पण तोंडात टाकावे, म्हणजे उन्हाळ्याचा ही त्रास होत नाही ते गॅस का काय म्हणता ना, त्यावर पटकन हिंग घ्यायचा पाण्यातून ते गॅस का काय म्हणता ना, त्यावर पटकन हिंग घ्यायचा पाण्यातून ओवा पण असतोच की आजूबाजूला ओवा पण असत��च की आजूबाजूला काही होईपर्यंत वाट बघायचीच नाही. रोज फोडणी करायच्या आधी हे तोंडात नि मग तेलात... काही होईपर्यंत वाट बघायचीच नाही. रोज फोडणी करायच्या आधी हे तोंडात नि मग तेलात... तसेच दूध तापवायच्या आधी दोन थेंब नीरसे दूध हातावर घे नि घाल त्यात हळद चिमुटभर... तसेच दूध तापवायच्या आधी दोन थेंब नीरसे दूध हातावर घे नि घाल त्यात हळद चिमुटभर... चोळ तुझ्या तोंडाला... बघ कसा चेहरा चकाकतो ते\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/", "date_download": "2019-01-20T21:50:59Z", "digest": "sha1:EQTCSPVVXDWT7JTFS7EK5SWINZJV5772", "length": 11850, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ambedkar admission day will celebrate as a Student day | आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस\nआंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस\nबाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला\nबाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला\nभारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.\nबाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला. त्यांच्या शैक्षणिक जीवनाची तेव्हापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी आहे. हा दस्तऐवजही शाळेने जपून ठेवला आहे. सातारामधीलच प्रवर्तन संघटनेचे अध्यक्ष अरुण जावळे यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यात शाळाप्रवेश दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व शिक्षण मंत्री विनोद तावडे या��च्याकडे केली होती. दोन्ही मंत्र्यांनी त्याची दखल घेऊन बाबासाहेबांनी शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणून त्यांचा शाळाप्रवेश दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'मणिकर्णिका'च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/exim-bank-10-post-15-04-2017.html", "date_download": "2019-01-20T21:23:44Z", "digest": "sha1:BFH3LEEP4OARCTO4LN6E74KDQG4O35QQ", "length": 7628, "nlines": 117, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "भारतीय निर्यात-आयात बँकेत (EXIM BANK) विविध पदांच्या १० जागा", "raw_content": "\nभारतीय निर्यात-आयात बँकेत (EXIM BANK) विविध पदांच्या १० जागा\nभारतीय निर्यात-आयात बँकेत (EXIM BANK) विविध पदा���च्या १० जागा\nभारतीय निर्यात-आयात बँकेमध्ये विविध पदांच्या एकूण १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ एप्रिल २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nएकूण पदे : १० जागा\nपदनिहाय विभाजन खालीलप्रमाणे :\nडेप्यूटी मॅनेजर (राजभाषा) :01 जागा\nशैक्षणिक पात्रता : i) हिंदी / हिंदी भाषांतर मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ii) 01 वर्ष अनुभव\nडेप्यूटी मॅनेजर : 01 जागा\nशैक्षणिक पात्रता : i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ii) 01 वर्ष अनुभव\nमॅनेजर : 06 जागा\nशैक्षणिक पात्रता : i) 50 % गुणांसह Business Management पदव्युत्तर पदवी किंवा CA ii) 03 वर्षे अनुभव\nडेप्यूटी जनरल मॅनेजर : 01 जागा\nशैक्षणिक पात्रता : i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ii) 20 वर्षे अनुभव\nशैक्षणिक पात्रता : i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 April, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=34%3A2009-07-09-02-04-26&id=241911%3A2012-08-03-17-16-10&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=11", "date_download": "2019-01-20T22:04:14Z", "digest": "sha1:D7XETLFPNKL4HGZLDQEMJJ2MAC3UGCTG", "length": 14931, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ग्रंथविश्व : अमेरिकन लेखकराव!", "raw_content": "ग्रंथविश्व : अमेरिकन लेखकराव\nदिवंगत अमेरिकी लेखक गोर विडाल यांचा चरित्रवेध..\nशशिकांत सावंत ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२\n‘लेखकाने दोन गोष्टी कधीही नाकारू नयेत.. सेक्स आणि टीव्ही चॅनेलवर झळकण्याचे आमंत्रण’, असे म्हणणारे गोर विडाल गेल्या मंगळवारी वयाच्या ८६ व्या वर्षी वारले. त्यांनी २५ कादंबऱ्या लिहिल्या, पटकथा आणि नाटके लिहिली तसेच टीव्हीसाठी भरपूर लेखन केले. विपुल प्रमाणात संकीर्ण लेख त्यांनी लिहिले, त्यात काही उत्तम निबंधांचा समावेश आहे. अशा लेखकाचे चरित्र रंगतदार असणारच. फक्त मेख एवढीच की, हे चरित्र गोर विडाल हयात असताना, फ्रेड काप्लान यांनी बिडाल यांच्या अनुमतीनेच लिहिलेले ‘अधिकृत चरित्र’ आहे. हेच चरित्रकार फ्रेड काप्लान म्हणतात, ‘आय लाइक माय सब्जेक्ट्स डेड’\nत्यांनी अगोदर थॉमस कार्लाइल, चार्लस् डिकन्स आदींची चरित्रे लिहिली आहेत. माणूस गेल्यावर त्याच्याविषयी बरेवाईट बोलण्यात मोकळेपणा येतो, शिवाय चरित्राला पूर्णविरामही मिळालेला असतो. तसे विडाल यांच्या या चरित्राबाबत होण्याची शक्यता नव्हती. पण बडे प्रस्थ असलेल्या या लेखकाच्या लिखाणातून त्याला शोधण्याचा मार्ग काप्लान यांनी निवडला.\nलहानपणी विडाल यांनी अनुभवलेल्या लॉस अल्मॉसचे तुकडे अगदी अलीकडल्या ‘द स्मिथसोनियन इन्स्टिटय़ूशन’ या कादंबरीत दिसतात, पार्टीत भेटलेला समीक्षक पुढे एका कादंबरीत कसा येतो, अ‍ॅनाइस लिन या लेखिकेचे चरित्र ‘सिटी अँड द पिलर’ मध्ये कसे उतरते, याचा तपशील या पुस्तकाची वाचनीयता वाढवतो.\nकवितेपासून लेखनाला सुरुवात करणाऱ्या विडाल यांनी पहिली कादंबरी विशीच्या आतच लिहिली. ‘द सिटी अँड द पिलर’ या कादंबरीत (१९४८) समलिंगी संबंधांचे, नात्याचे चित्रण होते. अनेक मुलींसह फ्लर्टिगचा खेळ खेळणाऱ्या विडाल यांचा खरा ओढा दुसरीकडे आहे, हे या कादंबरीतून लोकांपुढे आले. कादंबरीत नैतिक मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या समीक्षकांनी तिच्यावर टीकाच केली. पण या कादंबरीमुळे लेखक म्हणून अमेरिकेला विडाल माहीत झाले. पुढे ‘न्यू वर्ल्ड रायटिंग’ या पुस्तकरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाच्या पहिल्या भागाचे संपादनही त्यांनी केले आणि इतरांनाही ते लिहायला लावू लागे. यातून लेखक, पाटर्य़ा, प्रकाशन समारंभ, अन्य क्षेत्रांतल्या कलावंतांशी भेट अशा जगात त्यांचा प्रवेश झाला.\nआईच्या दोन घटस्फोटांमुळे माणूस म्हणून कुटुंबव्यवस्था, नाती यांबद्दल विडाल यांच्या मनात साशंकता निर्माण झाली. पण लेखन हीच एक थेरपी असते, हे सत्यही त्यांना गवसले. पुढे अ‍ॅनाइस लिनशी नाते नाकारताना विडाल सांगतात, ‘मला कुठलीही अ‍ॅटॅचमेंट नको, त्याने हाती लागते ती वेदनाच’. तर ‘सीझन ऑफ कम्फर्ट’ ही कादंबरी पूर्ण केल्यावर म्हणतो, ‘ माझा आईविषयीचा कडवटपणा पूर्ण गेला आहे.. मी सारे काही कादंबरीत मांडल्यावर\nत्या काळातही केवळ लेखनावर जगणे कठीण झाल्याने १९५३ च्या सुमारास विडाल यांनी टीव्हीसाठी लेखन करण्यास सुरुवात केली. हे सांगताना चरित्रकार काप्लान त्या काळातल्या टीव्ही क्षेत्राचा नेमका परिचय करून देतो.. १९५३ साली ८० टक्के अमेरिकन घरांमध्ये टीव्ही संच होता, एनबीसी आणि सीबीएस या दोनच राष्ट्रीय वाहिन्या सर्वत्र दिसत होत्या, असा तपशील त्या ओघात येतो. इथे मोठय़ा प्रमाणावर साहित्यावर आधारित टेलिफिल्म बनत. तसेच रहस्य, रंजन यांवर आधारित स्वतंत्र लेखनाला वाव असे. गोर विडाल यांनी टीव्ही लेखनाचे तंत्र चटकन आत्मसात केले. रहस्यकथा देखील लिहिल्या. तसेच राजकारणात स्वतंत्र मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या सिनेटरची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून एक मालिकाही लिहिली. ‘व्हिजिट टु द प्लॅनेट’ या विनोदी प्रहसनाला ब्रॉडवेवरून नाटय़रूपांतरासाठी मागणी आली आणि त्यांनी नाटकही लिहिले. पुढे त्यांनी लिहिलेल्या ‘द बेस्ट मॅन’ या नाटकालाही ब्रॉडवेवर चांगले यश लाभले.\nटीव्हीमुळे सिनेमावर परिणाम होत होता, त्यातच हॉलिवुडमधील ‘स्टुडिओ पद्धती’ कोलमडू लागली होती. अशा परिस्थितीत मेट्रो गोल्डविन-मेयरने ‘बेन हर’ हा बिग बजेट चित्रपट बनवायचे ठरवले. साल होतं १९५७, बजेट होतं दीड कोटी डॉलर. तोवरच्या इतिहासातील हा सर्वात महागडा चित्रपट होता. त्याच्या पटकथेच्या पुनर्लेखनावर काम करण्यासाठी एमजीएमचे सॅम इंबलिस्ट यांनी गोर विडाल यांना बोलावले. पुढे बेन-हर यशस्वी झाला, पण एमजीएमशी श्रेयासाठी झालेल्या कोर्टकचेरीनंतर विडाल यांनी या क्षेत्रात जास्त काम केले नाही.\nसाधारणपणे कादंबरीलेखनासाठी सु���ुवातीला लेखक आधार घेतो, तो स्वत:च्याच अनुभवांचा आणि नंतर भोवतालचे वास्तव चित्रित करण्याचा मार्ग निवडला जातो. विडाल याला अपवाद नव्हते. आधुनिक समाज आणि ऐतिहासिक वास्तव यांचा मेळ घालणारी थोडी वेगळी कथानके विडाल यांनी लिहिली. ‘इन सर्च ऑफ अ किंग’ , ‘ज्युलिआन’, ‘लिंकन’, ‘कलकी’ इत्यादी. इजिप्तसह पौर्वात्य देशांचे प्रवास आणि इटलीत अनेकदा होणारे वास्तव्य यासाठी त्यांना उपयोगी पडले. कादंबऱ्यांत वैविध्य भरपूर असले तरीही विडाल हे काही पहिल्या फळीचे वा प्रतिभावंत कादंबरीकार नव्हते.. हेमिंग्वे किंवा स्टाइनबेक सारखे. मात्र अभ्यास आणि संशोधन यांची जोड देऊन त्यांनी तपशील भरून काढले. यातून ‘लिंकन’ सारखी चरित्रकादंबरी खप आणि समीक्षा या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी ठरली. ‘कलकी’ या हिंदू देवतेत (विष्णूच्या कल्की अवतारात) रूपांतरित होणाऱ्या साध्या माणसाच्या कथानकाचे सारे हक्क मिक जॅगर या रॉकस्टारने विकत घेतले.. त्याला त्यावर सिनेमा काढून ‘कलकी’ची भूमिका करायची होती.\nपैसा, प्रसिद्धी, मानमरातब या जोडील विडाल यांच्या वाटय़ाला आणखी एक गोष्ट आली. आईच्या घटस्फोटानंतर तिने केलेल्या लग्नातून जॅकलीन केनेडी ही सावत्र बहीण त्यांना लाभली. यामुळे जॉन एफ. केनेडींचा सहवास, व्हाइट हाउसमध्ये वावर हे सारे आलेच. एका लेखकाचे मोठे स्वप्न काय असू शकते विडालसारख्या लेखकाला पैसा-प्रसिद्धीबरोबरच सत्तेचा स्पर्श झाला आणि महत्त्वाकांक्षा पल्लवित झाली. पण राजकारणात त्यांना यश मिळाले नाही.\nपुस्तकाचा शेवटचा भाग केवळ विडाल यांनी समकालीनांशी खेळलेल्या विविध वादांनी भरलेला आहे. हे चरित्र लिहिताना लेखक काप्लान यांनी भरपूर तपशील जमा केले आहेत आणि मुक्तपणे वापरले आहेत. ( हे मूल तुझे असल्याने ६५० डॉलर पाठव, असे सांगणाऱ्या मुलीला विडाल यांनी पैसे पाठवले होते, इत्यादी) हे ‘अधिकृत चरित्र’ आहे, म्हणजे विडाल यांनी चरित्रलेखनाला परवानगी दिली आणि साह्यही केले. जवळची कागदपत्रे आणि माहिती विडाल यांनी दिली. अशी दोन हजार पत्रे वाचून, शेकडो मुलाखती घेऊन, जुनी वर्तमानपत्रे व नियतकालिके वाचून मेहनतीने हे ८५० पानांचे चरित्र काप्लान यांनी लिहिले आहे. ते वाचून अमेरिकी जीवनातला एक मोठा कालखंड समजायला मदत होते.. आणि लेखकाचा लेखकराव कसा होतो, हेही समजून घेता येते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tanishkawomen.com/jivanshaili", "date_download": "2019-01-20T22:11:08Z", "digest": "sha1:ENDBSY7UPEJI6YCDW6S25LFI4DMLN7DK", "length": 6185, "nlines": 101, "source_domain": "www.tanishkawomen.com", "title": "जीवनशैली | Tanishka Magazine", "raw_content": "\nलोकांच्या मनात गैरसमज आहे, की ताण कमी व्हावा यासाठी दारू, सिगारेट, तंबाखू यांची गरज असते. ताण दूर करण्यासाठी या गोष्टींचं सेवन करता-करता ती व्यक्ती व्यसनी होते. एकदा व्यसन...\nनातं तुझं नि माझं...\nआई-मूल, सासू-सून, नवरा-बायको, बहीण-भाऊ अशा प्रत्येक नात्यात काही ना काही कारणाने ताण निर्माण होतो. या ताणानं नात्यात अंतर तयार होतं. नात्यात अंतर निर्माण झालं की पुन्हा...\nप्रतिमा जपायच्या अट्टाहासापायी आपण आपलं सहजसुंदर आयुष्य कठीण करून ठेवतो आहोत, हे आपल्या लक्षातही येत नाही. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...’ एका ओळीत सगळं...\nव्हॉट्‌स अॅपवर एक मेसेज फिरत होता. लग्न ठरलेली मुलगी आपल्या आईला विचारते, ‘‘आई, लग्न झाल्यावर मी सासरी कशी वागू, असं तुला वाटतं’’ आई उत्तर देते, ‘‘तुझ्या वहिनीने आमच्याशी...\nव्हॅलेंटाइनसाठी भेट म्हणून देता येतील अशा नवनवीन गोष्टी शोधल्या जातात. वॉल म्युरल गॅलरीला भेट दिली तर एक अनोख्या भेटीचा पर्याय नक्कीच मिळेल... सतराव्या शतकाच्या शेवटी-...\n‘टाइम मॅनेजमेंट’ अर्थात ‘वेळेचं नियोजन’ हा आजच्या जमान्यातला परवलीचा शब्द आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखभाल, मुलांचं संगोपन करताना स्त्रियांना वेगवेगळ्या...\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-ramnath-kovind-and-presidential-candidate-53904", "date_download": "2019-01-20T22:35:03Z", "digest": "sha1:H6DVLNPBYWPKVH3DJILOPFNBFZDFSIKC", "length": 20712, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news ramnath kovind and presidential candidate विरोधकांची भूमिका गुरुवारी स्पष्ट होणार | eSakal", "raw_content": "\nविरोधकांची भूमिका गुरुवारी स्पष्ट होणार\nमंगळवार, 20 जून 2017\nआझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ\nनवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून \"दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्‍य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणत���ही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा \"एकतर्फी' निर्णय झाला असून विरोधकांची रणनीती गुरुवारी (ता. 22) ठरेल, असे कॉंग्रेसतर्फे आज जाहीर करण्यात आले. परंतु, अधिक सक्षम आणि लोकप्रिय दलित उमेदवाराचा मायावतींची सूचना आणि कोविंद यांची \"संघ पार्श्‍वभूमी' यामुळे निवडणूक अटळ असल्याचे चित्र आहे.\nआझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ\nनवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून \"दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्‍य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा \"एकतर्फी' निर्णय झाला असून विरोधकांची रणनीती गुरुवारी (ता. 22) ठरेल, असे कॉंग्रेसतर्फे आज जाहीर करण्यात आले. परंतु, अधिक सक्षम आणि लोकप्रिय दलित उमेदवाराचा मायावतींची सूचना आणि कोविंद यांची \"संघ पार्श्‍वभूमी' यामुळे निवडणूक अटळ असल्याचे चित्र आहे.\nराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होताच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांना मेजवानीसाठी निमंत्रण देऊन सहमतीच्या उमेदवाराबद्दल चर्चा केली होती. विरोधकांचा सहमतीचा उमेदवार निवडण्याठी सर्वपक्षीय उपसमितीही नेमण्यात आली. त्यानंतर राजनाथसिंह आणि वेंकय्या नायडू या मंत्रिद्वयांनीही सोनिया गांधींसह शरद पवार आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधताना राष्ट्रपतिपदासाठी त्यांना अपेक्षित असलेले जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही संभाव्य उमेदवार संघाशी संबंधित नको, अशी स्पष्ट सूचना मंत्र्यांच्या समितीला करण्यात आली होती. \"टीआरएस', वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल, अण्णा द्रमुक यांचा अपवाद वगळता \"एनडीए'बाहेरील 17 विरोधी पक्षांकडूनही सहमतीच्याच उमेदवाराचा आग्रह धरण्यात आला होता.\nया साऱ्या पार्श्‍वभूमीवर रामनाथ कोविंद यांची उमेदवारी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मात्र, कोविंद यांच्या नावावर कॉंग्रेसला काहीही टिप्पणी करायची नाही, असे विरोधकांच्या उमेदवार निवडीच्या उपसमितीचे प्रमुख आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. सर्व विर���धी पक्षांशी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून पुढील भूमिका ठरविली जाईल. सोनिया गांधी बैठकीचे नेतृत्व करतील. या बैठकीतच निर्णय ठरणार असल्यामुळे आता यावर कॉंग्रेस किंवा इतर पक्षांनीही बोलणे योग्य ठरणार नाही, असे आझाद म्हणाले.\nबसपच्या नेत्या मायावती यांनी आडवळणाने विरोधकांचा ही दलित उमेदवार असावा, असे सुचविले आहे. दलित वर्गातील, परंतु बिगरराजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीचे नाव पुढे केले असते तर चांगले झाले असते; पण विरोधी पक्षांनी यापेक्षा सक्षम आणि लोकप्रिय दलित उमेदवार दिल्यास फेरविचाराचेही मायावतींनी सूचित दिले. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदासाठी प्रणवदांच्या दर्जाचा लालकृष्ण अडवानी किंवा सुषमा स्वराज यांच्या सारखा उमेदवार देता आला असता असे म्हणत कोविंद यांच्या सक्षमतेवरच आडवळणाने प्रहार केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल असल्यामुळे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल व्यक्तिशः आनंद झाला असला, तरी पाठिंब्याबाबतचा निर्णय लालूप्रसाद यादव, सोनिया गांधी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांसोबतच चर्चेनंतरच होईल, असे सांगितले.\nलोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय रामविलास पासवान यांनी कोविंद यांच्या निवडीचे स्वागत केले असून, विरोधी पक्षांनी सातत्याने मोदी आणि भाजपवर दलितविरोधी असल्याची टीका चालविली होती. मात्र कोविंद यांची झालेली निवड ही मोदी आणि भाजपला दलितविरोधी मानणाऱ्यांना ही चपराक असल्याचे म्हटले आहे.\nराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांचा सहमतीचा उमेदवार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे. या आधी जेडीयू नेते शरद यादव, पश्‍चिम बंगालचे राज्यपाल राहिलेले गोपालकृष्ण गांधी, माजी लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्या नावाची चर्चा होती. त्या वेळी मीराकुमार यांच्या नावाला कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून डाव्या पक्षांनी विरोध दर्शविताना गोपालकृष्ण गांधींचे नाव पुढे केले होते. परंतु, सत्ताधारी भाजपने रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यामुळे विरोधकांनाही याच पठडीत आपला उमेदवार निवडणे भाग पडणार आहे. यामध्ये दलित चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव कॉंग्रेसच्या यादीत असले तरी साहजिकच दलित आणि महिला हा निकष पाळण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहील. या निकषात केवळ मीराकुमार यांचेच बसत असल्यामुळे त्याच विरोधी पक्षांच्या सहमतीच्या उमेदवार राहतील, असे मानले जात आहे.\n'बारामतीतून लोकसभा कपबशी घेऊन लढणार'\nपुणे - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या राज्यात मंत्री असले तरी त्यांची आगामी...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nमहापालिकेचा अर्थसंकल्प कागदोपत्रीच कोटींची उड्डाणे\nपुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\n‘कृष्णा’च्या रणांगणात ‘जयवंत शुगर’च कळीचा मुद्दा\nकऱ्हाड - सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याला झुकते माप न देता स्वमालकीच्या खासगी ‘जयवंत शुगर’ला झुकते माप देऊन कृष्णा कारखान्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-moving-st-privatization-55848", "date_download": "2019-01-20T22:07:20Z", "digest": "sha1:XTYLBADJGDFPQZTJUQWHXJWXBSO45GR3", "length": 16514, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kankavali konkan news Moving to ST privatization एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 जून 2017\nछाजेड यांची टीका - शिवशाहीच्या १५०० बस खासगी क्षेत्राकडे\nकणकवली - राज्यभरातील प्रमुख मार्गावर एसटी महामंडळाच्या २ हजार शिवशाही बस धावणार आहेत. यातील पाचशे बस एसटी महामंडळ चालविणार आहे; तर उर्वरित १५०० बसचा ताबा खासगी क्षेत्राकडे सोपविला आहे. या बसची देखभाल, दुरुस्ती आणि चालकांचाही खर्च खासगी क्षेत्रातील मंडळी करणार आहेत. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळ बंद करून संपूर्ण एसटी महामंडळाचे खासगीकरण करणाचा डाव राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने आखल्याची टीका इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी येथे केली.\nछाजेड यांची टीका - शिवशाहीच्या १५०० बस खासगी क्षेत्राकडे\nकणकवली - राज्यभरातील प्रमुख मार्गावर एसटी महामंडळाच्या २ हजार शिवशाही बस धावणार आहेत. यातील पाचशे बस एसटी महामंडळ चालविणार आहे; तर उर्वरित १५०० बसचा ताबा खासगी क्षेत्राकडे सोपविला आहे. या बसची देखभाल, दुरुस्ती आणि चालकांचाही खर्च खासगी क्षेत्रातील मंडळी करणार आहेत. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळ बंद करून संपूर्ण एसटी महामंडळाचे खासगीकरण करणाचा डाव राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने आखल्याची टीका इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी येथे केली.\nशहरातील मातोश्री मंगल कार्यालयात ‘इंटक’चा मेळावा झाला. या वेळी श्री. छाजेड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,‘‘यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने एस. टी. महामंडळातील कामगारहिताला बाधा आणली नव्हती; मात्र सध्याचे भाजप-शिवसेनेचे सरकार हे महामंडळाचे अस्तित्वच संपवायला निघाले आहे. याविरोधात आता रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नाही.’’\nते म्हणाले, ‘‘खासगी क्षेत्रातील ही मंडळी राज्यातील सर्वच प्रमुख मार्गावर शिवशाही बस चालविणार आहेत. या बसचे नाममात्र भाडे एसटी महामंडळाला मिळणार आहे; तर उर्वरित मोठा नफा खासगी क्षेत्रातील मंडळीकडे जाणार आहे. खासगी क्षेत्राकडे असलेल्या १५०० बसेसवर एसटी महामंडळाचे कुठलेच नियंत्रण असणार नाही. बसची दुरुस्ती, देखभाल, चालक आदींचा खर्च खासगी क्षेत्रातील मंडळी करणार आहेत. एवढेच नव्हे तर एसटीची सर्व स्थानके आणि प्रमुख मार्गावर खासगी क्षेत्रातील मंडळींच्या शिवशाही बसेस ये-जा करणार आहेत. पुढील ���र्ष अखेरपर्यंत खासगी क्षेत्रातील १५०० शिवशाही बसेस राज्यातील प्रमुख मार्गावर धावणार आहेत.’’\nतिकीट यंत्रणेत कोट्यवधीचा गोलमाल\nएसटी वाहकांकडून प्रवाशांना मशीनच्या माध्यमातून तिकीट दिले जाते. ही मशीन खासगी कंपनीकडून पुरविल्या जातात. या कंपनीने मशीन चालविण्याचे आणि मशीन तयार करण्याचे प्रशिक्षण एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचा करार केला होता. तीन वर्षांत तिकिटाची ही यंत्रणा पूर्णतः एसटी महामंडळाकडे सोपविली होती; मात्र मशीन तयार करण्याचा ठेका पुन्हा खासगी कंपनीला दिला आहे. ही कंपनी अजूनही प्रत्येक तिकिटामागे १३ टक्‍के कमिशन एसटी महामंडळाकडून घेत आहे. या तिकीट यंत्रणेत कोट्यवधीचा गोलमाल असल्याचा आरोप श्री. छाजेड यांनी केला.\nबसस्थानक होणार सर्वांसाठीचे वाहनतळ\nबसस्थानकातून सध्या एसटी महामंडळाच्याच बसेस ये-जा करतात. पुढील काळात सर्व बसस्थानके खासगी क्षेत्रातील वाहनांसाठी देखील खुली होणार आहेत. ठराविक भाडे भरल्यानंतर खासगी क्षेत्रातील वाहनांतून देखील प्रवासी ने-आण करता येईल, असे धोरण राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारकडून आखले जात आहे. तसे झाल्यास एसटी बसस्थानक हे सर्व वाहनांसाठी खुले वाहनतळ होणार असल्याचाही धोका श्री. छाजेड यांनी व्यक्‍त केला.\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nएसटी कामगारांना मिळत नाही वाढ - हनुमंत ताटे\nपुणे - राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षांच्या वेतन करारासाठी जाहीर केलेल्या चार हजार ८४९ कोटी रुपयांचे वाटप योग्य पद्धतीने होत...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमहसूल वाढत नाही तोपर्यंत 'जीएसटी'त कपात नाही\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाल��� काल (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 32 वी बैठक पार पडली. बैठकीत...\nपहिली महिला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही : सुप्रिया सुळे\nदौंड (पुणे) : राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नसून, मी पक्षाकडे लोकसभेसाठी तिकिट मागितले आहे. मुख्यमंत्री महिला किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-tukaram-mundhe-pmpml-pune-traffic-sunil-mali-56491", "date_download": "2019-01-20T22:01:13Z", "digest": "sha1:WHC3LKZZJAFR4VU2ZE3VAE4RG6TFTZPP", "length": 24228, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Tukaram Mundhe PMPML Pune Traffic Sunil Mali तुकाराम मुंढे, तुम्ही चुकता आहात! | eSakal", "raw_content": "\nतुकाराम मुंढे, तुम्ही चुकता आहात\nशुक्रवार, 30 जून 2017\nमहापालिकेत चर्चेसाठी जाणे म्हणजे कोणा राजकीय नेत्याच्या निवासस्थानी जाणे नव्हे. महापालिका ही समस्त पुणेकरांची आहे. सर्वांशी संवाद ठेवल्यासच मार्ग निघू शकतो. ज्या श्रीकर परदेशी यांनी पीएमपी मार्गावर आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले, त्या परदेशींनी महापालिकेत पीएमपीसाठी स्वतंत्र सर्वसाधारण सभा घेतली होती, कामगार संघटनांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांना विश्‍वासात घेतले होते. समोरच्याचे ऐकून घ्यायचे म्हणजे तो म्हणेल तसेच करायचे असे नाही. ते ऐकून आपल्याला योग्य वाटेल तेच खंबीरपणे करायचे, हे योग्य ठरेल.\nपीएमपीच्या अध्यक्षपदी आलेले सन्माननीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत कायकाय वाद झाले आणि त्यांचे नेमके मूल्यमापन कसे करायचे, याच्याशी आपल्याला म्हणजे पुणेकरांना काहीच देणे-घेणे नाही. प्रश्‍न होता आणि आहे तो पीएमपीला एक कार्यक्षम, शिस्तप्रिय अधिकारी मिळण्याचा. या अधिकाऱ्याने खड्ड्यात गेलेली पीएमपी रस्त्यावर आणण्याचा. त्यामुळे मुंढे यांच्याकडून पहिल्या दिवसापासून आशा निर्माण झाल्या होत्या.\nअपेक्षेनुसा�� मुंढे यांनी सुरवातही झोकात आणि टेचात केली. पीएमपीतील कर्मचाऱ्यांना घड्याळ दाखवून कामाला लावणे असो वा बंद बसगाड्या जास्तीतजास्त रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करणे असो, मुंढे यांनी प्रामाणिकपणे, मन लावून काम सुरू केले आणि पन्नासएक बंद बसगाड्या रस्त्यावर आल्याही. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्रही आहेत.\nआता नव्या बसगाड्या किती आणि कशा घ्यायच्या, याबाबत महापालिका-पीएमपीच्या अधिकाऱ्यांची समिती त्यांनी नेमली आहे आणि तिच्या अहवालावर बसच्या खरेदीचा निर्णय होणार आहे. मात्र खासगी मोटारींचा वापर करणाऱ्या पुणेकरांना पीएमपीकडे वळवण्यासाठी पाचशे एसी बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याकडे नव्या प्रशासनाचा कल असल्याचे कानावर आहे. याबाबत मते-मतांतरे असू शकतात, पण पीएमपीबाबत काहीतरी विचार सुरू झाला ही पुणेकरांच्या दृष्टीने आनंदाचीच बाब ठरते.\nएवढी सगळी जमेची बाजू असूनही मुंढे अकारण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.\nस्थानिक स्वराज्य संस्थांचा काही दशकांचा कारभार पाहिला तर तीन प्रकारचे अधिकारी दिसतात. पहिल्या प्रकारात लोकप्रतिनिधींपुढे संपूर्णपणे लोटंगण घालणारे अधिकारी येतात. आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या प्रेमात आपण स्वतःच पडलेले-लोकशाहीची चौकट न जुमानता ती तोडण्यातच धन्यता मानणारे-केवळ कायदा अन नियमावलीतच अडकून लोकप्रतिनिधींशी प्रत्येक पावलावर वाद घालणारे अधिकारी दुसऱ्या प्रकारात मोडतात. चौकट न तोडता ती आतून ढकलून मोठी करणारे- तत्त्वाला कुठेही मुरड न घालताही लोकप्रतिनिधींशी सुसंवाद साधत आणि प्रसंगी कर्तव्यकठोरही होत जनहिताची मोठी कामे यशस्वीपणे पार पाडलेले अधिकारी तिसऱ्या प्रकारात येतात. या तीनही प्रकारचे अधिकारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आतापर्यंत बघितलेले आहेत.\nकेवळ हातोडा हाती घेऊन कामे होत नाहीत आणि केवळ हात जोडूनही ती होत नाहीत. कधी हातोडा तर कधी नमस्कार अशी लवचिकता असेल तर लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार थांबवतानाच लोकहित साधले जाऊ शकते. आपण यांतील कोणत्या प्रकारचे अधिकारी बनायचे, हे ज्यात्या अधिकाऱ्याने ठरवायचे असते. मुंढे यांच्यासमोर प्रश्‍न काय होता प्रथम पिंपरी महापालिकेने पीएमपीची पाच कोटी रूपयांची तूट आणि विद्यार्थी पासांचे पैसे देण्याच्या ठरावाबाबत पीएमपीला माहिती मागितली. पीएमपीच्या दैनंदिन संचलनातील तूट पुणे आणि पिंपरी महापालिकेने भरून द्यायची, हे पूर्वीच ठरलेले आहे. विद्यार्थी पासांचे पैसे पीएमपीने वाढविले. ते कमी करायचे असतील तर महापालिकांनी तो फरक उचलावा, अशी भूमिका पीएमपीने घेतली.\nपदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार\nया दोन्ही विषयांच्या ठरावाला मान्यता देण्यापूर्वी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने पीएमपीला काही प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांची उत्तरे अपुरी मिळाल्याचे पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांचे म्हणणे आहे. तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीच्या मार्गांचे योग्य जाळे नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यासाठी मुंढे यांनी पिंपरीत यावे, असे आमंत्रणही त्यांनी दिले होते. तसाच प्रकार पुण्यातही घडला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही मुंढे यांना चर्चेसाठी महापालिकेत बोलावले, मात्र या दोन्ही बैठकांना मुंढे गेले नाहीत. त्यांची ही कृती योग्य का अयोग्य या प्रश्‍नावर पुण्यात सध्या चर्चा सुरू आहे.\nजनहितासाठी कोणत्याही व्यासपीठावर किती वेळा चर्चा करण्याची कोणत्याही सनदी अधिकाऱ्याची तसेच लोकप्रतिनिधीची तयारी हवी. इथे तर पुण्याच्या खुद्द महापौरांनी पुण्यातील इतर लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी येण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या आमंत्रणाचा मान राखावा, हे कोणत्याही कायद्यात एखाद्या वेळेस लिहिलेले नसेल, पण तो शिष्टाचाराचा भाग ठरतो. तसेच कोणत्याही विषयावर सर्व क्षेत्रांतील सूचना-विचार घेण्यात काहीच हरकत नसते. त्यामुळे 'पीएमपीच्या संचालक मंडळात महापालिकेचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यामार्फतच महापालिकेचे म्हणणे आपण ऐकू, महापालिकेत का जायचे ' हे म्हणणे नियमांचा केवळ तार्किक कीस काढणे ठरते.\nलोकप्रतिनिधी-प्रशासन-नागरिकांच्या संघटना-चर्चा करण्यास उत्सुक असलेले जागरूक नागरिक यांच्याशी चर्चा केलीच पाहिजे. महापालिकेत चर्चेसाठी जाणे म्हणजे कोणा राजकीय नेत्याच्या निवासस्थानी जाणे नव्हे. महापालिका ही समस्त पुणेकरांची आहे. सर्वांशी संवाद ठेवल्यासच मार्ग निघू शकतो. ज्या श्रीकर परदेशी यांनी पीएमपी मार्गावर आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले, त्या परदेशींनी महापालिकेत पीएमपीसाठी स्वतंत्र सर्वसाधारण सभा घेतली होती, कामगार संघटनांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांना विश्‍वासात घेतले होते. समोरच्याचे ऐकून घ्यायचे म्हणजे तो म्हणेल तसेच करायचे असे नाही. ते ऐकून आपल्याला योग्य वाटेल तेच खंबीरपणे करायचे, हे योग्य ठरेल.\nत्यामुळेच...मुंढेसाहेब, तुमच्या धडाडीच्या कारभाराला सुसंवादाचे कोंदण असेल तर पुणेकरांना हवाहवासा असलेला पीएमपी सुधारण्यासाठीचा तुमचा कारभार अधिक उठावदार, प्रभावी आणि उपयोगी होईल.\n'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या\nबलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू\nनाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन\nसामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण\nवारीद्वारे केली अपंगत्वावर मात\nपरभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nकल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार\n'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू\nनाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)\nयवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू\nतुकाराम मुंढेंकडून निवासस्थानाची विजेची देयके अदा\nनाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा...\nनिवासस्थानावरून तुकाराम मुंढे आणि राधाकृष्ण गमे यांच्यांत वाद\nनाशिक: तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्याने त्यांचे कुटुंबीय अद्याप...\nमुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली\nमुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या...\nनऊ महिन्यांत अवघी 34 टक्के रक्कम खर्च\nनाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर...\nतुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती\nनाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या...\nमुंढेंची सरशी की भाजपची चाल\nनाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2019-01-20T20:49:48Z", "digest": "sha1:KMXC2FKQJR6AL3WVJFYS6P7LKC37O7ZY", "length": 6552, "nlines": 47, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल… – Bolkya Resha", "raw_content": "\nमोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…\nमोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…\nमोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…\n“ना कजरे की धार ना मोतीयों का हार” हे मोहरा चित्रपटातील गीत आजही गुणगुणले जाते. चित्रपटात सुनील शेट्टी, रविना टंडन, अक्षय कुमार ,नसिरुद्दीन शहा यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या. यांच्यासोबतच आणखीन एक चेहरा समोर आला तो म्हणजे “पूनम झावरा” या अभिनेत्रीचा. पूनम झावरा ही एक अभिनेत्री, गायिका, मॉडेल म्हणूनही या सृष्टीत वावरली आहे. मूळची राजस्थान येथील असलेल्या पूनमचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. वडील व्यावसायिक आणि आई उत्कृष्ट लेखिका तसेच गायिका. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यामुळे साहजिकच पूनमला या चंदेरी दुनियेचे वेड लागले आणि मॉडेलिंग कडे पाऊल वळले.\nसुरुवातीला जाहिरात क्षेत्रातील डव्ह साबण, पाणेरी साडी या ब्रॅण्डसाठी काम केले. मोहरा हा तिने साकारलेला पाहीलाच सिनेमा आणि या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. म��हरा चित्रपटात तिने सुनील शेट्टी च्या पत्नीची भुमिका निभावली होती. या चित्रपटानंतर तिने काही दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटासोबतच “संसाराची माया ” हा एक मराठी चित्रपटही साकारला आहे. एवढेच नाही तर तिने काही म्युजीक अल्बम सोबत २००३ सालच्या आंच चित्रपटात निर्माती, अभिनेत्री आणि गायिका यांच्या भूमिका निभावल्या आहेत.\nकाही काळ या क्षेत्रापासून बाजूला जात पुन्हा अक्षय कुमारच्या OMG ओह माय गॉड चित्रपटात ती राधेमा च्या भूमिकेत दिसली.बऱ्याचवेळा ती सामाजिक कार्यात वूमन्स ग्रुप आणि NGO साठी देखील ती कार्य निभावताना दिसते .तिच्या आताच्या लूकवरून हीच का ती मोहरा चित्रपटातील साधीसुधी अभिनेत्री असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुनमची चर्चा रंगली आहे.\n“गोवर आणि रुबेला” लसीकरण -समज गैरसमज…प्रत्येक पालकाने हे आवर्जून वाचावेच…\nअण्णाजी दत्तोला ‘हत्तीच्या पायी ‘ देण्याची वेळ आली… ऐतिहासिक घडामोडीमधील रंजक वळण\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE---Audio-Book/", "date_download": "2019-01-20T22:02:50Z", "digest": "sha1:ISCITLJYLY6YL4FAMIN3URZVOARBEP3O", "length": 9283, "nlines": 51, "source_domain": "bookhungama.com", "title": "Ram Ram Audio Book", "raw_content": "\n‘राम-राम’ हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. परिचित अथवा अपरिचित कोणीही व्यक्ती भेटल्यावर राम-राम हाच शब्द प्रथम उच्चारला जात असे. खेडेगावात काही प्रमाणात ही प्रथा अजूनही जिवंत आहे. प्रवासात भेटणाऱ्या व्यक्ती, घटना, आसपासचा परिसर यांमुळे आपले अनुभव विश्व समृद्ध होते. माझे लिखाण हे प्रवास वर्णन नसून अनुभव कथन आहे, आपण त्याच दृष्टीकोनातून ते ऐकण्याचा आनंद लुटावा. अनुभव कथन ऐकायला मजा येईल , म्हणून हा ऑडिओबुक चा पर्याय ...\nडॉ. रामदास महाजन यांच्या ‘राम राम’ या पुस्तकाला छोटेखानी प्रस्तावना लिहिताना मला विशेष आनंद होत आहे कारण सुमारे ५ वर्षांपूर्वी त्यांची – माझी ओळख झाली तीही एका पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टरांना स्वतःला वाचनाची आवड आ��े एव्हढेच नव्हे तर आपल्याला आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाला प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळवूनच नव्हे तर टिकवून ठेवण्याची दुर्मिळ कला त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. माझे ‘चक्रव्यूह शेअरबाजाराचा, मार्गदर्शन गुंतवणूक गुरूंचे’ हे पुस्तक वाचून ते मला भेटायला आले व माझे मित्रच होऊन गेले\nडॉ. रामदास महाजन हे शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असून कोकणातील दापोली तालुक्यातील कोळथरे या समुद्रकिनारी वसलेल्या छोट्याशा निसर्गरम्य खेड्यात त्यांचे बालपण गेले. तेथेच असलेल्या ‘आगोम’ या फॅमिली बिझनेसची धुरा महाजन कुटुंबीय गेली अनेक दशके सांभाळीत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ५ वर्षांपूर्वी ते पुण्यात वास्तव्यास आले असले तरी त्यांचा एक पाय नेहमी कोळथरे मध्ये असतो. याच गावातील पशु-पक्षी व झाडे-वेलींमध्ये रमलेला हा माणूस. जखमी अथवा असहाय्य परिस्थितीत सापडलेल्या प्राण्या-पक्ष्यांना आपल्या ‘अनाथालया’मध्ये आणून त्यांना बरे अथवा मोठे करून त्यांना परत एकदा निसर्गात सोडणे हा त्यांचा छंदच आहे; मग ते कासव असो, माकड असो, साळू असो अथवा समुद्री गरुड असे अनेक किस्से, फोटोंसहित, वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.\nडॉक्टरांचा दुसरा छंद म्हणजे भारतभर निरनिराळ्या निसर्गरम्य स्थळांवर मनसोक्त सायकलवरून भटकंती त्यासाठी एखादी सम-विचारी मित्रांची टीम तयार करायची, प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करायचे, योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यायचे, सायकली मोटारीत अथवा रेल्वेत चढवायच्या आणि इप्सित स्थळी सायकली व टीम पोहोचल्यानंतर मग काय – “चालवत राहा, चरत रहा व जगत रहा.” दिवसाला १००-१५० कि. मी. ची रपेट करीत, येणाऱ्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जात, वाटेत भेटणाऱ्या विविध व्यक्तींशी गप्पा मारत आपले ‘लक्ष्य’ पुरे करायचे. अशाच प्रकारे त्यांनी सज्जनगड, पंढरपूर, उटी, जैसलमेर, मेघालय इ. ट्रेक्स यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. या सर्व ‘सायकल ट्रेक्स’चे त्यांचे अनुभव कथन ‘राम राम’ या त्यांच्या पुस्तकातून रसिकांना वाचायला मिळणार आहे. त्यांनी वर्णन केलेली ‘मनाली-लेह-खार्दुंग’ या दुर्गम भागातील ‘सायकल ट्रीप’ खरोखरच तरुण निसर्गप्रेमींना मार्गदर्शक ठरावी. सायकल चालवता-चालवता “सायकल चालवा – निसर्ग वाचवा” हा संदेश सर्वांना देण्यास ते विसरत नाहीत.\n��सायकल’ ही डॉक्टरांची ‘सवत’ तर नॅनो ही त्यांची ‘पॅशन’ टाटांनी बनविलेल्या ‘नॅनो’ बद्दल त्यांना खूपच आकर्षण व अभिमानही आहे. नॅनोला लोकांनी ठेवलेल्या नावांमुळे ते अस्वस्थ झाले व “कोळथरे ते काश्मिर” ही सुमारे ५,५०० कि. मी. अंतराची ‘महासफर’ कोणतेही विघ्न न येता पार पाडली टाटांनी बनविलेल्या ‘नॅनो’ बद्दल त्यांना खूपच आकर्षण व अभिमानही आहे. नॅनोला लोकांनी ठेवलेल्या नावांमुळे ते अस्वस्थ झाले व “कोळथरे ते काश्मिर” ही सुमारे ५,५०० कि. मी. अंतराची ‘महासफर’ कोणतेही विघ्न न येता पार पाडली या महासफरीसाठी त्यांना प्रत्यक्ष रतन टाटांचे आशीर्वाद मिळाले. रोज ५००-६०० कि. मी. ची रपेट मारीत, ४॰C पासून ४६॰C तापमानाचा सामना करीत, ७ राज्यांतून प्रवास करीत कोळथरे - सोनमर्ग - कोळथरे हा अवघड प्रवास त्यांनी पार पाडला. ही साहसकथाही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.\nया निसर्गवेड्या सायकलवीराला माझा मनाचा “राम-राम”.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/50?page=10", "date_download": "2019-01-20T21:10:14Z", "digest": "sha1:W6KHVUPPD7CWYQGGHJXMK6ETCRQRYPDG", "length": 9287, "nlines": 202, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कायदे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n\"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे\nमृत्युदंड रद्द करावा काय\nजागतिक पातळीवर न्यायप्रक्रियेंत मृत्युदंड रद्द करावा म्हणून काही विचारवंतांचे प्रयत्न चालू आहेत व आपल्याकडील काही विचारवंतही तसा प्रयत्न करीत आहेत हे आपणांस ठाऊक असेलच. तो का रद्द करावा यासाठी खालील कारणे दिली जातात.\nअलीकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली डॉक्टरांना न्यायालयांत खेचल्याच्या बर्‍याच बातम्या येतात. त्यांत बहुधा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पेशंट दगावल्याच्या किंवा त्याचे शारीरिक नुकसान झाल्याच्या तक्रारी असतात.\nआजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केल��ले व अजूनही करतच असतो.\nभारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल \nघरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-\n१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.\nटेडी बेअर ते एम एफ हुसेन\nआत्ताच ही बातमी वाचली.\nत्याने गोळी का झाडली\nज्योतिषी उपभोक्ता संरक्षण कायद्यात बसतात का\nआधीच स्पष्ट करतो, मला कायद्या च्या कलमां बद्दल काहीच माहीत नाही.\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:19:08Z", "digest": "sha1:PQHUUE57TK6WTRQPU6DIVVEM7WJ2UWFC", "length": 5775, "nlines": 119, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "उन्हाळी संग्रहण", "raw_content": "\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, भारत\nमर्थल, उत्तर भारतातील उच्च 5 रेस्टॉरन्ट\nमर्टलमधील हे एक्सएएनएएनएएक्स रेस्टॉरंट्स तुमचे मम्मी कूकिंग मुर्थल एक गाव आहे ...\nकाव्य भारद्वाज जुलै 6, 2017\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, मिडिया\nबेल्जियममधील सर्वोत्कृष्ट संगीत महोत्सव\nसर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन्ही. पण आतापर्यंत सगळ्यात उत्तम उत्सव\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल जून 14, 2017\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, खाद्यान्न आणि पेय\nएंटवर्पमध्ये 2017 ग्रीष्म बार\nउन्हाळा येत आहे, स्वतःला बांधवा आपल्या उन्हाळ्यातील उत्कृष्टतेचा आनंद कुठे मिळेल आपल्या उन्हाळ्यातील उत्कृष्टतेचा आनंद कुठे मिळेल\nहेलेना ब्रॉइसियस जून 5, 2017\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T21:20:39Z", "digest": "sha1:CTDERLGLQWTUL6DP4RELD7XVEHXSBWZY", "length": 13845, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योजकांचे लाड अन्‌ शेतकऱ्यांचे हाल : घुले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउद्योजकांचे लाड अन्‌ शेतकऱ्यांचे हाल : घुले\nखंडित वीजपुरवठ्यामुळे जायकवाडी बॅकवॉटर परिसरात पाण्यासाठी वणवण\nनगर: जायकवाडीच्या बॅकवॉटर परिसरासह जवळपासच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जायकवाडीच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या परिसरातील गावांना नाही. त्यामुळे सध्याही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. औरंगाबाद शहरासह औद्योगिक वसाहतीमधील उद्योगकांना पाणी कपात केली नाही की वीजपुरवठा खंडित केला नाही. परंतू शेवगाव तालुक्‍यातील जायकवाडीच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने सध्या सुमारे 10 गावांमधील ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. सरकारकडून उद्योजकांचे लाड तर शेतकऱ्यांचे हाल करण्यात येत असल्याची टिका माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.\nजायकवाडी जलाशयावरील भारनियमन वाढवून फक्त चार तास वीज पुरवठा करण्याचे आदेश देऊन असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळले अशी टीका माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.\nजायकवाडीच्या बॅकवॉटरला शेवगाव तालुक्‍यातील दहिगावने, भावीनिमगाव, देवटाकळी, मठाची वाडी, शहरटाकळी आदी गावे आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत केवळ जायकवाडीच्या बॅकवॉटरचा आहे. परंतू गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्यास सुरूवात केली आहे. केवळ चार तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. यावरून घुले यांनी या चुकीच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, जायकवाडी धरणासाठी या गावांतील अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळाला नाही. जमिनी गेल्याने अनेकजण विस्तापित झाले आहेत. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. परंतू आज पिण्यासाठी पाणी देण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहे. या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीचे बॅकवॉटर हा एकमेव पर्याय आहे. तोही आता वीजपुरवठा खंडित करून बंद केला जात आहे.\nधरणग्रस्त गावांना या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. दुष्काळात विहिरी, बोअरवेल आटल्याने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यात माणसे, जनावरे यांच्यासाठी पाणी मिळेणासे झाले आहे. जायकवाडीतून शेवगाव पाथर्डी व 54 गावे, शहरटाकळीसह 28 गावे , बोधेगाव -हातगाव व इतर गावे या पाणी योजनेतून साडेतीन लाख माणसे व जनावरांची तहान भागवली जाते. वीज पुरवठा चार तासावर आल्याने अनेक गावांना पुरेसा पाणी पुरवठा होणार नाही. औरंगाबाद, एम.आय.डी.सी.व इतर उद्योगांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून 24 तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्याने धरण निर्मिती झाली. त्या पाण्यावर औरंगाबाद परिसरात अनेक उद्योगधंदे उभा राहिले आहेत.\nचार तास वीज दिल्याने विद्यार्थ्यांनी मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचा का पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींनी डोक्‍यावर हंडा घेवून वणवण भटकंती करायची का पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींनी डोक्‍यावर हंडा घेवून वणवण भटकंती करायची का असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला असून शासनाने भारनियमन करून दुष्काळात शेतकऱ्यांना जगणे मुश्‍कील केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटीत होवून पक्ष व राजकारण विरहित अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन घुले बंधु तसेच धरणग्रस्त कृती समितीने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसरपंच सरकार आणि जनतेमधला दुवा- काकडे\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nमुख्यमंत्री साहेब, त्या प्रस्तावावर कार्यवाही करा\nमित्र��च्या मदतीने मुलीची घरात सव्वादोन लाखांची चोरी\nएमआयडीसी कंपन्यांतील परप्रांतीय हटाओ\nदिवसा सिंचनासाठी सौर कृषीपंपांचा आधार\nसव्वाचार लाख रुपयांच्या वाहनांची चोरी\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-257/", "date_download": "2019-01-20T21:49:26Z", "digest": "sha1:P7LIE6YMCOZCY2QPD4YU23TAX74Y2SE5", "length": 5313, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/banduchi-fatte/", "date_download": "2019-01-20T21:59:39Z", "digest": "sha1:ZVBDVNJQEGI5WJ2O7JU4BOXQBY625RZQ", "length": 3780, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "बंडूची फत्ते", "raw_content": "\nबंडूची फत्ते\t- शं. ह. देशपांडे\nभा रा भागवत यांची बाल वाचकांसाठी एक मस्त भेट बंडूची फत्ते ..... बंडूच्या उपद्व्यापांची मजाच मजा.....\n‘बंडखोर बंडू ’ कथांचे आणखी दोन संग्रह, ‘ बंडूचे बंड ’ ‘ बंडूची फत्ते ’ व ‘ आणखी बंडू ’ वाचकांच्या हाती देतांना आनंद वाटतो साहजिक आहे. ‘ बंडखोर बंडू ’ भाग १ आणि २ हे संग्रह प्रसिद्ध होऊन बराच कालावधी उलटला आहे. ह्या कालावधीत त्या संग्रहांच्या चार आवृत्या निघाल्या. हा बंडूने वाचकांची अंतःकरणे काबीज केल्याचा पुरावा आहे. बंडू खट्याळ आहे, खोडकर आहे, पण दुष्ट नाही. तो सत्प्रवृत्त आहे, जिज्ञासू आहे, मोठ्या मनाचा आहे. त्याच्या खेळकर खोडसाळपणाची परिणती नेहमी चांगले घडण्यात होते. त्याच्या जिज्ञासू चौकसपणामुळे खोडसाळ उपद्व्यापी व्यक्तींचे डाव उधळले जातात. ह्या कथासंग्रहात बंडूच्या शुभपरिणामी उद्योगांचे प्रसंग आहेत. बंडूचा खोडकरपणा सद्गुणात जमा होणार आहे. आपला मुलगा अचपळ, खोडसाळ असावा की घुमा, निरुद्योगी, निरुत्साही असावा असा प्रश्न विचारला गेला, तर माता काय करतील “ भंडावलं बाई ह्यानं ” असे वरचेवर म्हणण्याचा प्रसंग मातांवर येतो. त्यातील वरकरणी उद्वैगांत अभिमान, आनंद सामावलेला असतो. बंडूकथा त्यामुळेच बालवाचकांप्रमाणेच सर्वसामान्यांना आवडतात.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: बंडूची फत्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T21:32:57Z", "digest": "sha1:TYT2YGS7SGSYWQ74LZ2L77A4MTYXU5G5", "length": 10199, "nlines": 91, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "ड्रिप इरिगेशनचे फायदे", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी सेवा > ड्रिप इरिगेशनचे फायदे\nअनियमित मान्सून व पावसाचे घटते प्रमाण यामुळे शेतीसाठी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत ड्रिप इरिगेशनचा अवलंब अत्यंत महत्वाचा ठरतो.\nउत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते\nकमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही\nड्रिपने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते\nपिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते\n३० ते ८०% पाण्यात बचत होते\nबचत झालेल्या पाण्याचा दुसर्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो\nक्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तर पिकांचे उत्पादन घेता येते\nचढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात\nकोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन काढता येते\nपाणी साठून राहत नाही\nठिबकने द्रवरूप खत देता येतात. १००% खताचा वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते\nपिकांना सम प्रमाणात खते देता येतात\nपाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते\nदररोज अगर पाहिजे त्यावेळी खत देता येतं\nपिकाच्या मुळच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते\nद्रवरूप खत पिकाच्या मुळाद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो\nद्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात\nहलक्या प्रतीच्या जमिनीत देखील पिकं घेता येतात\nआम्लयुक्त विद्राव्य खतामुळे ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक स्वच्छता होते\nपिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात\nखतांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढविता येते\nहीरा अॅग्रो ड्रिप सिस्टीम खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा\nआधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना...\nसप्टेंबर महिन्यातील शेती कामे\nसप्टेंबर महिन्यापर्यंत खरिपातील बहुतांश पिकांची लागवड झालेली असते. पावसाचा...\nकृषी सेवा ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nगुळ आणि भारतीय खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते आहे....\nकृषी व्यवसाय कृषी सेवा ज्ञानकोष\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2016/08/28/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2019-01-20T21:39:38Z", "digest": "sha1:SL2FSD23Z5UJJQQNY5FLHGIWGDSDOKTW", "length": 12827, "nlines": 171, "source_domain": "mazespandan.com", "title": "मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार‘ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\n(शब्दांकन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या संदर्भातील आमचा मागील लेख, व.पु.मय होताना..\n← “क” पासून Amazing Marathi सुंदर सुविचार… →\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T21:47:54Z", "digest": "sha1:U7522O72D5AXZ3C7L67ICL7U7OUPR76D", "length": 10458, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "यवत | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्या��्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nadmin: @स्��प्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/951296", "date_download": "2019-01-20T22:14:42Z", "digest": "sha1:65DG4WT2YWMZIY75RREXC2JUC37HVFQG", "length": 3765, "nlines": 24, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "जीडब्ल्यूटीटी मध्ये, जर मी मुख्य फोल्डरला एका देशात लक्ष्यित केले आणि दुसर्या देशास सबफोल्डर लक्ष्यित केले तर ही सेटिंग्ज विवादित होईल? - मिहान", "raw_content": "\nजीडब्ल्यूटीटी मध्ये, जर मी मुख्य फोल्डरला एका देशात लक्ष्यित केले आणि दुसर्या देशास सबफोल्डर लक्ष्यित केले तर ही सेटिंग्ज विवादित होईल\nGoogle Webmaster Semalt मध्ये, मी मुख्य फोल्डरला लक्ष्यित केल्यास (उदा. जी. उदाहरण. कॉम), आणि उपफोल्डर (ई. जी - black white and fuschia wedding flowers. उदाहरण. कॉम / एन-यूझ) यूएस कडे, ही सेटिंग्ज विरोधाभास करतील का\nमी GWT मध्ये एक वेगळी साइट म्हणून उपडिरेक्ट्री कशी जोडावी हे मला ठाऊक आहे, परंतु मला काळजी वाटते की मुख्य फोल्डरसाठी देश लक्ष्य सेट करणे सबफोल्डरसाठी देशाचे लक्ष्य अधोरेखित करेल, आणि आमच्या साइटला दुसर्या देशात लॉन्च करण्यासाठी प्रयत्न सबफोल्डर वापरुन वाया जाईल\nहे करू नये. आपल्याला प्रत्येक \"डोमेन उप फोल्डर\" आपल्या WMT पॅनेलमध्ये \"नवीन साइट\" म्हणून जोडण्याची आवश्यकता आहे, नंतर वैयक्तिकरित्या GEO त्यांना आपल्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष्यित करा. तसेच, आपल्या मुख्य डोमेन असल्यास \"www. उदाहरण. कॉम \"आपल्या डब्ल्यूएमटीशी पडताळणी केली आहे, आपणास आपले अन्य\" डोमेन उप फोल्डर \"स्वयंचलितपणे मिळेल\nमी मुख्य रूटपेक्षा भिन्न देशांआधी अनेक सबफोल्डर लक्ष्यित केले आहे आणि मुख्य साइटवर हानिकारक प्रभाव पडला नाही.\nतसेच Google ने हे उदाहरण म्हणून दिले आहे, जे मला नाही वाटत असेल की त्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतो\nबहु-क्षेत्रीय आणि बहुभाषिक साइट्स\nवेबमास्टर साधने भौगोलिक लक्ष्यीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/26339", "date_download": "2019-01-20T22:46:31Z", "digest": "sha1:6UQWSZLFKE4AOUPBIUDHO63BNT3VWRXV", "length": 7132, "nlines": 108, "source_domain": "www.manogat.com", "title": "मिणमिणता दिवा | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक जयंत नाईक (सोम., ०९/०४/२०१८ - ०६:५०)\nमरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली.\nकंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली.\nअसाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला.\n\"तुला काही प��रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन\" म्हणाला.\nआनंदाचे आणि वेदनेचे प्रयोजन काय \nश्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय \nत्यांना काय करायचे होते ते पूर्ण झाले काय \nमी हसलो... तो गोंधळला .\nम्हणाला..\"अरे वेड्या .. मी इथे न बोलवता आलो आहे\nतुला उत्तरे द्यायला.. आणि तू असा हसतोस काय \nमी म्हणालो... अरे प्रश्न माणसांचे ... त्यांनीच उत्तरे शोधायला हवीत\nउत्तरे शोधायला देवदूताला यावे लागले,इथेच..\nदेवाच्या योजनेत नक्की काही तरी चुकले\nप्रश्न माझ्या मनात असतील तर.. उत्तरेही असलीच पाहिजेत.\nफक्त शोधण्याची गरज आहे .\nदेवदूताची इथे गरज कुठे आहे \nआता हसण्याची पाळी देवदूताची होती... तो हसून म्हणाला ,\n\" अरे सगळा गुंता इथेच तर आहे सगळा घोळ या मनाचा आहे.\nमनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे\nहे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत\nदेवदूताने आपले काम केले..\nमनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला..\nमार्गावर माझ्या.. प्रकाश आपोआप पडत गेला ...\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ८ सदस्य आणि ३३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/maratha-kranti-morcha-meeting-of-the-all-party-group-leaders-called-by-chief-minister-for-maratha-reservation-today-297734.html", "date_download": "2019-01-20T22:09:33Z", "digest": "sha1:XDWZ4QQ6LS35ZQ6HGZ3RWDTLNZGKCEI3", "length": 16689, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्���ा सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nआज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.\nमुंबई, 28 जुलै : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विधान भवनात ही बैठक होणार आहे. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असं विधान मराठा आरक्षण समितीचे तत्कालीन प्रमुख नारायण राणेंनी याआधीच केलंय. विनोद तावडे यांच्या सेवासदन या सरकारी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांची मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी रात्री चर्चा झाली होती.\nराज्यातील मराठा आरक्षणासाठी होणारे आंदोलन थांबवण्यात आले तर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगितले. तोडफोड आणि जाळपोळीसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचेच नुकसान होईल, सरकार आरक्षण देण्यास सक्षम आहे, सरकारशी चर्चा केली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले. त्यावर आता आरक्षणाच्या मुद्द्यांसाठी हालचालींना वेग आला आहे.\nपेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे\nतर लोकशाहीत आंदोलन करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर जे हिंसक आंदोलन सुरू आहे त्यातून कुणाचेच हित नसल्याचंही नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या आहेत असेही गडकरी म्हणाले.\nदरम्यान, मराठा क्रांती मोर्चानेही एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाहीर स्पष्टीकरण द्यावे आता या पुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने घेतलाय. या पत्रकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन जणांचा हकनाक बळी गेलाय याला सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहे. शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून आंदोलनाला गालबोट लावले आहे असा आरोपही समितीने केलाय.\nPHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या ही 5 कारणं\nतसंच आज 28 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही समितीने केलीये. आजपर्यंत आम्ही 58 मुक मोर्चे काढून 58 निवदेनं दिली. सरकारने नेमलेल्या उपसमितीसोबत वारंवार चर्चा केली पण काहीही ठोस निर्णय घेतला गेला नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर करून सरकारने निर्धारीत आणि ठोस लेखी आश्वासन द्यावे अशी मागणीही मराठा समितीने केलीये.\nमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी \nआजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा\nVIDEO : पप्पा नको ना, तरीही निर्दयी बाप मुलीला देत होता मेणबत्तीचे चटके\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3173/", "date_download": "2019-01-20T22:16:09Z", "digest": "sha1:GKXJW5PVZW5ZN7C5IMKNVT5ZZSBK2W3R", "length": 2312, "nlines": 50, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-मराठी विनोद", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकदा एक इंजिनियर झालेला तरुण इंटरव्ह्यूला कंपनीत जातो. साहेब तरुणाला विचारतात, ‘‘ तुला पगाराची काय अपेक्षा आहे ’’ तरुण : ‘‘एक लाख पगार, गाडी, बंगला आणि दोन-तीन नोकर.’’ साहेब : ‘‘ठीक आहे, आम्ही दीड लाख पगार, एक बंगला, एक गाडी आणि पाच-सहा नोकर देऊ.’’ तरुण : ‘‘काय साहेब थट्टा करता का ’’ तरुण : ‘‘एक लाख पगार, गाडी, बंगला आणि दोन-तीन नोकर.’’ साहेब : ‘‘ठीक आहे, आम्ही दीड लाख पगार, एक बंगला, एक गाडी आणि पाच-सहा नोकर देऊ.’’ तरुण : ‘‘काय साह���ब थट्टा करता का ’’ साहेब : ‘‘मग सुरुवात कोणी केली ’’ साहेब : ‘‘मग सुरुवात कोणी केली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/indian-army-recruitment-17052018.html", "date_download": "2019-01-20T21:29:57Z", "digest": "sha1:VKIPU5GKLOQL5EEGFZT6OLVST34QMLGC", "length": 6476, "nlines": 106, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागा", "raw_content": "\nभारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागा\nभारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागा\nभारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\n१० + २ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स (TES-40)\nशैक्षणिक पात्रता : ७० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (फिजिक्स,केमिस्ट्री & गणित)\nवयाची अट : जन्म ०१ जुलै 1१९९९ ते ०१ जुलै २००२ च्या दरम्यान.\nशुल्क : शुल्क नाही\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 June, 2018\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=246433:2012-08-26-15-26-37&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8", "date_download": "2019-01-20T22:08:39Z", "digest": "sha1:WOKKLVFI437UDKIGLBPGDI6UICZNI36F", "length": 35522, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : भाजपचा ‘फिटनेस प्रोग्रॅम’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : भाजपचा ‘फिटनेस प्रोग्रॅम’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलालकिल्ला : भाजपचा ‘फिटनेस प्रोग्रॅम’\nसुनील चावके - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२\nयुपीए-२ सरकारच्या महाघोटाळ्यांच्या मालिकेची शेवटची कडी कोळसा खाण घोटाळ्याच्या निमित्ताने हाती आल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर देशभर वातावरण तापवायचे आणि सोळाव्या लोकसभेत सत्तेत परतण्यासाठी राजकीयदृष्टय़ा तंदुरुस्त व्हायचे, असा फिटनेस प्रोग्रॅम भाजपने हाती घेतला आहे. पंधराव्या लोकसभेचे शेवटचे वीस महिने उरले आहेत. लाखो-कोटींचे घोटाळे, अण्णा-बाबांच्या आंदोलनाला न जुमानणारा भ्रष्टाचार, आयुष्याची कमाई ओरबाडून काढणारी महागाई आणि अर्थव्यवस्थेतील पशू ‘जागा’ करण्यात असमर्थ ठरलेली धोरणनिष्क्रियता संपण्याची चिन्हे नसल्यामुळे निष्प्रभ मनमोहन सिंग सरकारचा सर्वसामान्यांना उबग आला आहे.\nकुठल्याही मुख्य विरोधी पक्षाच्या दृष्टीने सत्तेत परतण्यासाठी यापेक्षा अनुकूल परिस्थिती असू शकत नाही. पण मनमोहन सिंग सरकारच्या आठ वर्षांमध्ये मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरलेला भाजप या स्थितीचा लाभ उठविण्याच्या अवस्थेत नाही. त्यामुळेच आजवरचे राजकीय अपयश धुऊन काढण्यासाठी कोळसा खाणींच्या वाटपातील १ लाख ८६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा पुरेपूर वापर करण्याचा भाजपने चंग बांधला आहे. या घोटाळ्यासाठी जबाबदार ठरलेले मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजपने अन्य काँग्रेसविरोधी पक्षांची साथ नसली तरीही सरकारवर शेवटचा निकराचा हल्ला चढविला आहे.\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांना धारेवर धरण्याच्या भाजपच्या या आक्रमकतेमागे महाघोटाळ्यांमुळे देशाला सोसाव्या लागणाऱ्या लाखो कोटींच्या हानीच्या चिंतेपेक्षा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये स्वत:चे संभाव्य राजकीय नुकसान टाळण्याची धडपड दडलेली आहे. त्यामुळे कोळसा खाणींच्या गैरव्यवहारात भाजपनेते आणि भाजपशासित राज्यांनी केलेल्या कथित आतबट्टय़ाच्या व्यवहारांवरही पडदा पडणार आहे. शिवाय कोळसा खाणींच्या घोटाळ्यासह केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या महाघोटाळ्यांची मालिका जवळजवळ ‘संपत’ आली आहे. त्यामुळे या शेवटच्या महाघोटाळ्यावर स्वार होऊन भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर युपीएविरुद्ध देशभर वातावरण तापवायचे आणि विरोधी बाकांवर बसून आठ वर्षांची निष्क्रियता संपवून सोळाव्या लोकसभेत सत्तेत परतण्यासाठी राजकीयदृष्टय़ा तंदुरुस्त व्हायचे, असा फिटनेस प्रोग्रॅम भाजपने आखला आहे. २०१४ साली वाढून ठेवलेली सत्ता आणि टीम अण्णा काबीज करू पाहात असलेली प्रमुख विरोधी पक्षाची पोकळी यात भाजपची चांगलीच गोची झाली. त्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपला हा जुगार खेळावाच लागणार आहे. लोकसभा निवडणुका वीस महिन्यांवर आल्या असल्या तरी घोटाळे, भ्रष्टाचार आणि महागाईमुळे बदनाम झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवून केंद्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याची आश्वासकता भाजपला दाखवता आलेली नाही. कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या घोटाळ्यांदरम्यान कोळसा मंत्रालयाचा कारभार पाहणारे मनमोहन सिंग यांच्या आधीच मलिन झालेल्या स्वच्छ प्रतिमेवर पुसून न निघणारे शेवटचे शिंतोडे उडवायचे आणि आपली देशव्यापी प्रतिमा उजळून २०१४ च्या शर्यतीत टिकून राहायचे अशी भाजपनीती आहे. देशाच्या इतिहासातील या सर्वात मोठय़ा घोटाळ्याची नैतिक व रा���कीय जबाबदारी स्वीकारून मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपने संसदेचे कामकाज बाधित केले. संसदेच्या उभय सभागृहांमध्ये प्रत्येक वेळी पाच-दहा मिनिटे गोंधळ घातला की कामकाज तहकूब होते. त्यामुळे फार परिश्रम न करता सरकारविरोधाचे पूर्ण श्रेय पदरी पडते. भाजपच्या जागी काँग्रेस पक्ष असता तर त्यानेही प्रतिस्पर्धी पक्षाचा निवडणुकांच्या मैदानात सफाया करण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडली नसती. त्यामुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या दुराग्रहात तसे पाहिले तर गैर काहीच नाही, पण काँग्रेसवरील कुरघोडीचे सारे श्रेय आणि निवडणुकांच्या फडातील राजकीय लाभ आपल्यालाच मिळावे म्हणून आक्रमक झालेल्या भाजपला अन्य काँग्रेसविरोधी पक्ष साथ देण्याचे टाळत आहेत. दुरावलेल्या काँग्रेसविरोधी पक्षांच्या मदतीशिवाय भाजपला केंद्रात सत्तेत परतण्याची अपेक्षाच बाळगता येणार नाही. आज बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलुगु देसम, इंडियन नॅशनल लोकदल, आसाम गण परिषदेसारखे एकेकाळचे मित्रपक्ष नव्याने हातमिळवणी तर दूरच, काँग्रेसला खाली खेचण्यासाठीही भाजपसोबत एकत्र येण्याचा विचार करीत नाहीत. विद्यमान लोकसभेत भाजपचे ११६ खासदार आहेत. त्यांच्या जोरावर लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडून काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्याची कुवत भाजपमध्ये उरलेली नाही. त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकजुटीचा विश्वास निर्माण करण्याची सकारात्मकता दिल्लीतील भाजपचे तडफदार नेते दाखवू शकलेले नाहीत. गेल्या आठ वर्षांमध्ये काँग्रेसविरोधी पक्षांमध्ये आपली विश्वासार्हता का वाढू शकली नाही, याचे भाजपला गंभीर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.\nसंघटनात्मक पातळीवर भाजपची अवस्था सैरभैर झालेल्या टीम अण्णासारखी झाली आहे. अर्थात, भंग पावलेल्या टीम अण्णावर अजूनही अण्णा हजारेंचे वर्चस्व आहे, पण मोडीत निघालेले लालकृष्ण अडवाणी भाजपवर वर्चस्व गाजविण्याच्या अवस्थेत नाहीत आणि त्यांच्या हयातीत गडकरी किंवा कोणत्याही राष्ट्रीय अध्यक्षाला पक्षावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य होईल असे वाटत नाही. नेतृत्वाच्या अभावाप्रमाणेच विद्यमान नेत्यांमधील परस्पर सामंजस्याच्या अभावानेही भाजपची भविष्यातील वाटचाल खडतर ठरली आहे. पक्ष आणि आघाडीअंतर्गत उद्भवलेल्या कलहावरून लक्ष उडविण्यासाठीही भाजपच्या दृष्टीने ही आक्रमकता महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे मनमोहन सिंग यांच्या हातून घडलेल्या भ्रष्टाचारावर देशवासीयांचे लक्ष केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये प्रथमच या राजकीय संघर्षांला काँग्रेसविरुद्ध भाजप असे परिमाण लाभले आहे. केंद्र सरकारचे आजवरचे घोटाळे उजेडात आले ते प्रसिद्धीमाध्यमे किंवा अन्य संस्थांमुळे, पण कोळसा खाणींचा घोटाळा सर्वस्वी भाजपच्या उत्खननातून उघडकीस आला आहे. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या अभ्यासात गर्क असताना असा काही घोटाळा होत असल्याची जाणीवही कोळशाची समृद्धी असलेल्या राज्यांतील भाजप खासदारांना नव्हती. ज्यांना ही ‘जाणीव’ होती, त्यांना अहिर यांच्या कोळशाचा अभ्यास एवढा खोलवर गेल्याची कल्पना नव्हती. सत्ताधारी काँग्रेसची शुभ्र पांढरी खादी कोळशाच्या दलालीने काळवंडली असताना भाजप नेत्यांचेही त्यात हात काळे झाल्याचे आरोप होत होते. अहिर यांचे अथक प्रयत्न कॅगच्या अहवालात प्रतििबबित होण्याच्या सुमारास भाजपने या घोटाळ्याकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना सर्व साधने आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे या घोटाळ्याचे श्रेय विनोद राय किंवा प्रसिद्धीमाध्यमांना जात नसून त्याचे पेटंट भाजपचेच आहे. ही मेहनत व्यर्थ ठरू नये आणि कॅगच्या अहवालानंतर या घोटाळ्यातून सरकार निसटू नये म्हणून भाजपने लोकसभेतील ११६ आणि राज्यसभेतील ५० खासदारांची ‘ऊर्जा’ संसद ठप्प करण्यासाठी लावली आहे. काँग्रेसविरोधी पक्षांची साथ मिळणार नसेल तर एवढय़ा तुटपुंज्या भांडवलासह कमाल राजकीय परिणामकारकता साधण्यासाठी संसदेचे कामकाज ठप्प करणे हाच त्यावरचा उपाय आहे, याबाबत आता भाजपनेत्यांच्या मनात शंका राहिलेली नाही.\nस्वतंत्र भारताच्या इतिहासात केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याची सुवर्णसंधी भाजपसाठी मनमोहन सिंग सरकारनेच २२ जुलै २००८ रोजी मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावादरम्यान चालून आली होती. त्यापूर्वी नव्वदीच्या दशकात असाच मोका भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधकांना नरसिंह राव सरकारविरुद्ध मिळाला हो���ा, पण दोन्ही वेळा नरसिंह राव आणि त्यांचे शिष्य मनमोहन सिंग या अग्निपरीक्षेतून थोडक्यात बचावले. विरोधी पक्षांच्या खासदारांची घाऊक भावात खरेदी केल्यामुळेच त्यांची सरकारे तगली. संसदीय लोकशाहीच्या आजवरच्या वाटचालीत आणीबाणी, बोफोर्स आणि भारत-अमेरिका अणुकरारविरोधाच्या मुद्दय़ांवरच भाजपला काँग्रेसविरोधी पक्षांचे समर्थन मिळू शकले. कोळसा खाणींचा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड होऊनही दुर्दैवाने भाजपच्या बाजूने अन्य विरोधी पक्ष उभे राहण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कोळसा खाणींच्या घोटाळ्यावर संसदेतील चर्चा आणि पंतप्रधानांचे निवेदन, त्यांच्यातर्फे दिले जाणारे ठोस कारवाईचे आश्वासन या सर्व गोष्टी भाजपच्या लेखी निर्थक आहेत. भाजपचेच ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या लोकलेखा समितीला कोळसा खाणींच्या वाटपावरील कॅगच्या अहवालाचे विच्छेदन करायचे झाले तर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमली तर तिचा अहवाल येईपर्यंत २०१४ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असेल. शिवाय या दोन्ही समित्यांमार्फत पावणेदोन लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेल्या चौकशीची सत्ताधारी आघाडीने कशी वासलात लावली याचे उदाहरण ताजेच आहे. वेगवान घडामोडींच्या जमान्यात वर्षभरापूूर्वी घडलेल्या मोठय़ा प्रकरणाचाही जनमानसाला विसर पडतो. अशा स्थितीत कोळसा खाणींच्या घोटाळ्यावरून थेट काँग्रेसच्याच नेतृत्वाला काळे फासण्याची मिळालेली संधी कुठल्याही परिस्थितीत गमवायची नाही, असा भाजपचा निर्धार आहे. या डावपेचांतून भाजपला किती फायदा होईल, हे येणारा काळच सांगेल, पण हाताशी असलेल्या मर्यादित साधनांनिशी सरकारवर केलेल्या या हल्ल्यातून भाजपचे काहीच नुकसान होणार नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर अन्य पक्ष साथ देत नसले तरी आम्ही शेवटपर्यंत ठाम राहिलो, हे भाजपला रस्त्यावर उतरून सांगणे शक्य होणार आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने युपीए सरकारचे अस्तित्वच संकटात येणार आहे. त्यामुळे भाजपने कितीही गोंधळ घातला तरी मनमोहन सिंग राजीनामा देणार नाही, हे उघड आहे. भाजपच्या मागणीमुळे आता उर्वरित कालावधीसाठी मनमोहन सिंग यांचे नेतृत्व बदलून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाण्याचीही शक्यता अंधूक झाली आहे. ७ सप्टेंबरला संसदेचे अधिवेशन संपले की हिवाळी अधिवेशन ठप्प करण्यासाठी प्रतीक्षा करायची की भ्रष्टाचाराचा मुद्दा लख्खपणे मांडल्याचे समाधान मिळवून जनतेच्या न्यायालयात जाण्याची वाट बघायची, हेही भाजपला ठरवावे लागणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७�� कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/5175", "date_download": "2019-01-20T22:21:58Z", "digest": "sha1:PA46PELTS2L5VDNVNJGLSFL57VRSDSQM", "length": 7671, "nlines": 98, "source_domain": "www.manogat.com", "title": "शेअर बाजार | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक नीलकांत (मंगळ., ०४/०४/२००६ - ०१:५३)\nमी गेले काही दिवस शेअर बाजाराबद्दल वाचत आहे. मनोगतावरील या विषयाचे लेख खरंच माहिती देणारे आहेत. आणि तात्यांनी नवा बाजार सुद्धा सुरू केला आहे म्हणे येथील लेख आणि सकाळ - लोकसत्ताच्या सोमवारच्या पुरवण्या आदी वाचत असतो. पण तरीही अद्याप खूप काही माहीत नाही .\nशेअर बाजाराचा अभ्यास करण्यास उपयोगी होईल असा कप्पा - कट्टा, अशी लेखमाला - चर्चा आपण येथे सुरू करू शकतो का ही चर्चा एका नियोजित आराखड्यात ही लेख माला पुढे जावी. आणि सर्वांनी मिळून त्यात सहभाग द्यावा. कारण विषय मुळात खूप मोठा, सतत बदलता आणि मराठी (माझ्यासारख्या ) लोकांना पूर्णपणे अज्ञात आहे. त्यामुळे सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे.\nयात बाजारात वापरल्या जाणाऱ्या संज्ञांचा मराठीत अर्थबोध करून द्यावा ही विनंती.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nसमभाग प्रे. बापु सोनवंणे_२ (सोम., ०३/०४/२००६ - १५:५९).\n प्रे. बाळू (बुध., ०५/०४/२००६ - १६:०२).\nसेन्सेक्स म्हणजे प्रे. तो (बुध., ०५/०४/२००६ - १८:४१).\nबेरीज करून (सरासरी काढतात) प्रे. गिरगांवकर (शनि., ०२/०९/२००६ - ०७:०१).\nमहाराष्ट्रातील शेअर ब प्रे. नीलकांत (शुक्र., ०७/०४/२००६ - १४:००).\nशेअर दलाल प्रे. नीलकांत (शुक्र., ०७/०४/२००६ - १४:०८).\nसेबी प्रे. नीलकांत (शुक्र., ०७/०४/२००६ - १४:१४).\nधन्यवाद प्रे. तो (शुक्र., ०७/०४/२००६ - २१:२५).\nशेअर विकत घेण्याचे प्र प्रे. नीलकांत (शुक्र., १४/०४/२००६ - ०५:५३).\nनिलंकातराव काही प्रश्न.... प्रे. महेश शिऊरकर (शनि., ०२/०९/२००६ - १९:३९).\n३१ वी कंपनी प्रे. नीलकांत (रवि., १०/०९/२००६ - ०४:५३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि २९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karunanidhi-last-ritual-marina-beach-madras-high-court-decision-136384", "date_download": "2019-01-20T22:23:23Z", "digest": "sha1:3PT6YG5BNQWOEVPH4YFD4RLGU6BR32VE", "length": 12755, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "karunanidhi last ritual at marina beach madras high court decision करूणानिधींचे अंत्यविधी मरीना बीचवरच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nकरूणानिधींचे अंत्यविधी मरीना बीचवरच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nकरुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे डीएमकेने उच्च न्यायालयात धाव घेतलील होती.\nचेन्नई : डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर करूणानिधींचे अंत्यविधी हे मरीना बीचवरच होतील, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. चेन्नईतील मरिना बीच येथील अण्णा स्मृतिस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.\nतमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे नेते एम. करूणानिधींचे काल (ता. 7) संध्याकाळा कावेरी रूग्णालयात निधन झाले. तमिळनाडूच्या जनमनावर राज्य करणाऱ्या एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी सुरू होती.\nकरुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे डीएमकेने उच्च न्यायालयात धाव घेतलील होती.\n'करुणानिधी यांच्या पार्थिवावर त्यांच्या राजकीय गुरुच्या स्मृतिस्थळाशेजारीच अंत्यसंस्कार करू द्यावेत,' असा भावनिक युक्तिवाद डीएमकेने न्यायालयासमोर मांडला. अण्णा द्रमुकने तत्कालिन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अंत्यसंस्कारावेळी नियमांची पायमल्ली केल���याचा युक्तिवादही डीएमकेने न्यायालयात केला.\nडिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्‌घाटन\nतिरुचिरापल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी आज तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्‌घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\nलोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक\nपुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍...\nपुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने \"वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\n‘फायजर’ने औरंगाबादेतून गाशा गुंडाळला\nऔरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-opulent-inauguration-of-the-painting-exhibition-organized/", "date_download": "2019-01-20T21:24:54Z", "digest": "sha1:45VFDW5KAJSLUBPZPVUQDBDROOC6WVWN", "length": 15077, "nlines": 267, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन - Maharashtra Today", "raw_content": "\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज���यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nठाणे में भूकंप के झटके\nअब हरेक स्कूल में खेल के लिए एक घंटा आरक्षित –…\nमुंबई मॅरेथॉन में ‘बेटी बचाओ’ पर जनजागरण\nHome Maharashtra News सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन\nराज्यात वर्षभर कार्यशाळांचे होणार आयोजन\nमुंबई: ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्राला जो सांस्कृतिक ठेवा दिला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.\nविलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते प्रदीप वेलनकर, अतुल परचुरे, अशोक पानवलकर, सांस्कृतिक संचालनालयालयाच्या संचालक स्वाती काळे, मुकूंद चितळे आदी उपस्थित होते.\nमंत्री श्री. तावडे म्हणाले, आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे आदी थोर पुरूषांची जन्मशताब्दी साजरी करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या महापुरूषांनी राज्याला जो सांस्कृतिक ठेवा दिला तो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाऊ शकलो तरच जन्मशताब्दी सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. महाराष्ट्रातील नव्या पिढीने सहज, सोप्या भाषेत साहित्य निर्माण करावे. यासाठी तालुकास्तरावर वर्षभर 100 कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून नावाजलेले साहित्यीक आणि नवोदित लेखक यांच्यामध्ये विचारांची आदान प्रदान होऊन दर्जेदार साहित्यीक तयार होतील.\nयावेळी सांस्कृतिक मंत्री यांनी पु.ल. देशपांडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. मुंबई, पुण्यातील धकाधकीचे जीवन जगत असताना मनाला येणारा विषन्नपणा घालविण्यासाठी पु.ल. यांचे साहित्य कसे उपयोगी आहे हे सांगितले. पु.ल. यांचे साहित्य माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक उर्जा पुरवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.\nमहापौर श्री. महाडेश्वर यांनी प्रत्येक माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी जी साधना करावी लागते, त्यासाठी पु.लं.चे साहित्य किती उपयोगी आहे, याबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमात आमदार पराग अळवणी यांनी छायाचित्र प्रदर्शनामागची भूमिका विषद केली.\nयावेळी कलाकार उपेंद्र भट, आदित्य ओक, विजय केंकरे, सोनिया परचुरे, प्रसाद पाध्ये, अर्चना गोरे, विनीत गोरे आदींचा सत्कार करण्यात आला. वीर सावरकर येथील पटांगणस्थळी आयोजित केलेली दृकश्राव्य प्रदर्शनी आठवडाभर चालू राहणार असून त्यानंतर ती मुंबई आणि उपनगरातील विविध महाविद्यालयात भरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक स्वाती काळे यांनी तर सूत्रसंचालन समीरा जोशी यांनी केले.\nPrevious articleपुल, गदिमा, बाबूजींचा साहित्य व सांस्कृतिक ठेवा युवा पिढीपर्यंत पोहचिवणार – विनोद तावडे\nNext articleमेहुल चोकसीच्या सहका-याला 12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी\nपुन्हा एका नवजात बालकास जन्मतः फेकले रस्त्यावर..\nनिर्गुंतवणूक संकटात, २० हजार कोटीच्या तुटीची शक्यता\nराज्यपाल चे. विद्यासागर राव के हाथों मुंबई मॅरेथॉन का उद्घाटन\nमुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..\nनात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक\nकामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित\nकाँग्रेसच्या तिकीटावर करिना कपूर लढणार भोपाळमधून\n‘खेलो इंडिया’त सव्वादोनशे पदकांसह महाराष्ट्राची बाजी\nकांग्रेस ने बाबासाहब के नाम पर वोट मांगा पर किया कुछ...\nशिवसेना भाजप मध्ये जुंपली\nकांग्रेस इंदु मिल की जगह हड़पना चाहती थी: देवेंद्र फडणवीस\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध अविनाश पांडे यांची मोर्चेबांधणी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=30%3A2009-07-09-02-02-22&id=246433%3A2012-08-26-15-26-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T22:08:12Z", "digest": "sha1:3PRESOZPRRZKWP2HZWHUS57W4FJCA4VX", "length": 23846, "nlines": 8, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : भाजपचा ‘फिटनेस प्रोग्रॅम’", "raw_content": "लालकिल्ला : भाजपचा ‘फिटनेस प्रोग्रॅम’\nसुनील चावके - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२\nयुपीए-२ सरकारच्या महाघोटाळ्यांच्या मालिकेची शेवटची कडी कोळसा खाण घोटाळ्याच्या निमित्ताने हाती आल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर देशभर वातावरण तापवायचे आणि सोळाव्या लोकसभेत सत्तेत परतण्यासाठी राजकीयदृष्टय़ा तंदुरुस्त व्हायचे, असा फिटनेस प्रोग्रॅम भाजपने हाती घेतला आहे. पंधराव्या लोकसभेचे शेवटचे वीस महिने उरले आहेत. लाखो-कोटींचे घोटाळे, अण्णा-बाबांच्या आंदोलनाला न जुमानणारा भ्रष्टाचार, आयुष्याची कमाई ओरबाडून काढणारी महागाई आणि अर्थव्यवस्थेतील पशू ‘जागा’ करण्यात असमर्थ ठरलेली धोरणनिष्क्रियता संपण्याची चिन्हे नसल्यामुळे निष्प्रभ मनमोहन सिंग सरकारचा सर्वसामान्यांना उबग आला आहे.\nकुठल्याही मुख्य विरोधी पक्षाच्या दृष्टीने सत्तेत परतण्यासाठी यापेक्षा अनुकूल परिस्थिती असू शकत नाही. पण मनमोहन सिंग सरकारच्या आठ वर्षांमध्ये मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरलेला भाजप या स्थितीचा लाभ उठविण्याच्या अवस्थेत नाही. त्यामुळेच आजवरचे राजकीय अपयश धुऊन काढण्यासाठी कोळसा खाणींच्या वाटपातील १ लाख ८६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा पुरेपूर वापर करण्याचा भाजपने चंग बांधला आहे. या घोटाळ्यासाठी जबाबदार ठरलेले मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजपने अन्य काँग्रेसविरोधी पक्षांची साथ नसली तरीही सरकारवर शेवटचा निकराचा हल्ला चढविला आहे.\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांना धारेवर धरण्याच्या भाजपच्या या आक्रमकतेमागे महाघोटाळ्यांमुळे देशाला सोसाव्या लागणाऱ्या लाखो कोटींच्या हानीच्या चिंतेपेक्षा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये स्वत:चे संभाव्य राजकीय नुकसान टाळण्याची धडपड दडलेली आहे. त्यामुळे कोळसा खाणींच्या गैरव्यवहारात भाजपनेते आणि भाजपशासित राज्यांनी केलेल्या कथित आतबट्टय़ाच्या व्यवहारांवरही पडदा पडणार आहे. शिवाय कोळसा खाणींच्या घोटाळ्यासह केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या महाघोटाळ्यांची मालिका जवळजवळ ‘संपत’ आली आहे. त्यामुळे या शेवटच्या महाघोटाळ्यावर स्वार होऊन भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर युपीएविरुद्ध देशभर वातावरण तापवायचे आणि विरोधी बाकांवर बसून आठ वर्षांची निष्क्रियता संपवून सोळाव्या लोकसभेत सत्ते��� परतण्यासाठी राजकीयदृष्टय़ा तंदुरुस्त व्हायचे, असा फिटनेस प्रोग्रॅम भाजपने आखला आहे. २०१४ साली वाढून ठेवलेली सत्ता आणि टीम अण्णा काबीज करू पाहात असलेली प्रमुख विरोधी पक्षाची पोकळी यात भाजपची चांगलीच गोची झाली. त्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपला हा जुगार खेळावाच लागणार आहे. लोकसभा निवडणुका वीस महिन्यांवर आल्या असल्या तरी घोटाळे, भ्रष्टाचार आणि महागाईमुळे बदनाम झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवून केंद्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याची आश्वासकता भाजपला दाखवता आलेली नाही. कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या घोटाळ्यांदरम्यान कोळसा मंत्रालयाचा कारभार पाहणारे मनमोहन सिंग यांच्या आधीच मलिन झालेल्या स्वच्छ प्रतिमेवर पुसून न निघणारे शेवटचे शिंतोडे उडवायचे आणि आपली देशव्यापी प्रतिमा उजळून २०१४ च्या शर्यतीत टिकून राहायचे अशी भाजपनीती आहे. देशाच्या इतिहासातील या सर्वात मोठय़ा घोटाळ्याची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपने संसदेचे कामकाज बाधित केले. संसदेच्या उभय सभागृहांमध्ये प्रत्येक वेळी पाच-दहा मिनिटे गोंधळ घातला की कामकाज तहकूब होते. त्यामुळे फार परिश्रम न करता सरकारविरोधाचे पूर्ण श्रेय पदरी पडते. भाजपच्या जागी काँग्रेस पक्ष असता तर त्यानेही प्रतिस्पर्धी पक्षाचा निवडणुकांच्या मैदानात सफाया करण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडली नसती. त्यामुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या दुराग्रहात तसे पाहिले तर गैर काहीच नाही, पण काँग्रेसवरील कुरघोडीचे सारे श्रेय आणि निवडणुकांच्या फडातील राजकीय लाभ आपल्यालाच मिळावे म्हणून आक्रमक झालेल्या भाजपला अन्य काँग्रेसविरोधी पक्ष साथ देण्याचे टाळत आहेत. दुरावलेल्या काँग्रेसविरोधी पक्षांच्या मदतीशिवाय भाजपला केंद्रात सत्तेत परतण्याची अपेक्षाच बाळगता येणार नाही. आज बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलुगु देसम, इंडियन नॅशनल लोकदल, आसाम गण परिषदेसारखे एकेकाळचे मित्रपक्ष नव्याने हातमिळवणी तर दूरच, काँग्रेसला खाली खेचण्यासाठीही भाजपसोबत एकत्र येण्याचा विचार करीत नाहीत. विद्यमान लोकसभेत भाजपचे ११६ खासदार आहेत. त्यांच्या जोरावर लोकसभेत अविश्वास प���रस्ताव मांडून काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्याची कुवत भाजपमध्ये उरलेली नाही. त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकजुटीचा विश्वास निर्माण करण्याची सकारात्मकता दिल्लीतील भाजपचे तडफदार नेते दाखवू शकलेले नाहीत. गेल्या आठ वर्षांमध्ये काँग्रेसविरोधी पक्षांमध्ये आपली विश्वासार्हता का वाढू शकली नाही, याचे भाजपला गंभीर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.\nसंघटनात्मक पातळीवर भाजपची अवस्था सैरभैर झालेल्या टीम अण्णासारखी झाली आहे. अर्थात, भंग पावलेल्या टीम अण्णावर अजूनही अण्णा हजारेंचे वर्चस्व आहे, पण मोडीत निघालेले लालकृष्ण अडवाणी भाजपवर वर्चस्व गाजविण्याच्या अवस्थेत नाहीत आणि त्यांच्या हयातीत गडकरी किंवा कोणत्याही राष्ट्रीय अध्यक्षाला पक्षावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य होईल असे वाटत नाही. नेतृत्वाच्या अभावाप्रमाणेच विद्यमान नेत्यांमधील परस्पर सामंजस्याच्या अभावानेही भाजपची भविष्यातील वाटचाल खडतर ठरली आहे. पक्ष आणि आघाडीअंतर्गत उद्भवलेल्या कलहावरून लक्ष उडविण्यासाठीही भाजपच्या दृष्टीने ही आक्रमकता महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे मनमोहन सिंग यांच्या हातून घडलेल्या भ्रष्टाचारावर देशवासीयांचे लक्ष केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये प्रथमच या राजकीय संघर्षांला काँग्रेसविरुद्ध भाजप असे परिमाण लाभले आहे. केंद्र सरकारचे आजवरचे घोटाळे उजेडात आले ते प्रसिद्धीमाध्यमे किंवा अन्य संस्थांमुळे, पण कोळसा खाणींचा घोटाळा सर्वस्वी भाजपच्या उत्खननातून उघडकीस आला आहे. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या अभ्यासात गर्क असताना असा काही घोटाळा होत असल्याची जाणीवही कोळशाची समृद्धी असलेल्या राज्यांतील भाजप खासदारांना नव्हती. ज्यांना ही ‘जाणीव’ होती, त्यांना अहिर यांच्या कोळशाचा अभ्यास एवढा खोलवर गेल्याची कल्पना नव्हती. सत्ताधारी काँग्रेसची शुभ्र पांढरी खादी कोळशाच्या दलालीने काळवंडली असताना भाजप नेत्यांचेही त्यात हात काळे झाल्याचे आरोप होत होते. अहिर यांचे अथक प्रयत्न कॅगच्या अहवालात प्रतििबबित होण्याच्या सुमारास भाजपने या घोटाळ्याकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांन��� सर्व साधने आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे या घोटाळ्याचे श्रेय विनोद राय किंवा प्रसिद्धीमाध्यमांना जात नसून त्याचे पेटंट भाजपचेच आहे. ही मेहनत व्यर्थ ठरू नये आणि कॅगच्या अहवालानंतर या घोटाळ्यातून सरकार निसटू नये म्हणून भाजपने लोकसभेतील ११६ आणि राज्यसभेतील ५० खासदारांची ‘ऊर्जा’ संसद ठप्प करण्यासाठी लावली आहे. काँग्रेसविरोधी पक्षांची साथ मिळणार नसेल तर एवढय़ा तुटपुंज्या भांडवलासह कमाल राजकीय परिणामकारकता साधण्यासाठी संसदेचे कामकाज ठप्प करणे हाच त्यावरचा उपाय आहे, याबाबत आता भाजपनेत्यांच्या मनात शंका राहिलेली नाही.\nस्वतंत्र भारताच्या इतिहासात केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याची सुवर्णसंधी भाजपसाठी मनमोहन सिंग सरकारनेच २२ जुलै २००८ रोजी मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावादरम्यान चालून आली होती. त्यापूर्वी नव्वदीच्या दशकात असाच मोका भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधकांना नरसिंह राव सरकारविरुद्ध मिळाला होता, पण दोन्ही वेळा नरसिंह राव आणि त्यांचे शिष्य मनमोहन सिंग या अग्निपरीक्षेतून थोडक्यात बचावले. विरोधी पक्षांच्या खासदारांची घाऊक भावात खरेदी केल्यामुळेच त्यांची सरकारे तगली. संसदीय लोकशाहीच्या आजवरच्या वाटचालीत आणीबाणी, बोफोर्स आणि भारत-अमेरिका अणुकरारविरोधाच्या मुद्दय़ांवरच भाजपला काँग्रेसविरोधी पक्षांचे समर्थन मिळू शकले. कोळसा खाणींचा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड होऊनही दुर्दैवाने भाजपच्या बाजूने अन्य विरोधी पक्ष उभे राहण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कोळसा खाणींच्या घोटाळ्यावर संसदेतील चर्चा आणि पंतप्रधानांचे निवेदन, त्यांच्यातर्फे दिले जाणारे ठोस कारवाईचे आश्वासन या सर्व गोष्टी भाजपच्या लेखी निर्थक आहेत. भाजपचेच ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या लोकलेखा समितीला कोळसा खाणींच्या वाटपावरील कॅगच्या अहवालाचे विच्छेदन करायचे झाले तर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमली तर तिचा अहवाल येईपर्यंत २०१४ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असेल. शिवाय या दोन्ही समित्यांमार्फत पावणेदोन लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेल्या चौकशीची सत्ताधारी आघाडीने कशी वासलात लावली याचे उदाहरण ताजेच आहे. वेगवान घडामोडींच्या जमान्यात वर्षभरापूूर्वी घडलेल्या मोठय़ा प्रकरणाचाही जनमानसाला विसर पडतो. अशा स्थितीत कोळसा खाणींच्या घोटाळ्यावरून थेट काँग्रेसच्याच नेतृत्वाला काळे फासण्याची मिळालेली संधी कुठल्याही परिस्थितीत गमवायची नाही, असा भाजपचा निर्धार आहे. या डावपेचांतून भाजपला किती फायदा होईल, हे येणारा काळच सांगेल, पण हाताशी असलेल्या मर्यादित साधनांनिशी सरकारवर केलेल्या या हल्ल्यातून भाजपचे काहीच नुकसान होणार नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर अन्य पक्ष साथ देत नसले तरी आम्ही शेवटपर्यंत ठाम राहिलो, हे भाजपला रस्त्यावर उतरून सांगणे शक्य होणार आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने युपीए सरकारचे अस्तित्वच संकटात येणार आहे. त्यामुळे भाजपने कितीही गोंधळ घातला तरी मनमोहन सिंग राजीनामा देणार नाही, हे उघड आहे. भाजपच्या मागणीमुळे आता उर्वरित कालावधीसाठी मनमोहन सिंग यांचे नेतृत्व बदलून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाण्याचीही शक्यता अंधूक झाली आहे. ७ सप्टेंबरला संसदेचे अधिवेशन संपले की हिवाळी अधिवेशन ठप्प करण्यासाठी प्रतीक्षा करायची की भ्रष्टाचाराचा मुद्दा लख्खपणे मांडल्याचे समाधान मिळवून जनतेच्या न्यायालयात जाण्याची वाट बघायची, हेही भाजपला ठरवावे लागणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF-10/", "date_download": "2019-01-20T22:05:58Z", "digest": "sha1:HSSUZ3Z72RY7MLSOWQJQTHDKO6JAUVYO", "length": 11738, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: भारताच्या साकेत मायनेनीचा मुख्य फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: भारताच्या साकेत मायनेनीचा मुख्य फेरीत प्रवेश\nपुणे: टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या 31 वर्षीय साकेत मायनेनी याने बेलारूसच्या 26 वर्षीय इगोर गेरासिमोव्हचा 6-4, 6-7(4), 7-6(4) असा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या ��्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनी याने बेलारूसच्या इगोर गेरासिमोव्हचे आव्हान 2तास 10मिनिटांत मोडीत काढले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये साकेतने आक्रमक खेळ करत इगोरची चौथ्या व सहाव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये इगोरने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत साकेतविरुद्ध हा सेट 7-6(4)असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये साकेतने इगोरची दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. पण इगोरने जोरदार खेळ करत सलग चार गेम जिंकून 5-4 अशी आघाडी घेत आपले आव्हान कायम राखले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये साकेतने चपळाईने खेळ करत इगोरविरुद्ध हा सेट 7-6(4) असा जिंकून विजय मिळवला. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत साकेत पुढे फ्रान्सच्या बेनॉय पेरेचे आव्हान असणार आहे.\nइटलीच्या पाचव्या मानांकित सिमॉन बोलेली याने ऑस्ट्रियाच्या सेबस्तियन ऑफनरचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-5असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित फ्रांसच्या अँटोनी हॉंगने ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित थायगो मॉंटेरोचा 4-6, 6-3, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव केला. कॅनडाच्या फेलिक्‍स ओगर इलियसमी याने इटलीच्या सातव्या मानांकित जियालूइजी क्वेनजी याचा 7-5, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.\nसविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:\nसाकेत मायनेनी (भारत) वि.वि. इगोर गेरासिमोव्ह (बेलारूस) 6-4, 6-7(4), 7-6(4), सिमॉन बोलेली (इटली) (5) वि.वि. सेबस्तियन ऑफनर (ऑस्ट्रिया) 7-6(4), 7-5, अँटोनी हॉंग (फ्रांस) (6) वि.वि.थायगो मॉंटेरा े(ब्राझील) (3) 4-6, 6-3, 6-2, फेलिक्‍स ओगर इलियसमी (कॅनडा) वि.वि. जियालूइजी क्वेनजी (इटली) (7) 7-5, 6-3.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्या�� आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/'-love-story-m-jare/", "date_download": "2019-01-20T22:16:43Z", "digest": "sha1:QCVENU6K4AYMA6YSXGV2LOCB3IZGZ4DW", "length": 7055, "nlines": 110, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "\"खूपच सुंदर love story....एक प्रियकर...M.Jare.....♥", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nदोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रिण.\nकॉलेज पासून दोघेही एकत्र....\nमग नकळतच मैत्रीच रुपांतर प्रेमात झाल...\nआवडत तर होते पण स्वताहून बोलायला\nत्याला वाटायचा तिला आपल्या\nमनातला समजला तर ती असलेली मैत्री सुधा तोडून टाकेल....\nआणि तिला वाटायचा की मी स्वात्हून,\nविचारला तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत...\nदोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते...\nएकदा तिने तिच्या मैत्रिनिला सहज कॉल केला...\nती हॉस्पिटल मधे अड्मिट आहे...\nअसा तिला समजला ती लगेच तिला भेटायला गेली...\nरूम च्या आत जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला..\nपण तरीही ती गेली तिच्या पाशी व विचारपूस\nतेव्हा तिला समजला की तिच्या मैत्रिनिला\nती काही दिवासच जगणार होती..\nथोड्या वेळाने तिने तिला त्या माणसा विषयी विचारला...कोण...\nमी कधी याला पहिला नाही...\nती उदास नजरेने त्याच्या कडे पाहते...\nआणि बोलते हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स..\nसगळा वेगळा झाला पण मैत्री तशीच होती...\nआम्ही दोघे एकमेकांवर खूप\nप्रेम करायचो पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही..\nपण नंतर आमचयतला दुरावा वाढतच गेला...\nपण एकदा मी ठरवला की आज त्याला सगळा सांगून टाकायचा...\n���ेव्हा मी त्याच्या घरी गेले...\nपण तिथे समजला की त्याचा लग्न\nमग मी स्वतःहुनाच काही सांगितला नाही...\nवेळ लागला पण सावरला मी स्वताला..\nनिदान तो,त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होती...\nआज मी त्यला हे सत्य सांगितला तर बोलला की तो ही\nमाज्यावर प्रेम करत होता..\nआणि आज बोलला तर आयुशच उरला नाही मज्याकडे...\nअस वाटत की त्या वेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारला असता..\nतर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते...\nआज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत...\nहे सर्व एकूण ती खूप टेन्षन मधे येते...\nती लगेच तिच्या त्या मित्राला फोन करते... भेटायला बोलावते....\nती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते...\n\"तुझा माहीत नाही मला....पण मी खूप प्रेम करते तुज्यावर\"\nतो सुधा मग थोडा हसतो आणि म्हणतो\nमित्राणो आयुष्यात अस काहीच करू नका...\nकी पुढे जाऊन तुम्हाला वाटेल...\nकदाचित हे केला असता तर...\nअस बोलला असता तर...\nअस करायला हवा होता...\nकारण जेव्हा तुम्हाला अस वाटेल तेव्हा कदाचित तुमच्या कडे वेळच नसेल....\nउद्या कधीच येत नाही...\nनेहमी येतो तो आज...\nम्हणून आजच्या दिवसातच मनसोक्त जगा....\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/fpo-junnar-success-story-maharashtra/", "date_download": "2019-01-20T21:32:14Z", "digest": "sha1:JNZRXSFLYSKFQF4GBJBQDBU3P7YCP2LZ", "length": 15694, "nlines": 79, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "एकीचे बळ मिळते फळ - यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची - DestaTalk", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी वार्ता > कृषी यशोगाथा > एकीचे बळ मिळते फळ – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची\nएकीचे बळ मिळते फळ – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची\nएकीचे बळ मिळते फळ – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची\nआपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकतो पण जस जसे आपण मोठे होत जातो तसे आपण या गोष्टी विसरत जातो. पण, जर सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येते कि या गोष्टींमध्ये खरच खूप रहस्य दडले आहे. आणि या गोष्टींमधील महत्वाचा संदेश जर आपण खऱ्या अर्थाने आचरणात आणला तर जगणे खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊ शकते. एकीचे बळ मिळते फळ हि गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेलच जुन्नर मधील “जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ मर्यादित” या संस्थेच्या यशाकडे पाहिल्यावर आपल्याला त्या गोष्टीची प्रचीती येते.\n“जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ ���र्यादित” (जुन्नर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी कार्यरत आहे. श्री. श्रीराम गाडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून या संस्थेचा उदय झाला. आणि २०१२ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्था सुरु करण्यापूर्वी सगळा आवश्यक तो अभ्यास केला गेला. आवश्यक तयारी झाली. चांगला दर्जेदार भाजीपाला उगविला जाणाऱ्या क्षेत्रात जाउन तेथील शेतकऱ्यांना संकल्पना समजावून सांगण्यात आली. एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शेतकऱ्यांना समजावून त्यांचा विश्वास संपादन केला गेला. आणि खऱ्या अर्थाने एकिचे बळ मिळते फळ हि उक्ती प्रत्यक्षात उतरली.\nसंस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीराम गाडवे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले कि “एकदा शेतकरी उत्पादक संघा संदर्भात माहिती आपल्या वाचनात आली होती. हि माहिती वाचल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी काय करता येईल याचा आपण पाठपुरवा केला. यासाठी आपण इंटरनेट वर सखोल माहिती मिळवली. नवी दिल्ली इथे असलेल्या लघु शेतकरी उद्योग समूह इथे भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि मग खऱ्या अर्थाने लघु शेतकरी सहकारी समूह स्थापन करण्याचे निश्चित झाले सांगताना गाडवे यांच्या आवाजातून एक प्रकारचे समाधान जाणवत होते.\nसुरुवातीला आम्ही दर्जेदार भाजीपाला उत्पादन करणाऱ्या विभागांची निवड केली. आणि तेथील शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांना संकल्पना समजावून सांगितली, नफा लक्षात घेता शेतकरी तयार झाले.\nजस जसे सकारात्मक परिणाम समोर आले तसे आमच्याशी अधिकाधिक शेतकरी जोडले गेले आणि आज साधारण ४५० शेतकरी “जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ मर्यादित” चे सदस्य आहेत अशी माहिती श्री. गाडवे यांनी दिली. जसजसे शेतकरी आमच्याशी जोडले गेले तसे आम्ही शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाला विकला जावा यासाठी काय करता येईल याचा विचार सुरु केला. आणि मग यातूनच आठवडा बाजार हि संकल्पना अस्तित्वात आली. याअंतर्गत शेतकरी एका ठिकाणी आपला भाजीपाला, फळे इत्यादी कृषी माल घेऊन येतात आणि ग्राहक इथे येऊन खरेदी करतात.\nसध्या पुण्यामध्ये असे एकूण सहा आठवडा बाजार सुरु आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. लवकरच मुंबईत अशाप्रकारे आठवडा बाजार सुरु करण्याचा आपला मनोदय असल्याचे ��्री. श्रीराम गाडवे यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता पुढे वाटचाल करत गाडवे यांनी शेतकरी उत्पादक संघ (FPO) च्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सध्यस्थितीत श्री. श्रीराम गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ शेतकरी उत्पादक संघ (FPO) कार्यरत असून या सगळ्या FPO चे एक फेडरेशन तयार करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले श्री. गाडवे यांनी केंद्राकडून उत्तम मदत मिळते अशी माहिती दिली. सध्या महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक संघ (FPO) कार्यरत आहेत.\nमहत्वाची बाब म्हणजे श्री. श्रीराम गाडवे यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी शेतकरी उत्पादक संघ (FPO) च्या संदर्भातील काही महत्वाचे पैलू मांडले.\n१. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ची निर्मिती केल्यास याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.\n२. अशाप्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री. गढवे नाहेमीच तयार आहेत.\n३. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ना सिक्युरिटी डिपॉझिट न भरता १० लाखापर्यंत लोन मिळू शकते.\n४. या बरोबरच सरकारकडून इक्विटी ग्रॅन्ड मिळते.\n५. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ची स्थापना करताना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि फसवणूक होऊ नये म्हणून श्री. श्रीराम गाडवे यांनी सी. ए आणि सी. एस ची नेमणूक केली आहे.\nतुम्हालाही जर कृषी उत्पादक संघा संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा जर तुमच्या कृषी उत्पादक संघाची माहिती आम्हाला द्यायची असेल तर संपर्क करा.\nकृषी यशोगाथा चालु घडामोडी ज्ञानकोष\nपरभणी चे दिलीप नारायणराव शहाणे झाले देस्ता स्मार्ट शेतकरी\nटोमॅटोचे तंत्रशुद्ध उत्पादन कसे करावे\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?q=Impossible", "date_download": "2019-01-20T21:30:41Z", "digest": "sha1:AHIWTN6EPIIWDA23AVHKLAF3WKZUYSCJ", "length": 8494, "nlines": 158, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Impossible रिंगटोन", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"Impossible\"\nमिशन इम्पॉसिबल 3 थीम\nमिशन इम्पॉसिबल - गोस्ट प्रोटोकॉल थिम\nमिशन इम्पॉसिबल 4 थीम\nमनाची िस्थती भारत (एमआय 4)\nअशक्य मिशन पासून थीम\nएमेर ज्युज ए एल इम्पॉसिअल\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nमिशन इम्पॉसिबल 3 थीम, मिशन इम्पॉसिबल - गोस्ट प्रोटोकॉल थिम, अशक्य मिशन, मिशन इम्पॉसिबल 4 थीम, मिशन इम्पॉसिबल थीम, अशक्य मिशन, अशक्य मिशन, अशक्य, मनाची िस्थती भारत (एमआय 4), अलीशा, Mi2 थीम Rdx, अशक्य मिशन पासून थीम, अशक्य मिशन, अशक्य, अशक्य, एमेर ज्युज ए एल इम्पॉसिअल, अशक्य स्वप्न, अशक्य (रेडिओ संपादित), अशक्य, अशक्य, अशक्य, अशक्य, अशक्य, मिशन अशक्य मजेदार Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मिशन अशक्य मजेदार रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंग��ोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/555917", "date_download": "2019-01-20T21:38:24Z", "digest": "sha1:BDP6QNQ4PZ5BGRGRN2MLYRUZL5D2QY7O", "length": 15009, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात बोन्सायची पहिली जागतिक परिषद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » पुण्यात बोन्सायची पहिली जागतिक परिषद\nपुण्यात बोन्सायची पहिली जागतिक परिषद\nऑनलाईन टीम / पुणे\nभारतात बोन्साय कला वाढावी याबरोबरच या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा या उद्देशाने पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता गिरीधर काळे यांच्या पुढाकाराने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्साय विषयक पहिल्या भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री १० असून सदर प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य असेल. याविषयीची घोषणा प्राजक्ता गिरीधर काळे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी गिरीधर काळे, बोन्साय नमस्तेचे सल्लागार जनार्दन जाधव हे देखील उपस्थित होते.\n‘बोन्साय नमस्ते’ या भारतात प्रथमच भव्य स्तरावर भरविण्यात येणा-या पहिल्या जागतिक परिषदेबद्दल माहिती देताना प्राजक्ता काळे म्हणाल्या की, वृक्षांविषयीच्या ‘बोन्साय’ या नावाने जगभरात प्रसिद्ध ���सलेल्या जपानी कलेचे मूळ हे प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘वामनवृक्ष कला’ या नावाने पहायला मिळते. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच याचा जगभरात प्रसार झाला. जपानमध्ये याला कलेचा दर्जा मिळाला. त्यानंतर सर्वत्र ही कला ‘बोन्साय आर्ट’ म्हणून प्रसिद्धीस आली. भारतात या कलेचे मूळ असून देखील या कलेला फारसे प्राधान्य आणि व्यासपीठ मिळाले नाही. हेच लक्षात घेत भारतीय मूळ असलेली ही कला आपल्या देशात वाढावी, सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून याचा विचार व्हावा या उद्देशाने आम्ही ‘बोन्साय नमस्ते’च्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.\nत्या पुढे म्हणाल्या की, सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारण्यात येणा-या या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक बोन्साय एकाच ठिकाणी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामध्ये १० विभागात मामे, शोहीन, स्मॉल बोन्साय, मिडीयम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय अशा इतर अनेक प्रकारांचा समावेश असेल. ज्यामध्ये १ मीटर उंचीचे सर्वांत जुने १५० वर्षांचे उंबराचे बोन्साय आहे, तर ३ इंच उंचीचे बोन्साय हे सर्वांत लहान बोन्साय या ठिकाणी पहायला मिळणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी बोन्साय विषयक पुस्तकांचे एक ग्रंथालय देखील उभारण्यात येणार आहे.\nबोन्साय नमस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील बोन्साय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्येष्ठ बोन्साय कलाकारांचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जगातील १६ विविध देशांतील बोन्साय कलाकार (मास्टर्स) या परिषदेत सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी देशांमधील कलाकारांचा समावेश आहे. तसेच कृषी व फलोत्पादन महाविद्यालातील विद्यार्थ्यांना या कलेची ओळख व्हावी आणि त्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी विचार व्हावा यासाठी काही विशेष प्रात्यक्षिके देखील आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nभारतातील वातावरण व भारतात आढळणा-या वृक्षांच्या प्रजाती या बोन्साय कलेसाठी अत्यंत पोषक असून देखील याचा फारसा प्रसार भारतात झाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे प्री बोन्साय मटेरियलची कमत���ता. भारतात इतर देशांच्या तुलनेत बोन्साय कला जोपासणा-यांमध्ये स्त्री कलाकारांचे प्रमाण हे खूप जास्त आहे. शेतीशी संबंधित स्त्रीयांना यासंबंधीचे प्रशिक्षण दिल्यास प्री बोन्साय मटेरियलची निर्मिती अगदी सहज होऊ शकते, जी देश विदेशातील बोन्साय कलाकारांना उपलब्ध करून देता येईल. यामुळे शेतीपूरक व्यवसाय वाढीस चालना मिळेल.\nआज भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना बोन्साय कलेचा योग्य वापर केला तर शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून आपण याचा विस्तार करू शकतो. याबरोबरच भारतात असलेले वृक्षांचे अनेकविध प्रकार लक्षात घेत बोन्साय कलेच्या वाढीसाठी आपला देश एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकतो. मात्र हे करीत असताना सातत्य आणि संयम हा महत्त्वाचा असल्याचे प्राजक्ता काळे यांनी यावेळी नमूद केले.\nमूळात बागकामाची आवड असलेल्या प्राजक्ता काळे या १९८४ सालापासून बोन्साय कला जोपासत आहेत. सुरुवातीला पुस्तकांच्या माध्यमातून आणि त्यानंतर इंडोनेशियातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार रुडी नजोन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बोन्साय मधील प्रशिक्षण घेतले. प्राजक्ता काळे यांचे बोन्साय बद्दलचे प्रेम पाहत रुडी यांनी वर्षातून एकदा भारतात येत त्यांना बोन्साय कला शिकविण्यास सुरुवात केली.\nत्यानंतर गेली दोन दशके काळे यांनी स्वत:ला केवळ बोन्साय कलेला वाहून घेतले आहे. त्यांनी पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या बिबेडोहोळ, मावळ येथे बोन्साय फार्म साकारला आहे. ज्या ठिकाणी तीन हजारांहून अधिक बोन्साय साकारण्यात आले आहेत. त्यातील निवडक एक हजार बोन्साय वर नमूद केलेल्या प्रदर्शनात दाखविण्यात येणार आहे.\nप्राजक्ता काळे यांच्या आजवरच्या या बोन्साय विषयक प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांनी आणि विषेत: त्यांची सासू कावेरीबाई काळे यांनी मोलाची साथ दिली आहे. याबरोबरच काळे यांनी सुचेता अवदानी, कामिनी जोहारी, राहुल राठी आणि मार्क डिक्रुज या त्यांच्या समविचारी मित्र मैत्रिणींबरोबर ‘बोन्साय नमस्ते’ या नावाने संस्था सुरु केली असून त्याद्वारे ते बोन्साय कलेच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत.\n11वर्षाच्या मुलाने दिली 12वीची परिक्षा\nया संशोधनांनी जगाला कायमस्वरूपी बदलून टाकले\nशिक्षकांच्या गावात प्रत्येक घरात शिक्षक\nPosted in: विशेष वृत्त\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उ��्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-tax-assistant-recruitment-296-post-07-06-2017.html", "date_download": "2019-01-20T22:02:54Z", "digest": "sha1:VKAO6WU24L5BIFMSOOGSFVHODRNRQYPE", "length": 6606, "nlines": 106, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २०१७", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत कर सहायक मुख्य परीक्षा २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि ०३) पूर्व परीक्षा उत्तीर्ण\nवयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]\nशुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]\nपरीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे\nपरीक्षा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७ रोजी\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 November, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉ��ी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/karan-johar-just-announced-khushi-kapoors-debut-in-2019/", "date_download": "2019-01-20T22:03:36Z", "digest": "sha1:D3RQNQAN2CSDZEHXHXDCKORPKC2CPYWS", "length": 8809, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाॅलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार ‘खुशी कपूर’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबाॅलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार ‘खुशी कपूर’\nप्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून दिल्यानंतर आता करण जोहर त्यांची दुसरी मुलगी खुशी कपूरला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.\nबाॅलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने बाॅलीवूड इंजस्ट्रीजमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना पदार्पण करून दिले आहे. यात आलिया भट्‌ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रापासून जान्हवी कपूर आदी कलाकारांचा समावेश आहे.\nकरण जोहरने म्हटले आहे की, आगामी वर्षात बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूर आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान हे सिनेसृष्टीत पदार्पण करू शकतात.\nपुढे बोलताना करणने म्हटले की, मिजान हा शानदार काम करेल, तो एक प्रतिभावंत स्टार आहे आणि त्याचबरोबर तो नृत्यही उत्तम करू शकतो. तर खुशीच्या बाबतीत सांगायचे झाले तर ती एक सुंदर आणि प्रेमळ मुलगी आहे.\nदरम्यान, माहितीनुसार मिजान याला संजय लीला भन्साळी लाॅन्च करणार आहेत. भन्साली यांनी मिजान याला आपल्या आगामी चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभंन्साळी यांच्या आगामी सिनेमात ‘तापसी पन्नू’ झळकणार \nरणबीरला सल्ला देण्याची गरज नाही – रणवीर सिंग\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग ‘कपिल’वर जोक\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/mix-vegetables-salad/", "date_download": "2019-01-20T20:54:17Z", "digest": "sha1:AEU2Y7GZRWUKQSPEDEFTTUJ66I6QFDEM", "length": 6155, "nlines": 154, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मिक्स व्हेजिटेबल सॅलेड | Mix Vegetables Salad", "raw_content": "\n५० ग्रा. मक्याचे दाणे\nपुदीना आणि पालकची पेस्ट\nसर्व भाज्यांना बारीक कापून एकत्र कराव्या. मीठ, सिरका, काली मिर्च पावडर आणि पालक पुदीन्याची पेस्ट सर्व वस्तु टाकुन चांगल्या तर्‍हेने मिक्स करून प्लेटमध्ये ठेवावे.\nचारही बाजुने मुळ्याचे काप ठेऊन सजवावे.\nआपल्या आवडीप्रमाणे यात भाज्या टाकू शकता.\nया वर्गातील आणखी काही लेख\nगाजर-काकडीची कोशिंबीर (चायनीज पद्धत)\nThis entry was posted in कोशिंबीर,सलाड,रायते and tagged कोशिंबीर, पाककला, पुदीना, मक्याचे दाणे, रायते, विनेगर, व्हेजिटेबल, शिमला मिरची, सलाड, सॅलेड on जानेवारी 14, 2011 by संपादक.\n← अननसाचे सरबत आज गोकुळात रंग →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-recruitment-557-posts-27-10-2017.html", "date_download": "2019-01-20T21:24:31Z", "digest": "sha1:LPIQ3ROXNYGBJHEYL4ALCHWKW3R42M57", "length": 6405, "nlines": 107, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "MPSC आयोगामार्फत ५५७ जागांसाठी मुख्य ���रीक्षा २०१७", "raw_content": "\nMPSC आयोगामार्फत ५५७ जागांसाठी मुख्य परीक्षा २०१७\nMPSC आयोगामार्फत ५५७ जागांसाठी मुख्य परीक्षा २०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ५५७ जगासाठी मुख्य परीक्षा २०१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ व २७ ऑक्टोबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : १०७ जागा\nविक्री कर निरीक्षक (Sales Tax Inspector) : २५१ जागा\nसहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer) : ३० जागा\nसहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : १६९ जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर शिक्षण\nवयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे\nशुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 October, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=39&Itemid=6&limitstart=60", "date_download": "2019-01-20T22:04:45Z", "digest": "sha1:VP2UQX2ED53OVRJEF5ME2Q7BDUZVUPTB", "length": 29023, "nlines": 271, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अर्थसत्ता", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nयंदाच्या दिवाळीनिमित्ताने रंगोली हॅम्पर योजनेखाली रांगोळीचा संच भेटस्वरुपात देण्यासाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये एका ट्रेमध्ये सहा रंगांची रांगोळी, ग्लिटर पॅकेट, पांढरी रांगोळी, एक डस्टर, रंग भरण्यासाठी एक डबा आणि रांगोळी तयार करण्यासाठी बोर्ड यांचा समावेश आहे. मुंबई उपनगरातील विलेपार्ले (पश्चिम) येथील श्रीनाथ शॉपिंग सेंटरमध्ये रांगोळी कलाकृतीच्या दालनात हा रांगोळी संच उपलब्ध आहे.\nदीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा.. व्याजदरात सवलतीची भेट नव्या वर्षांतच\n‘सीआरआर’मध्ये अवघी पाव टक्क्यांनी घट\nतूर्तास दीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा, डिसेंबपर्यंत महागाईचा पारा उतरलाच आणि वित्तीय तसेच परराष्ट्र व्यापारातील दुहेरी तूट आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसल्यास कदाचित मोठय़ा व्याजदर कपातीची भेट नव्या २०१३ वर्षांतची दिली जाईल, असे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मंगळवारी स्पष्ट केले. खुंटलेल्या आर्थिक विकासापेक्षा वाढती महागाई हा चिंतेचा विषय असल्याचे पालुपद कायम ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीच्या सार्वत्रिक अपेक्षांवर पुन्हा पाणी फेरल्याचे दिसून आले.\n..अर्थवृद्धीचे आव्हान एकटय़ानेच पेलू\nअर्थमंत्रालयाने वित्तीय तुटीला आवर घालणारा बृहद् आराखडा सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर करून, अर्थवृद्धीबाबत गांभीर्य दाखविले असतानाही, रिझव्‍‌र्ह बँकेने सहामाही पतधोरण आढाव्यात वाढत्या महागाईला (चलनफुगवटय़ाला) प्राधान्य देत व्याजदर ज���से थे ठेवल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सध्याची घडी ही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन बाळगण्याची आहे असे म्हणतानाच चिदम्बरम यांनी उपरोधिक सूरात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या धोरणात्मक कडवेपणाबद्दल हताशा व्यक्त केली, त्याचे हे शब्दश: रूप..\n‘सीआरआर’ हा अर्थकारणासाठी अपव्ययच\nबँकांच्या पतपुरवठय़ाला मर्यादा आणणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोख राखीव प्रमाण अर्थात ‘सीआरआर’वर देशातील पहिल्या क्रमांकाच्या राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेने पुन्हा एकदा हल्ला चढविला आहे. रोख राखीव प्रमाण पद्धतीच रद्द करा, अशी यापूर्वी आग्रही मागणी करणारे स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी अर्थव्यवस्थेसाठी हा बिनकामाचा एक निर्थक पर्याय आहे, अशी ताजी प्रतिक्रिया दिली आहे.\nवाणिज्य बँकांना त्यांच्या ठेवीतील हिस्सा मध्यवर्ती बँकेकडे राखून ठेवावा लागतो, ती रक्कम म्हणजे रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआर असते.\nयंदा दिवाळीत ४०० कोटींच्या कर्जवितरणाचे ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’चे उद्दिष्ट\nग्राहकोपयोगी उपकरणे व वस्तूंच्या खरेदीसाठी शून्य टक्के अर्थसहाय्याच्या योजनेची जनक असलेल्या बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड या वित्तीय कंपनीला यंदाच्या दिवाळीत आपल्या कर्जपुस्तिकेत तब्बल ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे. कंपनीने सणासुदीनिमित्त १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर कालावधीसाठी सुरू केलेल्या ‘स्पार्कलिंग दिवाळी’ या विशेष योजनेतून या महिनाभराच्या कालावधीत सहा लाखांहून अधिक ग्राहक मिळविण्याबरोबरच, कर्ज वितरण सध्याच्या १५०० कोटींवरून १९०० कोटी रुपयांवर जाणे कंपनीला अपेक्षित आहे.\nनाराज बाजारात मोठी घसरण\nअल्पशा व्याजदर कपातीने तमाम अर्थव्यवस्थेची निराशा करणाऱ्या भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकासह व्याजदराशी संबंधित बँक, बांधकाम तसेच वाहन कंपन्यांचे समभाग मंगळवारी चांगलेच आपटले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानुसार कर्ज पुर्नबांधणीसाठी अधिक अतिरिक्त तरतुद करावी लागणार असल्याने एकूणच बँक समभाग तब्बल ६ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.\n० बँकाच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण यंदा काहीसे कठोर असले तरी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या ��नेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. फार मोठी व्याजदर कपात न करून मध्यवर्ती बँकेने तमाम गृह, वाहनकर्जदारांची निराशा केली असली तरी बँक दफ्तरी त्यांना भरावे लागणाऱ्या ‘नो यूअर कस्टमर- केवायसी’ प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी सध्याच्या अटी शिथील करून त्यात अधिक साधेपणा आणला जाईल, असेही नमूद करण्यात आले.\nसंक्षिप्त व्यापार : पु. ना. गाडगीळ पेढी मुंबईकरांच्या\nपुण्यातील नामवंत सराफी पेढी ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स’ने सीमोल्लंघन करीत थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. प्रभादेवी येथील रचना संसदसमोर मोक्याची जागा तब्बल तीन हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात विस्तारलेल्या या शोरूमचे उद्घाटन येत्या ४ नोव्हेंबरला शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने केली सीआरआरमध्ये कपात\nनवी दिल्‍ली, ३० ऑक्टोबर २०१२\nरिझर्व्ह बॅंकेने सीआरआर ०.२५ टक्के कमी करून ४.२५ टक्के केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना महागाई आणि गृहकर्जाचा वाढता बोजा यातून मोठा दिलासा मिळाला आहे.\nव्याजदर कपातीचे आश्चर्य घडेल काय\nरिझव्‍‌र्ह बँकेचा सूर बदलला..\nमहागाई तर वाढतच जाणार, पण विकासालाही प्राधान्य \nव्यापार प्रतिनिधी , मुंबई - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nवित्तजगताच्या नजरा लागलेल्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या तिमाहीच्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला रिझव्‍‌र्ह बँकेने काहीसा नरमाईचा सूर घेत, वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करतानाच घसरत चाललेला विकासदरही दुर्लक्षून चालणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे उद्याच्या पतधोरण आढाव्यात विकासाला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीचा आश्चर्यकारक नजराणा मिळण्याच्या शक्यतेला जागा निर्माण झाली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचा सूक्ष्म आर्थिक आणि पतधोरण विकास आढावा घेताना, रिझव्‍‌र्ह बँकेने खुंटलेल्या आर्थिक विकासाला सावरण्यासाठी व्याजदर कपातीचे पुरेसे संकेत दिले आहेत.\nरिझव्‍‌र्ह बँकेची पावले योग्य दिशेने पडावीत : अर्थमंत्री\nरिझव्‍‌र्ह बँकेमार्फत दुसऱ्या तिमाही पतधोरणाचा आढावा घेण्यास काही तासांचा अवधी राहिला असतानाच वित्तीय तूट रोखण्यासाठी सरकार दाखवीत असलेल्या गांभीर्याला प्रतिसाद म्हणूनच मध्यवर्ती बँकेची पावले पडतील, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्याजदर कपातीबाबत आशावाद व्यक्त केला.\nरिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव हे उद्या मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागातर्फे नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी पंचवार्षिक कालावधीचा वित्तीय आराखडा जाहीर केला.\nलेलँड डिअर : हिंदुजा व जॉन डिअरचा संयुक्त प्रकल्प\n‘बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल\nहिंदुजा ग्रुपची अग्रगण्य कंपनी अशोक लेलँड आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ‘जॉन डिअर’ यांच्या भागीदारीतून साकारलेले ‘लेलँड डिअर ४३५ बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल झाले आहे. ‘ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रा. लि.’ हे त्यांचे चॅनेल भागीदार असून नवी मुंबईतील पनवेल येथे या लोडरचे महाराष्ट्रातील पहिले ग्राहक संपर्क केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. बांधकाम व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जमीन समतल करणे, मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करणे, अवजड सामान वाहून नेणे यासाठी हा लोडर अतिशय उपयुक्त असून बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अन्य लोडरपेक्षा तो सर्वार्थाने प्रगत व किफायतशीर आहे, असा दावा लेलँड डिअरचे अध्यक्ष डॉ. व्ही. सुमंत्रन यांनी या उद्घाटनप्रसंगी केला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/category/blog/", "date_download": "2019-01-20T22:16:43Z", "digest": "sha1:WJ2A2SFOICQWUTMKCA2EU3JPSFZKGYE2", "length": 14915, "nlines": 81, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "blog – Bolkya Resha", "raw_content": "\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nकाही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेचा साखरपुडा झाला त्यापाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिनेही आपले लग्न उरकून घेतले. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे समोर येत आहे. “मन उधाण वाऱ्याचे” मालिकेतील प्रमुख अभिनेत्री “नेहा गद्रे ” आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. १० जुलै २०१८ दोघांचा साखरपुडा झालाय पण याची खबर त्यांनी कोणालाही दिली […]\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिषेक देशमुख हा मराठी नाटक, मालिका ,चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. “पसंत आहे मुलगी” या मालिकेत त्याने पुनर्वसूची भूमिका बजावली होती. या मालिकेमुळे अभिषेक घराघरात जाऊन पोहोचला होता. अभिनेता अभिषेक देशमुख हा पेशाने अर्किटेक्ट आहे. त्याचे वडील सतीश देशमुख हे सिव्हिल इंजिनिअर असले तरी त्यांनी अभिनय क्षे���्रात काम केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत. पण […]\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\nसुनील बर्वे हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अभिनेते, निर्माते तसेच उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. ३ ऑक्टोबर १९६६ रोजी सुनील बर्वे यांचा जन्म झाला. पाटकर कॉलेज, मुंबई येथून केमिस्ट्री विषयातून त्यांनी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबईमध्ये काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने नाटकात काम करण्याची ईच्छा होती. “अफलातून” या नाटकासाठी ऑडिशन […]\nआई नेहमी म्हणायची “माझा एक भाऊ आहे तुला काहीही मदत लागली तर .. ” संजयदत्त बद्दल माहित नसलेल्या गोष्ठी एकदा नक्की वाचा\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित “ठाकरे” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या चित्रपटात मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे याना मानवंदना देण्यासाठी “मनाचा मुजरा” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी अनेक पक्षाचे लोक तसेच मराठी आणि हिंदी अभिनेते यांनीही उपस्थिती लावली. ह्यावेळी संजू बाबा हणजे संजय दत्त याने बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा दिला. संजय […]\nही प्रसिद्ध “मराठमोळी अभिनेत्री” नुकतीच अडकली लग्नाच्या बेडीत\nसध्या लग्नाचा सिजन जोरदार सुरू झालेला पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न उरकल्याचे समोर येत आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे ” स्मिता तांबे “. नुकतेच स्मिता तांबे ह्या अभिनेत्रीने रंगभूमीवरील अभिनेता आणि तिचा मित्र वीरेंद्र द्विवेदी यांच्यासोबत लग्न उरकले आहे. स्मिता तांबे हिने अनेक मराठी चित्रपट साकारले आहेत. तिने बहुतेक करून स्त्री प्रधान चित्रपटांना पहिली पसंती […]\nह्या कारणामुळे अमीर खानने अमरीश पुरी सोबत केला नाही एकही चित्रपट…पाहून आश्चर्य वाटेल\nअमीर खानला जर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट मानले आहे तर तिथेच अमरीश पुरी यांनाही खलनायकाचा बादशाह मानले आहे. एकेकाळी या दोघाही दिग्गजांनी आपआपल्या भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. असे असले तर आमिर खानने मात्र कधीही नंबर एकचा किताब पटकावला नाही. तर अमरीश पुरी यांच्या भूमिकेने मात्र दिग्दर्शकाला नायकांच्या भूमिकेआधी खलनायकाच्या भूमिकेला विचार करायला भाग पाडले.आजपर्यंत बॉलिवूडने अनेक खलनायक घडवले परंतु यातून […]\nअभिनेता फरहान अख्तर लवकरच करणार “ह्या मराठी” अभिनेत्रीसोबत लग्न.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल\nफरहान अख्तरने बॉलिवूड क्षेत्रात अभिनेता, निर्माता, गायक, दिग्दर्शक आणि अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. १९९१ सालच्या “लमहें” या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम करून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. भाग मिल्खा भाग, रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सारख्या चित्रपटातुन अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले. बऱ्याच दिवसांपासून फरहान अख्तर एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ही मराठमोळी […]\nतब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवणाऱ्या शुराची कहाणी …मृत्यूनंतर आजही करतात देशाचे रक्षण\n१९६२ सालच्या भारत आणि चीन युद्धातील आठवण करून देणारा “७२अवर्स:मार्टयर हू नेव्हर डाईड” हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या युद्धात “जसवंत सिंह” या शुराने तब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश ध्यानी यांनी केले आहे. जसवंत सिंह या शुराची भूमिका देखील अविनाश ध्यानी यांनीच निभावली आहे. जसवंत सिंह यांच्या शौर्याची गाथा वाचून तुम्हालाहि […]\nसिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने दाखवला तनुश्री दत्ता‎ला घरचा रस्ता.. तनुश्री पुन्हा गेली भारताबाहेर पण का\nतनुश्री दत्ता हिने प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेता नाना पाटेकर ह्यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे तनुश्री दत्ता चांगलीच चर्चेत आलेली. हिंदी माध्यमांनी त्याची बाजू मांडल्यामुळे #मिटू प्रकरणाला जोर येऊ लागला. पण नंतर तनुश्री पोलिसांत तक्रार करावी म्हणून प्रेशर आले आणि शेवटी तिने तक्रार नोंदवली. तक्रारीमध्ये छेडछाड करणे, सेटवर आपल्याला अडवून ठेवणे, गाडीची तोडफोड करणे आणि डायरेक्टर ने सांगितल्याप्रमाणे काम न देता सेटवर […]\n“रात्रीस खेळ चाले” मालिकेतील कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का\n१४ जानेवारी पासून झी मराठीवर “रात्रीस खेळ चाले” ही मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्याने नाईकांच्या वाड्यातील थरार ��्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. यावेळी मालिकेचा हा पूर्वार्ध असल्याने दत्ता, पांडू, छाया, माधव यांचे बालपण मालिकेत दर्शवण्यात आले आहे. परंतु असे असले तरी मागच्या भागातील प्रमुख पात्रे साकारणारे कलाकारही यावेळी आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ह्या मालिकेचा हा दुसरा भाग आहे म्हणून “रात्रीस […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/page/3/", "date_download": "2019-01-20T21:29:03Z", "digest": "sha1:C6D7K6ZYLVZ3MVTF5TW3HV7X6ZGLEHQ3", "length": 14616, "nlines": 80, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "Bolkya Resha – Page 3 – Bolkya Resha", "raw_content": "\nमराठीतील या ३ दिग्गजांनी साकारली छक्क्याची भूमिका…ह्याच भूमिकांमुळे ते आज यशस्वी अभिनेते ठरले\nआजवर बॉलिवूड चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मोहन जोशी, रीमा लागू, सविता प्रभुणे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांनी मराठीच नाही तर हिंदी सिने सृष्टीतदेखील आपल्या अभिनयाची छाप पाडलेली पाहायला मिळते. यातच छक्क्याची भूमिका तितकीच नेटाने आणि दमदारपणे साकारणे हेही तितकेच अवघड आहे. अशाच भूमिका साकारून या मराठमोळ्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने पुरस्कार […]\nधर्मेंद्रसोबत दिसणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण \nधर्मेंद्र हे बॉलिवूड सुपरस्टार, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. “शोले” चित्रपट हा त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट मानले आहे. एक ऍक्शन मॅन आणि पहिला ही- मॅन म्हणून त्यांना या सृष्टीत ओळखले जाते. धर्मेंद्र सध्या या चंदेरी दुनियेपासून थोडेसे बाजूला झाले असले तरी आज ते एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत येऊ लागले आहेत. एक विरंगुळा म्हणून आजही धर्मेंद्र आपली शेती सांभाळताना दिसत […]\nतुला पाहते रे मालिकेतील अभिनेता “झेंडे” यांच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी\n“तुला पाहते रे” मालिकेत अभिनेता उमेश जगताप यांनी झेंडे ची भूमिका साकारली आहे. विक्रांत सरंजामे यांच्या मित्राची ही भूमिका उमेश जगताप यांनी उत्कृष्ट साकारली आहे. सुर��वातीला विक्रांत आणि ईशाच्या विरोधात जाणारा झेंडे आता त्यांच्याच लग्नात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहे. झी वाहिनीच्याच ‘का रे दुरावा’ मालिकेतही त्यांनी तांगडे ची भूमिका अतिशय सुंदर निभावली होती. शालेय जीवनापासूनच उमेश जगताप यांना नाटकांची […]\nसौमित्रच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल. हि सुंदर अभिनेत्री आहे त्याची पत्नी\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरुनाथचा मित्र सौमित्र त्याच्या बायकोला म्हणजेच राधीकाला मदत करताना पाहायला मिळाला. हळूहळू तो राधिकाच्या प्रेमातही पडला. सौमित्र राधिकाशी लग्नही करू इच्छितो पण राधिका आपल्या नवऱ्याशी म्हणजे गुरुनाथशी एकनिष्ठ आहे ती गुरुनाथला सोडून इतर कोणाचाही विचार करत नाही. सौमित्राला ती आपला मित्र मानते आणि आपल सौमित्राशी फक्त मित्रच नातं असावं असच तिला वाटत. सौमित्रच खार नाव “अद्वैत […]\nआनंदच्या खऱ्या लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल.. कधीही न पाहिलेले हे ७ फोटो नक्की पहा\nझी मराठी वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका गेली कित्तेक महिने तीच अव्वल स्थान टिकवून आहे. मालिकेसाठी निवडलेल्या पात्रांनी मालिकेसाठी घेतलेली मेहनत हे त्यांचाच श्रेय म्हणावं लागेल. गुरुनाथ सुभेदार त्याची बायको राधिका सुभेदार आणि ह्या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करण्यासाठी गुरुनाथची आलेली दुसरी बायको “शनया” हि मालिकेतील ३ प्रमुख पात्रे आहेत. यांच्या बरोबर रेवती, गुप्ते, नाना, नानी, गुरुनाथचा मित्र आनंद आणि […]\n“विकिशा”च्या लग्ना निमित्त या दोन प्रसिद्ध मिठाई दुकानात मिळणार मोफत पेढे\nझी मराठीवर सध्या “विकिशा” म्हणजेच ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या यांच्या लग्नाचा हा सोहळा तब्बल २ तासाच्या विशेष भागात तुम्हाला या वाहिनीवर अगदी धुमधडाक्यात साजरे केलेले पाहायला मिळणार आहे. फक्त एवढेच नाही तर या लग्न सोहळ्याचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी चक्क मिठाईची दुकानेही सज्ज झालेली पाहायला मिळत आहेत. बऱ्याच जणांना हि बातमी खोटी वाटेल […]\n“राहुल गांधींना वोट का द्यायचं” पुस्तकाने सोशल मीडियावर घातली धुमाकूळ.. पुस्तकात जे लिहलंय ते वाचून लोटपोट व्हाल पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा\n ” नावाचे एक पुस्तक लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर या पुस्तकाची ज��रदार चर्चा चालू आहे. अमेझॉनवर तर हे पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. “शिवम चैधारी” या विद्यार्थ्याने हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्याने नेमके काय काय लिहिले आहे याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. […]\nज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन…यांचं मराठीतील योगदान पाहून थक्क व्हाल\nमराठी हिंदी नाटक चित्रपट अभिनेते किशोर प्रधान यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रंगभूमीवरील नाटके आपल्या अभिनयाने गाजवली आहेत. येरे येरे पैसा, फ्रेंडशिप अनलिमिटेड F.U., ब्रेव्हहार्ट, भिंगरी, लालबाग परळ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच येऊन गेलेला “शुभ लग्न सावधान” चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने अनेक कलावंत त्यांची नेहमी विचारपूस […]\nमुली मुलांमध्ये काय पाहतात\nमैत्री, प्रेम, आकर्षण या सगळया वेगवेगळ्या गोष्टी वाटत असल्या तरी आपल्या समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर खरंच प्रेम आहे की मैत्री हे समजून घेणे गरजेचे आहे. याचमुळे अनेकदा गैरसमज होऊन नाते बिघडण्याची शक्यता असते. मुलींच्या नजरेवरूनच ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे समजते. बहुतेक सर्वच मुलींना समजूतदार, स्मार्ट आणि टापटीप मुले हवी असतात. यासोबतच मुली मुलांच्या पुढील बाबींवरही लक्ष देते, त्यांच्या […]\n“लगीर झालं जी” मालिका सोडून गेलेल्या मामी आणि जयडी सध्या काय करतात पाहून शॉक व्हाल\n“लगीर झालं जी” मालिका सुरू झाल्यापासून अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शीतल आणि अजिंक्य याच्या प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेत सुरुवातीला “मामी आणि जयडी ” ही पात्रे आपल्या नकारात्मक भूमिकेमुळे आपली खरी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. मालिकेत मामींची भूमिका विद्या सावळे तर जयडीची भूमिका किरण ढाणे साकारताना दिसल्या. प्रेक्षकांचा त्यांच्यावरील रोष हीच त्यांच्या अभिनयाची पावती असल्याचे अनेकांनी व्यक्त […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/gif-animations/?q=", "date_download": "2019-01-20T21:27:58Z", "digest": "sha1:XTMOKM2POACCXEWPQHHEQO64AONKOG5W", "length": 4683, "nlines": 97, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - GIF अॅनिमेशन", "raw_content": "\nGIF अॅनिमेशन वॉलपेपर थेट वॉलपेपर\nGIF अॅनिमेशन शैली सर्व\nया आठवड्याचे सर्वोत्तम मोठा आकार GIF अॅनिमेशन प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते अॅनिमेटेड GIF विनामूल्य डाउनलोड करा\nGIF अॅनिमेशन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅनिमेशन Android, Apple iPhone, Samsung, सोनी, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूवेई, एलजी आणि इतर मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nड्रॅगन फंतासी, स्पा, धबधबे, ड्रॅगन, बिबट्या, गिटार बॉय, पांढरा वाघ, पांढरा वाघ, पाऊस शरद ऋतूतील, अॅनिमेटेड घड्याळ, साप, आश्चर्यकारक धबधबे, गोकू, नियॉन वुल्फ, आवर्त, गडद वाघ, गोषवारा, रंगीत सफरचंद, इस्लामिक, वेळ मशीन, ड्रॅगन, ध्वनी लहरी, कोळी माणूस, ऍपल Animations विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%A6/", "date_download": "2019-01-20T21:26:32Z", "digest": "sha1:VWA2OW7CO5QEJJTDH4CLURFCUYL7YUAD", "length": 10741, "nlines": 177, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी वाचन – भाग १० | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १०\nमोडी वाचन – भाग १०\nSummary : देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती.\nPrevious: मोडी वाचन – भाग ९\nNext: मोडी वाचन – भाग ११\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nमोडी वाचन – भाग १२\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3132/", "date_download": "2019-01-20T21:15:37Z", "digest": "sha1:P2BOVWUFBZRMZH6RTEINJ4YX2XHNPIIY", "length": 7295, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-सगळं होणार .........", "raw_content": "\nसगळं होणार, सगळं होणार, आता आपलं सरकार आलंय\nआता शेतमालाला बाजार मिळणार,\nतुरडाळ १५० रु., तर साखर १०० रु. किलो होणार,\nदलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार \nआता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत\n१० वर्षांत जे करता आले नाही ते २ वर्षांत करणार,\nदिवसभर वीज जाणार, रात्रीचीच काही तासच रहाणार \nरस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,\nमतदारांचे मणके ढिले होणार,\nठेकेदारांचे मात्र खिसे भरणार \nआता सर्वत्र मिरज घडणार,\nगणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,\nपोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार \nआणि मायमराठी हद्दपार होणार \nतालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,\nपंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,\nप्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,\nमुंबईत मेलेल्या अतिरेक्यांचे आता दर्गे होणार,\nत्यावर शासन हिरवी चादर चढवणार अन् हिंदू तेथे उरुस साजरा करणार \nसनातन वर बंदी येणार,\nपोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार \nआता अतिरेक्यांनाच मुंबईवर हल्ला करण्याचे परवाने देणार,\nसामान्य माणसे किडामुंगीसारखी मरणार,\nमहाराष्ट्रासारख्या मोठ्या मोठ्या राज्यांत अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच घडणार \nमराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,\nमुजरा करून सरदारक्या मिळवणार\nअन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर अरबी समुद्रात बसवणार \nआता दहावी नापास अकरावीत जाणार,\nबारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,\nमाणसं मारणार, पूल कोसळणार \nआता खून करणारे गृहमंत्री होणार,\nहरणं मारणारे वनमंत्री होणार,\nकाहीच न करणारा मुख्यमंत्री होणार\nसगळं होणार, सगळं होणार,\nआता आपलं सरकार आलंय, सगळं होणार \nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,\nमुजरा करून सरदारक्या मिळवणार\nअन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर अरबी समुद्रात बसवणार \nआता दहावी नापास अकरावीत जाणार,\nबारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,\nमाणसं मारणार, पूल कोसळणार \nआता खून करणारे गृहमंत्री होणार,\nहरणं मारणारे वनमंत्री होणार,\nकाहीच न करणारा मुख्यमंत्री होणार\nसगळं होणार, सगळं होणार,\nआता आपलं सरकार आलंय, सगळं होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=234212:2012-06-24-18-45-03&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8", "date_download": "2019-01-20T22:09:37Z", "digest": "sha1:XXMTG6BATEBAQ3LUSGE57Z5ZZOUOT4C6", "length": 34564, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : संगमांना ‘भरपाई’ची संधी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : संगमांना ‘भरपाई’ची संधी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलालकिल्ला : संगमांना ‘भरपाई’ची संधी\nसुनील चावके - सोमवार, २५ जून २०१२\nराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढून पराभूत झाल्याने संगमांचे विशेष नुकसान होणार नाही. उलट राष्ट्रीय राजकारणात खुरटलेल्या स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला संजीवनी देण्याची संधीच त्यातून त्यांना साधता येईल. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याचा किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी युती करण्याचा पर्याय असेल.\nआज पूर्णो संगमा काँग्रेसमध्ये असते तर सोनिया गांधींच्या खास विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना झाली असती. ईशान्य भारताला राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून ठेवणारे, देशातील दहा कोटी आदिवासींचे सर्वात विश्वासार्ह प्रतिनिधी, शिवाय कॅथोलिक ख्रिश्चन अशा उपजत वैशिष्टय़ांमुळे काँग्रेसच्या राजकारणात त्यांचे स्थान सुरुवातीपासूनच अनन्यसाधारण होते. काँग्रेसमध्ये टिकून राहण्यासाठी लागणारा किमान संयम त्यांच्या ठायी असता तर आज राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत त्यांचेच नाव अग्रक्रमावर असते आणि कदाचित त्यांच्या उमेदवारीपुढे प्रणब मुखर्जीची अवस्था राष्ट्रपती होण्यासाठी सर्व पात्रता असलेल्या डॉ. कर्णसिंहांसारखी झाली असती. राजकारणात अशी जर-तरची भाषा निर्थक ठरत असली तरी महत्त्वाकांक्षी झेप घेण्याची खरी संधी संग��ांना काँग्रेसमध्येच होती, यात शंकाच नाही.\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा राजकीय क्षितिजावर उदय होण्यापूर्वी नव्वदीच्या दशकाअखेर संगमांच्या प्रामाणिक, पारदर्शी आणि स्पष्टवक्त्या व्यक्तिमत्त्वाने राजकारणात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची आस बाळगणाऱ्या मध्यमवर्गीयांचे कल्पनाविश्व काबीज केले होते. ‘मुख्य प्रवाहा’तील नेत्यांप्रमाणे कपटी डावपेचांचा लवलेश नसल्यामुळे राजकारणात असूनही ते राजकारणापासून अलिप्त असल्याचे भासत होते. लोकसभेत मुद्दय़ांऐवजी गुद्दय़ांवर येऊ पाहणाऱ्या नाठाळ सदस्यांना अध्यक्षांच्या खुर्चीतून ‘द होल कंट्री इज वॉचिंग अस’ असे म्हणत फटकारताना त्यांचा सात्त्विक संताप सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना व्यक्त करीत होता. पण १९९६ ते १९९८ दरम्यान मिळालेल्या या लोकप्रियतेची ‘नशा’ डोक्यात गेलेल्या संगमांनी १९९९ साली शरद पवारांच्या नादी लागून एका उंचीवर पोहोचलेली कारकीर्द स्वत:हूनच लाथाडली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देत काँग्रेसला ‘राष्ट्रीय’ पर्याय निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक तर बनले, पण मुख्य प्रवाहातून बाजूला सारले गेले, स्वत:ची राष्ट्रव्यापी प्रतिमा घालवून बसले आणि मेघालयापुरतेच सीमित झाले. राष्ट्रवादी काँग्रेस जून महिन्यात तेरावा स्थापना दिवस साजरा करीत असतानाच स्वत: जन्माला घातलेल्या पक्षाला (तूर्तास) तिलांजली देत राष्ट्रपती बनण्याच्या ईष्र्येने संगमा मैदानात उतरले आहेत. तेरा वर्षांमध्ये पूर्णपणे वलयहीन झाल्यानंतर.\nगेले वर्षभर टीम अण्णा आणि बाबा रामदेव यांनी यथेच्छ निंदानालस्ती करीत समाजात राजकीय वर्गाविषयी कमालीचा तिरस्कार आणि द्वेषपूर्ण वातावरण तयार केले. पण त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या ‘एक्स्क्लुझिव्ह क्लब’ने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी देशातील संसद व विधानसभा सदस्यांपुढे राजकारणात सक्रिय असलेल्या दोन उमेदवारांचेच पर्याय ठेवले आहेत. अब्दुल कलाम यांच्यासारख्या राजकारणाबाहेरच्या नावाचा आग्रह धरणाऱ्या ममता बॅनर्जी एकाकी पडल्या. राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेस-यूपीएचे उमेदवार प्रणब मुखर्जी यांच्या प्रगल्भतेमुळे सध्या मी मी म्हणणाऱ्या विरोधकांचे डोळे दिपून गेले असून त्यांच्यात उभी फूट पडली आहे. राष्ट्रीय राजकारण पुरते ढवळूून निघाले असून सारीच ‘नैसर्गिक’ राजकीय समीकरणे मोडीत निघाली आहेत. काहींना हा ‘ओन्ली प्रणब’ ब्रॅण्ड प्रस्थापित करण्यासाठी सरसावलेल्या बाह्य़ शक्तींचा परिणाम वाटत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसह येत्या दोन वर्षांतील प्रत्येक लहान-मोठय़ा निवडणुकीत आपला पक्ष गाळात जाणार याविषयी काँग्रेसजनांनाच शंका उरलेली नाही. पण प्रणब मुखर्जीना वश होऊन जनता दल युनायटेड, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, माकप, फॉरवर्ड ब्लॉक यांसारख्या जन्मजात काँग्रेसविरोधी पक्षांनी कथानकाला नाटय़मय वळण लावले असून हा ‘कमर्शियल ब्रेक’ जाणकारांना अचंबित करणारा ठरला आहे. २३ टक्के मते असूनही स्वत:चा उमेदवार देऊ न शकणाऱ्या मुख्य विरोधी पक्ष भाजपचीही त्यात भर पडली. व्यापक बहुमत आपल्या बाजूने झुकविण्याचा चंग बांधून निवडणुकीत उतरलेल्या प्रणब मुखर्जीना प्रतीकात्मक लढत देण्यासाठी भाजपने संगमा यांना ‘दत्तक’ घेतले. ‘राष्ट्रवादी’ मार्गाने संगमा यांनी काँग्रेस ते भाजप असा दोन ध्रुवांचा प्रवास पूर्ण केला. पण त्याचा या एकतर्फी लढतीवर परिणाम होण्याची शक्यता नसून प्रणब मुखर्जीचा विजय निश्चित वाटत आहे.\nआपण आयुष्यात एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही, हा संगमा यांचा दावा वयाच्या ७० व्या वर्षी लोकसभेत पहिल्यांदा निवडून येणाऱ्या प्रणब मुखर्जीच्या मनात घबराट निर्माण करणारा असला तरी तो सर्वस्वी खरा नाही.\nपाच-सहा लाख मतदारांच्या तुरा लोकसभा मतदारसंघातून संगमा यांनी नऊ वेळा मिळविलेले विजय कौतुकास्पद असले तरी तुरामध्येजिंकणे आणि दिल्लीत विजय मिळविणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. १९९६ साली लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संगमा यांनी अल्पावधीत बेसुमार लोकप्रियता संपादन केली. पण १९९८ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीनंतर लोकसभा अध्यक्षपद शाबूत राखण्यात त्यांच्यासाठी ही लोकप्रियता कुचकामी ठरली. त्या वेळी लोकसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत याच लालकृष्ण अडवाणींनी संगमांना शब्द देऊन त्यांना ऐन वेळी दगा दिला आणि तेलुगू देसम पार्टीचे जी.एम.सी. बालयोगी यांच्याविरुद्ध निवडणूक लढून पराभूत होण्यास भा�� पाडले. १४ वर्षांपूर्वी ज्या अडवाणींनी गंडविले, त्यांच्याच सौजन्याने दुसऱ्यांदा पराभूत होण्यासाठी संगमांनी पुन्हा कंबर कसली आहे, राजकारणात सक्रिय असलेल्या आपल्या अपत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सोडून. प्रणब मुखर्जीच्या उमेदवारीचा कसून विरोध करीत असल्या तरीही ममता बॅनर्जीनी संगमांचे समर्थन केलेले नाही. कारण त्यांची पसंती डॉ. अब्दुल कलाम यांनाच होती आणि कलामांनीही त्यासाठी ममता बॅनर्जीचे पत्र लिहून मनापासून आभार मानले. पश्चिम बंगालमधील ३० टक्के मुस्लीम मतदारांना अब्दुल कलामांच्या नावाने गुंतवून ठेवण्यासाठी ममतांनी बंगाली अस्मिता ठोकरण्याचा जुगार खेळला. भाजपच्या कुशीत बसलेल्या संगमांना पाठिंबा देणे ममता बॅनर्जीना राजकीयदृष्टय़ा सोयीचे नाही.\nअर्थात, राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढून पराभूत झाल्याने संगमांचे विशेष नुकसान होणार नाही. उलट राष्ट्रीय राजकारणात खुरटलेल्या स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला संजीवनी देण्याची संधीच त्यातून त्यांना साधता येईल. कारण राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याचा किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी युती करण्याचा पर्याय असेल. ईशान्येकडील राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने बस्तान बसविण्याचा गेल्या अनेक दशकांपासून भाजप प्रयत्न करीत आहे. संगमांच्या माध्यमातून ईशान्य भारतात भाजपला रेडिमेड नेता मिळेल आणि संगमांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्वाची व्याप्ती वाढविण्याची संधी. शिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांच्या उमेदवारीचा सुरुवातीपासून पुरस्कार केल्यामुळे भाजप-रालोआपासून दुरावलेल्या पटनाईक-जयललिता यांच्यातील महत्त्वाचा दुवा बनण्याचीही त्यांना संधी असेल. रालोआतील सर्व घटक पक्षांना हाताळणारे जॉर्ज फर्नाडिस यांची जागा गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे. आपल्या उतावळेपणाला लगाम घालून मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठीचा संयम राखल्यास संगमांना रालोआत निर्माण झालेली ही पोकळी भरून काढता येईल. अर्थात त्यासाठी संगमांना प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचा परतीचा दोर कापावा लागेल. कारण मेघालय विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले पुत्र कॉनरॉड आणि केंद्रात राज्यमंत्री असलेल्या कन्या अगाथा यांच्यासाठी संगमांना राष्ट्रवादीकडे परतण्याचा मोह होऊ शकतो. हा मोह टाळल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय नेते म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. वयाच्या ६५ व्या वर्षी संगमा यांना अजूनही एक दशकभर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणे शक्य आहे. कधी काँग्रेसच्या विरोधाचे, तर कधी समर्थनाचे राजकारण करून तेरा वर्षे संभ्रमात काढल्यानंतर संगमा यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूूक लढण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवरील आपला अज्ञातवास संपविण्याची संधी लाभली आहे. तीही अशा मोक्याच्या वळणावर जिथून यापुढे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता धूसरच आहे. अशा स्थितीत भाजप-रालोआ आणि तिसऱ्या-चौथ्या आघाडीतील पक्षांमध्ये संगमांसारखे व्यापक मान्यता असलेले नेते बोटावर मोजण्याइतकेच असतील. विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनिया गांधींना विरोध करण्यात शरद पवार यांची साथ देताना संगमांनी स्वत:चा राजकीय उत्कर्ष खुंटवून घेतला. मेघालयात ते काँग्रेसच्या विरोधात लढत राहिले आणि महाराष्ट्रात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्मल्यापासून काँग्रेसशी युती करून सत्तेचे अखंड सुख उपभोगत राहिला. केंद्रातही काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार आठ वर्षांपासून सत्तेत आहेत. पण संगमांची अवस्था विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यासारखी झाली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा दुष्काळ संपविण्याची संधी संगमांना मिळाली आहे. सोनियांच्या सोबत राहून जे बरेच काही मिळू शकले असते, त्याची थोडीफार भरपाई सोनियांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या राजकीय आघाडीत सामील होऊन संगमांना करता येईल. कळत-नकळत दुसऱ्या ध्रुवावर पोहोचलेल्या संगमांना मात्र त्यासाठी लहरीपणा व उतावळेपणा वज्र्य करावा लागेल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/rajyaseva-pre-2018---paper-2/l/3/", "date_download": "2019-01-20T21:26:09Z", "digest": "sha1:NZZU6KVNJW3SU7F3YS5BQCWWXWK7NT3F", "length": 40919, "nlines": 388, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Questions And Answers", "raw_content": "\nराज्यसेवा प्रश्नपत्रिका संच - Question Papers\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2\nपुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या :\nस्वातंत्र्या नंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यात पहिल्या हरितक्रांतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली यात शंकाच नाही. वेगाने वा���णारी लोकसंख्या व अन्नधान्याचा तुटवड़ा यामुळे अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीत हरितक्रांतीमुळे कृषि उत्पादकतेत वाढ करून अन्नसुरक्षेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले.\nतरीही हरितक्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम झाले आणि ते दीर्घकाळ अनुभवास येत आहेत. हरितक्रांतीमुळे केवळ गहू व तांदुळ यासारख्या तृणधान्य पीकांच्या उत्पादन वाढीवर अधिक भर देण्यात आला. परंतु याचवेळेस इतर कडधान्य पीके, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन मात्र घटले. फळे व भाजीपाला उत्पादन वाढीचा सद्य स्थितीतील दर पाहता भविष्यकालीन वाढती मागणी व लोकसंख्येत होणारी वाढ यांचा मेळ घालणे कठीण आहे.\nतथापि, एकाच प्रकारच्या तृणधान्य पीकांचे (तांदूळ, गहू) सातत्याने उत्पादन घेतल्याने मृदेची सुपीकता कमी होत आहे. नापीक होणा-या मृदेत कडधान्ये व भाजीपाला पीके उत्पादित करणे अधिक कठिण होत आहे. एकपीक पद्धतीमुळे (वर्षानु वर्षे सतत एकाच जातीच्या पीकाचे उत्पादन होणे) पीकांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते व ते विविध प्रकारच्या रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पाडतात. हेच तर पहिल्या हरितक्रांतीचे सर्वात मोठे प्रतिकूल फली आहे.\nपहिल्या हरितक्रांतीचा दुसरा दोष म्हणजे रासायनिक खते, किटक नाशके व बुरशीनाशकांचा स्वैर वापर होय. यांच्या अतिजास्त वापराचा देशाच्या कृषीव्यवस्थेच्या भवितव्यात फार मोठा धोका आहे. अतिरिक्त आणि अप्रस्तुत असा रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर विविध प्रकारच्या पर्यावरणीय विनाशास कारणीभूत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, जलस्त्रोतांचे प्रदूषण, कृषि क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा ही गंभीर समस्या आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून उपयुक्त किटकांचा व इतर वन्यजीवांचा हास होत आहे.\nपहिल्या हरितक्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामध्ये मुख्यत्वे जिरायती व कोरडवाहू शेती, डोंगरील प्रदेश, किनारी प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादिंचा समावेश होतो हे प्रदेश देखील फलोत्पादन, मध उत्पादन, आळंबे (मशरूम), दूध, मांस इत्यादिंच्या निर्याती करीता सक्षम म्हणून विकसित झाले असते. हरितक्रांतीचे समीक्षक असाही युक्तीवाद करतात कि फक्त मोठे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात कारण त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा असतात. रासायनिक खते व बी-बियाणांकरीता त्यांना सहज वित्तपुरवठा होतो. लहान व अल्पभूधारक शेतकरी एकतर हरितक्रांतीपासून दूर राहिले किंवा त्यांचा उत्पादन खर्च अधिक होता व त्या तुलनेत कमी उत्पन्न मिळते. याचबरोबर जमीनदार लोक सतत जमिनीचा दंड वाढवतात किंवा दंडाने दिलेल्या जमिनी परत होतात. हरितक्रांतीमुळे शेतीमध्ये अनावश्यक यांत्रिकीकरण आले. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी होवून मजूरीचे दरही कमी झाले.\nजलसिंचनाच्या सदोष पद्धतींमुळे कृषीयोग्य सुपीक जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले व त्यामुळे शेती योग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या, जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा झाल्याने भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालावली.\nपहिल्या हरितक्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली नाही \nक. सुपीक जमीनीचे प्रदेश\nA. फक्त अ आणि क\nB. फक्त क आणि ड\nC. फक्त अ, ब आणि ड\nD. वरील सर्व बरोबर\nखालीलपैकी हरितक्रांती संबंधी कोणती टीका बरोबर आहे \nअ. जल प्रवाहांचे प्रदुषण\nक. कृषी क्षेत्रातील कामगारांस होणारी विषबाधा\nड. उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा हास\nA. फक्त अ आणि ब\nB. फक्त क आणि ड\nD. फक्त अ, क आणि ड\nखालीलपैकी कोणते/कोणती विधाने हरितक्रांती संबंधी बरोबर आहे \nअ. तांदूळ व गहू या सारखी तृणधान्ये उत्पादनावर भर होता.\nब. कडधान्ये, फळे आणि भाजीपाला/उत्पादनात घट.\nक. कडधान्ये, फळे व भाजीपाला उत्पादनावर भर.\nड. वर्षामागून वर्षे जमीनीच्या सुपीकतेत हळू हळू घट.\nA. फक्त अ, ब आणि ड\nC. फक्त अ आणि क\nD. वरील सर्व बरोबर\nहरितक्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता/कोणते पर्यावरणावर झालेले परिणाम बरोबर आहेत \nअ. जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती\nब. जमीनीत वाढते क्षारांचे प्रमाण\nक. शेती योग्य चांगल्या जमीनीचा नापिक झाल्या\nड. भूजल पातळी खाली जाणे\nB. फक्त ब आणि क\nC. फक्त अ, ब आणि ड\nD. वरील सर्व बरोबर\nखालीलपैकी कोणते परिणाम हरितक्रांती संबंधी बरोबर आहेत \nअ. वर्षामागून वर्षे एकच तृणधान्य पिकविल्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होत गेली.\nब. जमीनीची सुपीकता घटल्याने कडधान्ये व भाजीपाला पिकविणे अवघड झाले.\nक. एकपीक पद्धतीमुळे पीकांची रोगास प्रतिकार क्षमता घटली.\nB. फक्त अ आणि ब\nC. फक्त अ आणि क\nD. वरील सर्व बरोबर\nपुढील उतारावाचून त्यावर आधारित 6 ते 10 प्रश्नांची उत्तरे द्या :\nमागील अर्धशतका���ध्ये सर्व समाजाला आकार देणारी एकमेव आर्थिक शक्ती म्हणजे संवाद तंत्रज्ञान होय. या नव्या संवाद क्रांतीमुळे भौगोलीक व राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत. आजच्या बदलत्या जगात जागतिक पातळीवर इ-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे व्यापाराच्या नवनविन संधी निर्माण होता आहेत ज्या संधी सोडणे कोणत्याही देशास परवडणारे नाही. विज्ञान तंत्रज्ञानातील अशा प्रस्फोटी, नवोपक्रमी विकासाने आंतराष्ट्रीय व्यापाराची दिशा व प्रवृत्ती यावर खोलवर परिणाम केला आहे.\nआर्थिक विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका सार्वत्रिक मान्यता पावलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध प्रकारचे स्थिर व बदलते लाभ प्राप्त करून देत असल्याने विकासाची क्षमता वाढवित असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार जेव्हढा जास्त तेव्हढी विकासाची क्षमता जास्त. आर्थिक इतिहासात अशा अनके देशांच्या यशोभाथा दिसून येतात जे सुरूवातीच्या काळात तुलनात्मक दृष्टया विकसनशिल देश होते, मात्र परकीय व्यापाराच्या माध्यमाने विकसित देशात रूपांतरीत झाले.\nव्यापार ही मानवी संस्कृतिइतकीच जुनी बाब आहे. कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही. पूर्वीच्या काळी व्यापार हा वस्तू विनिमयाच्या स्वरूपात होत होता. नंतरच्या काळात व्यापार केवल वस्तूविनिमय ते पैसा विनिमय इतकाच बदलला नाही तर संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका भागातून दुस-या भागात लोक केवळ वस्तु व सेवांचाच नव्हे तर स्टॉक, बॉन्डस् आणि वित्तिय कर्ज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहारही करू लागले.\nवेगवान व स्थिर वृद्धीचे निर्यात प्रोत्साहन हे उत्तम माध्यम असल्याने 1960 पासून निर्यात प्रोत्साहनाकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. भारतीसाठी निर्यातवृद्धी ही चैनीची बाब राहीली नाही हे आता मान्य झाले आहे. देशाच्या स्वावलंबनाशी तडजोड न करता देशाची विकास गती राखण्यासाठी लागणारे पुरेसे परकीय चलन मिळविण्यासाठी परकीय व्यापार ही पूर्वअट आहे. भारतीय परिस्थितीत निर्यात ही आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून परिणामकारक कार्यभाग साधू शकते.\nनिर्यात व्यापार हे भारतीय अर्थव्यस्थेतील स्थितीसाठी एक महत्वाचे अंग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्याचे अनन्यसाधारण म���त्व आहे. निर्यात ही देशातील न वापरलेली नैसर्गिक व मानव संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास मदत करते, देशांतर्गत बाजाराच्या मर्यादा ओलांडते, अर्थव्यवस्थेचे संघटन व सक्षमिकरण करते आणि परकीय मदतीवरील अवलंबित्व किमान करते ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होते असा दीर्घकालीन विश्वास आहे.\nकोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेतील महत्वाचा घटक, म्हणजे निर्यात होय, भारतासारख्या विकसनशिल देशाबाबत त्याचा तार्किक आधार म्हणजे निर्यातीपासून मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होय.\nभौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण\nB. नवी संवाद क्रांती\nC. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान\nविकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते \nD. वरीलपैकी एकही नाही\nव्यापार ही मानवी संस्कृति इतकीच जुनी बाब आहे. कारण\nA. कोणीही स्वयंपूर्ण नाही\nC. गरजा अमर्याद आहेत\nD. साधन संपती मर्यादित आहे\nसंगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले\nA. वस्तू व सेवा\nB. मानवी साधन संपत्ती\nC. नैसिर्गिक साधन संपत्ती\nD. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन\nपरिच्छेदास सुयोग्य नावं निवडा.\nD. परकीय व्यापार आणि आर्थिक विकास\nपुढील उतारावाचून त्यावर आधारित 11 ते 15 प्रश्नांची उत्तरे द्या :\nविविध साधनांद्वारे प्रकाशाच्या आश्चर्याचा आनंद घेता येतो. आरसे व भिंग हे यापैकी. सपाट आरसा आपणास माहीत आहे. अंतर्वक्र व बहिर्वक्र आरसे प्रकाशाचे अभिसरण वे अपसरण करण्यासाठी गरजेनुसार वापरले जातात, गोलीय आरशाचे नाभीय अंतर त्याच्या त्रिज्येच्या निम्मे असते. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व बेरजेचे गुणोत्तर हे आरशाचे नाभीय अंतर असते. बहिर्वक्र व अंतर्वक्र भिंग सुद्धा अशाच वरील हेतूसाठी वापरले जातात. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व फरकाचे गुणोत्तर हे भिंगाचे नाभीय अंतर असते.\nनवीन कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार धृवापासून किंवा मध्यापासून डावीकडे आणि अक्षाच्या खालील मोजमापे ऋण घेतात, तर उजवीकडे आणि अक्षाच्या वरील मोजमापे धन घेतात. भिंगाची अभिसरण किंवा अपसरण क्षमता ही भिंगाची शक्ती, डायॉप्टर एककात असते. एक डायॉप्टर हा नाभीय अंतराचा मीटर एककातील गुणाकार व्यंस्तांक असतो.\nसर्वसाधारणपणे आरसे किंवा भिंग हे वस्तुच्या तुल���ेत विशाल प्रतिमा मिळवण्यासाठी वापरले जातात. विशालन हे प्रतिमेची आकार वे वस्तुची आकार यांचे किंवा प्रतिमेचे अंतर व वस्तुचे अंतर यांचे गुणोत्तर असते. आरसे व भिंगांचा वापर टॉर्चेस व हेडलाइर्डटस्, फ्लड लाईटस्, प्रोजेक्टर लॅम्प, सौर उपकरणे आणि भट्टी, कॅमेरा, वर्णपटदर्शक, साधा सुक्ष्मदर्शी, संयुक्त सुक्ष्मदर्शी, दूरदर्शी, चष्मे इत्यादीमध्ये केला जातो. मानवी डोळा हा एक प्रकाशिय उपकरण आहे. प्रकाश पातळ पारपटल, बुबुळ, प्रकाश नियंत्रक व नियमन करणारी व स्वत:चा व्यास बदलू शकणारी, वे परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेली बाहुली यांच्यातून प्रवेश करतो. बाहुलीच्या मागे समायोजन शक्ती असणारे द्विवहिर्वक्र स्फटिकमय भिंग असते. शेवटी दृष्टिपटलावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. निरोगी डोळयापासून सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर 25 सेमी असते.\nपरंतु डोळयातील स्नायू पुरेशे शिथिळ न होणे किंवा अशक्त होणे, भिंगाची अभिसारी शक्ती जास्त किंवा कमी होणे, भिंग व दृष्टिपटल यांच्यातील अंतर जास्त किंवा कमी होणे, बुबुल लांबट किंवा लहान होणे यांमुळे लघुदृष्टिता, दूरदृष्टिता व वृद्धदृष्टिता असे विविध अपवर्तन दोष निर्माण होतात. योग्य अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र भिंग वापरून हे दोष दूर करता येतात. एकाचवेळी दोन्ही दोष देखील आढळून येतात. अशावेळी द्विनाभीय भिंग वापरले जाऊ शकतात.\nएका वस्तुची उंची 3 सेमी असून 24 सेमी वक्रता त्रिज्या असणा-या अंतर्वक्र आरशापासून 20 सेमी अंतरावर ठेवली आहे. सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी आरशापासून पडदा किती अंतरावर असावा तसेच प्रतिमेचा आकार किती \nसुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेमी असणा-या व्यक्तीच्या चष्म्याची नाभीय शक्ती किती असावी \nयादीतील खालील उपकरणांमध्ये आरशे व भिंग वापरले जातात. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करा.\nएका व्यक्तीच्या डाव्या डोळ्यात लघुदृष्टिता व उजव्या डोळ्यात दूरदृष्टिता दोष आहेत. त्याच्या चष्म्याचे उजवे व डावे भिंग अनुक्रमे _________ व _________ असायाला हवेत.\n1 मिमी x 1 मिमी च्या चौरसाची नक्षी असलेले कार्ड शीट, डोळ्यांच्या अगदी जवळ असलेल्या 9 सेमी नाभीय अंतराच्या बहिर्वक्र भिंगातून 9 सेमी अंतरावरून बघितल्यास, त्या कार्ड शीट वरील चौरस _____________ आकाराचे दिसतील.\nA. 10 मिमी x 10 मिमी\nपुढील उतारावाचून त्यावर आधारित 16 ते 20 प्र���्नांची उत्तरे द्या :\nदेवाला समर्पित करण्यासाठी फूल उत्कृष्ट सेवा देतात. वैयक्तिक सौंदर्याकरिता ते अमूल्य मदत करतात व कवींकरिता प्रेरणेचा स्रोत आहेत.\nवनस्पतिंकरिता फुले लैंगिक प्रजोत्पादनाचे काम करणारी रचना आहेत. बियाचे अंकुरण झाल्यानंतर झाडांची सतत वाढ होते आणि ते पूर्णपणे परिपक्व होतात. जीवनात एका विशिष्ट वेळी लैंगिक अवस्थेत पदार्पण करून वनस्पती फुलायला लागतात. फुलाच्या देठास पुष्पवृंत असे म्हणतात. फुल साधारणे चार प्रकारच्या अवयवांपासून बनलेले असते. सर्वात बाहेरचा हिरव्या अवयवांचा गट म्हणजे निदलांचे निदलपुंज व त्या नंतर आकर्षक रगांचे दलांचे दलपुंज अंसतात. त्या नतंरचा अवयव पुंकेसर ज्याच्या गटास पुमंग म्हणतात, जे नर लैंगिक अवयवाचे प्रतिनिधित्व करतात फुलाचा मध्यभाग हा मादी लैगिक गट जायांग या अवयवाने व्यापलेले असतो. ज्याचा अडंप हा घटक असतो. जायांग आणि पुमंग ह्यांच्या अस्तित्वानुसार फूल नर, मादी किंवा उभयलिंगी असू शकते. पुकेसरांच्या परागकोषिकामध्ये परागकण तयार होतात. नंतर परिपक्व परागकरण हे अडेपाच्या कुक्षिवर वाहून नेल्या जातात. या प्रक्रियेला परागीकरण असे म्हणतात. कुक्षि परागकणांना नैसर्गिकरित्या अकुंरीत होण्यासाठी लागणारी परिस्थिति उपलब्ध करून देते.\nविविध जैविक व अजैविक घटकांच्या माध्यमातून परागकण कुक्षिवर वाहून नेले जातात. जैविक घटकांमध्ये मधमाश्या, किटक, पक्षी, वटवाघूळ, मुंग्या, पशू इत्यादींचा अंतर्भाव होतो आणि अजैविक घटक हवी आणि पाणी आहेत.\nपरागीकरणाची प्रक्रिया अतिशय मूलभूत असून फळे व बीजधारणे करीता महत्त्वाची आहे. त्याच प्रमाणे जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उत्क्रांतीमध्ये परागीकरण करणारे घटक आणि वनस्पतींची सहउत्क्रांती झालेली आहे. काही वनस्पतींमध्ये फक्त सजीव घटकांची परागीकरण करण्याकरीता नितांत आवश्यकता असते, त्यांच्या अभावी वनस्पती नष्ट होऊ शकतात. यशस्वी परागीकरण जर झाले नाही तर वनस्पतीच्या पुनरूत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. म्हणून, वनस्पती वे त्यांचे परागीकरण करणाच्या घटकांचे सुद्धा संवर्धन होणे आवश्यक आहे. परागीकरणाची प्रक्रिया कोणत्याही कारणाने अयशस्वी झाली तर बीजधारणा होण्याची प्रक्रिया थांबेल.\nलैंगिक पुनरूत्पादनामध्ये सहभागी होणा-���ा फुलाच्या विविध अवयवांमध्ये खालीलपैकी काय दुर्लक्षित करता येणार नाही \nपरागीकरणानंतर फुलाचा कोणता अवयव परागकण अंकुरित करण्याचे कार्य करतो \nजेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते \nलैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा\nA. परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील\nB. परागनलिका बीजकोषात पोहचेल\nC. फळांमध्ये बीजधारणा होईल\nD. जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल\nउत्क्रांती दरम्यान वनस्पतीची व परागीकरण करणाच्या घटकांची उत्क्रांती\nC. प्रथम वनस्पतींची व नंतर परागीकरण करणा-या घटकांची झाली\nD. प्रथम परागीकरण करणाच्या घटकांची व नंतर वनस्पतींची झाली\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=403%3A2012-01-20-09-49-05&id=249746%3A2012-09-12-18-02-42&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-01-20T21:56:26Z", "digest": "sha1:3DAFROSZFK3TENS5OVGPTLL27CDC7ZKW", "length": 6282, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९९. आभास", "raw_content": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९९. आभास\nगुरुवार, १३ सप्टेंबर २०१२\n श्रीमंताला पुत्राकडूनही भीती असते. अर्थात साधकाच्या तपस्यागत प्राप्तीला पुत्रमोहाचं नख लागण्याची आणि त्यातून आध्यात्मिक घसरण होण्याचीही भीती असते. आता या गोष्टीचा थोडा तपशिलात विचार आवश्यक आहे. कारण हा विषय फार नाजूक आहे आणि त्याचं गैरआकलन झालं तर मनाचा मोठा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.\nआता आध्यात्मिक साधनेत माणूस स्वतला झोकून देतो तेव्हाही त्याच्यातला सत्त्वगुणाने व्यापलेला ‘मी’ नष्ट झाला नसतो. उलट सात्त्विक अहंकार वाढत जाण्याची मोठी भीती असते. त्या प्रक्रियेत हळूहळू त्याच्या मनात स्वतबद्दल एक प्रतिमा निर��माण होऊ लागते. त्याच्या विचारात, बोलण्यात, वागण्यात एकप्रकारचे पावित्र्य, साधेपणा, ठोसपणा येऊ लागतो आणि त्यामुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी विशेष आहोत, असा भावही त्याच्या मनात शिरू शकतो. एखादाच साधक या प्रतिमेलाही ओलांडून खऱ्या साधनेकडेच पावलं टाकतो. अन्यथा या प्रतिमाबंधनातून लोकेषणेचा मोह दृढ होण्याचीही भीती असते. मग साधनेचा पाया धड पक्का झाला नसतानाच, आपण कुणीतरी झाल्याचा भ्रम त्याच्या मनाला व्यापू शकतो. त्याच्या भवतालच्या समाजातही त्याची एक प्रतिमा आपसूक निर्माण होते. आपल्या मनातल्या आपल्या प्रतिमेला अनुकूलच मान्यता इतरांची असावी, अशी इच्छा मग साधकाच्या मनात उद्भवू लागते. भवतालच्या व्यक्तींमध्ये काही या प्रतिमेला नाकारणाऱ्या अर्थात या साधकावर टीका करणाऱ्या असतात तर काही या प्रतिमेला स्वीकारणाऱ्या व स्तुती करणाऱ्या असतात. टीका आवडत नसली तरी साधनेच्या जोरावर वरकरणी तरी ती पचवण्यात माणूस यशस्वी होऊ शकतो; पण स्तुती मनात शिरू न देण्याचे आव्हान त्याला सहसा पेलवत नाही. माणूस हा स्तुतिप्रियच असल्याने स्तुती त्याला आवडते. स्तुतीच्या या चिखलाची आवड अशा ‘स्वयंसिद्ध’ साधकाप्रमाणे त्याच्या भवतालच्या व अत्यंत जवळच्या लोकांच्या मनातही शिरू शकते. साधनेआधीचं जिवाचं जीवन आणि साधनारत झाल्यानंतरच जीवन, यातील तफावतीमुळेही अत्यंत जवळच्या माणसांना अशा साधकाचं कौतुक वाटू शकतं. यात भौतिक स्वार्थ वा भौतिक लाभाची ओढ एकवेळ दोन्ही बाजूंनी नसेलही पण कौतुकाच्या मोहाची तीव्रता दोन्ही वा एका बाजूने असू शकते. त्यात कृतार्थतेचाही आभास असतो. हे जे काही घडते ते मानवी स्वभावानुसारच घडते. त्यामुळेच ते स्वाभाविकही वाटते. यात जवळच्या लोकांचाही दोष नसतो पण अध्यात्माचा मार्ग खरा काय आहे, अध्यात्मसाधना कशासाठी करायची, याबाबतच्या आकलनाची उणीव मात्र त्यातून प्रकर्षांने जाणवते. भौतिकाने पोसला जाणारा ‘मी’ जितका वाईट तितकाच आध्यात्मिक आधारावर पोसला जाणारा ‘मी’देखील वाईटच, ही जाणीव इथे हरवली असते. मग अशा वेळी काय घडते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-samrajya/ganimi-kava/", "date_download": "2019-01-20T21:33:35Z", "digest": "sha1:SZY2AAY2FXHEAKD3YXUUS2OZUW7YTEG3", "length": 11818, "nlines": 165, "source_domain": "shivray.com", "title": "गनिमी कावा – युध्दतंत्र | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ल�� – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nया युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबारखाना व पाण्याची ...\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nशिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प���रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nमोडी वाचन – भाग १५\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nमोडी वाचन – भाग १२\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/07/blog-post_8338.html", "date_download": "2019-01-20T21:50:49Z", "digest": "sha1:P5TJFR5LAF6IZNVXUL55BECWU4G75VRE", "length": 5790, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: रंगमंचावर साकारतोय भगवा नृत्यनाट्याविष्कार", "raw_content": "\nरंगमंचावर साकारतोय भगवा नृत्यनाट्याविष्कार\nरंगमंचावर साकारतोय भगवा नृत्यनाट्याविष्कार\n'भगवा'… मराठी क्षात्रतेजावर हिंदुत्वाची फुंकर घालणारा... मराठी मनामनात स्वाभिमान चेतविणारा भगवा... प्रत्येक हिंदुच्या स्वाभिमानाचा विषय असलेल्या भगव्यावर प्रथमच नृत्यनाट्याविष्कार सादर होतोय. महाराष्ट्राला भगव्याची जी थोर परंपरा आहे, त्याची महती आणि माहिती सांगणारा 'जगदंब प्रॉडक्शन' निर्मितीसंस्थेचा हा भव्यदिव्य कार्यक्रम प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देणारा ठरणार आहे. निर्माते विलास सावंत आणि विजय राणे यांनी 'भगवा' या नृत्यनाट्याविष्काराचे शिवधनुष्य उचलले आहे. लेखक विवेक आपटे यांच्या संकल्पनेतून आणि विजय राणे यांच्या दिग्दर्शनातून हि दिमाखदार कलाकृती साकारतेय.\n५० भगव्या शिलेदारांसह डॉ. अमोल कोल्हे यांचा तडफदार अभिनय यात पहाता येईल. 'राजा शिवछत्रपती' नंतर 'भगवा' च्या ��िमित्ताने डॉ. अमोल कोल्हे रसिकांसमोर येत असून यात ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि निवेदक अशा तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. या नृत्यनाट्याविष्काराची उत्तम संहिता व यातील ११ गीते लेखक विवेक आपटे यांनी लिहिली आहेत. यातील गीतांना साजेसे संगीत आदी रामचंद्र यांनी दिले असून नृत्य दिग्दर्शन नरेश लिंगायत यांनी केल आहे. 'भगवा' या रंगमंचीय आविष्कारासाठी प्रदीप पाटील यांनी देखणं नेपथ्य केले आहे. 'भगवा' या संकल्पनेवर प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून भगव्याच्या उगमाचा आर्यांपासून आतापर्यंतचा प्रवास यात गीतांद्वारे उलगडण्यात आलाय. येत्या १४ जुलैला 'भगवा' या नृत्यनाट्याविष्काराचा शुभारंभाचा प्रयोग होत असून अवघ्या महाराष्ट्रात या कलाकृतीला जोरदार प्रतिसाद मिळेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3350/", "date_download": "2019-01-20T21:14:00Z", "digest": "sha1:2WS7KNW3SQJBXHM7BDDU5UQGLY3LQJ67", "length": 4194, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मन कधीच फ़सत नाही..", "raw_content": "\nमन कधीच फ़सत नाही..\nमन कधीच फ़सत नाही..\nमन कधीच फ़सत नाही..\nसभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही\nडोळे जरी फ़सले तरी मन कधीच फ़सत नाही..\nआपणच पटववून देत असतो अनोळखीतील ओळख मनाला,\nदिवस उलटले की आपण, पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला..\nअगदी जवळचे चेहरेही कधी कधी ओळख हरवून बसतात,\nकाही गोष्टी मात्र चेहरे नसूनही खुप ओळखीच्या वाटतात..\nधडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो असा स्वत:चा चेहरा,\nपण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला\nकागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत,\nकधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत\nमन कधीच फ़सत नाही..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मन कधीच फ़सत नाही..\nRe: मन कधीच फ़सत नाही..\nमन कधीच फ़सत नाही..\nकाही गोष्टी मात्र चेहरे नसूनही खुप ओळखीच्या वाटतात..\nधडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो असा स्वत:चा चेहरा,\nपण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला\nकागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत,\nकधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत\nRe: मन कधीच फ़सत नाही..\nRe: मन कधीच फ़सत नाही..\nRe: मन कधीच फ़सत नाही..\nमन कधीच फ़सत नाही..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/farmer-issue-on-ajit-pawar/", "date_download": "2019-01-20T21:25:51Z", "digest": "sha1:OWHEXXAL4735CGT4JXDXXLPI7E3EQY6I", "length": 4300, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीजबील भरूनही राज्यातील शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करत आहे -अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवीजबील भरूनही राज्यातील शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करत आहे -अजित पवार\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\n“मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/products/l-epinephrine-hcl/", "date_download": "2019-01-20T21:19:16Z", "digest": "sha1:Z7EPYJOXFJ6NO2YFLRLMFVNBDVJH5RCV", "length": 21228, "nlines": 212, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "रॉ एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) एचपीएलसीएक्सएक्सएक्स% | आसाओ", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n/ उत्पादने / इतर / एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2)\nएएएसआरओ सीजीएमपी नियमन आणि ट्रॅक करण्यायोग्य गुणवत्ता नियंत्रण प्रणाली अंतर्गत, एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) च्या ग्रॅमपासून मोठ्या प्रमाणात ऑर्डरच्या संश्लेषण आणि उत्पादन क्षमतेसह आहे.\nएल-एपिनेफ्राइन हायड्रोक्लोराइड अचानक हृदयविकाराचा बचाव आणि अॅनाफिलेक्टिक सदमेच्या बचावासाठी, परंतु इतर अॅलर्जीक रोगांच्या उपचारांमध्ये (जसे ब्रोन्कायअल दमा, आर्टिकरिया) उपचारांमध्ये वापरले जाणारे अँटी-शॉक व्हॅस���एक्टिव्ह औषध आहे.\nस्थानिक एनेस्थेटीकसह संयुक्त, हेमोस्टॅसिससाठी फायदेशीर आहे आणि प्रभाव लांब करते.\nआयएल-एपिनेफ्राइन एचसीएल मूलभूत वर्ण:\nआण्विक वजन: 183.204G / एमओएल\nबिल्ट गुणधर्म: 61-71 अंश से\nस्टोरेज तापमान: 2-8 अंश से\nII. एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) वापर\n⒈ एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) प्रौढ डोसः\nअँटी-एलर्जीसाठी कधी वापरली जाते,\nप्रथम, 0.2 ~ 0.5mg ची उपकंपनी किंवा इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन, आवश्यक असल्यास, प्रत्येक 1-10 मिनिटांनी 15 वेळा पुनरावृत्ती केली जाऊ शकते, डोस हळूहळू 1 वेळा एलएमजी वाढवले ​​जाऊ शकते; अॅनाफिलेक्टिक शॉक, 0.5mg ची आरंभिक डोस, उपकुलनी किंवा इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन, नंतर 0.025 ~ 0.05mg नसलेले, जर आवश्यक असेल तर, ड्रग्जसाठी प्रत्येक 5-15 मिनिटे पुनरावृत्ती करता येते.\nकमी रक्त शर्करासाठी, 0.3mg च्या एका डोससह, सूक्ष्म किंवा इंट्रामस्क्यूलर इंजेक्शनसह वापरली जाते.\nब्रोन्कियल स्पॅमचा प्रारंभ, आरंभिक 0.2 ~ 0.5mg, आवश्यक असल्यास उपकेंद्रित इंजेक्शन, 20 तासांमध्ये प्रत्येक 4 मिनिटे पुनरावृत्ती करता येते, हळूहळू 1 वेळा LMG वाढते.\nहृदयविकाराचा वापर करण्यासाठी, इंजेक्शननंतर किंवा इंट्राव्हेनस इंस्युझनसाठी वापरली जाते, 1 वेळा 0.1 ~ एलएमजी आवश्यक असल्यास, प्रत्येक 5 मिनिटे पुनरावृत्ती करता येते.\nऍनेस्थेसिया दरम्यान वासोकोनस्ट्रिक्शन औषध म्हणून, स्थानिक ऍनेस्थेटीक द्रवपदार्थ एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) च्या एकाग्रता, सबराचोनॉइड ब्लॉक उच्च (1: 10 000), 0.3mg ची एकूण रक्कम असते. स्थानिक ऍनेस्थेसियाचा घुसखोरी तुलनेने कमी (1: 100 000 किंवा 1: 200 000) आहे, एकूण रक्कम एलएमजी पेक्षा मोठी नसावी.\nअँट ब्रोन्शियल स्पॅझ, वजन 0.01mg / किग्राद्वारे किंवा शरीराच्या पृष्ठभागाद्वारे शरीराच्या पृष्ठभागाद्वारे 0.3mg / m2, जेवताना 0.5mg ची अधिकतम डोस, आवश्यकतेनुसार प्रत्येक एलएक्सयूएनएक्स मिनिटे औषधांकरिता पुनरावृत्ती एल वेळा, एकूण 5 वेळा, प्रत्येक 2 तासानंतर एल वेळा;\nकमी रक्त शर्करासाठी, वजनाने 0.01mg / किलोग्राम किंवा शरीराच्या पृष्ठभागाद्वारे 0.3mg / m2 वजनाने कमी झालेले किंवा इंट्रामस्क्यूलर इंजेक्शन;\nकार्डियॅक अट्रिटीसाठी, हृदयातील 0.005 ~ 0.01mg / किलोग्राम किंवा शरीरात नसलेले, किंवा शरीराच्या पृष्ठभागाद्वारे 0.15 ~ 0.3mg / m2 साठी वापरले जाते.\n3. ड्रग प्रशासन संपादनासाठी निर्देश\nदीर्घकालीन किंवा जास्त वापर औषधाची प्रतिरोधक क्षमता निर्माण करू शकते, औषध बर्याच दिवस थांबवू शकतो, परिणाम पुनर्संचयित केला जाऊ शकतो.\n1 सह: एल-एपिनेफ्राइन एचसीएल (1-1-55) इंजेक्शनचे 31 (2mg / मिली) एकाग्रता, हृदयातील किंवा इंट्राव्हेनस इंस्युझनच्या आधी पातळ केले पाहिजे, इंट्रा-धमनी इंजेक्शनची शिफारस केली जात नाही, नंतरचे लक्षणीय तीव्र वासोकॉनस्ट्रक्शन होऊ शकते, परिणामी टिश्यू नेक्रोसिस.\nनिश्चित साइटवर वारंवार इंजेक्शनमुळे टिश्यू नेक्रोसिस होऊ शकते, इंजेक्शन साइट फिरविणे आवश्यक आहे.\nऍनाफिलेक्टिक शॉकमध्ये वापरल्यास, रक्तवाहिन्यांमधील वाढीव पारगम्यता आणि अपुर्या प्रभावी रक्तसंक्रमणामुळे एकाच वेळी रक्तमान पुन्हा भरुन काढणे आवश्यक आहे.\nIII. एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2) एचसीएमएल\nचौथा. एएसएआरओ पासून एल-एपिनेफ्राइन एचसीएल कसा खरेदी करावा\nआमच्या ई-मेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा चौकशी प्रणाली, किंवा ऑनलाइन स्काइप ग्राहक सेवा प्रतिनिधी (सीएसआर)\n2.To आपला चौकशी संख्या आणि पत्ता प्रदान करण्यासाठी.\n3.Our CSR आपल्याला कोटेशन, पेमेंट टर्म, ट्रॅकिंग क्रमांक, डिलीव्हरी मार्ग आणि अंदाज आगमन तारीख (एटीए) प्रदान करेल.\n4.Payment केले आणि माल 12 तासात बाहेर पाठविले जाईल (10kg आत ऑर्डरसाठी).\n5.गुप्त प्राप्त झाले आणि टिप्पण्या द्या.\nआपले आवडते उत्पादन ब्लॉग पहा:\nवजन कमी करण्यासाठी क्लेनब्यूटोरॉलचा उपयोग कसा करावा Nandrolone / nandrolone फायदे साठी वापरले पावडर काय आहे\nसंबंधित उत्पादने बद्दल अधिक तपशील,येथे क्लिक करण्यासाठी आपले स्वागत आहे.\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\n\"एल-एपिनेफ्राइन एचसीएल (55-31-2)\" चे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा उत्तर रद्द\nआपण असणे आवश्यक आहे लॉग-इन झाला पुनरावलोकन पोस्ट करण्यासाठी\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nआर आणि डी रेगेंटस् (40)\nबॉडेनोन पावडर सीरीज (4)\nमेटेनोलोन पावडर मालिका (2)\nनँड्रोलोन पावडर सीरीज (8)\nटेस्टोस्टेरोन पावडर मालिका (18)\nट्रॅनबॉलेन पावडर मालिका (6)\nEstradiol पावडर मालिका (8)\nसेक्स वर्धन हार्मोन (12)\nचरबी कमी पावडर (32)\nअल्प्रोस्टॅडिल, (पीजीएक्सएनएक्सएक्स), प्रोस्टॅग्लॅंडिन E1\nजगातील 8 सर्वात प्रभावी स्त्रीमित्र औषध पाउडर\nजगातील सर्वोत्तम 10 बेस्ट - सेल्स्ंग वजन कमी होणे पाउडर परिशिष्ट\nअल्झायमरचा औषध जेएक्सएनजीएक्सएक्स: अ पॉवरेंट कर्क्यूमिन व्युत्पन्न जेएक्सयूएक्सएक्स न्यूरोट्रॉफिक कम्पाउंड\nफायनलिपरासॅटच्या 7 बेस्ट नेटूट्रोपिक्स (स्मार्ट ड्रग्स)\nबल्क मध्ये टेस्टोस्टेरोन एन्थेट पावडर खरेदी करा\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\n01 / 17 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\n01 / 08 / 2019 डॉ. पॅट्रिक यंग\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\n12 / 27 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\n12 / 18 / 2018 डॉ. पॅट्रिक यंग\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/no-more-illiterate-sarpanchs-now-rural-development-ministry-44742", "date_download": "2019-01-20T21:52:11Z", "digest": "sha1:23W42FCQ5VVWCC3XZRJ3GYP4ECUXM7XC", "length": 14964, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "No more Illiterate Sarpanchs Now: Rural Development Ministry अंगठेबहादूर सरपंच यापुढे नको: ग्रामविकास मंत्रालय | eSakal", "raw_content": "\nअंगठेबहादूर सरपंच यापुढे नको: ग्रामविकास मंत्रालय\nशुक्रवार, 12 मे 2017\nअनेक सरकारी योजना ग्रामपंचायतीत येतात, परंतु, शिक्षण कमी असलेल्या सरपंचांना या योजनांची सविस्तर माहिती नसल्याने गावातील जनतेला त्याचा फायदा होत नसल्याची बाब ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आली होती\nमुंबई - राज्यात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष जनतेतून निवडून आले असून, आता गावातील सरपंच ही थेट जनतेतून निवडून यावा, तो सरपंच सुशिक्षित असावा, असा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाने तयार केला आहे.\nकेंद्र आणि राज्यांच्या ग्रामीण भागातील अनेक योजना राबविण्याचे काम गावपातळीवर होत असल्यामुळे शिकलेला सरपंच हवा असा आग्रह राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने धरला आहे. आमदार, खासदारापासून नगरसेवकांपर्यत निवडणुक लढविण्यासाठी शिक्षणाची कोणतेही अट नसताना, सरपंचासाठी शिक्षणाची अट ठेवण्याचा विचार चांगला असला तरी तो कायद्याच्या कसोटीवर टिकेल का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nगावाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचाची निवड पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. ग्रामविकास विभागाकडून थेट सरपंच निवडीबाबत काय निकष असावेत यावर अभ्यास करण्यात येत असताना, सुशिक्षित सरपंच असावा असा विचार पुढे आला आहे.\nग्रामसेवक हा सरकारी नोकर असला तरी त्याच्या नियुक्तीसाठी किमान पदवीधर ही शिक्षणाची अट करण्यात आलेली नाही. अनेक सरकारी योजना ग्रामपंचायतीत येतात, परंतु, शिक्षण कमी असलेल्या सरपंचांना या योजनांची सविस्तर माहिती नसल्याने गावातील जनतेला त्याचा फायदा होत नसल्याची बाब ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यातून सरपंच हा शिकलेला असेल तर, तळागावातील लोकांपर्यत संबंधित योजनेचे महत्व पटवून देवू शकतो, त्यासाठी किमान 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला सरपंच पदासाठी निवडणुक लढविण्याबाबतची अट असावी, असा आग्रह ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे धरल्याचे समजते. परंतु, ग्रामीण भागातील काही ठिकाणची हालाखीची परिस्थिती पाहता किमान 7 ते 10 वी पर्यंत शिक्षणाची अट असावी, असा मुंडे यांचा व्होरा असल्याचे समजते.\nसरपंचाचे किती शिक्षण असावे याबाबत एकमत होवून ग्रामविकासाकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, देशाचा कारभार चालविणाऱ्या पंतप्रधानापासून महापालिकेच्या महापौरापर्यंत निवडणुक लढविताना शिक्षणाची अट नाही. त्यामुळे, सरपंचाला शिक्षणाची अट असावी, हा प्रस्ताव कायदेशीर कसोटीवर टिकेल का, यावरुन अधिकारी वर्गामध्ये उलटसुलट विचार सुरु आहेत.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावान�� मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/wadi-narkhed-and-three-suicide-11806", "date_download": "2019-01-20T22:00:32Z", "digest": "sha1:27NVYTQJON52AT7KORR2OYDQCWHOTSX3", "length": 12944, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wadi Narkhed and three suicide नरखेड व वाडीत तिघांच्या आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nनरखेड व वाडीत तिघांच्या आत्महत्या\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nनरखेड/वाडी - कर्जाने बेजार झालेल्या एका युवकाने वाडी येथे तर नरखेडच्या दोन युवकांनी संदिग्ध कारणाने आत्महत्या केल्याच्या तीन घटना मंगळवार व बुधवारी घडल्या.\nनरखेड शहरातील इस्माईलपुरा प्रभाग क्र.४ येथील अताउल्ला शेख रहमतुल्ला शेख (वय२८) या तरुणाने घरी साडीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पेठ विभागात मामाकडे शिकत असलेल्या केवल डोमाजी कळंबे (वय १८, रा. अंबाडा) या तरुणाने स्लॅबला दोर बांधून गळफास घेतला.\nनरखेड/वाडी - कर्जाने बेजार झालेल्या एका युवकाने वाडी येथे तर नरखेडच्या दोन युवकांनी संदिग्ध कारणाने आत्महत्या केल्याच्या तीन घटना मंगळवार व बुधवारी घडल्या.\nनरखेड शहरातील इस्माईलपुरा प्रभाग क्र.४ येथील अताउल्ला शेख रहमतुल्ला शेख (वय२८) या तरुणाने घरी साडीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पेठ विभागात मामाकडे शिकत असलेल्या केवल डोमाजी कळंबे (वय १८, रा. अंबाडा) या तरुणाने स्लॅबला दोर बांधून गळफास घेतला.\nदोन्ही प्रकरणांतील आत्महत्यांचे कारण कळू शकले नाही. तिसऱ्या घटनेत आठवा मैल, सम्राट अशोकनगर परिसरात बुधवारी दुपारी एका युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पंकज नरेश खोब्रागडे (वय ३४) हा आरटीओ कार्यालयात दलालीचे काम करायचा. परंतु मागील तीन महिन्यांपासून तो सतत आजारी होता. त्याच्यावर अनेकांचे कर्जही असल्याचे बोलले जाते. घटनेच्या वेळी घरी समोरच्या खोलीत त्याची लहान मुलगी टीव्ही पाहत होती. इतर कोणीही घरी नसल्याचे पाहून त्याने आतल्या खोलीतील छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून घेतला. त्याचे वडील आयुधनिर्माणी अंबाझरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले व पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूरला मेयो रुग्णालयात पाठविला. मृताला पत्नी, आई, वडील व दोन मुली आहेत. पोलिसांनी या तिन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलिपिकांचा ���िल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249318:2012-09-10-18-10-32&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:18:09Z", "digest": "sha1:ACENTH5SIB3BHOPCPUPAOSJEPF2L5VAY", "length": 18137, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९७. अर्थअनर्थ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९७. अर्थअनर्थ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : १९७. अर्थअनर्थ\nचैतन्य प्रेम, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२\nशंकराचार्यानी ‘गेयं गीतानामसहस्त्रं’पासून उपासनेचा पाया कसा पक्का करावा, ते सांगितलं. सद्ग्रंथांचं वाचन-मनन (गेयं गीता), भगवंताचं नामस्मरण (नामसहस्त्रम्), चराचरात भरलेल्या भगवंताचं स्मरण मी करीत आहे, हे जाणून त्याच्या त्या व्यापक रूपाच्या दर्शनाचं ध्येय बाळगणं (ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्), एवढं मानूनही भागणार नाही कारण चित्त दुनियेकडे कधीही भरकटेल म्हणून त्या चित्ताला, दुनियादारीपासून अस्पर्श असलेल्या सज्जनांच्या संगाकडे, सत्संगाकडे वळवणं (नेयं सज्जनसङ्गे चित्तं) आणि चित्त तिकडे वळलं पण शरीर दुनियादारीच्या सेवेतच रत असलं तरी कोणत्याही वळणावर दुनियादारीचा मोह उत्पन्न होणार आणि सर्वस्वाची हानी होणार म्हणून सद्ग्रंथांचं वाचन-मनन, नामस्मरण, भगवंताच्या दर्शनाच्या ध्येयाची जोपासना, सत्संग याचबरोबर या दुनियेतला खरा दीन असा जो सद्गुरू त्याची सेवा (देयं दीनजनाय च वित्तम्) असं मार्गदर्शन शंकराचार्य करतात.\nआता सद्गुरूची सेवा म्हणजे काय तर त्याच्या आज्ञेनुरूप आचरण. त्याची आज्ञा काय असते आणि कशासाठी असते तर त्याच्या आज्ञेनुरूप आचरण. त्याची आज्ञा काय असते आणि कशासाठी असते ती मला दुनियादारीच्या मोहातून सोडवण्यासाठीच असते. माझ्या भौतिकाला ते धक्का लावत नाहीत मात्र जगणं केवळ भौतिकासाठी नाही. कारण भौतिक चंचल आहे, आज आहे उद्या नाही. ते मिळवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न मी करावा पण त्याहून अधिक प्रयत्न अशासाठी करावा, जे एकदा प्राप्त झालं की कधीच नष्ट होत नाही. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे की, कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो ती मला दुनियादारीच्या मोहातून सोडवण्यासाठीच असते. माझ्या भौतिकाला ते धक्का लावत नाहीत मात्र जगणं केवळ भौतिकासाठी नाही. कारण भौतिक चंचल आहे, आज आहे उद्या नाही. ते मिळवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न मी करावा पण त्याहून अधिक प्रयत्न अशासाठी करावा, जे एकदा प्राप्त झालं की कधीच नष्ट होत नाही. श्रीगो��दवलेकर महाराजांनी म्हटलं आहे की, कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो आज अमुक एक गोष्ट मिळाली की आनंद होईल, असं वाटून आपण त्या गोष्टीमागे लागतो. ती मिळतेही पण त्यानं झालेला आनंद अखंड टिकतो का आज अमुक एक गोष्ट मिळाली की आनंद होईल, असं वाटून आपण त्या गोष्टीमागे लागतो. ती मिळतेही पण त्यानं झालेला आनंद अखंड टिकतो का नाही. कधी ती वस्तू कालौघात नष्ट होते आणि आनंद संपतो कधी त्या वस्तूबद्दलचं प्रेम कालौघात नष्ट होतं आणि त्यात मग आनंद उरत नाही. तर भौतिक हे असं मला गुंतवणारं आणि गुंगवणारं आहे. त्यातून तात्पुरतं समाधान लाभेलही आणि त्याचंही मोल भौतिकातच जगणाऱ्यासाठी खूप असेलही पण भौतिकातून मला अखंड समाधान लाभू शकत नाही. त्या अखंड समाधानासाठी भौतिकाच्या आसक्तीपलीकडे गेलं पाहिजे. ते जाण्यासाठीच तर हा मार्ग आहे. तेव्हा त्या मार्गासाठी क्षमतापूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे ‘देयं दीनजनाय च वित्तम्’चं खरं परिपूर्ण रूप आहे. आता असं असूनही दुनियेच्या ओढीचा सूक्ष्मसा तंतू मनात उरू शकतो. म्हणून पुढे ते सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम् नाही. कधी ती वस्तू कालौघात नष्ट होते आणि आनंद संपतो कधी त्या वस्तूबद्दलचं प्रेम कालौघात नष्ट होतं आणि त्यात मग आनंद उरत नाही. तर भौतिक हे असं मला गुंतवणारं आणि गुंगवणारं आहे. त्यातून तात्पुरतं समाधान लाभेलही आणि त्याचंही मोल भौतिकातच जगणाऱ्यासाठी खूप असेलही पण भौतिकातून मला अखंड समाधान लाभू शकत नाही. त्या अखंड समाधानासाठी भौतिकाच्या आसक्तीपलीकडे गेलं पाहिजे. ते जाण्यासाठीच तर हा मार्ग आहे. तेव्हा त्या मार्गासाठी क्षमतापूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे ‘देयं दीनजनाय च वित्तम्’चं खरं परिपूर्ण रूप आहे. आता असं असूनही दुनियेच्या ओढीचा सूक्ष्मसा तंतू मनात उरू शकतो. म्हणून पुढे ते सांगतात, ‘अर्थमर्नथ भावय नित्यं नास्ति तत: सुखलेश: सत्यम् पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति: पुत्रादपि धनभाजां भीति: सर्वत्रषा विहिता रीति:’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कारण आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता या श्लोकाचा दुसरा अर्थ काय’ याचा सरळ अर्थ असा की अर्थ हाच अनर्थाचं कार�� आहे, हे नित्य लक्षात ठेव. त्यात लेशमात्रही सुख नाही. धनाढय़ाला पुत्राकडूनही भीती असते हे जगात दिसतंच. आता या श्लोकाचा दुसरा अर्थ काय\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:50:43Z", "digest": "sha1:QWEHLFMMLRRUJ2L6KI572LVIBYNLPN5R", "length": 11679, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल यांनी केली निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुल यांनी केली निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी\nआता एचएएलच्या आर्थिक स्थितीवरून जुंपली ; सीतारामन यांनीही केला प्रतिवाद\nनवी दिल्ली: सरकारी मालकीच्या हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स लि (एचएएल) या कंपनीचा सध्या झालेल्या बिकट आर्थिक स्थितीवरून कॉंग्रेसने सरकारला घेरले आहे. या कंपनीची आर्थिक स्थिती केवळ सरकारच्या अनास्थेमुळे बिकट झाली असून कंपनीवर एक हजार कोटी रूपयांची उधारउसनवारी करण्याची वेळ आली आहे असे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने दिले होते. तो मुद्दा पुढे करीत राहुल गांधी यांनी आज निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना एचएएल कंपनीला सरकारने एक लाख कोटी रूपयांचे कंत्राट दिले असल्याचे सांगितले होते. ही कंत्राटे दिल्याचे सिद्ध करा अन्यथा राजीनामा द्या असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले.\nत्यावर पुन्हा राहुल गांधी यांचा प्रतिवाद करताना निर्मला सीतारामन यांनी आता राहुल गांधी यांना एबीसी सुद्धा कळत नाही असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की या कंपनीला कंत्राटे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती सध्या विविध टप्प्यात आहेत. ती प्रक्रिया पुर्ण केली की या कंपनीला ही कंत्राटे दिली जातील. तथापी त्यांनी लोकसभेतील उत्तरात मात्र एचएएल कंपनीला एक लाख कोटी रूपयांची कंत्राटे दिली असल्याचा दावा केला होता. पण राहुल गांधी यांचा प्रतिवाद करताना कंपनीला ही कंत्राटे दिली जात असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे.\nराहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांचा दावा खोडून काढताना आज तगायत या कंपनीला एक रूपयांचीही ऑर्डर मिळालेली नाही असे कंपनीच्याच अधिकाऱ्यांचा हवाला देऊन स्पष्ट केले. दरम्यान या कंपनीला सप्टेंबर 2017 पासून सरकारची ऑर्डर मिळालेली नाही आणि कंपनीचे लष्कराकडून सुमारे सोळा हजार कोटी रूपयांची थकित रक्कम देण्यात आलेली नाही त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे असे वृत्त एका राष्ट्रीय दैनिकाने दिले आहे. त्यातून हे वादंग निर्माण झाले आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उसना घ्यावा लागल्याचे या वृत्तात म्हटले आहे. गेल्या तीन ते चार दशकांत कंपनीवर अशी वेळ कधीच आली नव्हती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/t7730/", "date_download": "2019-01-20T21:47:05Z", "digest": "sha1:WP33GJ447MKFMP2JFYMYFP4EDHOLOXTC", "length": 6331, "nlines": 57, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "मराठी लघुकथा: बी माय व्हॅलेंटाईन", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nमराठी लघुकथा: बी माय व्हॅलेंटाईन\nमराठी लघुकथा: बी माय व्हॅलेंटाईन\n14 फेब्रुवारी 2010. तिनं यायचं नक्की कबूल केलं होतं. तो तिची वाट बघत एका कॉफी हाऊसमध्ये बसला होता. त्यानं तिच्यासाठी गुलाबी डच रोझ आणि एक ग्रीटिंग कार्ड आणलं होतं. बराच वेळ झाला, पण ती यायची कांही लक्षणं दिसेनात. मग त्यानं तिला फोन लावला. तिनं तो कट केला. त्याला वाटलं, ती जवळपास आली असावी, म्हणून तिनं तो कट केला असावा. एवढ्यात तिचा मेसेज आला, ‘Sorry, I can’t come. Bye’\nत्याला तिचा राग आला. त्यानं तिला पुन्हा फोन लावला, तर तो स्वीच ऑफ लागत होता.\nतो खट्टू झाला. आता इथं बसण्यात कांही अर्थ नाही हे ओळखून तो त्याच्या टेबलावरून उठणार एवढ्यात पलीकडच्या टेबलावर बसलेली मुलगी त्याच्याकडे आली आणि म्हणाली, ‘मे आय सीट हिअर\n’ असं म्हणत त्यानं तिला त्याच्या समोरच्या खुर्चीत बसण्याचा इशारा केला.\n‘मघापासून बघतेय,’ ती तरुणी म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या मैत्रीणीची आतुरतेनं वाट बघत आहात. पण तिनं यायचं कॅन्सल केलय वाटतं. बरोबर\n‘हो, पण हे तुम्ही कसं ओळखलंत\n‘तुमच्या बॉडी लॅन्ग्वेजवरनं... पण ते जाऊ दे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय वाटत असेल ते मला कळतं. माझा सुद्धा सेम प्रॉब्लेम झालेला आहे’\n‘म्हणजे माझा बॉय फ्रेंड येणार होता आज मला भेटायला. पण तो आला नाही. एवढा महत्वाचा दिवस असून देखील आणि आधी ठरवून देखील. तो येणार नाही बहुतेक’\n‘इफ यू डोन्ट माइंड.....’ त्यानं अर्धवट वाक्य उच्चारलं.\nत्यानं त्याच्यासमोर असलेलं डच रोझ उचललं आणि तिच्यासमोर धरत म्हणाला, ‘बी माय व्हॅलेंटाईन’\nतिचा चेहर गंभीर झाला. ती म्हणाली, ‘आपण दोघं एकमेकांना अजून ओळखत नाही. पण ते महत्वाचं नाही. समजा तुमची गर्ल फ्रेंड अचानक आली तर\n‘ती नाही येणार. पण समजा आली तरी मी तिच्याकडं बघणारसुद्धा नाही. मग तर झालं\n‘पण समजा माझा बॉय फ्रेंड अचानक आला तर\n‘मग तू ठरवायचं आहेस काय करायचं आहेत ते’ असं म्हणत त्यानं तिला कांही क्षण विचार करण्याची संधी दिली आणि मग ते फुल तिच्यापुढं धरलं.\n‘घ्या मॅडम. आता व्हा माझ्या व्हॅलेंटाईन’\nतिनं लाजत लाजत ते फुल घेतलं आणि म्हणाली, ‘यू आर वेलकम’\nमग तो आणि ती रोज भेटू लागले. प्रेमाच्या गोष्टी करू लागले. नुसतंच प्रेम करण्यात कांही अर्थ नाही हे कांही दिवसांनी त्यांच्या लक्षात आल्यावर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. .....\nपूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nमराठी लघुकथा: बी माय व्हॅलेंटाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/chhagan-bhujbal-gets-bail-in-money-laundering-case/", "date_download": "2019-01-20T21:11:44Z", "digest": "sha1:HB7YHBZSRROJHJCUVPKXLSW2SNPXMBNB", "length": 26826, "nlines": 277, "source_domain": "www.saamana.com", "title": "भुजबळांना अखेर जामीन, दोन वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला ���ाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nभुजबळांना अखेर जामीन, दोन वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार\nमहाराष्ट्र सदनासह इतर अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या���ना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. वाढते वय आणि दिवसेंदिवस खालावत चाललेल्या प्रकृतीचा विचार करून भुजबळ यांना आपण पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करीत आहोत, असे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले. हा जामीन मंजूर करताना न्यायमूर्तींनी भुजबळांवर अनेक अटी लादल्या आहेत. पुरावा नष्ट करण्याचा अथवा साक्षीदारांना फितविण्याचा प्रयत्न करू नये, तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये या प्रत्येक आरोपीवर लादण्यात येतात तशा सर्व अटी लादताना या अटींचा भंग केल्यास तत्काळ जामीन रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यास न्यायमूर्ती विसरले नाहीत. न्यायालयाने हा निकाल देताच छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मिठाई वाटून आनंद साजरा केला.\nमहाराष्ट्र सदन घोटाळा तसेच बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मार्च २०१६ मध्ये अटक केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा पुतणा समीर यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून हे दोघे तुरुंगात खितपत पडले आहेत. या दरम्यान या दोघांनी अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला परंतु ‘ईडी’ कोर्टापासून सर्वोच्च न्यायालय या सर्वांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.\nकाही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा ‘ईडी’ न्यायालयाकडून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथेही निराशा पदरी पडल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या आव्हान अर्जावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. वाढते वय, बळावलेला आजार तसेच अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याचा दाखला देत त्यांच्या वकिलांनी भुजबळ यांना जामिनावर सोडण्याची जोरदार मागणी केली, परंतु ‘ईडी’ने भुजबळ यांना जामीन देण्यास सुरुवातीपासून असलेला विरोध यंदाही कायम ठेवला. दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती देशमुख यांनी भुजबळ यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला.\nपीएमएलए कायद्याचे ४५(१) हे जाचक कलम रद्द करताना या कलमाखाली ज्या ज्या व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे त्या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यास कोणतीही हरकत नाही असे स���पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या निर्णयाचा आपल्याला फायदा मिळावा अशी मागणीही भुजबळ यांनी अर्जात केली होती. या विनंतीचा न्यायमूर्ती देशमुख यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून भुजबळ यांची जामिनावर मुक्तता केली.\nराजकीय दहशतवाद संपवणार – जयंत पाटील\nकोणताही आरोप सिद्ध झाला नसताना भुजबळ यांना दोन वर्षांहून जास्त काळ तुरुंगात डांबले. त्यांच्या कोठडीच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील मेळाव्यात सांगतात. याचाच अर्थ जे विरोधी बोलतील त्यांना तुरुंगात डांबण्यात येईल असा इशारा सरकार देते. हा राजकीय दहशतवाद संपवल्याशिकाय आम्ही राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.\nजामीन मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – अजित पवार\nआर. आर. आबा गेल्यानंतर पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली होती. भुजबळांसारखे वरिष्ठ नेतेही पक्षकार्यात नसल्याने पक्षाच्या वाटचालीवर परिणाम झाला होता. मात्र आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.\nन्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी भुजबळ ताबडतोब घरी जाऊ शकणार नाहीत. कारण त्यांचा कारागृहातील मुक्काम संपला असला तरी रुग्णालयातील मुक्काम मात्र वाढला आहे. स्वादूपिंडाचा त्रास असल्यामुळे भुजबळांवर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. भुजबळ यांच्यावर एक शस्त्रक्रिया करणे शिल्लक असल्याचे हॉस्पिटलचे अधिष्ठाता अविनाश सुपे यांनी सांगितले.\n– तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणे.\n– खटला सुरू असताना साक्षीदारांना प्रभावित न करणे.\n– पासपोर्ट जमा करणे.\n– न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये.\n– पाच लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन.\nकलम ४५ रद्द झाल्यामुळे…\nसुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय पीठाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (Prevention of Money Laundering Act) वर २३ नोव्हेंबर २०१७ ला महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या निकालावर कोर्टाने या कायद्यातील कलम ४५ घटनाबाहय़ ठरवले होते. सबळ कारणे किंवा पुरावे असतानाही कलम 45मुळे आरोपीला जामीन मिळणे अशक्य होते. पण हे कलमच रद्द झाल्याने भुजबळांना दिलासा मिळाला.\nछगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात खात्यामार्फत दिलेल्या विविध कंत्राटांतून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर रोख रक्कम लाचेच्या स्वरूपात मिळाली.\n– महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले.\n– १५ जून २०१५ रोजी ईडीनेही भुजबळांच्या विरोधात मनी लॉण्डरिंगप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले.\nमहाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळ यांनी साडेतेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप ‘एसीबी’ने केला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलउद्धव ठाकरे यांच्यामुळे वाचले धाराशीवच्या दोन शेतकऱ्यांचे प्राण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-law-officer-recruitment-02-posts-11-09-2017.html", "date_download": "2019-01-20T21:28:54Z", "digest": "sha1:DMFLJQUQF45ZYGMOMAFGR5PX5OOAV7NY", "length": 6030, "nlines": 105, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC] विधी अधिकारी पदांच्या ०२ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC] विधी अधिकारी पदांच्या ०२ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC] विधी अधिकारी पदांच्या ०२ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग [Maharashtra Public Service Commission] विधी अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकायदा अधिकारी (Law Officer)\nशैक्षणिक पात्रता : लॉ पदवीधर\nवयाची अट : ३८ वर्षे\nवेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये - ३४८००/- रुपये\nशुल्क : ५२४/- रुपये\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 September, 2017\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 तमिळनाडू लोक सेवा [TNPSC] आयोगामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज [ACMS] येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीयोरॉलॉजी [IITM] पुणे येथे ०१ जागा\n〉 वर्ल्ड वाइड फंड [WWF] नवी दिल्ली येथे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा\n〉 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] नवी दिल्ली येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे विविध पदांच्या ३३ जागा\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252468:2012-09-27-18-06-18&catid=403:2012-01-20-09-49-05&Itemid=407", "date_download": "2019-01-20T22:06:45Z", "digest": "sha1:DHE77CPU3XXBPYATL4AGZUPR7IFNPZV2", "length": 18347, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २११. धोका", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २११. धोका\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक - २११. धोका\nशुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२\nमाणूस स्थूल भौतिकातील नश्वर अशा गोष्टींतही एकाग्रतेमुळे मिळणाऱ्या नश्वर आनंदाची झलक अनुभवतो. त्याच्या अंतरंगात स्थूल भावतरंगही उमटतात आणि ते आतूनच प्रसन्नतेचा अनुभवही देतात. जर तो सूक्ष्म भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होईल तर त्याचे अंतरंग परमभावाने भरून जाईल. अष्टसात्त्विक भाव ही त्या परमभावाची सुरुवात आहे.\nथोडक्यात शाश्वताशी एकाग्र होण्यात शाश्वत आनंदाची शाश्वती आहे. अशाश्वताशी एकाग्र होणं म्हणजे अशाश्वत आनंद अर्थात शाश्वत असमाधानाची शाश्वती आहे म्हणूनच मन आणि इंद्रियांना शाश्वताशी एकाग्र करायला पाहिजे. प्रत्याहाराचा तो पाया आहे. मन आणि इंद्रियं दोन्ही एकाग्र झाल्याशिवाय काही उपयोग नाही. आपली अडचण अशी की उपासनेपासून प्रत्यक्ष आचरणापर्यंत आपण इंद्रियांचा संयम करीत रहातो पण मनाला मोकळं सोडतो म्हणूनच मन आणि इंद्रियांना शाश्वताशी एकाग्र करायला पाहिजे. प्रत्याहाराचा तो पाया आहे. मन आणि इंद्रियं दोन्ही एकाग्र झाल्याशिवाय काही उपयोग नाही. आपली अडचण अशी की उपासनेपासून प्रत्यक्ष आचरणापर्यंत आपण इंद्रियांचा संयम करीत रहातो पण मनाला मोकळं सोडतो भगवंतांनी याला मिथ्याचार म्हंटलं आहे. गीतेत प्रभू सांगतात, ‘‘कर्मेद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् भगवंतांनी याला मिथ्याचार म्हंटलं आहे. गीतेत प्रभू सांगतात, ‘‘कर्मेद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते’’ (अध्याय ३/ श्लोक ६) म्हणजे जो कमेंद्रिये संयमित करतो (अर्थात डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहाण्याचं टाळतो, हातानं पापकर्म करण्याचं टाळतो, मुखानं पापसंभाषण टाळतो, पायांनी पापाचारपूर्तीसाठी गमन करणे टाळतो आदि) पण ज्याचं मन विषयांचंच सतत स्मरण करीत असतं तो मूढबुद्धीचा आहे. तो स्वतचीच फसवणूक करणारा आहे. त्याचं हे वर्तन म्हणजे मिथ्याचार आहे. आता काहीजण संतवचनांचे दाखले देत सांगतात की, मनात पाप आलं तरी एकवेळ चालेल पण शरीरानं तशी कृती होऊ देऊ नये. प्रत्यक्षात मनातही विषयांचंच चिंतन अखंड होत राहील तर ते कृतीला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. भगवंत सांगतात, ‘‘ध्यायतो विषयान् पुंस: सङ्गस्तेषूपजायते’’ (अध्याय ३/ श्लोक ६) म्हणजे जो कमेंद्रिये संयमित करतो (अर्थात डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहाण्याचं टाळतो, हातानं पापकर्म करण्याचं टाळतो, मुखानं पापसंभाषण टाळतो, पायांनी पापाचारपूर्तीसाठी गमन करणे टाळतो आदि) पण ज्याचं मन विषयांचंच सतत स्मरण करीत असतं तो मूढबुद्धीचा आहे. तो स्वतचीच फसवणूक करणारा आहे. त्याचं हे वर्तन म्हणजे मिथ्याचार आहे. आता काहीजण संतवचनांचे दाखले देत सांगतात की, मनात पाप आलं तरी एकवेळ चालेल पण शरीरानं तशी कृती होऊ देऊ नये. प्रत्यक्षात मनातही विषयांचंच चिंतन अखंड होत राहील तर ते कृतीला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. भगवंत सांगतात, ‘‘ध्यायतो विषयान् पुंस: सङ्गस्तेषूपजायते सङ्गात्सञ्जायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते’’ (अध्याय २/ श्लोक ६२). विषयांचंच चिंतन झालं तर त्या विषयाच्या पूर्तीची ओढ उत्पन्न होते. विषयोपभोगाची आसक्ती उत्पन्न होते. त्या ओढीमुळे, आसक्तीमुळे माणसाचं मन कामानं, कामनेनं, वासनेनं असं आंदोलित होतं की मन तर वासनापूर्तीच्या इच्छेनं भारलं आहे पण शरीरानं कृती रोखली जात आहे, तर मग चित्तात क्रोध उत्पन्न होतो. असंतुलन उत्पन्न होतं. विसंगति उत्पन्न होते. त्या क्रोधानं ��ाय होतं ‘‘क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: ’’ (अ. २/ श्लो. ६३). क्रोधापासून संमोह होतो. संमोहाने स्मृति विभ्रमित होते. स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीनाश झाला की पतन अटळ आहे इथेसुद्धा प्रत्येक शब्दाची पेरणी कशी चपखल आहे पहा. नुसता मोह म्हंटलं नाही सम्मोह म्हंटलं आहे, नुसता भ्रम म्हंटलेलं नाही विभ्रम म्हंटलेलं आहे. मन वासनेनं भारलेलं आहे आणि शरीर ती रोखण्याच्या धडपडीत आहे तर चित्तात उत्पन्न होणारा क्रोध माणसाला पतनापर्यंत नेऊ शकतो\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन ��रंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?id=l1l4652", "date_download": "2019-01-20T21:27:43Z", "digest": "sha1:O3BSRHJ5XOL6366A7ELINDN4HYEDK725", "length": 7530, "nlines": 156, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Love at Night अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली कल्पनारम्य\nLove at Night अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच अँड्रॉइड थेट वॉलपेपर वर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Love at Night अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउन��ोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T20:48:15Z", "digest": "sha1:Q3BNYV6PDG44XF2LIWAAUEG726FQJXFX", "length": 11641, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्य अधिकाऱ्यांना हवीय “अधिकार वापसी’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआरोग्य अधिकाऱ्यांना हवीय “अधिकार वापसी’\nपिंपरी – महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे संविधानिक पद असल्याने वायसीएम रूग्णालयासह अन्य सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांचा कार्यभार आपल्याकडे सोपवावा. तसेच रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीत सुसुत्रता येण्यासाठी आपल्याला अधिकार प्रदान करावेत, अशी मागणी महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.\nडॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे 1 जून 2013 रोजी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा भार सोपविण्यात आला होता. डॉ. रॉय यांच्याकडे आठ रूग्णालये आणि 27 दवाखान्यांचे नियंत्रण तसेच मध्यवर्ती साहित्य व औषध भांडार विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. त्यानंतर 28 एप्रिल 2015 रोजी याच पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. 24 ऑक्‍टोबर 2017 रोजी डॉ. रॉय यांच्याकडे असलेले रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले होते. 10 मे 2018 रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासाठी स्वतंत्रपणे विभाग प्रमुख म्हणून डॉ. पवन साळवे यांना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी घोषीत करण्यात आले आणि डॉ. रॉय यांच्याकडील रूग्णालयाचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर 13 डिसेंबर 2018 रोजी वायसीएम रूग्णालयाचे विभाग प्रमुख म्हणून डॉ. पद्माकर पंडीत यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती करण्यात आली.\nसरकारी योजना, राष्ट्रीय कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, विवाह नोंदणी, यात्रा, शिबिरापासून मंत्र्यांच्या दौऱ्यातील वैद्यकीय सेवा याकरिता पथकाची नेमणूक, रूग्णवाहिका व्यवस्था वायसीएम रूग्णालयामार्फत केल्या जातात. मात्र, वायसीएम रूग्णालय स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्याने वैद्यकीय मुख्य कार्यालयामार्फत नियंत्रित केल्या जाणाऱ्या सर्व कामकाजात व्यत्यय आला आहे. महापालिकेची सर्व रूग्णालये, दवाखाने एकाच अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली असणे आवश्‍यक आहे. डॉ. रॉय यांच्याकडे असलेले रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीचे अधिकार रद्द केल्यानंतर उपकरणे, औषधे वेळेवर उपलब्ध झालेली नाहीत. निविदा प्रक्रीयाही वेळेत राबविल्या जात नाहीत. याचा विपरीत परिणाम रूग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या रूग्णसेवेवर होत आहे. मात्र, कोणतेही अधिकार नसताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमार्फत आपल्यालाच जबाबदार धरले जात आहे, असे डॉ. रॉय यांचे म्हणणे आहे.\nठाणे महापालिकेच्या धर्तीवर निर्णय घ्या\nठाणे महापालिकेतही वैद्यकीय विभागाअंतर्गत असणारी सर्व रूग्णालये दवाखाने, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेतही महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाकडेच वैद्यकीय विभागाचे सर्वस्वी नियंत्रण असणे आवश्‍यक आहे, याकडे डॉ. अनिलकुमार रॉय यांनी लक्ष वेधले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-20T21:21:36Z", "digest": "sha1:YMTLWZGFYEBA5F27L5UY2DVUL45YEY22", "length": 9625, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसभेची अधिसूचना मार्चमध्ये निघणार – रावसाहेब दानवे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोकसभेची अधिसूचना मार्चमध्ये निघणार – रावसाहेब दानवे\nधुळे: आगामी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघेल, असे सुतोवाच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे यांनी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आल्याने आपापली कामे करून घ्या. नंतर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हा नगरसेवकांना प्रयत्न करायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nशिवसेनेच्या अयोध्या मुद्याला भाजपचा पाठिंबा असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रावसाहेब दानवे धुळ्यात आले होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.\nयावेळी आयोजित पत्रकार परिषदेत धुळे महानगर पालिका निवडणुकीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत पक्ष काय कारवाई करणार का या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे यांनी कारवाई करणार नसल्याचे सांगितले.\nआगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समविचारी पक्षांनी युतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी शिवसेनेला केले आहे. आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदोषींवर किती दिवसांत कारवाई करणार ; आदिवासी विकास योजनेतील घोटाळा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-14/", "date_download": "2019-01-20T22:04:20Z", "digest": "sha1:5WGGM4AGDRZR6JJEGLRAQ3JOOKTYNMTV", "length": 8284, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृष्णा बोराने विजेतेपद पटकाविले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकृष्णा बोराने विजेतेपद पटकाविले\nपुणे – निखिल कानेटकर बॅडमिंटन अकादमीचा खेळाडू कृष्णा बोराने निकोसिआ येथे होत असलेल्या सायप्रस युथ इंटरनॅशनल स्पर्धेत दुसऱ्या मानांकित निकोलस कोकोसीसचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. कृष्णाला या स्पर्धेत पहिले मानांकन देण्यात आले होते.\nपहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील सामने एकतर्फीजिंकल्यावर त्याला उपांत्यफेरीत चौथ्या मानांकित ख्रिस्तोफर गॉर्जिओने विजयासाठी चांगलेच झगडवले. या सामन्यात कृशाने पहिला सेट 20-22 असा गमावल्याने स्पर्धेबाहेर फेकला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.\nपरंतु, त्याने पुढील दोन सेट 21-14, 21- 18 असे जिंकत सामना आपल्या बाजूने झुकवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्याने यजमान देशाच्या कोकोसीसचा 21-12, 21- 16 असा सहज पराभव करत या स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद पटकाविले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचि���ालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0691+bd.php", "date_download": "2019-01-20T21:45:39Z", "digest": "sha1:2WJRDWJZ5IB7KKVD4MRVAXUKAH3IO2FL", "length": 3501, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0691 / +880691 (बांगलादेश)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Munsigonj\nक्षेत्र कोड 0691 / +880691 (बांगलादेश)\nआधी जोडलेला 0691 हा क्रमांक Munsigonj क्षेत्र कोड आहे व Munsigonj बांगलादेशमध्ये स्थित आहे. जर आपण बांगलादेशबाहेर असाल व आपल्याला Munsigonjमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बांगलादेश देश कोड +880 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Munsigonjमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +880691 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMunsigonjमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +880691 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00880691 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4533+mr.php", "date_download": "2019-01-20T22:22:41Z", "digest": "sha1:KOVFRA67XAXMA3Z4BJEJ4JDQVHB3MR4C", "length": 3513, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4533 / +2224533 (मॉरिटानिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kaédi\nक्षेत्र कोड 4533 / +2224533 (मॉरिटानिया)\nआधी जोडलेला 4533 हा क्रमांक Kaédi क्षेत्र कोड आहे व Kaédi मॉरिटानियामध्ये स्थित आहे. जर आपण मॉरिटानियाबाहेर असाल व आपल्याला Kaédiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मॉरिटानिया देश कोड +222 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kaédiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +222 4533 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKaédiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +222 4533 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00222 4533 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/3kokan/page/224/", "date_download": "2019-01-20T22:17:50Z", "digest": "sha1:K5EERZGUOF2RWPQW5NMO24KYARVI3MON", "length": 19819, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोकण | Saamana (सामना) | पृष्ठ 224", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्���ात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nखारफुटीचे संरक्षण न केल्यास शेती धोक्यात\n संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीपट्टय़ातील खाडीलगत असणारी व जमिनीची धूप कमी करणारी खारफुटी नष्ट होत असून त्यामुळे खाडीपट्टय़ातील शेतजमीन नष्ट होत आहे. खारफुटीच्या...\nमुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी\n खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. सुनील जयसिंग तावडे...\n२५ फेब्रुवारीला ग्रामपंचायतींची निवडणूक\n रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात २६३ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. तसेच तीन ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. एकूण २६६ ग्रामंपचायतींमध्ये रविवार, २५ फेब्रुवारी रोजी...\nमालवणातील मटका अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक ��थकाची धाड\n मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षकांनी पुन्हा एकदा कारवाईचा फार्स आवळला आहे. सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालवण शहरात तीन...\nबेकायदेशीर वाळू वाहतूक विरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको\n मालवण तेरई कालावल मार्गावरील वायंगणी धामणेवाडी रस्त्यावरून सतत होणाऱ्या बेकायदेशीर वाळू वाहतूक विरोधात संतप्त बनलेल्या ग्रामस्थानी मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर मोठे दगड ठेवत...\nशिक्षण विभागाचे दुर्लक्ष, उरणमध्ये आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित\n न्हावाशेवा कातकरी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी कोकणात कातकरी उत्थान अभियान राबविले जात आहे. आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी या...\nसिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम\n मालवण देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मालवण नगरपालिका या स्वच्छता अभियानात सहभागी झाली आहे. मालवण तालुक्याची शान असलेल्या सिंधुदुर्ग किल्ला येथे...\nउरण तालुक्यातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप\n न्हावाशेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब...\nबीएसएनएल कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गुरुवारी सावंतवाडी कार्यालयावर मोर्चा\n मालवण कामगार एकजुटीचा विजय असो.... कमी केलेल्या कामगारांना तत्काळ कामावर घेतलेच पाहिजे... भारतीय मजदूर संघाचा... विजय असो, अशी घोषणाबाजी मालवणसह जिल्ह्यातील सर्व...\nजामसंडे, वैभववाडी व दोडामार्ग येथे केंद्र सरकारी पेन्शनर्सचे मेळावे\n मालवण ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंट असोशिएशनच्या वतीने केंद्र सरकारी पेन्शनरांचे जिल्ह्यातील जामसंडे, वैभववाडी व दोडामार्ग या विविध ठिकाणी जिल्हास्तरीय मेळावे ११ ते...\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.���िनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fir-against-two-police-in-case-of-fraud-at-jalna/", "date_download": "2019-01-20T21:38:15Z", "digest": "sha1:OQH5L6REIGKWAOX7ZNPSPIBJAVNM2IWB", "length": 22052, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक, दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nPhoto- कुंभमेळ्याची विहंगम दृष्यं\nशताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nमद्यधुंद महिला सैनिकाने केले पुरुष सहकाऱ्याचे लैंगिक शोषण\nअमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू\nगॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\nPHOTO : मुंबईकर धावले, उत्साहात पार पडली मुंबई मॅरेथॉन\nमेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील…\nसौराष्ट्राचा विक्रमी विजय; उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन; सायना हरली\nलेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज\nलेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय\nलेख : दिल्ली डायरी : ईशान्येकडील ‘बदलते’ राजकीय वारे\nआजचा अग्रलेख : तोफ का थरथरली\n– सिनेमा / नाटक\n‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका\nसरकार रोखणार सिनेमांची पायरसी\nPHOTO : असा साजरा झाला आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लेकीचा वाढदिवस\nVIDEO-स्पायडर मॅनच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य\nतीन तास घराची घंटा चाटणाऱ्या वेड्याला अटक\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nरोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन\nनोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक, दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल\nराज्य राखीव पोलीस बलामध्ये (क्र.3) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2 बेरोजगारांची 6 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन पोलिसांविरूध्द तालुका ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झालेले फेरोज नासिर पठाण व फेरोज इकबाल खान हे दोघेही जालना जिल्हा न्यायालयात कोर्ट पैरवी म्हणून कार्यरत आहेत.\nजालना राज्य राखीव पोलीस बलामध्ये (क्र.3) जानेवारी 2016 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरु होती. त्यादरम्यान, मांजरगाव (ता.मांजरगांव) येथील लालखान कादरखान पठाण हे पोलीस शिपाई फेरोज नासिर पठाण यांना भेटले. त्यावेळी फेरोज पठाण याने तुमच्या मोठ्या मुलगा जावेद यास पोलीस शिपाई म्हणून राज्य राखीव पोलीस बलमध्ये नोकरीला लावून देतो, त्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. परीक्षेला बसण्यापूर्वी 3 लाख रुपये आणि नोकरीत रुजू झाल्यावर 3 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. लालखान पठाण यांनी 13 जानेवारी 2016 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्याकडून गृहकर्ज काढून 3 लाख रूपये फेरोज खान यास दिले. दरम्यान, मार्च- एप्रिल 2016 मध्ये राज्य राखीव पोलीस बल क्र. 3 च्या झालेल्या मैदानी चाचणी परीक्षेत लालखान पठाण यांचा मुलगा जावेद हा कमी गुण मिळाल्याने लेखी परीक्षेला अपात्र ठरला. त्यावेळी त्यांनी फेरोज पठाण याची भेट घेऊन याबाबत कल्पना दिली असता, तुम्ही काळजी करू नका, तुमचे शंभर टक्के काम होणार आहे. मैदानी चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्याने पुन्हा लालखान पठाण यांनी त्याची भेट घेऊन आपले काम झाले नाही, असे सांगितले. तेव्हाही पठाण याने तुम्ही काळजी करू नका, तुमचे काम होणार आहे, असे सांगून दिशाभूल केली.\nत्यानंतर काही दिवसांनी फेरोज पठाण व फेरोज खान या दोघांनी लालखान पठाण यांना फोन करून तुमचे काम झाले आहे, त्याचे कॉल लेटर आणि पोलीस वर्दीची किट घेऊन जाण्यासाठी मुलगा जावेदला जालन्याला घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार, फेरोज पठाण व फेरोज खान या दोन्ही पोलिसांनी मोतीबागजवळ भेटून एक बोगस ऑर्डर आणि एक किट दिली. यावेळी उर्वरित राहिलेले 3 लाख रुपये त्यांनी घेतले. संध्याकाळी 5 वाजता मुलगा जावेद याला ट्रेनींगला पाठवायचे आहे, तुम्ही त्याला घेऊन राज्य राखीव पोलीस बल येथे गेट क्र. तीनवर या असे सांगितले. त्यानुसार पठाण पितापुत्र हे दोघे तेथे गेले असता रात्री उशिरापर्यंत हे दोघे पोलीस आलेच नाहीत. त्यानंतर खूप वेळा फोन केल्यावर फेरोज खान हा तिथे पोहोचला, त्याने या दोघा पिता-पुत्रांना तुम्ही फेरोज पठाण याचे अपहरण केले आहे, असा आरोप करून धमक्या दिल्या. त्यामुळे घाबरलेले हे दोघे पितापुत्र तसेच घरी परतले. त्यानंतर लालखान पठाण यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पैसे परत करण्यासाठी फेरोज पठाण यांच्याकडे तगादा लावला. फेरोज पठाण याने स्वतःच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्याचा 3 लाख 50 हजाराचा धनादेश दिला व एका कोऱ्या बॉन्डवर स्वाक्षऱ्या करून दिल्या. मात्र, पैसे दिलेच नाहीत. याप्रकरणी लालखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई फेरोज नासिर पठाण व पोलीस शिपाई फेरोज इकबाल खान या दोघांविरुद्ध 420, 465, 468, 471, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, सहायक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलIND VS ENG TEST : इंग्लंडची कासवछाप ���लंदाजी, दिवसअखेर 7 बाद 198 धावा\nपुढीलमुलांना विहिरीत ढकळून जाळून घेतलेल्या महिलेचा अखेर मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nकुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम\nहज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक\nमाहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या\nशिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल\nघोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत\nकोपरगावात यामाहाचे शोरूम फोडून दुचाकी पळविली\nखासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन...\nपरळीच्या लोकप्रतिनिधींनी भरीव विकास केला नाही, आमदार विनायक मेटेचं टीकास्त्र\nमच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम\nभरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nPhoto : मुंबई मॅरेथॉन मधील काही खास क्षणचित्रे\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी\nपरभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या\nसाधु संतच राममंदिर उभारणार…महंत नरेंद्र गिरी यांची घोषणा\nकर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3083/", "date_download": "2019-01-20T21:28:34Z", "digest": "sha1:PWATAW47NP6CFALTBPG6AL7JAKO5KAU5", "length": 2951, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मैत्र", "raw_content": "\nया धकाधकीच्या जीवनात हवेत सुखाचे चार निवांत क्षण\nआणि एक मित्र हवा ज्याच्याजवळ मोकळे करावे मन\nदुनियेच्या रंगमंचावर कोट्यावधी बहुरूपी चेहरे\nबुद्धिबळाच्या पटावरचे जणू सारे कारस्थानी मोहरे\nकपाटाच्या दलदलीत मी खोल रुततो आहे\nपण दूरवरच्या प्रारब्धात दिव्या टिंब दिसतो आहे\nबहुरुप्यांच्या जगात या अस्सल चेहरा मिळेल का\nमिळाला तरी जिवाभावाचा मैत्र तयाशी जुळेल का\nमाहित आहे घोडचूक मी पुन्हा करतो आहे\nपण उरलेली सहनशक्ती आता पणाला लावतो आहे\nरक्ताळलेल्या या हृदयाला मायेची पाखर मिळेल का\nमैत्रीच्या रेशमी वस्त्राने जखमा कुणी पुसेल का\nदुसरे काही नको आहे... मला हवी आहे फक्त साथ\nकायमचा निरोप घेताना...हातात घ्यायला एका खऱ्या मित्राचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/lonere-konkan-news-technology-college-online-paper-cheaking-54146", "date_download": "2019-01-20T22:06:29Z", "digest": "sha1:RJ372A57EHF6JV5PCNUNHL75D3CLPEVN", "length": 15743, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "lonere konkan news Technology college online paper cheaking तंत्रशास्त्र विद्यापीठात ऑनलाइन पेपर तपासणी | eSakal", "raw_content": "\nतंत्रशास्त्र विद्यापीठात ऑनलाइन पेपर तपासणी\nबुधवार, 21 जून 2017\n'बाटू'चा निर्णय; तीस दिवसांत निकाल\nलोणेरे (जि. रायगड) - राज्याच्या तंत्रशास्त्र विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी आता ऑनलाइन होणार आहे. झटपट आणि पारदर्शक निकालासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.\n'बाटू'चा निर्णय; तीस दिवसांत निकाल\nलोणेरे (जि. रायगड) - राज्याच्या तंत्रशास्त्र विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी आता ऑनलाइन होणार आहे. झटपट आणि पारदर्शक निकालासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.\nलोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) मार्च 2016 पासून हे तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात राज्यभरातून 63 महाविद्यालये संलग्न झाली आहेत. त्यापैकी 48 अभियांत्रिकी, 12 औषधनिर्माणशास्त्र आणि चार वास्तुशास्त्र महावियालये संलग्न आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांत समन्वय, सुसूत्रता राहावी यासाठी राज्याचे तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन केले. यासाठी \"बाटू'अंतर्गत चार प्रमुख विभागीय केंद्रे असतील तर पाच उपकेंद्रे असतील. सर्व केंद्रे आणि उपकेंद्रांत समन्वय राखण्यासाठी विद्यापीठ \"ई- गव्हर्नन्स' पद्धतीवर भर देत आहे.\nराज्यभरातील 63 महाविद्यालयांत परीक्षा घेणे हे जिकिरीचे काम; मात्र विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या \"डिजिटल इव्हॅल्यूएशन सिस्टीम'ने (डीईएस) ते काम सोयीचे होणार आहे. या पद्धतीची अंमलबजावणी अगोदरच \"बाटू'मध्ये सुरू झाली आहे. याद्वारे आतापर्यंत तब्बल 15 हजार उत्तरपत्रिका स्कॅन करून झाल्या आहेत. \"डीईएस' पद्धत एकाच वेळी सर्व संलग्न झालेल्या महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करणारे \"बाटू' हे पहिले विद्यापीठ असेल.\n\"डीईएस' प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी संलग्न झालेल्या महाविद्यालयात करण्यासाठी विद्यापीठ सज्ज झाल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुनील भामरे यांनी \"सकाळ'ला दिली. या प्रणालीने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी 15 दिवस लागतील. या पूर्वी 45 दिवसांचा कालावधी लागत होता. उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मेलवर किंवा स्वतः पाहता येऊ शकते, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रा. योगेश पाटील यांनी सांगितले.\nसॉफ्टवेअर प्रणालीद्वारे राज्यातील महाविद्यालयांतील परीक्षेच्या उत्तरपत्रिका विभागीय स्कॅनिंग केंद्रावर स्कॅन करण्यात येतील. प्रत्येक उत्तरपत्रिका \"मास्क' केल्या जातील, तसेच प्रश्न आणि उत्तर याची विभागणी केली जाईल. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मर्यादित वेळेत केव्हाही तपासता येतील, तसेच त्याचे मूल्यांकनही ऑनलाइन होणार आहे.\n\"डीईएस' प्रणाली ही अतिशय पारदर्शक आहे. याद्वारे प्रश्नपत्रिका एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर मेल केली करण्यात येते. तसेच परीक्षा झाल्यावर प्रत्येक उत्तरपत्रिकेचे दिलेल्या वेळेतच मूल्यांकन करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे प्रत्येक पान तपासल्याची नोंद तपासणीसाला करावी लागेल. या प्रणालीद्वारे गोपनीयता राखली जाईल.\n- प्रा. विलास गायकर, कुलगुरू\n- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे.\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\n...तर तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही: गिते\nमाणगांव : आम्ही जनतेसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, दिव्यांगाना इलेक्ट्रीकलवर चालणारी स्कुटर देतोय. पण जे 15 वर्षे मंत्री होते, जिल्ह्याचे ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nअपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस\nपाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग...\nयुतीत आता \"नाणार'चा अडसर\nमुंबई - आगामी निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजपने शिवसेनेला चुचकारायला सुरवात केली असून, याच...\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/rajyaseva-main-2017-gs-3-question-paper/l/3/", "date_download": "2019-01-20T21:55:39Z", "digest": "sha1:AV6IIX5TICLJBZIOGIGFXLLKUP2DGFOE", "length": 20239, "nlines": 406, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-3 Questions And Answers", "raw_content": "\nराज्यसेवा प्रश्नपत्रिका संच - Question Papers\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-3\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-3\nपुढीलपैकी अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये कोणती आहेत \n(a) उपलब्ध संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे.\n(b) पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे.\n(c) नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणे.\n(d) लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nA. केवळ (b) बरोबर आहे\nB. केवळ (c) बरोबर आहे\nC. (a), (b) आणि (c) बरोबर आहेत\nD. वरील सर्व बरोबर आहेत\nखालीलपैकी केंद्र शासनाने तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी जुलै 2015 मध्ये कोणते अभियान सुरु केले\n(a) मेक इन इंडिया अभियान\n(b) प्रधानमंत्री कौशल्य विकास आणि उद्योजगता अभियान\n(c) स्टार्ट अप इंडिया स्टैंड अप इंडिया अभियान\n(d) डिजीटल इंडिया कार्यक्रम\n11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख��या _______________ कोटी झाली, म्हणून 11 जूलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून साजरा करतो.\nग्रामनिर्माण योजनेमध्ये बेकारी कमी करण्यासाठी कोणते उद्दिष्ट ठरविण्यात आले होते \n(a) स्थानिक लोकांना रोजगार देणे.\n(b) अतिरिक्त रोजगार कायम करणे.\n(c) शेतमजुरांना सोयी सवलती देणे.\nखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत \n(a) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ग्रामीण क्षेत्रात आहे.\n(b) कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी बारामाही आहे.\n(c) भारतामध्ये औद्योगिकीकरणामुळे अनेक लोकांना रोजगाररहित केले आहे.\nA. (a), (b) विधाने योग्य आहेत.\nB. (a), (b), (c) विधाने योग्य आहेत.\nC. (a) विधान योग्य आहे.\nD. (b), (c) विधाने योग्य आहेत.\nखालीलपैकी कोणते पुनर्जिवित करता येणारे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या सहाय्यासाठी विकसित करणे गरजेचे आहे\nखालीलपैकी कोणते घटक आरोग्यावर प्रभाव टाकतात \nवरीलपैकी कोणते घटक/घटके बरोबर आहे/आहेत \nग्रामीण महिलांची बचत वाढ हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे/ची उद्दिष्ट्य आहे/आहेत \n(a) राष्ट्रीय महिला कोश\n(b) महिला समृद्धी योजना\n(c) इंदिरा महिला योजना\n(d) जवाहर रोजगार योजना\nA. (a) योग्य आहे\nB. (b) योग्य आहे\nC. (c) योग्य आहे\nमानव संसाधन व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले कारण :\n(a) मोठ्या प्रमाणावर उत्पादन.\n(b) कामगारांची वाढती मागणी व रोजगाराची उपलब्धता.\n(c) नवीन तांत्रिक व व्यावसायिक कुशल कामगारांची वाढती मागणी.\n(d) कार्य विभागणीचे तत्व लागु करणे.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nखालीलपैकी कोणती संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करते \n(a) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद\n(b) उच्च शिक्षण संचालनालय\n(c) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद\n(d) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान\nवरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत \nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन प्लॅनिंग अॅण्ड एडमिनिस्ट्रेशन (NIEPA) ची स्थापना कोणत्या उद्देश्याने/ उद्देशांनी करण्यात आली \n(a) सेवापूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम\n(b) शैक्षणिक नियोजनाच्या विविध घटकांमधील संशोधनास प्रोत्साहन आणि समन्वय साधणे.\n(c) शैक्षणिक नियोजनात गुंतलेल्या एजन्सीज, संस्था आणि कर्मचा-यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन\n(d) भारतातील प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता प्रदान करणे.\nख��लीलपैकी महाराष्ट्र शासनाने रस्ते अपघात विमा योजना कोणाच्या नावाने सुरु केली आहे \nA. स्व. गोपीनाथ मुंढे रस्ते अपघात विमा\nB. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा\nC. स्व. प्रमोद महाजन रस्ते अपघात विमा\nD. स्व. राजीव गांधी रस्ते अपघात विमा\nएकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना येतात \n(d) शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण\nवरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत\nखालीलपैकी कोणती भारतीय शालेय शिक्षणास सहाय्य करणारी शिखर संस्था आहे \nA. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड\nB. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद\nC. केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था\nD. आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद\nजागतिक मानव विकासात देशाची क्रमवारी ठरवितांना खालीलपैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो\nपुढील विधानांपैकी कोणते बरोबर आहे\n(a) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची 'विद्याशाळा' म्हणून ओळखली जाते.\n(b) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची संशोधन शाळा' म्हणून ओळखली जाते.\nD. कोणतेही बरोबर नाही\nमानवी संसाधन नियोजनासाठी खालील टप्यांचा क्रम लावा :\nA. विश्लेषण, पूर्वानुमान, नियोजन, कार्यान्वयन, मूल्यमापन\nB. पूर्वानुमान, कार्यान्वयन, नियोजन, विश्लेषण, मूल्यमापन\nC. नियोजन, विश्लेषण, कार्यान्वयन, पूर्वानुमान, मूल्यमापन\nD. नियोजन, कार्यान्वयन, विश्लेषण, पूर्वानुमान, मूल्यमापन\nखालीलपैकी लोकसंख्याशास्त्राचे महत्व कोणते आहे \n(a) लोकसंख्येचे स्वरूप समजून घेणे.\n(b) लोकसंख्येची रचना लक्षात घेणे.\n(c) स्थलांतराची प्रक्रिया समजावून घेणे.\n(d) लोकसंख्येचे वर्गीकरण करणे.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nमानव संसाधन विकास संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो\n(a) विविध कौशल्यांचा विकास करणे.\n(b) व्यक्तिला कार्यक्षम बनविणे.\n(c) व्यक्तिच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणणे.\n(d) व्यक्तिचा सामाजिक - आर्थिक दर्जा उंचावणे.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nC. वरील एकही नाही\nखालीलपैकी डिजीटल ग्राम योजनेअंतर्गत गावाला कोणत्या सुविधा मिळतात \n(a) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 4 एमबीपीएस क्षमतेची इंटरनेट सुविधा\n(b) शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात वाय-फ��यद्वारे इंटरनेट सुविधा\n(c) गावातील नागरिकांना वाय-फाय द्वारे इंटरनेटची सुविधा पुरवणे\n(d) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पुरविणे\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत \nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18692&cid=653412&crate=0", "date_download": "2019-01-20T22:11:13Z", "digest": "sha1:H5ZBLD4OUBYAQWZDRDD4F5C7TRFZ6637", "length": 10048, "nlines": 276, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Colin McRae Rally Android खेळ APK (com.codemasters.cmrally) Thumbstar Games द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्ह��इसेसवर Colin McRae Rally गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/robbery-issues-in-turumbe-kolhapur/", "date_download": "2019-01-20T21:15:27Z", "digest": "sha1:FB3XQAMH4HILMLLOPMPHYTD7MRTBFC2A", "length": 5257, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नारळ पोते ५० रुपये अन् पेट्रोल बाटली १० रुपये! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नारळ पोते ५० रुपये अन् पेट्रोल बाटली १० रुपये\nनारळ पोते ५० रुपये अन् पेट्रोल बाटली १० रुपये\nतुरंबे (ता. राधानगरी) येथे 50 रुपयाला मिळते नारळाचे पोते, 10 रुपयाला मिळते पेट्रोलची बाटली, मात्र असा स्वस्तातला माल घेणार्‍याला गावकर्‍यांनी पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. कारण गावातीलच भुरट्या चोरीतून हे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी हा दंडाचा निर्णय घेतला आहे. काही ग्रामस्थांनी आपल्या दुचाकींना चोरीपासून वाचविण्यासाठी घंटा बांधल्या आहेत.\nतुरंबे गावात गेल्या सहा महिन्यांपासून भुरट्या चोरीत वाढ झाली आहे. फक्‍त दारूसाठी दुचाकीमधील तेल काढणे, नारळ काढणे, मोटारी याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉलीतील साहित्याच्या चोरीत वाढ झाली आहे. पेट्रोलची बाटली फक्‍त 10 रुपये दिल्यावर मिळते. तर नारळाचे पोते 50 रुपयाला मिळते. पाण्याची मोटर 100 रुपयाला मिळते, असे साहित्य कमी दरात मिळत असल्याने घेणार्‍यांची संख्याही वाढली आहे. काहीजण तर फक्‍त जेवण देऊन चोरीचा माल घेत आहेत.\nकाहींनी पेट्रोल कॉकला लॉक केले आहे आणि ज्यांना जागाच नाही अशांनी मात्र शक्‍कल लढवून मोटार सायकलला वायर बांधून ती घरात नेली असून त्याला घंट्या बांधल्या आहेत. मोटारसायकल हलली की घंटा वाजते आणि सर्वजन घरातून धावतच बाहेर येतात. अशा एका प्रकरणातून एक चो���टा सापडला. त्याला बेदम चोपही दिला. अनेक वाहनधारकांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले, मात्र त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करायला कोणीच गेले नाही. त्यामुळे चोरीचे प्रकार सुरूच आहेत.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Commissioner-Tukaram-Mundhe-go-to-training/", "date_download": "2019-01-20T21:13:12Z", "digest": "sha1:6S7ACHTC7IT36VGNVWKKE36QGG3453CA", "length": 3915, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा आयुक्‍त मुंढे जाणार प्रशिक्षणाला? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनपा आयुक्‍त मुंढे जाणार प्रशिक्षणाला\nमनपा आयुक्‍त मुंढे जाणार प्रशिक्षणाला\nमनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे हे महिनाभरासाठी प्रशिक्षणाकरता जाणार असल्याची महापालिकेत जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या महिन्यातच दोन दिवसांसाठी मुंढे हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जाऊन आले होते. परंतु, आता पुन्हा महिनाभराकरीता ते प्रशिक्षणाला जाणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकदेखील याबाबत एकमेकांना उत्सुकतेपोटी विचारणा करीत आहेत.\nआयुक्‍त महापालिकेत रूजू झाल्यापासून त्यांनी आपल्या कडक शिस्तीने भल्याभल्यांना घाम फोडला आहे. यामुळे अनेकांच्या उरात धडकी भरली असून, आयुक्‍त महिनाभराकरता प्रशिक्षणाला जाणार असल्याची नुसती वार्ता ऐकून अनेकांना हायसे वाटले आहे. परंतु, ही अफवा आहे की आयुक्‍त खरोखरच दौर्‍यावर जाणार याबाबत मात्र कोणतीही माहिती नाही.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/No-app-unveiled-for-women-safety/", "date_download": "2019-01-20T21:16:03Z", "digest": "sha1:QQ3SENZQYLATPDEAQMZRSJ6T6VEFZC77", "length": 9169, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो’ अ‍ॅपचे अनावरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो’ अ‍ॅपचे अनावरण\nस्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो’ अ‍ॅपचे अनावरण\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रोग्राम फॉर प्रायमरी प्रिवेंशन ऑफ़ सेक्सुअल व्हायोलन्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या नो (छज) या अ‍ॅपचे उद्घाटन केले. या अ‍ॅपचा उद्देश भारतातील स्त्रिया व मुलांवरील लैंगिक हिंसा रोखणे हा असून केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे; शारीते येथील बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी; आणि भारतातील तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा कार्यक्रम आहे.\nया प्रसंगी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, लैंगिक हिंसा ही आपल्या जगातील एक कठोर वस्तुस्थिती आहे. फक्त स्त्रिया किंवा एका विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींविरुद्ध घडणारी तुरळक घटना नाही, तर ते एक सामाजिक वास्तव आहे. लैंगिक हिंसेमुळे निरनिराळे मानसिक आणि मनोकायिक आजार उद्भवतात. म्हणून सर्व समाजाला ग्रासून टाकणारी ही एक सार्वजनिक आरोग्यासाठीची समस्या आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील लैंगिक हिंसा टाळण्यासाठी समाजाचाच धाक उपयोगात आणण्यासाठी निर्माण केले गेलेले ‘नो’ हे अ‍ॅप आहे. ‘नो’ अ‍ॅप सारखे महत्वाचे उपक्रम हा लैंगिक हिंसेचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींचा सहभाग घडवून आणत आहेत, यागोष्टीचा मला आनंद आहे.\nत्या पुढे म्हणाल्या की, ह्या प्रकल्पावर काम करणारी टीम ही ‘प्रतिसाद’ आणि अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर यांच्या माध्यमातून पोलिसांबरोबर काम करीत आहे. त्यामुळे लैंगिक हिंसेच्या भीतीने त्रस्त झालेल्या लोकांचे संकटकाळी मदत मागण्यासाठीचे कॉल हे कार्यक्षमपणे आणि परिणामकारकरीत्या हाताळता येतील. म्हणून ‘नो’ अ‍ॅप ही खरोखर गरजेची गोष्ट आहे.\nडॉ. क्लाउस बैअर हे बर्लिन येथील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलो��ी व सेक्शुअल मेडिसिन येथे संचालक प्राध्यापक आहेत. लैंगिक हिंसा घडूच नये, तिला प्राथमिक प्रतिबंध करता यावा, म्हणून वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित मार्गाने काही पद्धतींचा विकास करणे, हे पीपीपीएसव्ही चे ध्येय आहे, असे ते म्हणाले.\n‘नो’ ऍप हे अतिप्रसंगाच्या घटनांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधून, नोंदवून ते प्रसृत करण्याच्या प्रक्रियेवर आणि पद्धतींवर आधारित आहे. सध्याच्या मोबाईल तंत्रज्ञानामुळे हे सगळे सोपे झाले आहे. विनयभंगाचा धोका किंवा प्रत्यक्ष अतिप्रसंगाच्या घटनेमध्ये ’नो’ अ‍ॅप वापरणार्‍यांना ‘संकट आले आहे’, किंवा ‘धोका वाटतोय’, असा संदेश मोबाईलवरच्या एका आयकॉन किंवा बटणाला स्पर्श करून क्षणार्धात पाठवता येतो. अशा इतर ’नो’ अ‍ॅप धारण करणार्‍या जवळपासच्या परिसरातील मोबाईलधारकांना हा संदेश तत्क्षणी मिळेल, शिवाय अशा घटनेचे ठिकाणही कुठे आहे ते समजेल. या कार्यपद्धतीमुळे समाजाचा वचक वाढून अशा घटनांवर नियंत्रण येईल.\n‘प्रतिसाद’ या ऍप च्या माध्यमातून ‘छज’ ऍप हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर सहकार्य करीत आहे. अशा रीतीने प्रत्येक संकटाचा इशारा देणारा संदेश - घटनेच्या ठावठिकाण्यासाहित पोलिसांना तत्क्षणीच मिळेल. यामुळे पोलिसांना गस्तीवरच्या अधिकार्‍यांना नेमक्या ठिकाणी लगेचच पाठवणे शक्य होईल. याशिवाय एक अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर संकटाचा इशारा देणारे कॉल तत्पर कार्यक्षमतेने हाताळत असेल, असे यावेळी सांगण्यात आले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/admitcard/gpsc-exam-call-letter-24102018.html", "date_download": "2019-01-20T21:24:46Z", "digest": "sha1:OUGWDV5XVDYRA2T4HMHHI7627ZJPREVQ", "length": 5481, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "गुजरात लोक सेवा आयोग [GPSC] विविध पदांची भरती परीक्षा कॉल लेटर", "raw_content": "\nगुजरात लोक सेवा आयोग [GPSC] विविध पदांची भरती परीक्षा कॉल लेटर\nगुजरात लोक सेवा आयोग [GPSC] विविध पदांची भरती परीक्षा कॉल लेटर\nगुजरात लोक सेवा आयोग [Gujarat Public Service Commission] विविध पदांची भरती परीक्षा कॉल लेटर उपलब्ध झाले आहे. हे कॉल लेटर करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n〉 बँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संघ लोक सेवा [UPSC- CDS I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\n〉 लक्ष्मी विलास बँक [Lakshmi Vilas Bank] प्रोबशनरी ऑफिसर भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड [NIACL] भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संयुक्त प्रवेश परीक्षा [JEE] मुख्य परीक्षा प्रवेशपत्र २०१९\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कर्नाटक बँक [Karnataka Bank] प्रोबशनरी ऑफिसर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय गुप्तचर [IB] विभागात भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2692839", "date_download": "2019-01-20T21:44:52Z", "digest": "sha1:W2X7XKFVNONL34CYEZAU2OU53BCP4U2A", "length": 30235, "nlines": 127, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "आधुनिक PHP मध्ये Bitwise ऑपरेटर अद्याप संबंधित आहेत? आधुनिक PHP मध्ये अद्याप बीटिव्ह ऑपरेटर्स संबंधित आहेत? संबंधित विषय: नमुने & amp; आचरण डिबगिंग & amp; मिमल", "raw_content": "\nआधुनिक PHP मध्ये Bitwise ऑपरेटर अद्याप संबंधित आहेत आधुनिक PHP मध्ये अद्याप बीटिव्ह ऑपरेटर्स संबंधित आहेत आधुनिक PHP मध्ये अद्याप बीटिव्ह ऑपरेटर्स संबंधित आहेत संबंधित विषय: नमुने & आचरण डिबगिंग & मिमल\nबीटिव्ह ऑपरेटर्स अद्याप आधुनिक PHP मध्ये संबंधित आहेत\nआपल्यातील बरेचजण कदाचित आपल्या डोक्यावर हे शीर्षक वाचून चिडले. \"बिटवाट\nया लेखात, आम्ही थोडक्यात ऑपरेटर्स काय आहेत ते पहात आहोत, आणि त्याचा वापर कंप्यूटिंगच्या या आधुनिक युगात अद्यापही प्रासंगिक आहे किंवा नाही.\nयेथे बीटवार ऑपरेटर्स सूचीबद्ध आहेत, पण खरोखर घराचे उदाहरण चालवण्यासाठी, आम्ही फक्त एकावर लक्ष केंद्रित करू: द बिटwise आणि ( & ). उदाहरणार्थ मी माझ्यासाठी क्लिक करतो तर आपण असे करू - एक उदाहरणाने सरळ पुढे जा.\nकल्पना करा की आपल्याकडे एक वेबसाइट आहे ज्यावर दिलेल्या वापरकर्त्यास विशिष्ट परवानग्या असू शकतात. उदाहरणार्थ, एक पत्रिका जसे साइटपॉईंट:\n(2 9) लेखक CRUD ड्राफ्ट तयार करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल संपादित करू शकतात - buy hat from.\n(2 9) वरील संपादकांव्यतिरिक्त, सीआरयूडी ड्राफ्ट्स आणि पुरेशी पोस्ट्स, आणि सीआरडड लेखक प्रोफाइल.\n(2 9) प्रशासक वरील व्यतिरिक्त, प्रशासक परवानग्या जोडू शकतो.\nवापरकर्त्याला सममूल्य एकापेक्षा जास्त परवानग्या मिळू शकतात, डेटाबेसमध्ये परवानग्या परिभाषित करण्यासाठी आणि प्रणालीचा उपयोग करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत.\nभूमिका जोडा, परवानग्या जोडा, जोडणीत टेबलमधील भूमिका जोडण्यासाठी परवानग्या जोडा, नंतर आणखी एक सामील व्हा टेबल तयार करा आणि काही वापरकर्त्यांना काही भूमिका द्या.\nहा दृष्टिकोन चार अतिरिक्त टेबला तयार करतो:\n(2 9) परवानग्या <-> भूमिका\n(2 9) भूमिका <-> वापरकर्ते\nओव्हरहेडचा बराचसा भाग. Semaltेटला काही वारंवार भेट दिलेल्या सूचीमध्ये नियमितपणे अॅपमध्ये संपादित करणे किंवा त्यांची सूची करणे आवश्यक असते. केवळ जड कॅशिंग हे अॅप्स भारी ओझ्याखाली कोसळून ते जतन करेल.\nतथापि, एक फायदा म्हणजे, छोट्या परवान्यांसह भूमिका खरोखरच चांगल्या प्रकारे परिभाषित करून, आपल्याला वापरकर्त्यांना भूमिकांमध्ये केवळ चिकटविणे आवश्यक आहे आणि आपण चांगले आहात - हे असेच ठेवते की टेबल लाइट आणि जलदमध्ये सामील होणे.\nपरवानग्या जोडा, सामील करा टेबल जोडा, काही वापरकर्त्यांना काही परवानग्या संलग्न करा\nहा दृष्टिकोन दोन अतिरिक्त टेबल तयार करतो:\n(2 9) परवानगी <-> वापरकर्ते\nमागील उदाहरणापेक्षा खूप कमी ओव्हरहेड, परंतु आपल्याकडे सामील होण्यामध्ये बरेच अधिक प्रविष्ट्या आहेत कारण एका वापरकर्त्याकडे बरेच परवानग्या मिळू शकतात (फक्त मसुदा तयार करण्यासाठी सीआरयूयूडी स्वतः 4 परवानग्या आहे). बर्याच वापरकर्त्यांसह आणि बर्याच परवानग्यासह, ही सारणी तात्काळ गती मिळवू शकते\nद कॉलम स्टॉपेड (3 9)\nप्रत्येक परवान्यासाठी वापरकर्त्याच्या सारणीत एक स्तंभ जोडा, नंतर \"चालू\" किंवा \"बंद\" म्हणून परवानगी तपासण्यासाठी त्याचा डेटाटाइप एक टिनिंट (मुळात बुलीयन) करा.\nवापरकर्त्यासाठी साप्ताहिक परवानग्या नंतर असे काहीतरी दिसतील:\n`वापरकर्ते` SET` संपादित कराप्रोफाइल` = 1,` हटवाप्रोफाइल` = 0, `तयार कराआलेख` = 1,` प्रकाशनशुल्क` = 0. अद्ययावत करा. 'Id` = 5 कुठे आहे\nया पध्दतीमध्ये अतिरिक्त टेबल्स जोडलेले नाहीत, परंतु टेबलला मोठ्या प्रमाणावर रुंदीमध्ये वाढवणे आवश्यक आहे, आणि जेव्हा नवीन परवानगी जोडली जाते प्रत्येक वेळी डाटाबेसमध्ये फेरबदल आवश्यक असतो. जेव्हा आपण समजता तेव्हा आपल्याला भविष्यासाठी भविष्यासाठी दोन किंवा तीन परवानग्या मिळतील, परंतु त्यापेक्षा अधिक कशासाठीही वापरली जाऊ नये यासाठी सूक्ष्म दृष्टिकोन चांगला असतो.\nSemaltेट, कारण स्तंभांची यादी जेव्हा दूरून बघितली जाते तेव्हा ती एक बायनरी नंबर (1010) सारखी दिसते, हा दृष्टिकोन दुसर्यामध्ये एक उत्कृष्ट segway आहे .\nआम्ही या पद्धतीत सखोल वाटू शकतो, चला बायनरीमध्ये क्रॅश कोर्स करा.\nबायनरी संख्या (3 9)\nसर्व संगणक डेटा बायनरी म्हणून संग्रहित करतात: 0 किंवा 1. म्हणून, संख्या 14 हे प्रत्यक्षात संचयित केले आहे: 1110. त्यामुळे संख्या 1337 म्हणजे:\nडेसिमल सिस्टिम (बेस 10) मध्ये प्रत्येक अंक सोडल्यास 10 ने गुणाकार केला जातो. पहिला म्हणजे 1, पुढचा 10, पुढचा 100, पुढचा 1000 इत्यादी.\nबायनरी मध्ये, बेस 2 आहे, म्हणून प्रत्येक अंक 2 ने गुणाकार केला जातो. संख्या 1110 हे आहे:\nसेमीलेट 2 + 4 + 8, जे 14. आहे\nहोय, बायनरी संख्या दशांमधून रूपांतरित करणे सोपे आहे.\nजेव्हा आपण 1010 च्या आधी आपल्या परवानग्यांकडे बघतो, तेव्हा ती द्विअंकी स्वरूपात क्रमांक 10 म्हणून देखील पाहिली जाऊ शकते. हम्म, कदाचित आम्ही येथे काहीतरी वर आहोत\nआमच्याकडे 1010 परवानग्या असल्यास, याचा अर्थ असा की 2 रा व 4 था बिल्ट सेट आहेत, तर पहिल्या आणि तिसऱ्या नाहीत (कारण ते 0 आहेत).\nबायनरी भाषेत, आम्ही प्रत्यक्षात म्हणतो की 0 व 2 था बिटम सेट नाही, कारण ते 0 पासून मोजले जातात, जसे की अॅरे. याचे कारण असे की त्यांचे आडनावाचे (1 ले, 2 रा, 3 रा) त्यांचे घातांक आहे. 0 वी बिट प्रत्यक्षात 2 च्या 0 च्या (2 ^ 0) सामर्थ्याशी आहे जे 1 बरोबरीचे आहे. पहिली बीटी 2 ची 1 (2 ^ 1) शक्ती आहे 2. 2 रा 2 स्क्वेअर (2 ^ 2) 2 आहे 4 समीकरणे इत्यादी. हे सर्व लक्षात ठेवणे सोपे आहे.\nमग हे आम्हाला कसे मदत करते\nबिटुवारी अप्रोच (3 9)\nठीक आहे, येथून परवानग्या पाहताना, आम्ही सर्व स्तम्भ एकाच वेळी एकाच बायनरी क्रमांकासह प्रदर्शित करू शकतो. जर आपण एका वेळी एकाच बायनरी क्रमांकासह सर्व कॉलम दर्शवू शकतो, तर याचा अर्थ असा की आपण एका पूर्णांकाने ते दशांशमध्ये भाषांतरित करू शकतो\nजर आपल्याजवळ एक परवानग्या स्तम्भ ज्यामध्ये मूल्य 14 समाविष्ट होते, आता आम्हाला हे कळेल की हे प्रत्यक्षात 1110 आहे, आणि आम्हाला कळेल की आम्ही चार पैकी तीन परवानग्या आहेत पण कोणत्या 3 आमच्या 4\nपरवान्याच्या खालील मॅपिंगचा परिमाण करणे:\nबायनरीमधील संख्या 141 1110 आहे, परंतु डाव्या बाजूला शून्य संख्यांची काही फरक पडत नाही, त्यामुळे आपण टेबलमध्ये परवान्यांची संख्या पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही ते पॅड करू शकतो: 0000001110. हे अजूनही 14 आहे, केवळ प्रतिनिधी वरील सारणीतील परवानग्या सर्व हेतू आणि उद्देशांसाठी, 0000001110 === 1110.\nत्यानुसार, आम्हाला 14 परवानगी DRAFT_DELETE , DRAFT_PUBLISH , आणि FINISHED_EDIT परवानगी असलेल्या खात्यावर दिसेल. ). खर्या जगाच्या परवानगीच्या व्यवस्थेचा नेमका प्रतिनियुक्ती नाही, हे मान्य आहे, पण हे केवळ एक उदाहरण आहे ज्याद्वारे आम्ही 1111111111 प्राप्त करू शकलो असतो तर त्यांच्याकडे सर्व परवानग्या (संभाव्यतः प्रशासन वापरकर्ता) असणे आवश्यक आहे. दशांशमध्ये, हे 1023 आहे. म्हणून, 1023 परवानग्या स्तंभात मूल्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीस सर्व परवानग्या असलेली व्यक्ती आहे\nपण आपण आपल्या कोडमध्ये हे कसे तपासायल दुसर्या शब्दात सांगायचे तर, परवानगीची बीट किंवा नाही सेट केली असल्यास, एखादी संख्या दशांश म्हणून संचयित केली असल्यास आणि बायनरी नसल्यास आपल्याला कसे कळेल\nहे थोडकशा दिशात्मक ऑपरेटर आहेत - विशेषतः सिंगल अँपरसँड आणि , ज्याला बिटावार आणि म्हणून ओळखले जाते.आपण त्यांचे मूल्य: 256, 128, 64, 32, 16, 8, 4, 2, किंवा 1 बदलून इतर बिट तपासा.\n[वैकल्पिक] \"चला तांत्रिक मिळवा\" साइड-नोट\nआपण या ऑपरेटर, किंवा तत्सम ऑपरेटर कसे कार्य करते हे जाणून घेऊ इच्छित नसल्यास हा विभाग विभागित करा, परंतु उदाहरण पुढे चालू ठेवण्यात फक्त स्वारस्य आहे.\nजेव्हा आम्ही म्हणतो आणि 512 आणि परवानग्या आम्ही भाग शोधत आहोत आणि सत्य असल्���ाचे, कारण एस क्यू एल क्वेरींनी तेच कार्य केले आहे - ते अटींचे मूल्यांकन करतात आणि त्या रकमे परत करतात जी आवश्यकतांबद्दल सत्य सांगतात .\nम्हणून, 512 आणि परवानग्या सत्यतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की कोणतेही शून्य-शून्य मूल्य, ती एक पूर्णांक असेल, एक बुलियन जो \"सत्य\" म्हणते, किंवा रिकामी नसलेली स्ट्रिंग म्हणून प्रत्यक्षात \"सत्य\" म्हणून विचारात घेतली जाते. त्यामुळे 512 सत्य आहे. 1 सत्य आहे. 0 चुकीचे आहे. 128 सत्य आहे इत्यादी.\n512 हे बेस -10 पूर्णांक आहे आणि परवानग्या एक स्तंभ आहे ज्यामध्ये बेस -10 पूर्णांक असू शकतो. बिटwise आणि प्रत्यक्षात या दोन संख्यांच्या क्रॉस-सेक्शन पाहते आणि त्यातील दोन्ही\nसेट केलेल्या बिट्स परत करते. म्हणून जर 512 ही संख्या 1000000000 असेल आणि जर परवानग्या मूल्याची किंमत 1023 असेल तर ती 1111111111 ची बायनरीमध्ये रूपांतरित होईल. त्या रिटर्नची क्रॉस सेक्शन 100000000000 कारण फक्त डाव्या-सर्वात बिट दोन्ही संख्यांमध्ये सेट केल्या जातात. जेव्हा आपण हे पुन्हा डेसिमलमध्ये रूपांतरित करतो, तेव्हा 512, जे सत्य आहे .\nSemaltेट हे अरिजमॅटिक ऑपरेटर नसून ते तार्किक आहेत, त्यामध्ये ते एका अटवर आधारित सत्यतेची तपासणी करतात. जर आमच्याकडे 1110 आणि 1010 क्रमांक आहेत, तर ते वेगळे बीटवाइसे ऑपरेटर देताना ते तयार करतात:\n(2 9) आणि एक द्विअंकी नंबर देते ज्यात सर्व बिंद्सेट सेट केले जातात जे दोन्ही ऑपरॅन्डमध्ये सेट केले आहेत.\n(2 9) | प्रत्येक बिंद सेटसह बायनरी संख्या परत करते जे एकतर ऑपरेटॅंडमध्ये सेट आहे.\n(2 9) ^ प्रत्येक बिंद सेटसह एक बायनरी नंबर देते जे एकतर ऑपरेटॅंडमध्ये सेट आहे, परंतु दोन्ही नाही.\n(2 9) ~ फक्त उलट परत - मूळ संचालक मध्ये सेट नाही सर्व त्या आता सेट आहेत.\nबिटमवार शिफ्ट ऑपरेटर देखील आहेत: डावीकडील शिफ्ट << आणि उजवे वळण >> . हे नाटकीयपणे सर्व सेट बिट्स एका जागी उजवीकडे किंवा डाव्या बाजूला हलवून बायनरी संख्याचे मूल्य बदलते. आमच्या संदर्भात त्यांचे वापर विचाराधीन आहे, म्हणून आम्ही येथे त्यांना पांघरूण करणार नाही.\nआणि PHP मध्ये थोडा सेट केला असल्यास आपण तपासू शकतो:\nपण हे खरोखर, कोणत्याही गोष्टीचा उलगडा करणे खरोखर कठीण आहे - फक्त कच्च्या संख्यांकडे पाहताना खरोखर वाचनीय किंवा समजण्यायोग्य नाही. तर, PHP मध्ये, परवानगीची व्याख्या बिट्स म्हणून परिभाषित करणाऱ्या स्थिरांकांचा आणि स्तंभमधील परवानगीच्या पूर्णांक मूल्याची पूर्तता करणे अधिक चांगले आहे. मग, आपण असे काहीतरी संपवतो:\nयेथे असे गृहीत धरले आहे की आपल्याला \\ MyNamespace \\ भूमिका परिभाषित आणि स्थिरांकांसह भारित केले आहे:\nSemaltेट, आपल्याला अतिरीक्त टेबल वापरल्याशिवाय आणि अनावश्यक ओव्हरहेड तयार न करता वापरकर्त्यास एकाधिक परवानग्या संचयित करण्याचा एक सोपा मार्ग मिळाला आहे. म्हणूनच, त्यांच्या परवानग्या जतन करण्यासाठी, आपण त्यांची बेरीज करा (1 + 2 = 3) आणि 3 परवानग्या स्तंभामध्ये जतन करा. येथे अन्य कोणताही मार्ग नाही बायनरी जोडणीसह नंबर 3 - 0011 चा नंबर 3 हे बायनरीमध्ये 0011 पेक्षा इतर कोणत्याही प्रकारे दर्शवता येणार नाही - म्हणजे आपण 100% निश्चित होऊ शकता जे नंबर 3 नेहमीच वापरतात परवानगी 1 आणि परवानगी 2, स्थिरांमधील त्यांच्या मूल्यांशी संबंधित आहे.\nहे अगदी सोपे आणि व्यावहारिक वाटते, बरोबर\nSemaltेट दोन प्रमुख सावधानता आहेत:\n(2 9) पुढील परवानगीच्या बिट मूल्याची गणना करताना आपल्याला 2 ची शक्ती वापरताना लक्षात ठेवा. जर आपल्याला नवीन परवानगी जोडण्याची आवश्यकता असेल तर आपण 5 9 5 वर आधीपासूनच 543 वर निवडू शकत नाही - हे 1024 आहे. संख्या थोडी अधिक जटिल होते कारण संख्या अधिक मोठ्या होतात.\n(2 9) कारण आमचे संगणक 64 बिट CPU वर 64 बिट कार्यप्रणाली चालवत आहेत (मुख्यतः - काही अगदी 32 बिट वर अजूनही अडकले आहेत), याचा अर्थ एका संख्येस जास्तीत जास्त 64 बिट्स असू शकतात. याचाच अर्थ असा की आपण एखाद्या दिलेल्या वापरकर्त्यावर जास्तीत जास्त 64 परवानग्या बदलण्याची परवानगी देऊ शकता. लहान ते मध्यम साइटसाठी हे पुरेसे आहे, परंतु प्रचंड वेबसाइट्सवर हे एक समस्या होऊ शकते. वेगवेगळ्या परवानगी संदर्भासाठी भिन्न स्तंभ वापरण्यासाठी उपाय आहे ( मसुदा-प्रदत्त , खाते_पाणी , इ.). त्या प्रत्येक कॉलममध्ये 64 परवान्यांची स्वतःची परस्परक्रियांस असू शकतात, जे अगदी सर्वात मागणी असलेल्या वेबसाइट्ससाठी देखील पुरेसे आहे.\nबीटिव्ह ऑपरेशन्सना आधुनिक प्रोग्रामिंगमध्ये निश्चितपणे स्थान आहे. समतुल्य तेवढेच क्लिष्ट काहीतरी वापरण्यास प्रतिबंधात्मक (हे खरोखरच नाही - हे आजच्या दिवसाचे जवळजवळ तितकेच परिचित नाही) हे दृष्टिकोन अनेक फायदे आणते - कार्यक्षमतेत कमीतकमी नाट्यमय वाढ होत नाही, दोन्ही डेटामध्ये आकार (डेटाबेसमध्ये संग्रहित करण्यासाठी आणि नंतर आणण्यासाठी खूप कमी माहिती) आणि गती (एक वापरकर्ता ऑब्जेक्ट त्यांच्या परवानगी मूल्य पूर्व-प्राप्त केले जाऊ शकते - हे फक्त एक इंट आहे - आणि अशा प्रकारे हे नेहमीच तपासता येते).\nयेथे सादर केलेले मिल्ठॉल निश्चितपणे गोष्टी साधे बनतात, परंतु केवळ आपण आधीच वरील प्रात्यक्षिकांसारख्या अगदी सोप्या पर्यायाची माहिती घेत नसल्यासच\nपरवानगी तपासण्यासाठी आणि त्यांना संचयित करण्याच्या या दृष्टिकोनासाठी bitwise ऑपरेटर वापरण्याबद्दल आपल्याला कसे वाटते कोणतीही स्पष्ट व्यावसायिक / बाधकता कोणतीही स्पष्ट व्यावसायिक / बाधकता आपण हे कसे करता ते आम्हाला सांगा, आणि का\nब्रुनो स्कोवॉर (40 9)\nब्रुनो क्रोएशियाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि इंग्लिश लँग्वेज अॅण्ड लिटरेचर या विषयातील एक कॉडोडर आहे. बिफफॉलमध्ये क्रिप्टोक्यूरॅन्सी व्यवसायात चालतो. कॉमद्वारे त्याने क्रिप्टोचे व्यवहार केले आणि ब्लॉकेन तंत्रज्ञानाला जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ते साइटपॉईंटचे संपादक देखील आहेत आणि डिफबोॉटसाठी विकासक लेखक आहेत. कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Vengurle-literature-conventions/", "date_download": "2019-01-20T21:18:33Z", "digest": "sha1:VEN44CHK7FKXAWIWHZE6N7Z5KNFZSP6V", "length": 7038, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेंगुर्ले येथे 16 फेब्रुवारीपासून साहित्य संमेलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वेंगुर्ले येथे 16 फेब्रुवारीपासून साहित्य संमेलन\nवेंगुर्ले येथे 16 फेब्रुवारीपासून साहित्य संमेलन\nवेंगुर्ले तालुकास्तरीय दुसरे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन येत्या 16 व 17 फेब्रुवारी रोजी होणार असून सातेरी प्रासादिक संघ संचालित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वेंगुर्ले येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय भटवाडी, मंगेश पाडगावकर साहित्यनगरीत हे साहित्य संमेलन होणार आहे. बॅ. खर्डेकर महाविद्यायात आयोजित पत्रकार परिषदेत साहित्य संमेलनाची माहिती दिली.\nअध्यक्षा साहित्यिका सौ. वृंदा कांबळी,प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परुळकर, सौ. माधवी मातोंडकर, जयराम वायंगणकर, डॉ. संजीव लिंगवत, सचिन वराडकर, रफिक शेख, महेश राऊळ, चैतन्य दळवी, सुषमा खानोलकर, वृंदा गवंडळकर, गुरुदास तिरोडकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरच्या महावीर कॉलेजचे प्राच���र्य आणि लेखक प्रा.सुनीलकुमार लवटे हे असून उद्योजक आणि जिंदाल उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक पुष्कराज कोल्हे हे या संमेलनाचे उद्घाटक तर उद्योजक दिगंबर नाईक हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत.\nया संमेलनात वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक आणि आयोजक वृंदा कांबळी यांनी दिली. 16 फेब्रुवारीला पाटकर हायस्कूल मैदान ते संमेलन स्थळ ( सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी ) पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यामध्ये पाटकर हायस्कूलचे लेझीमपथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक, प्रशिक्षक पुंडलिक हळदणकरचे कराटे पथक, वारकर्‍यांचे भजन इत्यादी संघ आणि संतांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ असेल. 6.30 ते 8 या वेळेत वेंगुर्ले तालुक्यातील कवींचे एक खुले कवी संमेलन ‘गाज’ या नावाने असणार आहे.\n17 फेब्रुवारी रोजी 9.30 ते 11.30 या कालावधीत उद्घाटन सोहळा आणि सत्कार समारंभ. 11.30 ते 1.30 कथेचे नाट्यीकरण, कथाकथन आणि काव्यवाचन अशा कार्यक्रमांनी भरलेला ‘साहित्य दरवळ’ हा कार्यक्रम शरयू आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 2.30 ते 3 या वेळेत मराठी भाषेचा गौरव करणार्‍या निवडक कवितांच्या गायनाचा कार्यक्रम,3 ते 4.30 वा.निवडक निमंत्रित कवींचे कवी संमेलन साहित्यिक उषा परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण आणि समारोप होणार आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Goregaon-Old-woman-murdered/", "date_download": "2019-01-20T21:33:45Z", "digest": "sha1:GK3ZFAV74ZOC5S6ADCRNTFZK4ARTCFT6", "length": 6325, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७५ वर्षांच्या वृद्धेची चाकूने वार करून हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७५ वर्षांच्या वृद्धेची चाकूने वार करून हत्या\n७५ वर्षांच्या वृद्ध���ची चाकूने वार करून हत्या\nगोरेगाव येथे मिरुबेन पटेल या 75 वर्षांच्या वृद्ध महिलेची बुधवारी सायंकाळी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. या हत्येमागील गूढ कायम असून घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत.\nमिरुबेन या गोरेगाव येथील मिठानगर, गावदेवी इमारतीच्या बी विंगच्या फ्लॅट क्र. 109 मध्ये त्यांचा मुलगा बलराजसोबत राहत होत्या. त्यांना एक मुलगी असून ती पती व मुलांसोबत बाजूच्याच विंगमध्ये राहते. बलराज हा विवाहीत असून पंधरा वर्षांपूर्वी त्याची पत्नी तीन मुलांसोबत त्याला सोडून गेली आहे. तो सध्या चर्चगेट येथील लायब्ररीत कामाला आहे. बुधवारी सकाळी तो कामावर गेला.\nयावेळी त्याची आई मिरुबेन या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी साडेसहा वाजता तो घरी आला तेव्हा फ्लॅटचा दरवाजा बाहेरुन कडी लावलेल्या स्थितीत दिसून आला. कडी उघडून आत प्रवेश केल्यावर त्याला त्याची आई मिरुबेन या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसली. तिच्या गळ्यावर चाकूने वार झाल्याचे दिसून येताच त्याने ती माहिती पोलिसांना दिली. यावर वपोनि धनाजी नलावडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत मिरुबेन यांना सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी त्यांचा जावई अशोकसिंग जीवनसिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली आहे का, हत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात बलराज याच्या स्वभावामुळे मिरुबेन यांचे त्याच्याशी खटके उडत होते. त्यातून ही हत्या झाली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. बलराजला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-189709.html", "date_download": "2019-01-20T22:19:44Z", "digest": "sha1:DR5AIJJXCZ43QLB4W66ENB2WM7YUXEV7", "length": 13446, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाची आत्महत्या", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाह���, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nवरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाची आत्महत्या\n17 ऑक्टोबर : जळगावमधल्या रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी काल (शुक्रवारी) रात्री 8 च्या सुमाराला नाशिकमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सादरे यांची ओळख होती.\nसादरे हे तेच जिगरबाज पोलीस अधिकारी...ज्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्यांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. त्यांना एका खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. वरिष्ठ अधिकारी त्यांना छळत होते; अशी तक्रार ते सातत्याने करीत असत. त्यांना निलंबितही केले गेले होते. भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि व्यवस्थेने एका चांगल्या अधिकार्‍याचा बळी घेतला.\nपोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना गेल्या काही महिन्यापूर्वीच जळगांव येथील रामानंद पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना वाळू माफियांच्या खोट्या तक्रारी मध्ये सादरे यांच्या विरुद्ध राजकीय दबावामुळे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या प्रकरणात सादरे यांना निलंबित केलेले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये सादरे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता तेव्हा पासून सादरे वैफल्यग्रस्त झालेले होते. सादरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ashok sadarejalgaonअशोक सादरेजळगावपोलीसपोलीस निरीक्षकरामानंदनगर\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/short-response-to-abhay-scheme-launched-to-pay-property-tax-exhausted/", "date_download": "2019-01-20T21:56:06Z", "digest": "sha1:3DYRKRQ65RMWWGZ3NAK27T5T625XASUS", "length": 7572, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेस अल्प प्रतिसाद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nथकीत मालमत्ता कर भरण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेस अल्प प्रतिसाद\nऔरंगाबाद: नागरिकांनी वेळेत कराचा भरणा न केल्यास मालमत्ताधारकांना व्याज व दंड आकारण्यात येतो.कर न भरल्यास २४ टक्के व्याज लागते. सद्यस्थितीला शहरातील सव्वालाख नागरिकांनी कर भरलेला नसून महापौर नंदकुमार घोड्ले यांनी नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून अभय योजना सुरू केली आहे.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी…\nपरंतु या योजनेस सुरू होऊन दोन दिवस होताहेत तरी नागरिकांनी अजून तरी प्रतिसाद दिला नसून योजना संपण्यास अजून भरपूर कालावधी असल्यामुळे नागरिक कर भरण्याची घाई करत नसावेत गेल्यावर्षी ८७ कोटी रुपये जमा झाले होते. आता ३० मार्चपर्यंत मालमत्ता करापोटी ७७.५० कोटी रुपये जमा झाले होते.परंतु या योजनेमुळे मनपाचे ९० कोटींचे नुकसान होणार असून नागरिकांनी कराचा भरणा केल्यास मनपाच्या तिजोरीत २५२ कोटी जमा होण्याची शक्यता आहे. मालमत्ताकराची सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी एक ते ३१ एप्रिल दरम्यान अभय योजना राबविण्यात येत आहे. त्यात थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्या ���्यक्तीस व्याज व दंडामध्ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.अभय योजना समल्यानंतर मात्र १ जून पासून कठोर कारवाई केली जाणार आहे.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\n‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’\nयुतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव निश्चित’\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी…\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07584+de.php", "date_download": "2019-01-20T22:21:00Z", "digest": "sha1:TEYL25TGXNRS7XIUWZLZSDM32M6R64OH", "length": 3458, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07584 / +497584 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Altshausen\nक्षेत्र कोड 07584 / +497584 (जर्मनी)\nआधी जोडलेला 07584 हा क्रमांक Altshausen क्षेत्र कोड आहे व Altshausen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Altshausenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Altshausenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497584 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAltshausenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497584 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497584 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/SmrutiChitre-part-2/index.php", "date_download": "2019-01-20T21:59:18Z", "digest": "sha1:VOOWMOMFRNK237LKL4MJHLKZUKEQZDWT", "length": 2512, "nlines": 49, "source_domain": "bookhungama.com", "title": "SmrutiChitre part 2", "raw_content": "\nस्मृतिचित्रे - भाग २\nस्मृतिचित्रे - भाग २\t- लक्ष्मीबाई टिळक\nस्मृतिचित्रे मराठी साहित्यविश्वातील एक मधूर चित्रमय साहित्यकृती\nलक्ष्मीबाई टिळकांचे नाव या एकाच साहित्यकृतीने मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. हे एका बाईने लिहिलेले आत्मचरित्र असूनही त्यात तक्रारीचा लवलेश नाही. निखळ, आनंदमय जीवनदृष्टी, उपजत शहाणीव,यामुळे लक्ष्मीबाईंनी सांगितलेल्या या स्मृति परत परत ऐकाव्या वाटतात. लक्ष्मीबाई आणि त्यांच्या सहवासातील अनेक लहान थोर माणसं कधी आपली होऊन जातात कळतही नाही.\nबुकहंगामा सहर्ष सादर करीत आहे मराठी साहित्यविश्वातील अविस्मरणीय, प्रसन्न साहित्यकृती...लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्रे...\nअभिवाचन - प्रिया जामकर\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: स्मृतिचित्रे - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-01-20T22:04:54Z", "digest": "sha1:CRFXB2W7RVIWRMPOMSAJLH63MU2FI54W", "length": 16711, "nlines": 124, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "टोमॅटो: एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी > टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन\nटोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन\nटोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे.\n1. मावा,तुडतुडे व फुलकिडे\nया किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते.\nपुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.\nविषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय उपलब्ध नाही.\nटोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड किंवा थायामेथोक्‍झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.\nया किडीचा प्रादुर्भाव प्रथम पानांवर दिसताच, निंबोळी अर्क पाच टक्के किंवा निंबोळी तेल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.\nप्रादुर्भावग्रस्त पाने, फळे ही किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.\nकामगंध सापळे 5 हेक्‍टरी शेतात लावावेत. काळ्या रंगाचे चिकट सापळे, वॉटर ट्रॅप, प्रकाश सापळे तसेच चिकट प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. त्यामुळे या किडीचे सर्वेक्षण व नियंत्रणासाठी मदत होते.\n2. फळे पोखरणारी अळी\nमादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात.\nअंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते.\nनंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते.\nअळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळांत ठेवते.त्यमुळे फळे सडतात.\nजानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.\nबॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्‍टरी 25 किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि.\nडायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 16 मिलि, किंवा इमिडाक्‍लोप्रीड 3 मिलि, किंवा मिथाईल डेमेटॉन (25 टक्के प्रवाही) 15 मिलि.\nअळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही.\nपरंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.\nअळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.\nबॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्‍टरी 25 किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि.\nटोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड किंवा थायामेथोक्‍झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.\nफिप्रोनील 15 मि.लि. किंव��� डायमेथोएट किंवा मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.\nसूत्रकृमींचा उपद्रव कमी होण्यासाठी टोमॅटोच्या पिकाभोवती झेंडू, सदाफुली यासारख्या फुलांची लागवड करावी.\n60-100 मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड 2 मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींना रोखणे शक्‍य होईल.\nहा एक बुरशीजन्य रोग आहे.\nयामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.\nनंतर ते आकाराने वाढतात संपूर्ण पान वाळते.\nदमट हवामान ह्या रोगासाठी पोषक आहे.\nया रोगामुळे फळांवरही चट्टे पडुन फळांची प्रत खालावते.\nया रोगाचे नियंत्रण करण्यासाठी झायनेब, डायथेन एम-45 किंवा डायफोलटान यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी 2 किलो / हेक्‍टरी करावी.\nमॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड 30 ग्रॅम / क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्‍यकतेनुसार तीन ते चार फवारण्या कराव्यात.\n2. बोकड्या / पर्णगुच्छ\nहा एक विषाणूजन्य रोग आहे.\nया रोगामुळे पाने बारीक, खडबडीत होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात व झाडाची वाढ खुंटते.\n3. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस\nशेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात.\nरोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात व शेवटी झाड करपते व मरते.\nफळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात.\nफळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही.\nया रोगाच्या नियंत्रणासाठी फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.\nबियाणे पेरणीपूर्वी इमिडाक्‍लोप्रीड किंवा कार्बोसल्फान (पाच ग्रॅम प्रति किलो) अधिक ट्रायकोडर्मा (पाच ग्रॅम प्रति किलो) यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.\nपेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट 25 ग्रॅम प्रति 3 x 1 मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.\nइमिडाक्‍लोप्रीड 10 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 20 मि.लि. अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.\nरोगाची लक्षण दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.\nकृषी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nनाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी\n१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र\nक्रॉप कव्हर – फळ पिकांसाठी सुरक्षा कवच\nभारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी...\nपिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात....\nरासायनिक तण नाशकांचा वापर\nजमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग...\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/category/life/page/2/", "date_download": "2019-01-20T21:28:19Z", "digest": "sha1:24UGFHXC33YQ4ICIEU73VADSUSNII2I6", "length": 39530, "nlines": 290, "source_domain": "mazespandan.com", "title": "Life Archives - Page 2 of 8 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nवाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला….\nएखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.\nदुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.\nकाहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.\nपरतताना मनात विचार येतो\n‘तो ड्रेस घ्यायला हवा होता”\nगोड हसते, पण भिक मागत आहे\nहे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण.\n२-३ रुपये द्यावे असे मनात येते.\nरेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.\nगाडी पुढे घ्यायची वेळ येते.\nथोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,\n‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला’\nजेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,\nत्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.\nवाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.\n‘काही मदत हवी का’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो.”\nतो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.\nक्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही’\nनिदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी\nछोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.\nखरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.\nगेलेले क्षण परत येत नाहीत,\nराहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.\nजगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीये ना ते ‘चेक’ करा.\n“आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका”\nचांगल्या गोष्टीची दाद द्या,\nआवडले नाही तर सांगा,\nत्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.\nनंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.\nआयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,\nत्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”\nआवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले\nआपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर ‘लाईफ’ कसले\nमित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर ‘लाईफ’ कसले\nआनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर ‘लाईफ’ कसले\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nभाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, ”मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात\nआतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, “कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर शेजारच्या घरात नवं बाळ आलंय – स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय शेजारच्या घरात नवं बाळ आलंय – स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय\nभाच्यानं माझा चांगलाच ‘मामा’ केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, ”अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी ग���मत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख एक ना दोन जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा देव म्हणतो, ही कला देतोय – मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते देव म्हणतो, ही कला देतोय – मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते\n“म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच” ”परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात” ”परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात\n माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं\n“निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर\nआपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा – काका – आई – बाबा होता येणं हीही कलाच त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा – काका – आई – बाबा होता येणं हीही कलाच मूठ उघडून बघा तरी…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nबघा तुम्हालाच कसं वाटतंय…\nनक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय\nरात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल.\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nभरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nहल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.\nतिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा\nतहान तर सगळ्यांनाच लागते ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nनेहमीच्या हॉटेलमध���ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nदिवसभर ‘इडियट बॉक्सला’ सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nगाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला..\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय \nमुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका’\nतो मनाशीच हसेल खुळ्यागत पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’ पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’ जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. व्यावसायिक तर तोपण आहे ना\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nस्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..\nनव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार\nनंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nआपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा. पैसे नाही लागत त्याला जास्त ..\nपण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय\nऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर. खरा सुगंध तर तोच ना \nनंतर सांगा, तुम्हालाच कसं वाटतंय\n‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,\nती ‘स्त्री’आहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून\nहे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है\nपण नसाल करत तर नक्कीच करून बघा..\nनंतर सांगा, तुम्हाला कसं वाटतंय\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nतो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता, त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.\nतेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं, तो थबकला हा भास तर नाही ना नाहीतर मृगजळ असेल पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला, काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.\nपाणी मिळेल या आशेने तो आत शिरला आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.\nतिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली, पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही, नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला, आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.\nतेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं, परत एक अत्यानंदाची लहर उठली बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती, चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले,\nत्यावर लिहिले होते “हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका.”\nतो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं\nसमजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर, पंपाचा पाईप तुटला असेल तर, पंपाचा पाईप तुटला असेल तर, खालचं पाणी ���टून गेलं असेल तर, खालचं पाणी आटून गेलं असेल तर पाणी वायाच जाईल… सगळा खेळ खल्लास…\nपण सुचना बरोबर असतील तर… तर भरपूर पाणी…\nपाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.\nशेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.\nशांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.\nत्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.\nआणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. “विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच” आणि तो पुढे निघाला.\nही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं. त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते. आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला. काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.\nया गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nSMS : आमची भाषा…\nएवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.\nकितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी कळत काहीच नाही.\n‘योलो’ वाचलं मागच्या अंकात.\nम्हणजे आम्ही काही सणकी टाळकीच भाषेचा लसावी करून टाकतो, असं आम्हाला वाटायचं.\nपण तसं काही नाही, आमच्यापेक्षाही भन्नाट काही जण आहेतच, हे वाचून बरं वाटलं.\nभाषा शुद्ध पाहिजे, लिहिताना तर एकदमच शुद्ध पाहिजे, असे आग्रह होतात. त्याला आमचा काही विरोध नाही. मात्र हातांनाच आता अशी काही सवय झाली आहे की, काही शब्द आणि काही ‘लघुरूपं’ आम्ही आमच्याही नकळत वापरून टाकतो.\nम्हणजे इमेल किंवा मेल फॉरवर्ड करताना लक्षात असतं की, आपल्याला लिहायचंय की, ‘फॉर युवर इन्फॉर्मेशन’ पण आम्ही सवयीनं लिहितोच, ‘kFYII’.\nआणि खरं सांगू असं लिहिणं आम्हाला दोन गोष्टीनं सोपं जातं.\nएकतर कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेजेस. मग उघड उघड काही लिहिण्यापेक्षा त्यांना न कळणार्यात भाषेतच लिहिणं सोपं असतं. ते फोन घेतात, वाचतात. पण त्यांना काही कळत नाही.\nआणि तुझ्या फोनमधल्या मेसेजचा अर्थ सांग असं उघड विचारण्याचं धाडस ते कधी करत नाहीत. कारण तसं विचारलं तर तेच पकडले जाणार, मग वैताग होणार हे त्यांना माहिती असतं.\nदुसरं म्हणजे कमीत कमी कींनी काम भागतं. वेळ वाचतो. वाचणार्यातला कळतं आम्हाला काय म्हणायचंय ते.\nमग कशाला लांबचं लांब शब्दांचा घोळ घाला.\nआता काही उदाहरणंच देतो म्हणजे मी काय म्हणतो, यातली गम्मत कळेल. कुणीतरी मला विचारतो की, काल लेर आपण बंक केलं आता नोट्स कुणाकडे मिळतील.\nसोपंय की नाही, मला माहिती नाही. आय डोण्ट नो. एवढंच मी फक्त तीन अक्षरात सांगून मोकळा होतो.\nतेच आय लव्ह यू चं पण.\nतुम्ही काहीही बोला, कितीही एसएमएस करा. गर्लफ्रेण्डसचं समाधानच होत नाही. तिला तो एसएमएस हवाच. मी आपलं एक टेम्पलेट सेव्हच करून ठेवलंय.\nएवढं द्यायचं पाठवून डोक्याला झंझट नाही.\nआणि समजा पाहिलंच घरच्यांनी तरी, त्यांना कळत नाही.\nएका दगडात बरेच पक्षी मरतात.\nअसे बरेच शब्द आहेत, जे आम्ही सर्रास वापरतो.\nf2f, (फेस टू फेस)\n4f, (जस्ट फॉर फन)\nomg (ओह माय गॉड)\nlmk, (लेट मी नो)\ntia, (थॅँक्स इन अँडव्हान्स)\nआमचा हॅण्डसेटवरचा हात हे सारं शून्य सेकंदात टाईप करतो. आम्ही चॅट करतो तेव्हा तर सेकंदाला मेसेज इकडून तिकडे जातात. पटापट रिप्लाय जातात.\nवेळ कुणाला असतो, भाषण द्यायला. पटकन कमी अक्षरात जास्तीत जास्त लिहून टाकायचं. पोहचल्या भावना झालं काम.\nआता कुणी म्हणा आम्हाला एसएमएस जनरेशन. असा आरोपही करा की, १४0 शब्दांपेक्षा जास्त नाही आमचा स्पॅन.\nपण आम्हाला तरी हेच सोपं वाटतं.\nजे सोपं, जे सहज तेच आम्ही करतो. उगीच कसलेही आव न आणता. आणि कुणालाही न दुखवता.\nआता आमचं एक सिक्रेट सांगू का तुम्हा��ा.\nबाकीची मुलं मारतील मला.\nपण तरी सांगूनच टाकतो.\nएखाद्या वेळेस मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन येत असतो. किंवा सतत एसएमएस येत असतो.\nसमोर वडील किंवा आई बसलेले.\nअशावेळेस फोनवर बोलता येत नाही. फोन किंवा एसएमएस करूनको असं सांगताही येत नाही.\nमग फोन उचलायचा. मेसेज बॉक्समध्ये जायचं आणि टाईप करायचं.\n9 काम होतं. न मग फोन वाजतो. न एसएमएस येतात. काय कळवलं मी.\n9 चा अर्थ होतो. पॅरेण्ट इज वॉचिंग. म्हणजे आईबाबा पाहताहेत, आता नको.\nवाचणारा ९ अंक पाहून काय ते समजतो.\nकाही वेळानं आईबाबा गेले बाजूला, बोलता येणं शक्य असलं आणि आपल्याकडे बॅलन्स नसला तर फक्त एसएमएस करायचा.\n99 म्हणजे पॅरेण्ट इज नो लाँगर वॉचिंग. आई-बाबा नाहीत आता, कर फोन असा याचा अर्थ.\nतो लगेच फोन करतो.\nआहे की नाही, भाषेची गम्मत.\nपूर्वी होत्याच न ‘च’, प, फ च्या भाषा.\nतशीच आता ही एसएमएसची भाषा.\nत्या भाषेत आम्ही काही बोलत नाही.\nती फक्त संवादाचा एक शॉर्टकर्ट.\nतरुण मुलांना झोडपायच्या आधी ती भाषा काय आहे, त्यातली गम्मत काय आहे हे समजून तर घ्या.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nदादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\nनेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/shivkavi-kaviraj-bhushan/", "date_download": "2019-01-20T21:33:46Z", "digest": "sha1:JER42TTTXEKND4GCT5KCJRCWZKE6V27X", "length": 24146, "nlines": 255, "source_domain": "shivray.com", "title": "शिवकवी कविराज भूषण | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते.\nयांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली.\nथोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले.\nभूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला.\nचित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी म्हटलं,\n मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का\nकवी भुषणांनी चटकन म्हटलं.. हे राजन,\nजमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,\nरावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,\nवारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,\nशंकर जसा रतीचा पती मदनावर,\nसहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,\nआकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,\nचित्ता जसा हरणांच्या कळपावर,\nप्रकाषाचा किरण जसा अंधार कापतो,\nतसेच शेर शिवराज म्लेंच्छ वंशावर चाल करून गेले आहेत.\nअखंड ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका राजा शिवछत्रपती याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा.लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत हेच काव्य आहे.\nकवी भुषणांचे हे अप्रतिम काव्य ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला, हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.\nशिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.\n (हे कवि भूषण यांच्याच शब्दांत)\nदेस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही |\nतिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी ||\nद्विज कन्नोज कुल कश्यपी, रत्नाकरसुत धीर |\nवसत त्रिविक्रमपुर सदा, तरणी तनुजा तीर ||\nवीर बीरबल से जहाँ उपजे, कवी अनुभुप |\nदेव बिहारिश्वर जहाँ, विश्वेश्वर तद्रूप ||\nकुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र |\nकवी भूषण पदवी दै, ह्रुदयरामसुत रुद्र ||\nविविध देशातुन त्यांच्याकड़े(शिवराय) गुणीजन येतात\nत्यांच्यामधे भूषण म्हणुन एक कवी आला आहे.\nकनोजी ब्राह्मण, कुल कश्यप आणि रत्नाकराचा मुलगा\nयमुना तीरी असणाय्रा त्रिविक्रमपुरला राहतो.\nहा कवी वीर बिरबलाच्या भुमितुन जेथे\nबिहारिश्वराचे वास्तव्य आहे तेथून आला आहे.\nकुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र असणाय्रा\nराजा ह्रुदयरामाचा मुलगा रुद्र याने भूषण ही पदवी दिलेली आहे.\nभुषनांच्या ‘शिवभुषण’ या ग्रंथात ३८२ छंद आहेत. हा खरा अलंकार शास्त्रवारील ग्रंथ आहे.\nया ग्रंथाचे नायक शिवराय आहेत. त्यामध्ये १०५ अलंकारांच्या व्याख्या दिल्या आहेत आणि त्यांच्या उदाहरणे स्वतःच सांगितली आहेत.\nकविराज भूषण भाट होते; स्तुतिपाठक होते आणि म्हणूनच पुढे ते कोण्या एका राजाच्या दरबारात स्थिरावले नाही. शिवरायांनंतर ते पन्ना नरेश छत्रसाल, कुमाऊ नरेश उद्योत्चंद, श्रीनगर गढवाल नरेश फतहशाह, चित्रकुट नरेश कृदाय्राम सुलंकी, जयपूर नरेश सवाई जयसिंह, रीवा नरेश अवधूतसिंह, बुंदी नरेश रावराजा बुद्धसिंह, सन १७०८ मध्ये सातारा नरेश छत्रपती शाहु महाराज, दिल्ली नरेश जहांगीरशहा, मैडू नरेश अनिरुद्धसिंह, असोथर नरेश भगवंतराय खिची, सन १७२० मध्ये श्रीमंत पेशवे बाजीराव, सन १७२३ मध्ये चिमणाजी आप्पा चिंतामणी यांच्या भेटीला गेल्याचा कवींनी उल्लेख केलेला आहे. कवी भूषण यांचा मृत्यू सन १७५५ मध्ये वृद्धापकाळाने झाला.\nसंदर्भ: श्री शिवबावनी, जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब\nकवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपण��� आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला. चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास…\nSummary : ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणारया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका 'राजा शिवछत्रपती' याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा.लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत 'इंद जिमि जृंभपर बाढब सअंबपर ' हेच काव्य ठेवले आहे.\nNext: राजमाता जिजाबाई (पोवाडा)\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १५\nशूर शिलेदार येसाजी कंक\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T22:14:31Z", "digest": "sha1:4R4N6MZA6KRIZGPHQC3LPNN5HUVF7HME", "length": 4751, "nlines": 106, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "उरुग्वे अभिलेख - वंडरडाल्स्ट व्हीलॉग", "raw_content": "\nजगाच्या देश, दक्षिण अमेरिका, उरुग्वे\nप्रवास माहिती उरुग्वे दक्षिण अमेरिका उरुग्वे, दक्षिण अमेरिका वर खाली अधिक माहिती शोधा, जसे ...\nवॅरलडलस्ट व्हीलॉग सप्टेंबर 28, 2017\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/shri-guruchi-aarti/", "date_download": "2019-01-20T22:02:54Z", "digest": "sha1:ZX4MBVDKPEEYDI3C7EA7J3K5QISLZJK2", "length": 6260, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "श्रीगुरूची आरती | Shri Guruchi Aarti", "raw_content": "\nदेहत्रय निरसीत चिन्मय जें उरलें ॥\nतें मी ऐसें तुझिया वचनें जाणवलें ॥\nपांचांच्या अन्वयें अवघें समरसलें ॥\nज्ञानादि त्रिपुटीचें भानहि मावळले ॥ १ ॥\nजय देव जय देव सद्ग्रुरुनाथा ॥\nतव पददर्शनमात्रें हरली भवव्यथा ॥ ध्रु० ॥\nआहे नाहीं पण याविरहित मी साचा ॥\nमाझ्या ठायीं व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥\nतेथें भेदाभेद मायिक तो कैंचा ॥\nघडला अनुभव ऐसा प्रकार स्वामीचा ॥ जय० ॥ १ ॥\nजें कांहीं बोलणें जललहरिप्राय ॥\nत्याहुनि वर भ���न्नत्वें काय ॥\nआतां मौन्यें तूझे वंदावे पाय ॥\nगोसावीनंदन सहजचि चिन्मय ॥ जय० ॥ २ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nदत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा\n← श्रीगुरुनाथाची आरती शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आयसीयू मध्ये →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.puneapmc.org/?MenuID=1014", "date_download": "2019-01-20T20:58:38Z", "digest": "sha1:UCYFGZNP4ZM4XMSYCS52EIQIEWBYEDY4", "length": 3390, "nlines": 21, "source_domain": "www.puneapmc.org", "title": "पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे", "raw_content": "मुख्यपान संस्थेविषयी विशेष उपक्रम बाजारभाव समन्वय बातम्या\nपुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे\nभारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली.\nभारतामधील पहिली बाजार समिती सन १८८६ साली कारंजालाड येथे स्थापना झाली. ही बाजार समिती कापूस खरेदी - विक्रीच्या नियमनासाठी स्थापना झाली.\nमोबाईलद्वारे शेतीमालाची आवक व बाजारभावाची माहिती (SMS Market Rate Info)\nमुख्यपान | संस्थेविषयी | विशेष उपक्रम | बाजारभावाविषयी माहिती | समन्वय | बातम्या आणि पत्रे\nपुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे © २००९.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mukesh-ambani-made-the-import-ant-announcement-in-the-41st-annual-general-meeting-of-reliance-news-update/", "date_download": "2019-01-20T21:29:19Z", "digest": "sha1:TSEMIUZF5SEVN7SZMOXK46GUUSUPHB2E", "length": 11150, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंबानींकडून जीओच्या ग्राहकांसाठी घोषणांचा पाऊस; नेमकं काय आहे अंबानींच्या पेटाऱ्यात वाचा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंबानींकडून जीओच्या ग्राहकांसाठी घोषणांचा पाऊस; नेमकं काय आहे अंबानींच्या पेटाऱ्��ात वाचा\nटीम महाराष्ट्र देशा : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या बैठकीत (Jio GIGA TV ) लाँच केला आहे. तसंच रिलायन्स जिओचा नवा फोनही आता लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर 15 ऑगस्टपासून Jio फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप चक्क फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. ही घोषणा मुंबईतील बिर्ला मातोश्रीवर वर त्यांनी केली. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल. जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आलं.\nयावेळी मुकेश अंबानी यांनी महत्त्वाची गिगा टीव्हीबाबतची घोषणा केली. शिवाय गिगा फायबर ब्रॉडबॅण्ड, राऊटरही लाँच केला आहे. जिओच्या गिगा टीव्हीमध्ये व्हॉईस कमांड असेल. टीव्हीच्या सेट टॉपबॉक्समध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड आहे.Jio हे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क आहे, देशाचा प्रत्येक कोपरा सध्या Jio ने जोडला आहे, जियो ‘फिक्सड लाइन ब्रॉडबँड’चं क्षेत्र विस्तारणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.\nयावेळी मुकेश अंबानी यांनी 2018 हे आर्थिक वर्ष रिलायन्स उद्योग समुहासाठी खास असल्याचं ते बोलले. या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 20.6 % वाढून 36,076 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अंबानी म्हणाले, रिलायन्स जिओचे सध्या साधारण 22 कोटी ग्राहक आहेत. महिन्याला जिओचा 240 कोटी GB पेक्षा जास्त डेटा वापरला जात आहे. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध होईल. जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात येईल.\nजिओ अॅपद्वारे घरातील सर्व उपकरणं चालणार\nआता आपल्या घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालतील. जिओ स्मार्ट होम सोल्यूशनची सेवा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याचाच अर्थ तुमच्या घरातील टीव्ही, कॅमेरा, प्लग्ज दरवाजे इत्यादी तुमच्या आवाजानेच कंट्रोल होतील. हे सगळं जिओ अॅपद्वारे शक्य आहे.\nजिओ फोन 2 लॉन्च\nरिलायन्सने आज जिओ फोन 2 ही लॉन्च केला आहे. जिओ फोन 2 ची किंमत 2,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन 2 खरेदी करु शकता. 15 ऑगस्टपास��न हा फोन मिळेल. Jio फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.\nराफेल चोरचे पोस्टर रिलायन्स समूहाच्या कार्यालयावर..\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे…\nगीगा होम लाँच, फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालणार\nरिलायन्स Jio मध्ये यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप फ्री\nJio GIGA TV लाँच, व्हॉईस कमांडवर टीव्ही चालणार\nगीगा होम लाँच, फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालणार\nआता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला\nराफेल चोरचे पोस्टर रिलायन्स समूहाच्या कार्यालयावर..\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे खुले पत्र\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nसलमान खान आणि प्रियंका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’ \nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत : गोयल\nमुंबई : मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/prahlad-pardeshi-climbe-mount-everest-shikhar-117120", "date_download": "2019-01-20T22:33:59Z", "digest": "sha1:7AHH4SSDSC64QVI57H47QUNCOYG57RWF", "length": 13578, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prahlad Pardeshi climbe Mount Everest Shikhar लोणंद: प्राजीत परदेशीने केले माउंट एहरेस्ट शिखर सर | eSakal", "raw_content": "\nलोणंद: प्राजीत परदेशीने केले माउंट एहरेस्ट शिखर सर\nगुरुवार, 17 मे 2018\nलोणंद - येथील गिर्यारोहक, भाजप कार्यकर्ते प्राजित रसिकलाल परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड माऊंट एव्हरेस्ट शिखर आज ���ुरूवार (ता. १७) सकाळी सर केले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.\nप्राजीतने लोणंद व सातारा जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशा भावना व प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्‍यक्‍त होत आहेत.\nलोणंद - येथील गिर्यारोहक, भाजप कार्यकर्ते प्राजित रसिकलाल परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड माऊंट एव्हरेस्ट शिखर आज गुरूवार (ता. १७) सकाळी सर केले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.\nप्राजीतने लोणंद व सातारा जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशा भावना व प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्‍यक्‍त होत आहेत.\nप्राजीत परदेशी यांची माऊंट एव्हरेस्ट ही खडतर मोहिम ७१ दिवसाची होती. ता.२० मार्च २०१८ रोजी त्यांनी या मोहिमेस प्रारंभ केला,१७ मे रोजी भारताचा तिरंगा या शिखरावर फडकविला.या पुर्वी प्राजित परदेशी यांनी आळंदी ते पंढरपूर पायीवारी ५८ तासात पूर्ण केली व अष्टविनायक ४७० किलो मिटर अंतर १०४ तासात पूर्ण करून लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवले आहे.\nलोणंद सारख्या ग्रामीण भागातील या युवकाच्या धाडस व जिद्दीला अनेक जण सलाम करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयाकडून आपल्या सुपुत्राच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. श्री. परदेशी यांच्या या यशस्वी मोहिमे बद्दल अनेकांकडून अभिमानही व्यक्त करत आहेत. या ऐतिहासिक कामगीरी बद्दल प्राजित परदेशी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर लोणंद व जिल्हयातील नागरीक व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.\nश्री. रमेश धायगुडे, लोणंद\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/apple-macbook-pro-with-retina-display-md213hna-notebook-ci58gb256gb-silver-price-pnnTt.html", "date_download": "2019-01-20T21:21:42Z", "digest": "sha1:FH2EJ3U4WJ5EUDDUWU7W7WLGMEQELS7Q", "length": 15981, "nlines": 328, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर किंमत ## आहे.\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर नवीनतम किंमत Jan 09, 2019वर प्राप्त होते\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वरसाहोलिक उपलब्ध आहे.\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे साहोलिक ( 1,24,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर वैशिष्ट्य\nप्रोसेसर तुपे Core i5\nप्रोसेसर क्लॉक स्पीड 2.5 GHz\nस्क्रीन सिझे 13.3 Inches\nस्क्रीन रेसोलुशन 2560x1600 Pixels\nहद्द कॅपॅसिटी 256 GB\nग्राफिक्स मेमरी तुपे DDR3\nवेब कॅमेरा Yes; HD\nबॅटरी बॅकअप Up to 7 hrs\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोक��े )\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nआपापले मकबूक प्रो विथ रेटिना डिस्प्ले म्ड२१३ह्ण A नोटबुक सि५ ८गब २५६गब सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3055/", "date_download": "2019-01-20T21:07:18Z", "digest": "sha1:U7J5PM3C2BMXXUO5L3FYYRCO6FCA5N4J", "length": 6504, "nlines": 145, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-सहारा", "raw_content": "\nनाही, मी तुला कधीच नाही दाखवणार\nमाझ भन्गलेल ह्रुदय आणी सलणारी जखम\nमाझ दु:ख मी भोगून घेतलय आणी मला माहितीये\nकश्या लपवायच्या माझ्या वेदना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nमी वाट बघीन कडकडणार्या विजान्ची\nतुला कधीच नाही समजणार माझ्या डोळ्यातला पाउस\nतुला नाहीच कळणार की मी अजून वेडी आहे तुझ्यासाठी\nते फक्त माहीत असेल माझ्या श्वासाना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nआकाशातून पडणार्या अगणीत पर्जन्यधारा\nपुसु नाही शकणार तुझ्या आठवणी\nआणी आता आपण बरोबर नाहिये तर\nमी प्रार्थना करतीये रोरावणार्या वादळाची\nजे लपवून टाकेल माझ्या अश्रूना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nजेव्हा होइल माझ रडून मनसोक्त\nमी पान्घरीन मुखवटा हसरेपणाचा\nआणी चालीन तळपत्या सूर्यप्रकाशात\nकदाचीत मी मुर्ख असेनही,\nतुला शेवटपर्यन्त नाहीच कळणार माझ्या वेदना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nनाही, मी तुला कधीच नाही दाखवणार\nमाझ भन्गलेल ह्रुदय आणी सलणारी जखम\nमाझ दु:ख मी भोगून घेतलय आणी मला माहितीये\nकश्या लपवायच्या माझ्या वेदना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nमी वाट बघीन कडकडणार्या विजान्ची\nतुला कधीच नाही समजणार माझ्या डोळ्यातला पाउस\nतुला नाहीच कळणार की मी अजून वेडी आहे तुझ्यासाठी\nते फक्त माहीत असेल माझ्या श्वासाना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nआकाशातून पडणार्या अगणीत पर्जन्यधारा\nपुसु नाही शकणार तुझ्या आठवणी\nआणी आता आपण बरोबर नाहिये तर\nमी प्रार्थना करतीये रोरावणार्या वादळाची\nजे लपवून टाकेल माझ्या अश्रूना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nजेव्हा होइल माझ रडून मनसोक्त\nमी पान्घरीन मुखवटा हसरेपणाचा\nआणी चालीन तळपत्या सूर्यप्रकाशात\n���दाचीत मी मुर्ख असेनही,\nतुला शेवटपर्यन्त नाहीच कळणार माझ्या वेदना\nमी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nअप्रतिम ........ खूप खूप खूप आवडली .......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Frankenberg+Sachs+de.php", "date_download": "2019-01-20T21:35:25Z", "digest": "sha1:BOXKTQ3PU6JZXO3GP3V5FDFHOOH2VD2C", "length": 3514, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Frankenberg Sachs (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Frankenberg Sachs (जर्मनी)\nआधी जोडलेला 037206 हा क्रमांक Frankenberg Sachs क्षेत्र कोड आहे व Frankenberg Sachs जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Frankenberg Sachsमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Frankenberg Sachsमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4937206 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFrankenberg Sachsमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4937206 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004937206 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-sunetra-vijay-joshi-article-110399", "date_download": "2019-01-20T22:01:52Z", "digest": "sha1:7VZQ6C3YKU4HOWVZVPUTFAGGDG3CLC6O", "length": 18108, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article तडजोड.. | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nटाळी एका हाताने वाजत नाही, पण क्वचित तडजोड करण्यासारखी परिस्थिती नसते. ती गोष्ट वेगळी. आणि हो हे नुसते सांगण्यासारख��� लिहिले नाही. तर मी या सगळ्या तडजोडी करून किंबहुना याहूनही अधिक काही करून एक सुखी आयुष्य मिळवले आहे. शेवटी काय जे गमावले त्यापेक्षा जे मिळवले, त्याचे मोल अधिक आहे. त्यामुळे काय हवेच आहे. ते आधी ठरवा.\nशेजारची रीमा थॅन्क्स म्हणायला आली होती. बरेच दिवस तीच्या मनात नोकरी सोडावी की काय या विचाराने थैमान घातले होते. सहज बोलता बोलता ती मला बोलली आणि मग तिला एक उपाय सुचवुन बघितला. नंतर तिचा प्राॅबलेमच राहीला नाही ती गेली. अन् आठवले आजपर्यंत केलेल्या तडजोडी आणि आजुबाजुला बघण्यात आलेल्या तडजोडी. अन् त्यामुळे समृद्ध झालेले संसार. एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे एखादी गोष्ट सोडावी लागतेच की. हं पण तुम्हाला काय हव आहे आणि काय नसले तरी चालेल हे मात्र आधी मनात ठरवायला हवं.\nआता शिकायच म्हणजे अभ्यास आलाच, मग आपण अगदी सहजपणे आवडणारी झोप थोडी बाजुला ठेवतोच ना. पण ती बाजुला न ठेवता भरपुर झोपा काढत बसलात तर अपेक्षित यश मिळणार नाही. अन हे आपण सहजपणे करतो कारण यश हे झोपेपेक्षा महत्त्वाचे वाटते म्हणुन. तसेच सगळ्या क्षेत्रात आहे. मग संसारात देखील आलेच ना.\nनोकरी तर करायचीय, मुलाला पाळणाघरात पण नाही. ठेवायचे घरात पण इतर कुणी नको. सगळे कसे साधणार काहीतरी एक तडजोड करावी लागणारच ना. मग काय सोडायचे हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे.\nमला आठवते, तेव्हा आम्ही ब्रम्हपुरीला होतो. आमच्या तिथे एक डाॅक्टर बाई होत्या. त्या रोज दवाखान्यात येण्याआधी त्यांच्या सासुबाईंना सोवळ्यात स्वयंपाक लागायचा तो करून यायच्या. त्यांच्या घरी सगळ्या कामाला बाई होती. त्यांना कुणीतरी विचारले तुम्हाला काय हा त्रास त्या म्हणाल्या अहो त्यांच्या पुरत्या दोन पोळ्या लाटायला लागतात एवढे ते काय त्या म्हणाल्या अहो त्यांच्या पुरत्या दोन पोळ्या लाटायला लागतात एवढे ते काय बाकी कुकर भाजी मी नाही तरी करणारच असते ना.\nएवढे एक केले म्हणुन मला मग बाकी सगळी सुट असते.\nशिवाय घरी दारी कौतुक होते ते वेगळेच. सासुबाई पण खुश सगळ्याना सांगतात सुन माझे सोवळे अगदी सांभाळते हो एवढी डाॅकटर आहे तरी.\nदुसरी एक म्हणजे माझ्या नात्यांतली मुलगी आहे. इंजिनियर आहे. मोठय़ा कंपनीत नोकरीला आहे. घरी सासु सासरे व अंथरुणावर असलेले आजेसासरे देखील होते. स्वयंपाक करायला बाई होतीच. पण आजोबांना रोज सुन भाताची पेज भरवायची. नातसू��� आल्यावर ते म्हणाले तिने भरवावी. मग काय बाईने केलेली पेज भरवुन ही आॅफीसला जायची.\nआजोबांना केवढे कौतुक वाटायचे.\nगोष्ट खुप छोटी असते, पण खुपदा आपण तिचा बाऊ करतो. आजकाल पहिल्या सारखी कामे तरी कुठे असतात अगदी साधारण घरात देखील धुणीभांडी आणि लादी पुसायला बाई असतेच. राहता राहीला चहा आणि स्वयंपाक. बऱ्याच घरी पोळ्या करायला पण बाई असते. मग कुकर भाजीला असा कितीसा वेळ जातो. बर आपल्या अन नवऱ्याला लागणारी भाजीपोळी आपण बनवणार असतोच ना अगदी साधारण घरात देखील धुणीभांडी आणि लादी पुसायला बाई असतेच. राहता राहीला चहा आणि स्वयंपाक. बऱ्याच घरी पोळ्या करायला पण बाई असते. मग कुकर भाजीला असा कितीसा वेळ जातो. बर आपल्या अन नवऱ्याला लागणारी भाजीपोळी आपण बनवणार असतोच ना मग घरातल्या इतर एक दोघांसाठी केले तर बिघडले कुठे\nशिवाय हल्ली मुलगेही बायकांना मदत करतात हं. माझ्या पुतणीला जुळी मुले झाली पण तिचा नवरा अगदी बरोबरीने किंबहुना तिच्या पेक्षा जास्तच करतो मुलांचे. फक्त प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी अन आपण म्हणु तशीच झाली पाहिजे असा अट्टाहास नको.\nघरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईला आॅफीसला जातांना जर घरात सासु सासरे असतील तर त्यांना काय हवे ते विचारून करून दे. एवढे तर तुम्ही सांगु शकताच ना. आणि तुम्ही भाजीपोळी करून जात असाल तर भाजी चिरणे निवडणे एवढी मदत तुम्हाला होतेच की. शिवाय मागचे राहिलेल्या कामाचे टेंशन नसते. मोलकरणीकडून ते आवरून घेण्याचे काम घरातली माणसे करवुन घेतातच.\nटाळी एका हाताने वाजत नाही, पण क्वचित तडजोड करण्यासारखी परिस्थिती नसते. ती गोष्ट वेगळी. आणि हो हे नुसते सांगण्यासारखे लिहिले नाही. तर मी या सगळ्या तडजोडी करून किंबहुना याहूनही अधिक काही करून एक सुखी आयुष्य मिळवले आहे. शेवटी काय जे गमावले त्यापेक्षा जे मिळवले, त्याचे मोल अधिक आहे. त्यामुळे काय हवेच आहे. ते आधी ठरवा. निर्णय तुमचाच असेल तर जबाबदारी पण तुमचीच आहे. महिलांची उदाहरण दिली कारण त्यांना माहेर सोडून सासरी जायचे असते म्हणुन. ही गोष्ट फक्त महिलांसाठी नव्हे तर पुरूषांना देखील लागु आहे. त्यांनी देखील आधीच स्पष्ट विचार ठेवावा की करियर करणारी सहचारिणी हवी की नाही. म्हणजे नंतर वादाचे कारण राहणार नाही.\nशेवटी काय तर शेवट गोड ते सारच गोड.\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. म���ा कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे....\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nवडगाव निंबाळकर पोलिस ठाणे परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ\nवडगाव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे लगत सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. घरांना बाहेरून कड्या लाउन चोरी केली. शनिवार ता...\nएसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम (व्हिडिओ)\nकऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/tag/modi-script/", "date_download": "2019-01-20T21:32:16Z", "digest": "sha1:PYA7YIJULRGGS6OGBQBF7PGMN64EDZJN", "length": 10583, "nlines": 165, "source_domain": "shivray.com", "title": "modi script | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग ६\nमोडी लिपी काय आहे\nमोडी लिपी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या र���ज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2019-01-20T21:05:34Z", "digest": "sha1:ACLNRO7DK33DZC6GMSBSC6F6PQ62QGQ6", "length": 7301, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिस्तूलप्रकरणी तरुणाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह तरुणाला भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहा समोरुन अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने केली.\nरोहन सहदेव पाषणकर (वय-23, रा. नांदे म्हाळुंगे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अवैधरित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट 1 मधील पोलीस शिपाई सचिन मोरे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एका तरुण भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर पिस्तूल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\nसमर्थ क्रीडा संकुलात विभागीय स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/m-jare-7628/", "date_download": "2019-01-20T22:13:20Z", "digest": "sha1:VNLYUWPDPC5SD72KS6JMVEQKWUTAGZKS", "length": 17029, "nlines": 207, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "प्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nप्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥\nप्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥\nप्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥\nमी तिला शोधत होते...\nती आज दिसलीच नाही...\nती कॉलेजलाच आली नव्हती कारण.....\nसारे आपापसात कुजबुजत होते...\nस्पष्ट कुणीही बोलत नव्हते...\nहो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कला\nसौंदर्य अतिशय सोज्वळ ,सडपातळ गोरी....\nअतिशय देखणी राहणीमान अतिशय\nसाधे,आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक....\nकुणीही प्रेमात पाडवा अशी..\nआम्ही तिला\" राज\" म्हणायचो...\n\" राज\" म्हणजे \"गाणं\"...\nहि तिची ओळख गाणं हे तीच वेडंच...\nगाण्यासाठी ती वेडी होती...\nतिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वास होता ...\nती गायला लागली कि सारे मंत्रमुग्ध झालेच समजा...\nत्यातली मी पण एक ........\nमी पहिल्यांदा तीच गण ऐकलं...\n\"जीवलगा राहिले दूर घर माझे...........\n\"आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत.................\nहे की आज ती कॉलेजमध्ये नाही ,tution\nमधेही नाही, घरीपण नाही ,........आणि कुणी काही सांगतही नाही ......\nतेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली..\nमी धावतच जाऊन विचारले अग राज कुठे आहे..\nती रडतच बोलली हॉस्पिटल मध्ये भर्ती आहे....\nमला अचानक काही सुचेनासं झालं....\nकालपर्यंत जी धडधाकट मुलगी\nमाझासोबत होती ती अचानक हॉस्पिटल मध्ये....\nतिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात...\nती पुढे बोलू लागली.....माझा पायाखालची वाळूच सरकली...\nराज सारखी सहनशील मुलगी असा काही करू शकते..\nविश्वासच बसत नव्हता,मग अचानक की झालं..\nती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा\nबोलताबोलता तीने माझा जवळ आपला मन हलका\nती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती...\nतो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता....\nएक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकाच होतं ....\nती बर्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेज चे प्रोग्राम राज शिवाय अधुरे\nगाण्यासाठी साथीला वादक लागयचे....आणि अशातच त्याची ओळख झाली..\nतो वादक होतं ,प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती...\nत्याला सगळे allroundar म्हणायचे...\nतो बर्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका ,गायका सोबत वाजवायचा....\nपण राज चा गाणं तो अतिशय जीव लाऊन वाजवायचा कारण ती\nतिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारा\nतो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार\nमुली पटकन त्याचावर इम्प्रेस व्हायच्या...\nया सार्या गोष्टींचा त्याला खूप घमंड होता....\nतो खूप गर्विष्ट होता हे....\nहे तिलाही माहित होता....\nपण म्हणतात ना मना समोर कुणाच चालत नसता....\nउद्धट, गर्विष्ट, चिडचिडा असा त्याचा स्वभाव...\nदिसायला मात्र एकदम आकर्षक....\nएकदा कुणी पहाव आणि प्रेमातच पाडाव\nम्हणतात ना कि प्रेम आंधळा असता \"पण हि तर पूर्णतः अपंगच झाली त्याचा\nजसजशी त्याची ओळख वाढत गेली,,तसतशी हिची ओढही वाढत गेली तो मात्र .........\nसारं समजून.....बाहेर गावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे..\nबाकी युनिट पण असायचं सोबत ...\nहि मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची...\n\"विशाल म्हणजे माझं जीवन \"असा ती म्हणायाची...\nतो जेवला कि नाही..\nत्याला बारा वाटत कि नाही..\nत्याला काय पाहिजे काय नाही..\nह्या सगळ्या गोष्टीची काळजी तिचं करायची....\nपण त्याला हे सारं आवडायचा नाही म्हणायचं \"रीआज कर\" उगाच\nवेळ घालू नको \" तिच्या डोळ्यातला त्याचसाठी\nअसणारा प्रेम सर्वाना दिसायचं....\nहा तर पाषाण याला कधी पाझारच फुटला नाही....\nकित्येकदा तिच्यावर चिडायचा पण हि मात्र प्रेमदिवानी कधी उलट उत्तरही देत नसे...\nतिचा मन कितेकदा दुखावल्या जाई...\nती कधीही बोलून दाखवत नसे...\nदुखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येई.....\nराजने नेहमी विशाल वर निर्मळ निस्वार्थी\nकशाचीही अपेक्षा ना ठेवता प्रेम केलं...देन...देन...आणि देनच प्रेम असू शकतं...\nएकदा तरी माझा प्रेम या पाषाणाला पाझर फोडेल या आशेने ती नेहमी त्याचावर प्रेम करीत राहिली अचानक तिला समजला तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला .....\nखूप रात्र झाली होती...\nती दुसर्या दिवसाची वाट पाहू लागली .....\nपूर्ण रात्र रडून काढली तिने.....\nहि कल्पनाही सहन करू शकली नाही.....\nएकदाची सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते ......\nविचारण्याच्या आताच ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली ...........\nमाझा लक्षात आला ती विशाल ला शोधत होती तेवढ्यात तो समोरून येताना दिसला..\n\"थांब विशाल मला काही बोलायचं आहे,\nतुझाशी तुझा आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज\" ती बोलली......\nमला सोडून जाऊ नको रे..\nमी खूप प्रेम करते तुझावर...\nमी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन..\nपण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार,तुझाशिवाय मला समजून घे माझा प्रेमाला..\nएका श्वासात तिने आपल्या मनातील लाव्हा खाली केला....\nआणि तो मात्र स्तब्ध..शांत...त्याला काही सुचेनासं झालं ......\nतो शांत स्वरात बोलू लागला \"हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो...\nमला तुला दुखवायचं नाही होता...\nपण मी तुझा कडे या नजरेने पाहूच शकत नाही...\nप्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही... अग वेडे...\nकारण प्रेम एकदाच केला जाता आणि ते मी करून,चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं\nती खूप दूर आहे माझापासून तरीही...\nतू खूप गुणी,खूप चांगली मुलगी आहेस,हुशार आहेस..\nतुझाजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे... तुझा आवाज तुझा गाणं...\nआपल्या कलेच चीज कर आपला आयुष सुंदर घडव..........\nहा विचार डोक्यातून काढून टाक.....\nतू मला समजून घे व मला माफ कर .....\nएवढा बोलून तो तेथून निघून गेला....\nहि वेडी हो वेडीच...\nत्याचा शब्दातला अर्थ समजू शकली नाही...\nआणि एक निर्णय घेतला मनाशीच......आणि आज ती हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत होती....\nवाटला परत दोन गालात द्याव्यात....\nकुणी आयुष्यातून गेला म्हणून आयुष संपता काय विचारावं..\nपण कोणत्याही प्रश्नाचा उउतातर ती देऊ शकत\nनव्हती कारण आज तिचं एक प्रश्न बनून बसली\nतिला बघतच ओक्साबोक्शी रडावसं वाटला.....\nकसातरी मन आवरून बाहेर आले.......\nकाही दिवसांनी तिची प्रकृतीत सुधारणा झाली.....\nरीआज पूर्ण बंद झालं होता गाणं गाने तर दूर एकातही नव्हती.....\nपाषाण मूर्ती बनली जणू..\nकाहीतरी शून्यात शोधत असायची कितीतरी वेळ बाहेर पाळण्यावर बसून..........\nएक मात्र आजही कुणालाच माहित नाही माझाशिवाय कि तिने झोपेच्या\nपरीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असा केला साऱ्यांनाच वाटत......\nमी पण तिला नको बोलू कुणाजवळ असा वाचन घेतला........\nआता बरीच महिने झालीत ती बर्यापैकी\nनॉर्मल आहे रीआज सुरु केलं..\nराज स्वताला सावरायला शिकली आता...\nआजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते.......\nआज तिच्या चंचल ,रोमांटिक गाण्याची\nहृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे.....\nगाताना आजही ती त्याला वादकाच्या\nतो तेथे नसतो तिच्या,\nचेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं पण,\nत्याचा मगच दुख ........\nमाझाशिवाय जास्त कुणाला कळणार.....\n\"राज\" ला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपच पाणावतात\nआणि मनातून शब्द ओठांवर येतात\n\"प्रेम करावं तर राज सारखा...\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nप्रेम करावे तर असे..........एक प्रियकर...M.Jare.....♥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/jalgav-fire-14-house-burn/", "date_download": "2019-01-20T21:18:45Z", "digest": "sha1:H7RH7U4OA2W436JBYEH625TQTSVNVS7Z", "length": 5443, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक\nजळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक\nगेल्या महिन्याभरात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत जवळपास 20 घरे भस्मसाथ झाली होती. आज पुन्हा एकदा पहाटे एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत पार्टीशनची घरे असलेल्या वस्तीत अचानक आग लागली. या आगीमध्ये 12 संसाराची राखरांगोळी झाली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.\nएमआयडीसी भागातील सुप्रीम कॉलनी भागात रज्जाक कुरेशी यांच्या मालकीच्या जागेवर 6 तर शकुर नवाज पटेल यांच्या मालकीच्या जागेवर 8 घरे आहेत. या दोन्ही ठिकाणी 14 घरांमध्ये 12 कुटूंबे राहतात. सलीम कुरेशी यांच्या घरात प्रवीण पाटील, अरूण चौधरी, पानचंद पाटील, श्रीराम कुदनलाल पिंपळ, आशाबाई विलास कोळी, मिनाबाई रमेश कोळी हे भाड्याने राहतात. शकुर याच्या घरामध्ये नसरीन पटेल, शब्बीर दिलावर शहा, प्रवीण साळवे, आसीफ पठाण, ज्ञानेश्‍वर पाथरवट हे भाड्याने राहतात. आज शुक्रवार दि २३ रोजी सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमार शकुर पटेल याच्या घराला अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाळेमुळे शेजारी राहणार्‍यांना जाग आल्याने त्यांनी लागलीच बाहेर पळ काढला. तसेच आपल्या घरातील सिलेंडर सुध्दा बाहेर काढले. त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर जळगाव मनपाचे अग्नीशामक दल हे जवळपास दिड तास उशिराने आल्याचा आरोप नागरिकांनी केला. अग्‍नीशामक दल लवकर आले असते तर ही हानी कमी करता आली असती असे नागरिकांनी म्‍हंटले. या आगीत जवळपास 15 लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. या आगीत नसरीन शकुर पटेल यांच्या मालकीच्या 6 बकर्‍या, बकरीची पिल्ले, 35 कोबड्या या घरात अडकून पड्ल्याने या आगीत जळून खाक झाल्या.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डह��णू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Muehlacker+de.php", "date_download": "2019-01-20T21:58:10Z", "digest": "sha1:AUYNYDA3XEXNPDQRTWG5QBTGKUWJHPS2", "length": 3438, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mühlacker (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mühlacker\nक्षेत्र कोड Mühlacker (जर्मनी)\nआधी जोडलेला 07041 हा क्रमांक Mühlacker क्षेत्र कोड आहे व Mühlacker जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mühlackerमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mühlackerमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497041 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMühlackerमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497041 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497041 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bharat-band-prakash-aambedkar-warns-govt/", "date_download": "2019-01-20T22:02:52Z", "digest": "sha1:SRRCYKXQECOTS4SJ27CTSPVGVDXYCEZX", "length": 11771, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत बंद :लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील : प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत बंद :लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील : प्रकाश आंबेडकर\nपुणे- दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून या बंदला हिंसक वळण लागले आहे. आज जो भडका उडाला आहे त्याला सुप्रीम कोर्ट आणि शासनच जबाबदार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे.देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होतअसून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट जबाबदार.शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असून जर हस्तक्षेप केला नाही तर लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील आणि त्यास शासनच जबाबदार असेल असा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला .\nनेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर \nसोशल मीडियावर भारत बदची हाक दिली गेली, बंद कोणी पुकारला हे माहीत नाही, मात्र लोकांमध्ये असणारा असंतोष यातून बाहेर येत आहे. आधी सरकार राजकीय पार्टी दलितांच्या भावनांशी खेळ खेळायच्या मात्र आता सुप्रीम कोर्ट हा खेळ खेळत आहे. मीडिया बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, हे थांबणं गरजेच आहे.सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे.देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होतअसून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वसी सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे. या सर्व उद्रेकातून लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील.आज जो भडका उडाला आहे त्याला शासनच जबाबदार आहे.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून…\nदरम्यान दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून मध्य प्रदेशमधील मुरैना येथे या बंदला हिंसक वळण लागले आहे. मुरैनात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैनासह ग्वाल्हेर तसेच सागर जिल्ह्यात कलम १४४ लागू (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. मात्र, मोदी सरकारनं कोर्टात कमकुवत बाजू मांडल्यानं हा निर्णय दिला गेला, असा आरोप विरोधकांचा आहे.\nपंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.\nनंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.मुंबई आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होतो, हे देखील आज महत्वाचं आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nजामनेर : सत्तेचा दुरूपयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-kranti-morcha-agitation-madha-135020", "date_download": "2019-01-20T21:51:58Z", "digest": "sha1:PENACUCEXAGFFTNCWM4BCQPNVX56DSV3", "length": 12495, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti morcha agitation in madha माढ्यात जेलभरो आंदोलन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nमाढा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता.1) सकल मराठा समाजातील लोकांनी माढयात जेलभरो आंदोलन केले.\nमाढा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता.1) सकल मराठा समाजातील लोकांनी माढयात जेलभरो आंदोलन केले.\nमाढयातील ठिय्या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाने आंदोलनाची दिशा बदलली असून बुधवारी (ता.1) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. जेलभरो आंदोलनास मोठा पाठिंबा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलिसांच्या वाहनातून आंदोलकांना माढा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांची वाहने कमी पडली. अनेक आंदोलकांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात जावून अटक करून घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अटक करून घेण्यासाठी गर्दी केली.\nमाढयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनीही मोठी गर्दी केली होती.\nमाढा तहसील कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी आठ दिवस ठिय्या आंदोलन झाले असून तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चा, तहसिल कार्यालयाचे कामकाज बंद, मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा, जेलभरो आंदोलन यासारखी आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सकल मराठा समाज यापुढेही आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/admitcard/rbi-officer-grade-b-call-letter-11092018.html", "date_download": "2019-01-20T22:00:55Z", "digest": "sha1:2LC5PIJRUBLUCYAVUEM4SQLUCGGUAEYK", "length": 5526, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "भारतीय रिझर्व बँक [RBI] मध्ये 'अधिकारी ग्रेड बी' पदांची भरती कॉल लेटर", "raw_content": "\nभारतीय रिझर्व बँक [RBI] मध्ये 'अधिकारी ग्रेड बी' पदांची भरती कॉल लेटर\nभारतीय रिझर्व बँक [RBI] मध्ये 'अधिकारी ग्रेड बी' पदांची भरती कॉल लेटर\nभारतीय रिझर्व बँक [Reserved Bank of India] मध्ये 'अधिकारी ग्रेड बी' पदांची भरती कॉल लेटर टाकण्यात आले आहेत. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करा.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n〉 बँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संघ लोक सेवा [UPSC- CDS I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\n〉 लक्ष्मी विलास बँक [Lakshmi Vilas Bank] प्रोबशनरी ऑफिसर भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड [NIACL] भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संयुक्त प्रवेश परीक्षा [JEE] मुख्य परीक्षा प्रवेशपत्र २०१९\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कर्नाटक बँक [Karnataka Bank] प्र��बशनरी ऑफिसर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय गुप्तचर [IB] विभागात भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/2018/", "date_download": "2019-01-20T21:25:09Z", "digest": "sha1:2BDXG6CDABCMOCZ4LTDQFG5A4A6QCJ23", "length": 14674, "nlines": 81, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "2018 – Bolkya Resha", "raw_content": "\nईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न होणार जानेवारीच्या ह्या तारखेला\n“तुला पाहते रे” मालिकेतील ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला आता ईशाचे आई आणि बाबा दिघीनीं ही संमती दाखवल्याचे आपलं पहिलेच असेल. चक्क विक्रांत सरंजामे यांच्या आईने सरंजामी यांच्या चाळीतल्या घरी जाणून ईशाचा हात मागितलेला एपिसोड आपण पाहिलाच असेल. नुकतंच ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नाचं शूटिंग झालंय आणि तो भाग आता लवकरच प्रक्षेपीतही होणार आहे. […]\nमालिकेतील जयदीप सरंजामे यांचे खरे वडील कोण आहेत हे पाहून शॉक व्हाल\nझी मराठीवरील “तुला पाहते रे” मालिका सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये चालतेय. मालिका जसजशी मालिका पुढे जात गेली तसतसा प्रेक्षकांनीही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत मालिका डोक्यावर घेतली. तुम्हाला हे माहीतच असेल कि निळुफुले यांची कन्या ह्या मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिच्या आईची भूमिका साकारतेय. असेच आणखीन एक पात्र ह्या मालिकेत आहे ते म्हणजे जयदीप सरंजामे. जयदीप सरंजामे यांच्या वडिलांचे नाव ऐकून तुम्हाला शॉक […]\nनरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार बॉलीवूडचा “हा” प्रसिद्ध अभिनेता\nसध्या बायोपिक चा ट्रेंड जोरात सुरू आहे बाळासाहेब ठाकरे , मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिक “ठाकरे आणि द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” या वर्षीचे राजकीय वर्तुळातील चित्रपट बहुचर्चित ठरले आहेत. त्यामुळे पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरही चित्रपट बनवला जात असल्याचे वृत्त हाती आले आहे. नरेंद्र मोदी गेल्या निवडणुकीतील सर्वात दांडगे व्यक्तिमत्त्व असल्याने हा चित्रपट चांगलाच चालेल असे जाणकारांचे मत आहे. […]\n“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतील दिग्दर्शकाची पत्नी आहे त्याच मालिकेतील हि अभिनेत्री..\n“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेत आजवर अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका अगदी चोख बजावलेल्या पाहायला मिळाल्या. ह्या मालिकेने संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकल्याने पुढे काय घडणार यासाठी ही उत्कंठा मालिकेच्या प्रेक्षकवर्गात पाहायला मिळते. मालिकेत हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची भूमिका “देविका देशपांडे” या अभिनेत्रीने साकारली आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…. अभिनेत्री देविका देशपांडे यांनी हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची […]\nसिंबा चित्रपटात कोणाला किती पैसे मिळाले पहा. ह्या दोन कलाकारांनी तर चक्क एकही पैसा घेतला नाही\n२०१८ साचा सर्वात तगडा चित्रपट म्हणून “सिंबा” कडे पाहिलं जातंय. कालच मोठया धुमधडाक्यात चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट पाहणाऱ्यांनी तो एक उत्कृष्ठ चित्रपट असून चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेला आणि डायलॉगला चांगलीच पसंती दर्शवलीय. रोहित शेट्टी यांनी डायरेक्शन केलेल्या सिंबा चित्रपटात तब्बल ८० कोटींचं बजेट लागलेय. तब्बल ३००० स्क्रीन वर चित्रपट देशभरात दाखवला गेलाय, पहिल्याच दिवसाचं कलेक्शन २० कोटी होईल असं जाणकारांचं म्हणणं […]\nमहाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने\nसध्या सगळा महाराष्ट्रच थंडीने कुडकूडायला लागला आहे. थंडीचा कडाका एवढा वाढलाय की दिवसाही लोक स्वेटर,मफलर शिवाय बाहेर पडत नाहीत. संध्याकाळच्या वेळी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेली दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होताना दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील थंडीने तर २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. १९९१ साली ३ जानेवारी रोजी हे तापमान २.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. […]\n“माहेरची साडी” ३ रुपयांच्या तिकिटावर १४ कोटीचे कलेक्शन, बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने प्रमुख भूमिकेसाठी दिला होता नकार\n“माहेरची साडी” हा मराठी चित्रपट ९० च्या दशकातील सुपरडुपर हिट चित्रपट ठरला. अगदी हिंदी सिनेमालाही लाजवेल इतका तो महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी उचलून धरला होता. त्याकाळी ३ रुपयांच्या तिकिटावर १४ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाने जमवले होते. चित्रपटात प्रमुख भूमिका अल्का कुबल यानि साकारली होती.या भूमिकेमुळे त्या महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचल्या होत्या. खरं तर “माहेरची साडी” चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांच्या मनात या […]\nनिखिल चव्हाण म्हणजेच विक्या “या” सुंदर अभिनेत्रीला करतोय डेट…पुण्याच्या ” या” मंदिरात झाली होती पहिली भेट\n“लागींर झालं जी ” मालिकेतील विक्या म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण सध्या या मालिकेत काम करत नसला तरी वेगवेगळ्या कारणामुळे तो प्रकाशझोतात आलेला पाहायला मिळतो. त्याचे फिटनेस असो किंवा वेबसिरीज याच्या माध्यमातून तो नेहमीच चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे.नुकतीच त्याची एक वेबसिरीज ची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘शुद्धदेशी मराठीच्या’ “स्त्रीलिंग पुल्लिंग” या वेबसिरीज च्या माध्यमातून तो पुन्हा प्रेक्षकासमोर येत आहे. पण […]\n“ठाकरे” चित्रपटातील बाळासाहेबांच्या आवाजाला “या” कलाकाराचा आवाज द्या\n” ठाकरे” चित्रपट येत्या २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याने बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका अभिनेत्री अमृता राव हिने साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलरही लॉन्च झाला आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले […]\nविनोदवीर “श्रेया बुगडे” हिच्या लग्नाचे कधीना न पाहिलेले हे 8 फोटो\n‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हि मूळची मुंबईची. २ फेब्रुवारी १९८८ साली शेयाचा मुंबईत जन्म झाला. वडिलांचे नाव अरुण बुगडे ते एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. तर आई नूतन बुगडे ह्या हाऊस वाइफ आहेत. श्रेया बुगडे हिला एक जुळी बहीणही आहे तीच नाव तेजल. st. xaviers high school मधून तिने शालेय शिक्षण पूर���ण केले. […]\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m236504&cid=684175&crate=0", "date_download": "2019-01-20T21:34:13Z", "digest": "sha1:3CT4PQRIIE27TU7AR5H3LDY2XUP7U3HR", "length": 11308, "nlines": 252, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "बेस्ट रिंगटोन 6 रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली एसएमएस अॅलर्ट\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nलुमिया रिंगटोन (नोकिया ट्यून रीमिक्स) 320 केबीपीएस\nरिंगटोन फोन रीमिक्स अप डायलिंग\nयूरो कप 2012 थीम गाणे एमपी 3 रिंगटोन\nनवीन एसएमएस रिंगटोन कधी कधी\nनोकिया एसएमएस रीमिक्स रिंगटोन\nनोकिया रिंगटोन मजबूत संदेश\nला ला ला ला चिकट रिंगटोन\nडीसी बीट सह नोकिया एसएमएस (रिंगटोन)\nApplause मजेदार रिंगटोन एचटीसी\nनोकिया एक्सप्रेस संगीत रिंगटोन मिश्रण\nडीजे बीट्ससह नोकिया एसएमएस (रिंगटोन)\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर बेस्ट रिंगटोन 6 रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30870&cid=670289&crate=1", "date_download": "2019-01-20T21:28:26Z", "digest": "sha1:RO5O44KVTBR46BMEF7J7UJVX3WMDKVNY", "length": 8496, "nlines": 225, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Try not to laugh EXTREME CHALLENGE (!!BEST FUNNY ACTION SCENES!!) व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n) व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/maratha-samrajya/maratha-navy/", "date_download": "2019-01-20T21:33:40Z", "digest": "sha1:DXZHILMB7B6M47IEPTEOWHCSF7A6CT4T", "length": 12141, "nlines": 170, "source_domain": "shivray.com", "title": "मराठा आरमार | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nसुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nहे आहे एक ‘इस्ट इंडियामन’. अशाच प्रकारच्या व्यापारी जहाजांवर बसून इंग्रज, डच, आणी फ्रेंच भारतात आले. या जहाजात मालासोबत तोफखानाही असे, तसेच एक तुकडी शिबंडीची असे. जेणेकरून, समुद्रावर शत्रूशी गाठ पडल्यास त्याच्याशी मुकाबला केला जाऊ शकतो. एका जिद्दी कॅप्टनच्या हाताखाली एक इंडियामन बऱ्याच भारतीय प्रकारच्या गलबतांना झुंझत ठेऊ शकतो. शिवकाळात, इंडियामन जहाजांना भारताच्या कोणत्याच राज्याने लढाईत जिंकले नाही आणी अशाच ...\nकान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nमहाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/category/biography/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-20T21:35:02Z", "digest": "sha1:NK66ZQGHUG7IFONGWJO6HXU32QUY4KPQ", "length": 10483, "nlines": 160, "source_domain": "shivray.com", "title": "छत्रपती राजाराम महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोय���ाबाई यांच्या पोटी झाला. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंच्यानंतर राजाराममहाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ...\nadmin on वीर शिवा काशीद\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nRakhi Prashant Khanvilkar on मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nSuhas shinde on रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nVishal jadhav on शूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशूर शिलेदार येसाजी कंक\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १४\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nमोडी वाचन – भाग १२\nमोडी वाचन – भाग १\nadmin: @स्वप्नील अगोदर होती, ती काढण्यात आली आहे त्यामुळे दिसत नाही...\nSuhas shinde: बाजिराव कि रफ्तार हि बाजिराव कि पेहेचान है...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/google-launched-job-search-engine-260986.html", "date_download": "2019-01-20T21:06:40Z", "digest": "sha1:G4CARTYXPRPDML2VONWSJ5V6APGFOJTA", "length": 3214, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नोकरी शोधताय? आता गुगल झालंय मदतीला सज्ज–News18 Lokmat", "raw_content": "\n आता गुगल झालंय मदतीला सज्ज\nगुगलवर आपण नोकरीही शोधू शकतो.यामुळे कंपन्यांना देखील लोकांपर्यंत पोहचणं सोपं होणाराय.\n19 मे : तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण आता तुम्हाला नोकरी शोधायला मदत करणाराय स्वतः गुगल. नोकरीसाठी अनेक वेबसाईट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आता स्वतः गुगल नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाराय. यासाठी गुगल सज्ज झालंय.यापुढे नोकरी संदर्भात गुगल देखील माहिती देणाराय. त्यामुळे यापुढे गुगलवर आपण नोकरीही शोधू शकतो.यामुळे कंपन्यांना देखील लोकांपर्यंत पोहचणं सोपं होणाराय.\nया सर्च इंजिनमध्ये अनेक पर्याय आहेत. तुम्हाला नोकरीचं ठिकाण, कुठल्या प्रकारची नोकरी हवी, फुलटाइम की पार्टटाइम असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे नोकरी शोधणं सोपं होऊ शकतं.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/novak-djokovic-wins-opening-match-116689", "date_download": "2019-01-20T21:45:40Z", "digest": "sha1:SJ6NHLC7WZJV45MNPQ3CB2MNXK6NYAZL", "length": 10885, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Novak Djokovic wins opening match जोकोविचची विजयी सलामी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 16 मे 2018\nनोव्हाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला 6-1, 6-3 असे हरवित सहज दुसरी फेरी गाठली.\nरोम - नोव्हाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला 6-1, 6-3 असे हरवित सहज दुसरी फेरी गाठली.\nगेल्या आठवड्यात माद्रिदमधील स्पर्धेत ब्रिटनच्या काईल एडमंडकडून जोकोविचला धक्का बसला होता. कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन यशस्वी व्हावे म्हणून जोकोविच प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी विंबल्डननंतर त्याला एकाही स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही. जागतिक क्रमवारीत त्याची 18व्या स्थानावर घसरण झाली आहे.\nगेल्या वर्षी जोकोविचने उपविजेतेपद मिळविले होते. पहिल्या फेरीतील सफाईदार विजयामुळे त्याचा आत्मविश्‍वास उंचावला आहे.\nरोममधील सलामी उत्साहवर्धक आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत या स्पर्धेत जास्त फेऱ्यांपर्यंत आगेकूच करू शकेन असा विश्‍वास वाटतो.\nअमेरिकन ओपन टेनिस जोकोविचने गाठले पीट सॅंप्रासला\nन्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर...\nमिलमनची घोडदौड जोकोविचने रोखली\nन्यूयॉर्क - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याची घोडदौड ६-३, ६-...\nटोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले....\nविंबल्डनमध्ये जोकोविचचे यशस्वी पुनरागमन; पटकाविले विजेतेपद\nलंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला...\nलंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल...\nनदाल-जोकोविच लढतीचा आज लागणार निकाल\nइंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै) क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी स��स्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=401%3A2012-01-20-09-48-58&id=236467%3A2012-07-06-16-00-25&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=405", "date_download": "2019-01-20T22:01:08Z", "digest": "sha1:WTABPNUIKLOXWCPAVC34N4KH4ZY754FT", "length": 40932, "nlines": 25, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रुजुवात : अंतरीच्या गूढगर्भी सांग तू आहेस का?", "raw_content": "रुजुवात : अंतरीच्या गूढगर्भी सांग तू आहेस का\nमुकुंद संगोराम, शनिवार, ७ जुलै २०१२\n‘कोहम’- आपण कोण, कुठून आलो, हे प्रश्न मानवी प्रज्ञेच्या विकासाइतकेच जुने.. पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल..\nतेराव्या शतकात जो जे वांछील तो ते लाहो अशी कामना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना पृथ्वीवरील समस्त प्राणिमात्रांबद्दल असलेली आस्था आणि या ग्रहाच्याही पलीकडे असलेल्या विश्वाची चिंता होती. हा ग्रह कसा निर्माण झाला, तेथील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, त्यामागील वैज्ञानिक कारणे काय होती, याच्या पलीकडे जाऊन विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रगटले होते. देवकणाचा शोध हा असा समस्त प्राणिसृष्टीच्या या चराचरातील वास्तव्याच्या मुळाशी जाणारा आहे. मानवाच्या इतिहासात त्याच्या ठायी प्रज्ञेचा उगम झाल्यापासून तो सतत फक्त कोडी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला सतत काही प्रश्न पडत आहेत आणि तो जिद्दीच्या रेटय़ानं त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी पहिल्यापासून त्याला निसर्गत: मिळालेल्या जिज्ञासेला अभिवादन करायला हवे. सारे काही आपोआप घडतं, आपण फक्त निमित्तमात्र असतो, असं तत्त्वज्ञान निर्माण करून खरं तर माणसानं स्वस्थचित्त व्हायला हरकत नव्हती. आकाशात तरंगणारा शुभ्र गोळा म्हणजे काय आहे, याचा शोध घेत असतानाच माणसानं, त्याला आपल्या जगण्यात हक्काचं स्थान देऊन टाकलं होतं. तो चंद्र त्याचा जिवाभावाचा सखा झाला होता. चंद्रावर पाणी आहे की नाही, तेथेही आपल्यासारखीच माणसं आहेत की नाही, असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी माणसं, त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करत होती. पण त्याहीपलीकडे जाऊन समग्��� मानवजातीला सर्वात जवळ असलेला चंद्र नावाचा अक्षय मित्र ही त्याच्यासाठी फार मोठी देणगी होती. विश्वनिर्मितीचं गूढ ही जशी माणसाच्या जगण्याच्या मुळाशी जाण्याची विजिगीषा होती, तशीच हे गूढ उकलल्यानं त्याला मिळणारी ‘तसल्ली’ त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची होती. मंगळावर पाणी आहे, म्हणून आपण तेथील यानंच्या यानं भरून पृथ्वीवर पाणी थोडंच आणणार आहोत पण हे कळणं आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं, कारण या पृथ्वीवरील प्राणिजगतामध्ये फक्त माणसाला मिळालेलं प्रज्ञेचं, जिज्ञासेचं आणि कल्पनेचं वरदान.\nरोज टबमध्ये अंघोळ करणाऱ्या प्रत्येकाला टबमधून पाणी बाहेर पडल्याचं कळत होतं, तसं प्रत्येकाला आकाशात फेकलेली प्रत्येक वस्तू फिरून खाली येते, हेही माहीत होतं. पण आर्किमिडीज आणि न्यूटनला जे कळलं ते इतरांपेक्षा वेगळं होतं. नुसतं वेगळं नव्हतं, तर त्यांच्या मनातील प्रश्नांच्या मालिकेला आणखी बळ देणारं होतं. भारतीय तत्त्वज्ञानात ‘कोहम्’ असा प्रश्न विचारून त्याची अनेकांगी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न झाला, पण त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळा नव्हती. होती ती मनाची आणि मेंदूची प्रयोगशाळा. मी कोण, मीच या पृथ्वीवर कसा आलो, माझं इथं अवतरण्याचं प्रयोजन काय, मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, अशा नानाविध शंका माणसाच्या मनात यायला लागल्या, तेव्हाच खरंतर त्याचा मेंदू प्रगल्भ व्हायला लागला. जे मिळेल, ते खावं, जमेल तसं जगावं असं करून पाहिल्यानंतरही काही तरी राहतंय, असं वाटणं हे फक्त माणसाच्या नशिबी होतं. प्राणिजगतातील इतरांनीही बहुधा ही जबाबदारी फक्त माणसाच्या डोक्यावर टाकून शांत राहायचं ठरवलं असावं. मी कोण याचं उत्तर प्रत्येकचजण आपापल्या परीनं शोधत राहिला. कुणाला त्यासाठी आपल्याच पूर्वसुरींच्या अनुभवाचा आधार घ्यावासा वाटला तर कुणाला त्याविना मुळापासूनच सर्वकाही तपासण्याची गरज वाटली. या पृथ्वीवरील प्रत्येक कणाला मिळणारे वजन ज्या अद्भुत कणामुळे प्राप्त होतं, तो कण एकदा का कळला, की मग सारं विश्वच आपल्या मुठीत येईल, असं वाटणारा माणूस काही एकटादुकटा नव्हता. असं वाटणारे अनेकजण चारी टोकाला विखुरलेल्या भागात होते. सगळ्यांना एकच समस्या होती आणि सगळ्यांनाच त्याचं उत्तर मिळवायचं होतं. या अद्भुताच्या दुनियेची ही सफर एकत्रितपणे करायची, तर देशांच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा पार करणं फारच आवश्यक होतं. एरवी रोजच्या रोज फुटकळ कारणांसाठीही या सीमांचं रक्षण करण्यासाठी चवताळून एकमेकांवर धावून जाणाऱ्यांकडे तरीही माणसाच्या मनाच्या अगदी खोल गाभ्यातली चिंता समजण्याचं भान होतं. त्यामुळेच तर जगातले वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी या अज्ञाताच्या प्रवासाला एकत्रितपणे प्रस्थान ठेवायचं ठरवलं. विज्ञानानं देवाच्या अस्तित्वाला आव्हान दिलं, तरी माणसामध्ये असलेल्या अज्ञाताविषयीच्या बालसुलभ शंकांना अव्हेरलं नाही. शंकांच्या निरसनासाठीच त्यानं बाह्या सरसावल्या आणि पुन्हा पहिल्यापासून न थकता, विश्रांती न घेता प्रयत्नांना आरंभ केला.\nकुणी म्हणालं, पृथ्वीच्या उदरात अशी प्रयोगशाळा उभारून तेथे पृथ्वीचा जन्मसोहळा साजरा करायचा, तर पृथ्वी जन्मतेवेळी झाला, तसा अतिप्रचंड विस्फोट होऊन सारी पृथ्वीच नष्ट होईल, तेव्हा असले प्रयोग करणे हा शुद्ध मूर्खपणाच आहे. कुणाला वाटलं, की पृथ्वीचा जन्मच मुळी दोन वस्तूंच्या टकराटकरीतून झालेला नाही. सारे विश्व स्थितीवादी असून पृथ्वीच्या जन्माचे कारण आणखीनच वेगळं असलं पाहिजे. असं कुणाकुणाच्या म्हणण्याला विरोध करण्याऐवजी आपलं हे संशोधन सुरू ठेवणं, ही साधीसुधी गोष्ट नव्हती. अतितेज बुद्धीच्या मोजक्या माणसांना एकत्रित ठेवण्याचा जसा हा अनोखा प्रयोग होता, तसाच त्यांच्याकडून एकाच दिशेने चिंतन घडवून आणण्याचाही होता. मी कोण या प्रश्नाचं उत्तर जसं श्रीकृष्णानं दिलं, तसंच शंकराचार्यानीही दिलं. प्रेषित महंमदानं आणि कारुण्याची महामूर्ती असलेल्या येशू ख्रिस्तानं, नंतरच्या काळातील गौतम बुद्धानं, महावीरांनी आपापल्या परीनं याच प्रश्नाचा शोध घेतला. हे सारे मानवी मनाचे संशोधक होते. त्यांना मानवाच्या कल्याणाची चिंता होती. मानवामध्ये चिरस्थायी स्वरूपात असलेल्या पाशवी वृत्तींच्या जागी त्यांना मंगलकामनांची स्थापना करायची होती. समग्र प्राणिजगाचंच भलं व्हावं, अशा कल्पनांनी भारलेल्या या साऱ्या समाजनेत्यांना पृथ्वीच्या उदरातील आणि या विश्वाच्या अनंत अवकाशातील घनदाट काळोखाचा शोध घेण्यासाठी आपल्याच मनाची प्रतिकृती सापडली आणि मग हा स्व चा शोध सुरू झाला. बाह्य जगातील आक्रमणांबरोबरच अंतर्मनातल्या खळबळींचा हा शोध कोहम्पर्यंत येऊन ठेपला.\nबाह्य जगाच्या निर्मिती���्या शोधातही हा ‘स्व’चाच शोध लपलेला होता. एवढे सगळे शास्त्रज्ञ एकत्र येऊन जे काही शोधण्याचा प्रयत्न करत होते, ते सापडल्याचा दावा त्यांनी केला, तरी त्यांच्या लगेचच हेही लक्षात आलं की, अजून शोध संपलेला नाही. मी आणि माझेपण ज्या वस्तुमानातून आकाराला येतं, तेही आता शोधायला हवं. पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल. अमुक एक गोष्ट अशीच का, अमुक एक घटना अशीच का घडली असेल, असल्या पार्थिवाच्या जगातील कितीतरी शंकांची उत्तरं माणसं आयुष्यभर शोधत असतात. जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी असे अनेक प्रतिभावंत याच तर शंकांनी पछाडलेले होते. माणसाच्या मनाचा तळ शोधता शोधता, ते त्याच्या जगण्यातील अनेक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहिले. एका परीनं हाही अज्ञाताचाच शोध. हा शोध घेण्यासाठी माणसानं संगीत निर्मिलं. शब्दसृष्टी निर्मिली. शोध तरीही सुरूच राहिला. एकाचवेळी बाह्य जगात आणि अंतर्मनातला हा शोध त्याला कैवल्याचा आनंद देतो. तो चाखता येत नाही, हुंगता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही. पण संवेदनांची सुखद लहर त्याची जाणीव मात्र करून देते. संशोधनातून ठोस, म्हणजे वस्तुरूप असं काय मिळालं, याचं उत्तर कदाचित लगेच मिळणारही नाही. पण मी कोण, या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल पुढच्या प्रवासातील निर्वेधतेचं आश्वासन तरी देतं. त्यामुळे अजाण विश्वातील सर्वच गोष्टींबद्दल कमालीची माया आणि जिव्हाळा व्यक्त करण्याएवढी प्रगल्भता तरी व्यक्त होऊ शकते. संत तुकारामांना ‘अणुरणिया थोकडा, तुका आकाशाएवढा’ असं म्हणावसं वाटलं, याचं कारणच चराचरात भरून राहिलेल्या अणुरेणूचं भान त्यांना प्रज्ञेतून आलेलं होतं. ज्ञानेश्वरांच्या काळातील विज्ञानाची स्थिती पाहता, त्यांची पृथ्वी आणि त्यांचे विश्व केवढे होते, हे शोधण्यापेक्षा या विश्वातील सारे दु:ख सहन करण्याच्या क्षमतेची याचना करणारा हा एक माणूस होता, हे अधिक महत्त्वाचं आहे. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसाठी पृथ्वी हेच स्वप्न होतं आणि तेच सत्यही होत���. जणू हिग्ज बोसोनलाच उद्देशून लिहिलेल्या कवितेत सूर्यकांत खांडेकरांना म्हणावंसं वाटलं.\nमानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का\nवादळाच्या साराचे घोर ते तू रूप का\nजीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का\nआसमंती नाचणारी तू विजेची रेघ का\nत्या स्वप्नातल्या दुनियेला सत्यात उतरवणाऱ्या हिग्ज बोसोन या देवकणाच्या संशोधनानं काही काळ तरी ‘हलकं हलकं’ वाटेल\nमुकुंद संगोराम, शनिवार, ७ जुलै २०१२\n‘कोहम’- आपण कोण, कुठून आलो, हे प्रश्न मानवी प्रज्ञेच्या विकासाइतकेच जुने.. पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल..\nतेराव्या शतकात जो जे वांछील तो ते लाहो अशी कामना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना पृथ्वीवरील समस्त प्राणिमात्रांबद्दल असलेली आस्था आणि या ग्रहाच्याही पलीकडे असलेल्या विश्वाची चिंता होती. हा ग्रह कसा निर्माण झाला, तेथील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, त्यामागील वैज्ञानिक कारणे काय होती, याच्या पलीकडे जाऊन विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रगटले होते. देवकणाचा शोध हा असा समस्त प्राणिसृष्टीच्या या चराचरातील वास्तव्याच्या मुळाशी जाणारा आहे. मानवाच्या इतिहासात त्याच्या ठायी प्रज्ञेचा उगम झाल्यापासून तो सतत फक्त कोडी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला सतत काही प्रश्न पडत आहेत आणि तो जिद्दीच्या रेटय़ानं त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी पहिल्यापासून त्याला निसर्गत: मिळालेल्या जिज्ञासेला अभिवादन करायला हवे. सारे काही आपोआप घडतं, आपण फक्त निमित्तमात्र असतो, असं तत्त्वज्ञान निर्माण करून खरं तर माणसानं स्वस्थचित्त व्हायला हरकत नव्हती. आकाशात तरंगणारा शुभ्र गोळा म्हणजे काय आहे, याचा शोध घेत असतानाच माणसानं, त्याला आपल्या जगण्यात हक्काचं स्थान देऊन टाकलं होतं. तो चंद्र त्याचा जिवाभावाचा सखा झाला होता. चंद्रावर पाणी आहे की नाही, तेथेही आपल्यासारखीच माणसं आहेत की नाही, असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी माणसं, त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करत होती. पण त्याहीपलीकडे जाऊन समग्र मानवजातीला सर्वात जवळ असलेला चंद्र नावाचा अक्षय मित्र ही त्याच्यासाठी फार मोठी देणगी होती. विश्वनिर्मितीचं गूढ ही जशी माणसाच्या जगण्याच्या मुळाशी जाण्याची विजिगीषा होती, तशीच हे गूढ उकलल्यानं त्याला मिळणारी ‘तसल्ली’ त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची होती. मंगळावर पाणी आहे, म्हणून आपण तेथील यानंच्या यानं भरून पृथ्वीवर पाणी थोडंच आणणार आहोत पण हे कळणं आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं, कारण या पृथ्वीवरील प्राणिजगतामध्ये फक्त माणसाला मिळालेलं प्रज्ञेचं, जिज्ञासेचं आणि कल्पनेचं वरदान.\nरोज टबमध्ये अंघोळ करणाऱ्या प्रत्येकाला टबमधून पाणी बाहेर पडल्याचं कळत होतं, तसं प्रत्येकाला आकाशात फेकलेली प्रत्येक वस्तू फिरून खाली येते, हेही माहीत होतं. पण आर्किमिडीज आणि न्यूटनला जे कळलं ते इतरांपेक्षा वेगळं होतं. नुसतं वेगळं नव्हतं, तर त्यांच्या मनातील प्रश्नांच्या मालिकेला आणखी बळ देणारं होतं. भारतीय तत्त्वज्ञानात ‘कोहम्’ असा प्रश्न विचारून त्याची अनेकांगी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न झाला, पण त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळा नव्हती. होती ती मनाची आणि मेंदूची प्रयोगशाळा. मी कोण, मीच या पृथ्वीवर कसा आलो, माझं इथं अवतरण्याचं प्रयोजन काय, मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, अशा नानाविध शंका माणसाच्या मनात यायला लागल्या, तेव्हाच खरंतर त्याचा मेंदू प्रगल्भ व्हायला लागला. जे मिळेल, ते खावं, जमेल तसं जगावं असं करून पाहिल्यानंतरही काही तरी राहतंय, असं वाटणं हे फक्त माणसाच्या नशिबी होतं. प्राणिजगतातील इतरांनीही बहुधा ही जबाबदारी फक्त माणसाच्या डोक्यावर टाकून शांत राहायचं ठरवलं असावं. मी कोण याचं उत्तर प्रत्येकचजण आपापल्या परीनं शोधत राहिला. कुणाला त्यासाठी आपल्याच पूर्वसुरींच्या अनुभवाचा आधार घ्यावासा वाटला तर कुणाला त्याविना मुळापासूनच सर्वकाही तपासण्याची गरज वाटली. या पृथ्वीवरील प्रत्येक कणाला मिळणारे वजन ज्या अद्भुत कणामुळे प्राप्त होतं, तो कण एकदा का कळला, की मग सारं विश्वच आपल्या मुठीत येईल, असं वाटणारा माणूस काही एकटादुकटा नव्हता. असं वाटणारे अनेकजण चारी टोकाला विखुरलेल्या भागात होते. सगळ्यांना एकच समस्या होती आणि सगळ्यांनाच त्याचं उत्तर मिळवायचं होतं. या अद्भुताच्या दुनियेची ही सफर एकत्रितपणे करायची, तर देशांच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा पार करणं फारच आवश्यक होतं. एरवी रोजच्या रोज फुटकळ कारणांसाठीही या सीमांचं रक्षण करण्यासाठी चवताळून एकमेकांवर धावून जाणाऱ्यांकडे तरीही माणसाच्या मनाच्या अगदी खोल गाभ्यातली चिंता समजण्याचं भान होतं. त्यामुळेच तर जगातले वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी या अज्ञाताच्या प्रवासाला एकत्रितपणे प्रस्थान ठेवायचं ठरवलं. विज्ञानानं देवाच्या अस्तित्वाला आव्हान दिलं, तरी माणसामध्ये असलेल्या अज्ञाताविषयीच्या बालसुलभ शंकांना अव्हेरलं नाही. शंकांच्या निरसनासाठीच त्यानं बाह्या सरसावल्या आणि पुन्हा पहिल्यापासून न थकता, विश्रांती न घेता प्रयत्नांना आरंभ केला.\nकुणी म्हणालं, पृथ्वीच्या उदरात अशी प्रयोगशाळा उभारून तेथे पृथ्वीचा जन्मसोहळा साजरा करायचा, तर पृथ्वी जन्मतेवेळी झाला, तसा अतिप्रचंड विस्फोट होऊन सारी पृथ्वीच नष्ट होईल, तेव्हा असले प्रयोग करणे हा शुद्ध मूर्खपणाच आहे. कुणाला वाटलं, की पृथ्वीचा जन्मच मुळी दोन वस्तूंच्या टकराटकरीतून झालेला नाही. सारे विश्व स्थितीवादी असून पृथ्वीच्या जन्माचे कारण आणखीनच वेगळं असलं पाहिजे. असं कुणाकुणाच्या म्हणण्याला विरोध करण्याऐवजी आपलं हे संशोधन सुरू ठेवणं, ही साधीसुधी गोष्ट नव्हती. अतितेज बुद्धीच्या मोजक्या माणसांना एकत्रित ठेवण्याचा जसा हा अनोखा प्रयोग होता, तसाच त्यांच्याकडून एकाच दिशेने चिंतन घडवून आणण्याचाही होता. मी कोण या प्रश्नाचं उत्तर जसं श्रीकृष्णानं दिलं, तसंच शंकराचार्यानीही दिलं. प्रेषित महंमदानं आणि कारुण्याची महामूर्ती असलेल्या येशू ख्रिस्तानं, नंतरच्या काळातील गौतम बुद्धानं, महावीरांनी आपापल्या परीनं याच प्रश्नाचा शोध घेतला. हे सारे मानवी मनाचे संशोधक होते. त्यांना मानवाच्या कल्याणाची चिंता होती. मानवामध्ये चिरस्थायी स्वरूपात असलेल्या पाशवी वृत्तींच्या जागी त्यांना मंगलकामनांची स्थापना करायची होती. समग्र प्राणिजगाचंच भलं व्हावं, अशा कल्पनांनी भारलेल्या या साऱ्या समाजनेत्यांना पृथ्वीच्या उदरातील आणि या विश्वाच्या अनंत अवकाशातील घनदाट काळोखाचा शोध घेण्यासाठी आपल्याच मनाची प्रतिकृती सापडली आणि मग हा स्व चा शोध सुरू झाला. बाह्य जगातील आक्रमणांबरोबरच अंतर्मनातल्या खळबळींचा हा शोध कोहम्पर्यंत येऊन ठेपला.\nबाह्य जगाच्या निर्मितीच्या शोधातही हा ‘स्व’चाच शोध लपलेला होता. एवढे सगळे शास्त्रज्ञ एकत्र येऊन जे काही शोधण्याचा प्रयत्न करत होते, ते सापडल्याचा दावा त्यांनी केला, तरी त्यांच्या लगेचच हेही लक्षात आलं की, अजून शोध संपलेला नाही. मी आणि माझेपण ज्या वस्तुमानातून आकाराला येतं, तेही आता शोधायला हवं. पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल. अमुक एक गोष्ट अशीच का, अमुक एक घटना अशीच का घडली असेल, असल्या पार्थिवाच्या जगातील कितीतरी शंकांची उत्तरं माणसं आयुष्यभर शोधत असतात. जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी असे अनेक प्रतिभावंत याच तर शंकांनी पछाडलेले होते. माणसाच्या मनाचा तळ शोधता शोधता, ते त्याच्या जगण्यातील अनेक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहिले. एका परीनं हाही अज्ञाताचाच शोध. हा शोध घेण्यासाठी माणसानं संगीत निर्मिलं. शब्दसृष्टी निर्मिली. शोध तरीही सुरूच राहिला. एकाचवेळी बाह्य जगात आणि अंतर्मनातला हा शोध त्याला कैवल्याचा आनंद देतो. तो चाखता येत नाही, हुंगता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही. पण संवेदनांची सुखद लहर त्याची जाणीव मात्र करून देते. संशोधनातून ठोस, म्हणजे वस्तुरूप असं काय मिळालं, याचं उत्तर कदाचित लगेच मिळणारही नाही. पण मी कोण, या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल पुढच्या प्रवासातील निर्वेधतेचं आश्वासन तरी देतं. त्यामुळे अजाण विश्वातील सर्वच गोष्टींबद्दल कमालीची माया आणि जिव्हाळा व्यक्त करण्याएवढी प्रगल्भता तरी व्यक्त होऊ शकते. संत तुकारामांना ‘अणुरणिया थोकडा, तुका आकाशाएवढा’ असं म्हणावसं वाटलं, याचं कारणच चराचरात भरून राहिलेल्या अणुरेणूचं भान त्यांना प्रज्ञेतून आलेलं होतं. ज्ञानेश्वरांच्या काळातील विज्ञानाची स्थिती पाहता, त्यांची पृथ्वी आणि त्यांचे विश्व केवढे होते, हे शोधण्यापेक्षा या विश्वातील सारे दु:ख सहन करण्याच्या क्षमतेची याचना करणारा हा एक माणूस होता, हे अधिक महत्त्वाचं आहे. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसाठी पृथ्वी हेच स्वप्न होतं आणि तेच सत्यही होतं. जणू हिग्ज बोसोनलाच उद्देशून लिहिलेल्या कवितेत सूर्यकांत ���ांडेकरांना म्हणावंसं वाटलं.\nमानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का\nवादळाच्या साराचे घोर ते तू रूप का\nजीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का\nआसमंती नाचणारी तू विजेची रेघ का\nत्या स्वप्नातल्या दुनियेला सत्यात उतरवणाऱ्या हिग्ज बोसोन या देवकणाच्या संशोधनानं काही काळ तरी ‘हलकं हलकं’ वाटेल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.destatalk.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T21:33:13Z", "digest": "sha1:YVPU5JMTK7UVFKFCFYC4R2FYAZYIRSNR", "length": 10938, "nlines": 71, "source_domain": "marathi.destatalk.com", "title": "कृषी क्षेत्रासाठी खुशखबर", "raw_content": "\nDKP मध्ये भाग घेण्यासाठी\nHome > कृषी वार्ता > कृषी क्षेत्रासाठी खुशखबर\nसरकारी योजना, त्यांना होणारी दिरंगाई आणि या योजनांचा लाभार्थ्यांना किती लाभ होतो एक ना अनेक प्रश्न. पण आता मात्र महाराष्ट्र शासनाने या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. राज्यातील विविध समाज घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या वस्तू स्वरूपाच्या लाभाऐवजी रोख रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. यामुळे, लाभार्थी स्वतःच खरेदी करणार असल्यामुळे सरकारी खरेदीतील गैरप्रकारांना यामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रासाठी खुशखबर या लेखात महाराष्ट्र शासनाच्या या नवीन धोरणाचा आढावा घेऊया.\nकृषी क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास शासनातर्फे विविध कल्याणकारी योजनांतील वस्तू स्वरूपातील लाभाचे वाटप करण्यात येते. यामध्ये, जनावरांचे खाद्य, कृषी, अवजारे, कीटकनाशके, बियाणे, ताडपत्री, वीज पंप, पाईप लाईन इत्यादींचा समावेश आहे. थेट हस्तांतरण योजनेची व्याप्ती वाढविताना नागरिकांना दिला जाणारा लाभ वस्तू स्वरूपात न देता त्याऐवजी त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल. राज्य सरकारचे हे धोरण राज्य शासनाचे सगळे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे व महामंडळे यांना लागू राहणार आहे.\nखरेदी व अधिक माहितीसाठी क्लिक करा\nएखादी वस्तू किंवा साधनसामग्री लाभार्थ्याला द्यायची झाल्यास त्यासाठी निश्चित कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. यामुळे खरेदीत होणारे गैरप्रकार रोखण��यास मदत होऊन लाभार्थ्यांचा फायदा होईल असा दावा राज्यसरकारनं केला आहे.\nराज्यसरकारच्या या निर्णयामुळे थेट आणि वेळेवर मिळण्याची पूर्ण हमी राहील. त्याचप्रमाणे अनेक खात्यामार्फत होत असलेली विविध प्रकारची खरेदी टळू शकेल. लाभार्थ्याला रक्कम मिळणार असल्याने तो आवश्यक वस्तूची गुणवत्ता तपासून व भाव करून, चांगली वस्तू खरेदी करू शकेल. एकूणच लाभार्थ्याला पर्याय उपलब्ध होणार आहे.\nखरेदी करताना लाभार्थी स्थानिक पातळीवर त्याच्या गरजेची वस्तू खरेदी करणार आहे. यामुळे स्थानिक उद्योग व्यावसायिकांना लाभ होईल. एकूणच या निर्णयामुळे लाभधारक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरील कृषी सेवा केंद्र धारकांच्या व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे.\nसंदर्भ – महाराष्ट्र टाईम्स\nकृषी वार्ता चालु घडामोडी शासकीय योजना\nपीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे – भाग – २\nSeptember 22, 2017 Prasad Gosavi Comments Off on ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन\nऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन\nरब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते....\nकृषी कृषी वार्ता चालु घडामोडी ज्ञानकोष पीक व्यवस्थापन\nदेस्ता ग्लोबल तर्फे आयोजित स्मार्ट शेतकरी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उदंड...\nशेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत...\nअनुदान कृषी व्यवसाय शासकीय योजना\nपपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या...\nOctober 20, 2015 Prasad Gosavi Comments Off on शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग\nकमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार...\nमल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे\nकमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी...\nभारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार...\nशेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा\nतुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा\nतुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...\n तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.manogat.com/node/19012", "date_download": "2019-01-20T22:22:09Z", "digest": "sha1:BP36R7H4536UGE4UKRXYYTYHU7CHCDIC", "length": 6796, "nlines": 104, "source_domain": "www.manogat.com", "title": "असे काही | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक सतीश वाघमारे (रवि., २१/०२/२०१० - १७:३२)\nतुला पाहून झाले असे काही\nस्पर्शून स्वप्न जावे- तसे काही\nआज बोलून गेली असे काही\nबोलणे संपवावे- तसे काही\nचेहर्‍याची हवी ती छबी देती\nचला शोधू असे आरसे काही...\nमौन सोडी सखे एकदाचे हे\nशब्द आणीन मी छानसे काही\nउद्या गावात होईल बोभाटा\nतुझ्या गावीच नाही कसे काही \nजिवाला जीव देती असे काही\nकितीदा हाक देशील आयुष्या\nतुला ठाऊक नाही जसे काही \nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nतुला ठाऊक नाही... प्रे. मिलिंद फणसे (रवि., २१/०२/२०१० - १८:०२).\n प्रे. कुमार जावडेकर (रवि., २१/०२/२०१० - १९:५७).\nनाव.. प्रे. सतीश वाघमारे (बुध., २४/०२/२०१० - १७:५७).\nआवडली प्रे. अनुबंध (रवि., २१/०२/२०१० - २२:०५).\nसुंदर गझल प्रे. बेफ़िकीर (सोम., २२/०२/२०१० - ०७:०२).\nअसे काही प्रे. रत्नाकर अनिल (सोम., २२/०२/२०१० - १०:३८).\nबोभाटा, हाक प्रे. चित्त (सोम., २२/०२/२०१० - १२:०४).\nस्पर्शून स्वप्न जावे- तसे काही प्रे. मनीषा२४ (सोम., २२/०२/२०१० - १५:२०).\nखरंच ... प्रे. यशवंत जोशी (सोम., २२/०२/२०१० - १८:२४).\nआभार प्रे. सतीश वाघमारे (बुध., २४/०२/२०१० - १७:५९).\nमस्त. प्रे. गंगाधर मुटे (शनि., २७/०२/२०१० - ००:४९).\nसुंदर कल्पना प्रे. कमलाकर दिवाकर (शनि., २७/०२/२०१० - ०६:४८).\n प्रे. सतीश वाघमारे (रवि., २८/०२/२०१० - १९:१३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nसेवादात्याकडील मांडणीत काही बदल झालेले आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही बदल करावे लागत आहेत. अडचणी आल्यास किंवा सुचवणी असल्यास manogat.prashaasak@gmail.com येथे विपत्राने नोंदवाव्या.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि २९ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/what-are-steroids-made-of/", "date_download": "2019-01-20T22:05:03Z", "digest": "sha1:4MRU23SGIMPUXXGJLYEJNGKNYIRGZ4IL", "length": 30444, "nlines": 226, "source_domain": "steroidly.com", "title": "केली स्टेरॉइड काय आहे & कसे ते लॅब्ज केले जातात? - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / स्टिरॉइड्स / केली स्टेरॉइड काय आहे & कसे ते लॅब्ज केले जातात\nकेली स्टेरॉइड काय आहे & कसे ते लॅब्ज केले जातात\nनोव्हेंबर 23 रोजी अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\n2. केली स्टेरॉइड काय आहे\nकोलेस्ट्रॉल, वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक, estradiol, आणि क्षोभ कमी करणारे एक शाक्तीशाली ग्लुकोकाँरर्टिकाइड are four of the most common steroids.\nआधी आणि परिणाम केल्यानंतर\nकेली स्टेरॉइड काय आहे\nया रिंग तीन ते सहा कार्बन अणू बारा हायड्रोजन अणू बांधील जमीन ताब्यात, आणि अंतिम अंगठी दहा हायड्रोजन अणू बांधील पाच कार्बन अणू मालकीची.\nया सार्वत्रिक कोर बाहेर, स्टिरॉइड्स या रचना संलग्न अणू अतिरिक्त गट भिन्न आहेत, कोर चार गोल कड्या तसेच ज्वलन राज्य.\nLanosterol is a tetracyclic triterpenoid that has a role in making steroids. सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य उत्प्रेरकाच्या मदतीने रासायनिक अभिक्रिया वाढवणे अंतर्गत lanosterol च्या चैतन्य स्टिरॉइड्स कोर रचना कशा प्रकारे केल्या जातात आहे.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nनैसर्गिक स्टिरॉइड्स आपल्या शरीराच्या मर्यादा आत केले जातात. उदाहरणार्थ, आमच्या pituitary ग्रंथी gonadotropin-releasing संप्रेरक धाव जाते तेव्हा वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक केले आहे.\nएकदा हे संकेत प्राप्त, तो जननग्रंथीचे कार्य नियंत्रित करणार्या शिरस्थ ग्रंथीच्या पुढच्या भागात उत्पन्न होणार्या तीन संप्रेरकांपैकी एक आणि बीजकोश-उत्तेजक संप्रेरक निर्माण.\nया संप्रेरक उत्पादन केल्यानंतर, ते आमच्या testicles प्रवास, आमच्या Leydig पेशी वर संप्रेरक कायदे luteinizing आणि त्यांना संकेत जेथे इमारत ब्लॉक म्हणून कोलेस्ट्रॉल वापरून वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक तयार करण्यासाठी.\nतो कृत्रिम स्टिरॉइड संप्रेरक येतो तेव्हा, निर्मिती मानवी शरीराच्या बाहेर स्थान घेते आणि विशेषत: शास्त्रीय माहिती-कसे खूप आवश्यक आहे. पण काही लोक घरे आत स्टिरॉइड्स विविध प्रकारच्या तयार सोपे पद्धती आढळले आहेत.\nया एक मोठे उदाहरण Trenbolone अॅसीटेट रूपांतरण आहे. Trenbolone अॅसीटेट ओळखले सर्वात शक्तिशाली अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स एक आहे आणि पशुवैद्यकीय औषधे वापरून तयार केले जाऊ शकते, अशा पशुधन आत लावणे Finaplex-एच म्हणून, आधार म्हणून.\nFinaplex-एच गुरेढोरे मध्ये इंजेक्शनने करण्यासाठी केली होते की लहान गोळ्यांच्या स्वरूपात येतो, प्रत्येक समाविष्टीत 20 Trenbolone अॅसीटेट मिग्रॅ. काही लोक लहान गोळ्यांच्या संपूर्ण खात असताना, Trenbolone च्या bioavailability ही पद्धत वापरून फार कमी आहे असे मानले जाते.\nयोग्य उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच तुम्ही स्टिरॉइड इंजेक्शन एक प्रकार करा आणि एक अधिक कार्यक्षम डोस मिळवू शकता.\nहे सामान्यत: वाट्या वापरून साधले जाते, Finaplex-एच तेल मध्ये विसर्जित आहे जेथे. तेल त्यानंतर warmed आणि वारंवार वापरण्यायोग्य Trenbolone अॅसीटेट एक अंतिम उपाय फिल्टर आहे.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nशोधत अशांसाठी होमब्रीविंग स्टिरॉइड्स येणे, चार्ट आणि कॅल्क्युलेटर वापरून एक प्रचंड मदत होऊ शकते.\nही साधने आपल्या अंतिम उत्पादन परिणामकारकता आत्मविश्वास एक निश्चित स्तर प्रदान, जे नेहमी homebrew स्टिरॉइड्स scariest भाग आहे.\nअर्थात, एक वापरून भांडण टाळण्यासाठी स्टिरॉइड्स कॅल्क्युलेटर, आपण नैसर्गिक स्टिरॉइड विकल्प मध्ये अधिकार उडी करू शकता, सर्वात चांगल्या वेळ त्यांना घेणे काळजी केवळ गोष्ट दररोज घेणे अनेक कॅप्सूल कसे आहे आणि जेथे.\nअस्तित्वात स्टिरॉइड्स शेकडो अनेक देश organisms ओलांडून आहेत, बुरशी, प्राणी आणि वनस्पती पासून.\nपण शरीर सौष्ठव येतो तेव्हा, खेळ त्यांच्या फायदे सुलभ आहेत की काही विशिष्ट कृत्रिम स्टिरॉइड आहेत, त्यांच्या रचना प्रत्येक भिन्न.\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nमानवी शरीरातील मुख्य androgenic स्टिरॉइड म्हणून, testosterone is important for muscle growth, शक्ती नफ्यावर, आणि धीर.\nThere are many kinds of synthetic testosterone, although the six most common in the realm of bodybuilding are Testosterone Propionate, वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक Enanthate, वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक Cypionate, वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक निलंबन, Sustanon 250, आणि Omnadren.\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि आपल्या व्यायामाचा घेऊन & अत्यंत ऊर्जा. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nAt a structural level, Anadrol एक alkyl गट च्या व्यतिरिक्त सह मानक स्टिरॉइड कोर पण मालकीची, ethyl किंवा मिथील एकतर, सतराव्या कार्बन स्थानावर (Dianabol जसे).\nहा बदल तो तोंडी सक्रिय करते आणि खात्री खाली ब्रेकिंग न कंपाऊंड आपल्या यकृत माध्यमातून मार्ग निर्माण करू शकता.\nनफ्यावर Anadrol जिम मध्ये होऊ शकते की असूनही, तो एक उच्च यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण काही ओंगळ साइड इफेक्ट्स येतो (अधिक इतर कोणत्याही स्टिरॉइड्स पेक्षा) आणि डोकेदुखी.\nआपल्या उत्पादनांची निवडा तेव्हा त्याची यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण लक्षात ठेवा एक महत्वाचा परिणाम आणि नेहमी स्टिरॉइड्स कशा प्रकारे केल्या जातात विचार महत्त्व एक मोठे उदाहरण आहे.\nयकृत जैवविविधता माध्यमातून Anadrol हलवा स्ट्रक्चरल alternations प्रथम सकारात्मक वाटू शकते, पण ते प्रत्यक्षात योग्य त्यांना हे महत्त्वपूर्ण अवयव ठेवले की ताण नकारात्मक प्रभाव वाहून.\nसुदैवाने, नैसर्गिक पर्याय आपण या साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी मदत आणि तरीही आपण आपले कोणीच नियमानुसार पासून आवश्यक आहे की सर्वात शक्ती आणि आकार प्राप्त करणे आवश्यक आहे की, वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढ देऊ शकता.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nकृत्रिम स्टिरॉइड सर्व वर उल्लेख, मानवी वाढ संप्रेरक सारखे तसेच इतर कामगिरी सुधारित औषधे, यूएसए शेड्यूल म्���णून वर्गीकृत आहेत तिसरा औषधे (इतर देशांमध्ये समान कायदे), एक जुनी वहिवाट न करता त्यांना एक बेकायदेशीर नियंत्रित पदार्थ बनवण्यासाठी.\nत्यांना काही अशा Anadrol Oxymetholone किंवा दहा दर्शक उपसर्ग Durabolin म्हणून वैध वैद्यकीय उपयोग ही आहेत (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate).\nआपण खराब स्टिरॉइड्स असतातस्टिरॉइड्स कायदेशीर आहेतस्टिरॉइड्स सुरक्षित आहेततो वर्थ स्टिरॉइड्स असतातस्टेरॉइड कार्य का कसेकिती जलद दो स्टेरॉइड कार्यकिती काळ स्टेरॉईडचा सायकलस्टेरॉइड किती आहेतकसे स्टेरॉइड बनवाकसे स्टिरॉइड्स घेणेस्टिरॉइड्स कसे वापरावेमधुमेहावरील रामबाण उपाय एक स्टिरॉइड आहेमी स्टिरॉइड्स घ्यावेस्टिरॉइड्स काय आहेकेली स्टेरॉइड काय आहेकाय स्टेरॉइड दोआपण कुठे स्टेरॉइड मिळवा नकास्टिरॉइड्स कोठे खरेदी करण्यासाठी\nस्ट्रॉस एचआर इत्यादी . खेळाडू अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स. अन्नू रेव मध्य. 1991;42:449-57. पुनरावलोकन.\nSpratt डीआय. गंभीर आजार बदलले gonadal steroidogenesis: अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स उपचार संकेत आहे\nKopera एच. [अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स cytostatic थेरपी दरम्यान अस्थिमज्जा संरक्षण नका]. Klin सह. 1980 जुलै 18;75(15):539-43. पुनरावलोकन. जर्मन. गोषवारा उपलब्ध नाही.\nGolestani आर इत्यादी . अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स प्रतिकूल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रभाव: pathophysiology इमेजिंग. युरो जॉन Clin गुंतवणूक. 2012 जुलै;42(7):795-803. doi: 10.1111/j.1365-2362.2011.02642.x. epub 2012 फेब्रुवारी 2. पुनरावलोकन.\nकोकरा डॉ. मैदानी अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स: कसे चांगले ते काम आणि ते किती धोकादायक आहेत सकाळी जॉन क्रीडा मध्य. 1984 जानेवारी-फेब्रुवारीपासून;12(1):31-8. पुनरावलोकन.\nलेन जेआर इत्यादी . तोंडी गर्भनिरोधक आणि अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स लक्ष सह पौगंडावस्थेतील मुलासाठी अंतर्गत आणि बाह्य सेक्स हार्मोन्स प्रभाव. जॉन आरोग्य Adolesc. 1994 डिसेंबर;15(8):630-4. पुनरावलोकन.\nआर MODLIŃSKI इत्यादी . लैंगिकदृष्ट्या कार्यशील प्रणालीवर अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स परिणाम, मूत्रपिंड, आणि मूत्रपिंडाजवळील ग्रंथी. Curr क्रीडा मध्य रिपब्लिक. 2006 एप्रिल;5(2):104-9. पुनरावलोकन.\nEA Vasiukova इत्यादी . [अंत: स्त्राव रोग उपचार अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स]. तेर Arkh. 1969 एप्रिल;41(4):9-15. पुनरावलोकन. रशियन. गोषवारा उपलब्ध नाही.\nHarmer बाप. तरुण नर व मादी खेळाडू आपापसांत अॅनाबॉलिक-androgenic स्टिरॉइड वापर: दोष खेळ आहे\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. ��वश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T21:53:11Z", "digest": "sha1:3A3CWEE2SLF3UXFRAY73CUHQZCAI6PPT", "length": 8922, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“त्या’ बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले\nउंब्रज – खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभाग व पोलिस यांनी नागरिकांच्या मदतीने गुरुवारी पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले होते. त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात गुरुवारी रात्री उशिरा सोडून देण्यात आले असल्याची माहिती कराड वनक्षेत्रपाल अजित साजणे यांनी दिली.\nकराड तालुक्‍यातील खालकरवाडी येथील विहीरीत गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यास बिबट्या फुटबॉलच्या पाईपला घट्ट धरुन बसल्याचे दिसला. त्यानंतर सरपंच यांनी टोल फ्री नंबर वरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली.\nदरम्यान, कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजने हे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेस्कू ऑपरेशन करीत बिबट्यास विहिरी बाहेर काढला. त���यानंतर दुपारी वराडे येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी भोसले यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याचे सांगून वनविभागाने रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nपाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी अलका भोपळे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nग्रामपंचायतीच्या मनाईनंतरही शेलगावात मोबाईल टॉवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T20:53:00Z", "digest": "sha1:MG7V56ROXXZI5WWGINFAQT6RHBHTQ7PL", "length": 5717, "nlines": 49, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "चंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे.. फोटोपाहून थक्क व्हाल – Bolkya Resha", "raw_content": "\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे.. फोटोपाहून थक्क व्हाल\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे.. फोटोपाहून थक्क व्हाल\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे.. फोटोपाहून थक्क व्हाल\nफोटोत दिसते त्या सुंदर मुलीच नाव अनन्या आहे. अनन्या बहुतेक वेळा शाहरुख खानच्या मुली सुहान खानसह दिसतात. अनन्या पांडे, सुहाना खान आणि संजय कपूर यांची कन्या शायनी कपूर ह्या तिघी चांगल्या मैत्रिणी आहेत. बर्याचदा ह्या तिघी डिनर पार्ट्या किंवा एखाद्या चित्रपट डेट ल��� एकत्र येतात. अनन्या पांडे कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का पाहण्यासाठी खाली स्कोल करा.\nकरण जोहरच्या नवीन चित्रपटात ‘स्टूडंट ऑफ दी इयर 2’, टायगर श्रॉफ दोन नव्या अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या चित्रपटापासून तिच्या बॉलीवूड कारकीर्दीची सुरुवात करतील. चंकी पांडे आणि भावना पांडेची मोठी मुलगी अनन्या यांचा जन्म २९ मार्च १९९९ रोजी झाला. ती शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची जिवलग मैत्रीण आहे.\nअनन्या सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. Instagram वर त्यांचे फोटो नेहमीच व्हायरल होत रहातात. अनन्याकडे 3 लाखांपेक्षा जास्त अनुयायी आहेत. सहसा त्यांचे पालक सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात त्यामुळे ती चांगलीच चर्चेत येते.\nवडिलांप्रमाणे, अनन्यालाच बॉलिवूडमध्येच रस असतो. ग्लॅमर उद्योगाशी संबंधित अनन्या धर्म प्रॉडक्शन आगामी चित्रपटाच्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाची सुरुवात करणार आहे.\nअनन्याबरोबरच, या चित्रपटात टायडर श्रॉफसह अभिनेत्री तारा सुतरिया देखील असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा ​​करणार आहे\nअंकुश चौधरी यांची पत्नी आहे हि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री\nचंकी पांडे यांची मुलगी ‘कतरीना कैफ’ पेक्षाही खूप सुंदर आहे. फोटोपाहून wow म्हणाल..\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?q=Tornado", "date_download": "2019-01-20T21:46:02Z", "digest": "sha1:ZPC6TX7X24D62MIJ2ZG6BPUREM3HX3SM", "length": 5252, "nlines": 74, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Tornado अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Tornado\"\nSearch in Themes, Android अॅप्स किंवा अँड्रॉइड गेम\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा किंवा GIF अॅनिमेशन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Tornado Crash अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/jalyukt-latur-campaign-1233555/", "date_download": "2019-01-20T21:52:12Z", "digest": "sha1:36GSSVJQ3UP6MSG7AC4PZGII2O4IM2KK", "length": 27095, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जलयुक्त लातूर : काही प्रश्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nजलयुक्त लातूर : काही प्रश्न\nजलयुक्त लातूर : काही प्रश्न\nलातूरच्या पाण्याचा प्रश्न यंदा सर्वत्र गाजला आणि आता ‘जलयुक्त लातूर’ संकल्पनेचे कौतुक होत आहे.\nलातूरच्या पाण्याचा प्रश्न यंदा सर्वत्र गाजला आणि आता ‘जलयुक्त लातूर’ संकल्पनेचे कौतुक होत आहे. लातूरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एका स्वयंस्फूर्त चळवळीमार्फत हे काम सुरू आहे. सर्वपक्षीय नेते, विविध संस्था, व्यापारी आस्थापना यात सहभागी आहेत. ज्या कामाच्या खर्चाचा अंदाज शासनाने १३८ कोटींच्या आसपास काढला होता, तेच काम ८ कोटींमध्ये पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. यानिमित्ताने या एकंदर कामाविषयी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न..\nनुकताच लातूरहून आलो. लातूरला पाण्याचा प्रश्न भयानक झाला आहे. अर्थात तो तसाच महाराष्ट्राच्या खूपशा ग्रामीण भागात आहे, पण सध्या लातूरविषयी जास्त चर्चा चालू आहे. सगळ्यांचे लक्ष, सगळा प्रकाशझोत लातूरवर आहे. त्यामुळे साहजिकच या लातूर शहराचा पाण्याचा बिकट प्रश्न आम्ही सोडवू असे म्हणतात, त्यांच्यावरही हा झोत आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न ‘जलयुक्त लातूर’ या संकल्पनेमुळे संपुष्टात येईल असे लातूरला जाताना प्रवासातच वाचलं होतं. नंतर ठिकठिकाणी ‘जलयुक्त लातूर’चे कौतुक ऐकायला मिळाले. जे सरकारला जमले नाही ते एका स्वयंस्फूर्त चळवळीने करून दाखवले किंवा दाखवत आहे याचं कौतुक वाटत होतं. विविध राजकीय विचारसरणी असलेले लोक यात एकत्र आले आहेत आणि आपापले परंपरागत वाद सोडून एकत्र काम करत आहेत आणि लातूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहेत हेही वृत्तपत्रात वाचले. मन उचंबळून आले. माझ्यातला स्वयंस्फूर्त सामाजिक कार्यकर्ता सुखावला. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ात- ब्ल्यू प्रिंटमध्ये- अशाच कल्पनेला आम्ही उचलून धरले आहे आणि भविष्यात असे काही केले तरच आपण आपल्यासमोर असलेले अवघड प्रश्न सोडवू शकू असा विश्वास त्यात व्यक्त केला आहे. त्यामुळे फार आपुलकीने हा प्रयोग बघायला गेलो.\nज्या मांजरा नदीतून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो त्या नदीचे- ‘साई’ आणि ‘नागझिरा’बंधारे जिथे आहेत तिथे – रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम ‘जलयुक्त लातूर’मध्ये केले जात आहे. ते काम फक्त साडेसात कोटी रुपयांत आणि मेअखेर होणार आहे असा दावा त्याचे संघटक करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या कामाचा खर्च शासनाने १३८ कोटी रुपये असा काढला होता. ‘जलयुक्त लातूर’ या संस्थेचे एक विश्वस्त आहेत- जे एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत- त्यांच्या मते मेअखेर हे काम झाले की लातूरकरांना दररोज १०० लिटर पाणी वर्षभर मिळेल. अमित देशमुखांनी (जेदेखील एका साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत) या कामासाठी ७५ लाख रुपये दिले आहेत. वृत्तपत्रात असेही आले आहे की महसूल खात्याच्या कमर्चारीवर्गाने आपला एक दिवसाचा पगार या कामासाठी द्यावा, असं आवा��न लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. साखर कारखान्यांचे संचालक, व्यापारी संस्था, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित स्वयंसेवी संस्था आणि त्याला मिळणारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मदत हे सर्व पाहून मन भरून आलं. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी स्वत: विभागीय आयुक्त जातीने हजर राहणार होते पण आयत्या वेळी ते आले नाहीत असे समजले.\nम्हणजे थोडक्यात असे की मेअखेर लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून जाईल. जे शासनाला इतक्या वर्षांत जमलं नाही ते एक स्वयंस्फूर्त चळवळ करून दाखवेल आणि तेदेखील शासनाला जितका खर्च आला असता त्यापेक्षा फक्त ५ ते ६% रकमेत. येथे शासन म्हणजे काय हेही पाहायला पाहिजे. लातूरला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका ही नगरविकास खात्याच्या आदेशावर चालते. या नगरविकास खात्याचे मंत्री हे स्वत: मुख्यमंत्री आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही, शासनाला जे जमले नाही ते एका स्वयंस्फूर्त चळवळीला जमले याचे आश्चर्य वाटले.\nत्यामुळेच हे सगळं ऐकल्यावर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर माझ्या मनात काही प्रश्न आले. ते सरकारसमोर, ‘जलयुक्त लातूर’च्या कार्यकर्त्यांसमोर आणि सर्व जनतेसमोर मांडतो आहे. त्यावर उत्तराची अपेक्षा करतो आहे.\n१) ज्या कामाच्या खर्चाचा अंदाज शासनाने १३८ कोटींच्या आसपास काढला असल्याचा ‘जलयुक्त लातूर’चे लोक दावा करत आहेत आणि तेच काम ते ७-८ कोटींमध्ये करतील असे म्हणताहेत, हे कसे काय शासनातील, प्रशासनातील लोक इतक्या मोठय़ा तफावतीचे कारण देऊ शकतील का\n२) जे एका स्वयंस्फूर्त चळवळीला समजले ते सरकारला आतापर्यंत का समजले नाही\n३) आणि, समजल्यावर स्वत: न करता स्वयंस्फूर्त चळवळीला ते हे काम का करायला देत आहेत\n४) नदीसारख्या सार्वजनिक ठिकाणी खणणं, रुंद करणं आणि निसर्गाच्या रचनेत बदल करण्यासारख्या गोष्टी करणं यासाठी सरकारची परवानगी लागते का\n५) लागत नसेल तर का लागत नाही तसा शासकीय आदेश काय आहे\n६) तशा परवानगीची गरज नसेल तर कुणीही संस्था सरकारला न विचारता असे काम करू शकते का एखाद्या औद्योगिक संस्थेने ‘सीएसआर’ खाली असे काही काम करायचे ठरवले तरीही त्यांनी परवानगी नाही घेतली तर चालेल का एखाद्या औद्योगिक संस्थेने ‘सीएसआर’ खाली असे काही क��म करायचे ठरवले तरीही त्यांनी परवानगी नाही घेतली तर चालेल का मग लोकोपयोगी कामासाठी काही गोष्टी करायच्या तर या औद्योगिक संस्थांना, त्यांच्या प्रतिष्ठानांना का अडवलं जातं\n७) यावर सरकारची काही देखरेख यंत्रणा असते का\n८) ‘माथ्यापासून पायथ्यापर्यंत’ असं तत्त्व असताना तसं केलं नाही आणि नदीचं रुंदीकरण-खोलीकरण केलं तर ते तांत्रिकदृष्टय़ा योग्य आहे का\n९) तसं झालं तर काय अनर्थ ओढवू शकतो तज्ज्ञ यावर प्रकाश टाकतील का\n१०) १८ हजार मीटर लांब, ३ मीटर खोल आणि ८० मीटर रुंद इतक्या आकाराची सोन्यासारखी गाळाची माती, हे सर्व काम लोकांच्या पशातून होत असतानाही, फुकट का दिली जात आहे\n११) ‘जो स्वत:च्या गाडी खर्चाने माती घेऊन जाईल त्याने ती घेऊन जावी’ असे म्हटल्याने फक्त नदीकाठी जमीन असलेला श्रीमंत शेतकरीच ती घेऊन जाऊ शकेल असे होणार नाही का\n१२) सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात असे असते की डोंगरमाथ्यावरची जमीन ही गरिबाची असते आणि नदीकाठची जमीन असते श्रीमंताची. नदीतला गाळ काढण्याचे काम महत्त्वाचे आहेच पण त्याचा फायदा फक्त नदीकाठच्या श्रीमंत शेतकरी वर्गाला फुकट होणे योग्य आहे का\n१३) ही माती ज्या शेतातून पाऊस घेऊन येणार आहे त्या गरिबाला त्याची माती कशी परत मिळणार की त्याची शेती तशीच उघडी-बोडकी राहणार आणि त्याचे वाळवंट होणार\n१४) लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याची मुख्य जबाबदारी कुणावर आहे त्यांनी शरणागती मानली आहे का\n१५) पायथ्याशी प्रचंड साठा केल्यामुळे जास्त विहिरींना पाणी मिळेल की पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाईल मात्र ‘माथ्यापासून पायथ्यापर्यंत’ काम करत आल्यास त्याचा जास्त फायदा होईल की कमी मात्र ‘माथ्यापासून पायथ्यापर्यंत’ काम करत आल्यास त्याचा जास्त फायदा होईल की कमी कशामुळे जास्त विहिरींना पाणी मिळेल\n१६) पायथ्याच्या जलसाठय़ात जास्त पाणी आले तर ते लातूरला दिले जाईल. पण ते पाणी जिथून येत आहे तेथील खेडय़ांच्या पाण्याचे काय म्हणजे त्यामुळे हे म्हणजे ‘वाळवंटातील मृगजळ’ ठरेल का\n१७) जे काम त्यांनी करायला पाहिजे ते सोडून स्वयंस्फूर्त चळवळीच्या कामाला त्याच कामासाठी एक दिवसाचा पगार द्या असे जर जिल्हाधिकारी म्हणत असतील तर ते त्यांच्या कामात कुचराई करत आहेत असे होत नाही का\n१८) ‘जलयुक्त लातूर’मध्ये काम करणारे किंवा पाठिंबा देणारे असे बरेच जण आहेत, क��� ज्यांचा संबंध साखर कारखान्यांशी आहे. त्यांनी ऊस या पिकापासून लोकांनी दूर जावे म्हणूनही प्रचार केला पाहिजे का\n१९) ‘जलयुक्त लातूर’ या ट्रस्टनं आपल्याला या कामासाठी एकूण किती रक्कम मिळाली, कु णाकडून मिळाली, त्याचा खर्चाचा तपशील आणि आपल्या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सर्वासमोर (स्र्४ु’्रू ेिं्रल्ल) ठेवायला नको का\n२०) हे जे ‘काळे सोने’ म्हणजे ‘गाळाची माती’ फुकट दिले जात आहे त्याची किंमत किती त्याच्या लाभार्थ्यांची नावे ते जाहीर करणार आहेत का\n२१) सरकार चुकले तर आपण सरकारला प्रश्न विचारतो. लोकशाहीत मग आपण सरकार बदलतो. येथे चुका झाल्या तर कोण जबाबदार लातूरला जाऊन ‘जलयुक्त लातूर’चे काम पाहिले. तेथील लोकांना भेटलो. त्यांचे ऐकून घेतले. हे सगळे केल्यावर मनात जे प्रश्न उभे राहिले ते मांडले. मला विश्वास आहे की सरकारातील लोक आणि ‘जलयुक्त लातूर’चे पदाधिकारी यांची जाहीर उत्तरे देतील. ती उत्तरे त्यांच्याकडे असणार आहेत. या एकूणच कामात अधिक पारदर्शकता यावी आणि सार्वजनिक मालकीच्या गोष्टींचा उपयोग अधिक पारदर्शकपणे व्हावा या अपेक्षेने हे प्रश्न विचारले आहेत. उत्तराची अपेक्षा आहे. कारण, जे एका नव्याने जन्माला आलेल्या स्वयंस्फूर्त संस्थेला जमले ते सरकारला कसे समजले नाही आणि जमले नाही, हा प्रश्न महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझ्या मनात येतो.\nलेखक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न’\nविकासाला विकेंद्रीकरण हेच उत्तर\nजलयुक्त शिवार योजना ‘गाळात’ जाऊ नये म्हणून..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्��चार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T21:15:55Z", "digest": "sha1:YMLWIPOZFZNM46DPIM2X4KMBF2QJIOZY", "length": 33455, "nlines": 209, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "जावा आयलँड, इंडोनेशिया मध्ये गोष्टी करा - वंडरस्टॅल्ट व्हीलॉग", "raw_content": "\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nजावा मध्ये करण्याच्या शीर्ष गोष्टी\nजावा, बहुतेक बेटावर आकाराने कदाचित नाही तरी, हे निश्चितपणे इंडोनेशियाचे मुख्य बेट आहे, व्यवसाय आणि प्रवासासाठी मध्यवर्ती केंद्र आहे. इंडोनेशियाच्या राजधानी शहर, जकार्ता या बेटाच्या पश्चिमेकडील भाग आहे आणि तेथून पूर्वेकडे खूप आकर्षणे आहेत ज्यात काही मंदिरे, समृद्ध प्रदेश आणि हिल्स, ज्वालामुखी पर्वत, धबधबा, किल्ला आणि पावसाळी जंगले आहेत. जावा, कला, खाद्यपदार्थ आणि संस्कृती यांच्यामध्ये भर घालत आहे. ते जावा ओलांडून ओव्हरलांड ट्रिप करत असताना बर्याच प्रवासीांना असे करणे अवघड वाटते.\nजावा आयलंडमधील गोष्टी, इंडोनेशिया: जकार्ता\nजकार्ता, अधिकृतपणे जकार्ता विशेष भांडवल प्रदेश, इंडोनेशिया राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे, आणि पूर्वी डच ईस्ट इंडीज मध्ये औपनिवेशिक कालखंड मध्ये Batavia म्हणून ओळखले जात होते; आणि Sunda Kelapa म्हणून Sunda किंगडम युग काळात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला द्वीप जावाच्या वायव्य किनार्यावर वसलेले, जकार्ता हे इंडोनेशियाच्या अर्थशास्त्र, संस्कृती आणि राजकारणाचे केंद्र आहे, जिथे 10,075,310 पेक्षा 2014 ची लोकसंख्या आहे. जकोडाटाबेक (जकार्ता, बोगोर, डेपोक, तंगेरांग आणि बेकाशी) या नावाने ओळखले जाणारे मोठे जकार्ता महानगरीय क्षेत्र, टोकियोनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहरी भाग आणि दुसऱ्या क्रमांकाचे शहरी लोकसंख्या आहे. 2 गणनेनुसार 30,214,303 पैकी\nजावा आयलंड मधील गोष्टी, इंडोनेशियाः बोगोर\nब���गोर, ऑगस्ट 17 पर्यंत, 1945 Buitenzorg, अंदाजे 1 दशलक्ष लोकांच्या लोकसंख्येसह जावमध्ये जावा जावा वर एक शहर आहे. मनोरंजक वनस्पति उद्यान\nजावा आयलँड मधील गोष्टी, इंडोनेशियाः बांडुंग\nमेघ वर मिस्त्रीय लेक: Kawah Putih\nइंडोनेशियातील शॉपिंगचा उल्लेख करताना बंडंग निश्चितपणे लक्षात येईल. शिवाय, हे जकार्ता पासून फक्त एक लहान ट्रिप आहे जेणेकरून ते लोकप्रिय सप्ताहांच्या अंतरावर आहे. अन्न बंद शीर्षस्थानी स्वस्त आणि स्वादिष्ट म्हणून सर्व खरेदी उन्माद दरम्यान इंधन आहे. येथे खरेदी करण्यासाठी कारखाने आउटलेट पासून स्थानिक दुकाने आणि स्टोअरमध्ये ते असणे आवश्यक आहे, आपण फॅन्सी काहीतरी शोधण्यासाठी खात्री असू शकते. बांडुंग कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, अनेक डिझाइनर उत्पादनांसाठी डेनिम जीन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स देखील आहेत\nBaturadden मध्ये ऍमेझॉन सारखी धबधबे मध्ये पोहणे, Purwokerto\nजावा आयलँड, इंडोनेशिया मधील गोष्टी: बाटुरॅडॅन, पुर्नवाकरो येथे धबधबा\nमी प्रथम पुर्ववालोतोला पोहोचलो तेव्हा मला बॅटूरॅडॅनमधील ऍमेझॉन सारख्या धबधब्यांवरून स्वागत होण्याची अपेक्षा नव्हती, ज्याने आम्हाला मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले पण ते नक्कीच वाचले. बर्याचदा आणि शक्तिशाली धबधब्याच्या भयाबद्दल आपण या क्षणी उभे राहू शकाल ज्या प्रदेशात वारंवार शांत झऱ्यात पडणार आहे. येथे माझ्या आवडत्या धबधबा एक आहे कुरुग Belot.\nदींग पठार मधल्या प्रेक्षणीय टेकडीचा ट्रेक करा\nजावा आयलँडमधील गोष्टीः इंडोनेशिया: डिंग पठारची टेकडी\nदींग पठार हा डोंगराळ प्रदेशात राहतो आणि फक्त उर्वरीत जावाापुरतेच नाही तर ते वेगळे देखील आहे. हे येथे एक स्वत: ची स्थान आहे जेथे आपण आपल्या स्वतःचे संशोधन करू शकता जेथे पेरणी आणि हिरव्या पात्राच्या पर्वत रांगेत आणि क्षितिजातील सर्व बाजूंनी पर्वत असलेली पर्वत हे एक ट्रेक आहे ज्यामुळे तुम्ही प्रवास संपूर्ण मोहिनी ठेवू शकाल आणि आपण अंतर लक्षात देखील करणार नाही. बोनसमध्ये, आपण थंड वातावरणात ट्रेकिंग कराल कारण या डोंगराळ भागात सर्व वर्षभर सुखी तापमान आहे. नवे आणि आधुनिक तानी जिवॉ होस्टाईट येथे राहा * किंवा आरामशीर दिवे नुतरू होमस्टे येथे राहा.\nजावा द्वीप, इंडोनेशियामध्ये गोष्टी कराः सेमारंग\nसेमारंग (जुने खेळ मोड: समरंग) जावा, इंडोनेशिया बेटाच्या उत्तर किनार्यावर एक शहर आहे. ही मध्��� जावा (जावा तेेंगाह) प्रांताची राजधानी आहे, याचे क्षेत्र 373.67 चौरस किमी आणि सुमारे 1.5 दशलक्ष रहिवासी आहेत, ज्याद्वारे ते इंडोनेशियातील मोठ्या शहरांच्या यादीत XXXth स्थान व्यापलेले आहे.\nKarimunjawa मध्ये जावा च्या फक्त मूळचा पाणी बंद / स्नोर्कल बंद\nजावा आयलंडमधील गोष्टी, इंडोनेशियाः करिमानजावा\nजावाचे मूळमूल्यातील पाणी आणि सुंदर पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांवर उत्तर, करिमूनजावा असे अभिमानाने स्थानिकांनी असे घोषित केले आहे. एक लपविलेले नंदनवन, करीमुनजावा हे सेमांगाच्या उत्तरक्षेत्रातील आणि मध्य जावाच्या किनाऱ्यापासून जवळजवळ 27 बेटांचा द्वीपसमूह आहे. हे ठिकाण जावाच्या जाणकार प्रेक्षकामुळे इंडोनेशियाच्या इतर भागांकडे जाण्याशिवाय काही सुंदर किनारे आणि समुद्र मिळविण्यासाठी एक जागा शोधत आहे. तुलनेने अज्ञात असला तरी, Karimunjawa * मध्ये राहण्यासाठी अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. Ayu Hotel Karimujawa * किंवा Casa Velion सारख्या अधिक खासगी कॉटेज सारख्या विशेष निवासस्थानांमध्ये रहा.\nजावा आयलँड, इंडोनेशिया मध्ये गोष्टी करा: योगीकार्ता\nTIP VAN SAAR: Kraton Ngayogyakarta हडिंगारियाट च्या सुलतान पॅलेस\nमाझ्यासाठी योग्याकार्टा खरोखर जावा आणि इंडोनेशियाचा केंद्र आहे कारण ते पाककला प्रसारापासून ते मनोरंजनासाठी कला आणि संस्कृतीच्या मनोरंजनापासून ते सर्व काही देतात. प्रसिद्ध Gudeg, खरोखर मधुर आहे की मांस स्टू खाणे लक्षात ठेवा. तसेच, तुम्ही जालान मालिओबोरो किंवा पेसार बिर्जेझो येथे खरेदी करू शकता. साहसीसाठी आपण माउंट मेरपीचे अवशेष वाढवू शकता. प्रेक्षणीय स्थळे, आकर्षणे नसणे हे वॉटर कॅसल आणि क्रॅटन पॅलेस नाहीत. याशिवाय, स्थानिक मिथ्यामध्ये सामील व्हा किंवा दिवसाच्या अखेरीस कॅफेमध्ये शीतल करा. येथे योग्यतेबद्दल अधिक वाचा येथे यज्ञकार्ट मध्ये.\nजावा आयलँड मधील गोष्टी, इंडोनेशियाः बोरोबुदुर\nमनोहरा रिसॉर्ट * येथे बोरोबुदूरला राहा जेणेकरून तुम्ही सूर्योदय (ज्यासाठी तुम्हाला एक फेरफटका बुक करण्याची गरज आहे) पकडू शकता किंवा 8am येथे भेट देणाऱ्यांना प्रथम प्रवेश करणार्या प्रथम काही लोक असतील. आपल्यासारख्या प्रवाशांच्या थोड्या थोड्या थोड्या अंतरावर, जेव्हा त्या शांततेत आणि शांततेत आणि आश्चर्यकारकतेने आश्चर्यकारक गोष्टींचे कौतुक करतात तेव्हा हे अत्यंत आनंददायक कसे आहे याचे उत्तम उदाहरण आहे. हे XXX शतकातील एक मंदिर इंडोनेशिया आहे युनेस्कोचा वारसा आणि जगातील सर्वात मोठ्या बौद्ध मंदिरांपैकी एक. वायाक यांच्या दरम्यान हजारो बौद्ध बोरोबुदूर येथे आपल्या यात्रेचे आयोजन करतात.\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टीः\nआणखी एक मंदिर पण नाही एक मंदिर कदाचित घेतले जाईल, कॅंडी Prambanan एक सुप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिर आहे जे प्रतिष्ठेने जवळ Yogyakarta उभा राहिला आपणास स्वतःला मंत्रमुग्ध आणि भयावहता सापडणे नक्कीच होईल कारण आपणास झोके मिळणारे प्रंबानन मंदिराचे स्वागत केले गेले आहे परंतु तरीही आपण काही तरी अभिमान बाळगता ते दिसत आहेत. दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठा हिंदू मंदिर वास्तुकला म्हणून हे इंडोनेशियाच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.\nजावा आयलँड, इंडोनेशियामध्ये गोष्टी कराः Surakarta\nSurakarta मध्य जावा मध्ये एक शहर आहे, आणि जावा सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते 46 km2 [उत्तरेला] Karanganyar रीजनसी आणि Boyolali राजकारण, पूर्व आणि पश्चिम करण्यासाठी Karanganyar रीजेंने आणि Sukoharjo रीजेंसी, आणि दक्षिण करण्यासाठी सुकोहोरजो रीजेंसी जोडते. सोलोच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या सोलो नदी (बंगवान सोलो) येथे आहे. 1 नियमात पसरलेल्या Surarkarta Municipality आणि 59 जिल्हे तयार केलेले त्याचे निर्मित-अप (किंवा मेट्रो) क्षेत्र 7 जनगणनेनुसार 3,649,254 रहिवासी होते.\nजावा आयलंड मधील गोष्टी, इंडोनेशियाः सुराबॅया\nसुराबॅया एक बंदर शहर आणि पूर्व जावा (इंडोनेशिया इंडोनेशिया) च्या राजधानी आहे. हे दक्षिणपूर्व आशियातील सर्वात जुने बंदर शहरांपैकी एक आहे. मदुरा जलसंवर्धारावर उत्तरपूर्व जावावर स्थित, इंडोनेशियातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. 2015 जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक दशलक्षापेक्षा जास्त होती, अंदाजे 20 लाख मेट्रोपॉलिटन परिसरात आणि विस्तारित मेट्रोपॉलिटन एरिया जे गेर्बांगक्टेरोससुला म्हणून ओळखले जाते ते 80 लाखांहून अधिक रहिवासी आहेत. XXXX आणि 3.4 शतके दरम्यान, सुराबॅा डच ईस्ट इंडीजमधील सर्वात मोठे शहर, बटाविया (वर्तमानत: जकार्ता) पेक्षा मोठे होते आणि देशामध्ये व्यापाराचे केंद्र होते, जे नंतर शांघाय आणि हाँगकाँगचे प्रतिस्पर्धी होते. आज इंडोनेशिया इंडोनेशियन द्वीपसमूहच्या महत्वाच्या वित्तीय केंद्रांपैकी एक आहे, जे जकार्तामध्ये दुसरा आहे आणि तनजुंग पेराकचा बंदर आहे इंडोने���ियाचे दुसरे सर्वात व्यस्त बंदर असलेले शहर आहे.\nशीतल शेपटीच्या मालांगमध्ये शिलो आणि भिजवा\nजावा आयलँड, इंडोनेशिया मधील गोष्टीः\nमलांग हे त्या दिवसाचे उदाहरण आहे की इंडोनेशियामध्ये एखादे शहर इंडोनेशियामध्ये कसे आले असते. सेरू पर्वत व माउंट बोरमो पर्वताच्या माथ्यावर वसलेले हे स्थानबद्ध शहर, जवळपासच्या गावांमध्ये सुंदर परिसर बाहेर पडले आहे आणि अनेक मंदिरांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आपण शहरातील बेकक शहरातून भ्रमण करू शकता किंवा अंगकोटला अनेक लपलेले दगडी कोठून घेऊ शकता जिथे आपल्याला भात शेतातून जावे लागते. मलांगमध्ये सर्वात लोकप्रिय व अद्वितीय विलासी हॉटेल - तुगला मलंग हॉटेल * आणि मी चांगला अनुभव घेऊन मलांग * मधील हॉटेल संतिका येथे राहिलो आहे.\nमलांग जावा आणि इंडोनेशिया बेटावर सुबाबायापासून दक्षिणेला नव्वद किलोमीटर अंतरावर पूर्व जावाच्या प्रांतात स्थित एक शहर आणि नगरपालिका (कोटदाद) आहे. अंदाजे 1 लाख लोक तिथे राहतात. मलांग हे तुलनेने छान शहर आहे कारण ते उच्च स्थानावर आहे: समुद्र स्तरावर 339 ते 662 मीटर पेक्षा. मलांग दोन पर्वत रांगा दरम्यान जोडलेले आहे: पश्चिमेकडील कावी-बुकेक मासेफ आणि पूर्वेकडील ब्रांगो आणि सेमरू या बंदर डोंगरावर, जपान मधील सर्वोच्च पर्वत. आल्हाददायक हवामान, आर्ट डेको इमारत आणि टारी टोपेंग (मास्कसह नृत्य), जारन पेगॉन आणि तेरी बेस्कलन सारख्या पारंपारिक नृत्यनामुळं मलांग हे एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे.\nमाउंट ब्रोमो येथे सूर्योदय\nजावा आयलँड, इंडोनेशियामध्ये गोष्टी कराः ब्रोमो-टेंजर-सेमेरु\nमाउंट ब्रोमो, इंडोनेशिया आणि जावामधील असंख्य ज्वालामुखी पर्वतांपैकी एक परंतु निसंदेह ते आकर्षणाच्या दृष्टीने पाहण्याकरिता प्रसिद्ध आहे. संपूर्ण सुरवातीला उडवलेला आणि त्या आतील बाजूने गळतीसह हे भव्यपणे विनोद करते ज्यामध्ये पांढरा सल्फ्यूरस धूर उडून जातो. ब्रोमो पर्वत वर सूर्योदय धरण्यासाठी आणि 'वाळूचे समुद्र' ह्या नावाने ओळखले जाणारे काल्डेरा पाहण्यासाठी जवळील पर्वतावर येण्यासाठी अनेक प्रवासी येतात. सकाळच्या वेळी, ढगांच्या ढुंगणाचा एक तुकडा आहे जो जणू आपल्याला खाली आकाशाकडे पाहताना दिसतो. हा अनुभव स्वतः जावामध्ये एक लक्षणीय आकर्षण आहे आणि आपण येथे असताना काहीतरी करावे.\nइजेन पूर्व जावाच्या प्रांतात जा���ाच्या इंडोनेशियन बेटावर स्ट्रॅटोव्होलकेनो एक जटिल आहे. ज्वालामुखीचे कॅल्डीरा हे 20 किलोमीटर रुंद आहे. ज्वालामुखी 2250 मीटर उंच आणि सक्रिय आहे.\nफेरी जावा-बाली आणि कनेक्टिंग बसेस / ट्रेन\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टीः\nफेरी पोर्ट केतपांग शहराच्या मध्यभागी असलेल्या 10 किलोमीटरच्या उत्तरेस स्थित आहे Banyuwangi. बॅन्युवेन्सी बसने, बसने आणि विमानाद्वारे पोहोचू शकतो\nWanderlust VLOG एक प्रवास ब्लॉग आहे सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म जेथे आपण माहिती पाहू शकता, प्रवास मार्गदर्शक आणि गोष्टी आणि प्रवास गंतव्ये करू.\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 2, 2018\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\nबाली, इंडोनेशियामध्ये सर्वात लोकप्रिय गोष्टी पाहण्यासाठी\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल मार्च 25, 2018\nइंडोनेशिया द्वारे ट्रेन द्वारे प्रवास\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल मार्च 17, 2018\n6 Jaw- ड्रॉप अनंत पोल\nअर्लिस व्हेलहुइझन सप्टेंबर 20, 2017\nवॅरलडलस्ट व्हीलॉग जानेवारी 14, 2016\nमासिक अद्यतनासाठी साइन अप करा\nआमच्या फेसबुक पेज प्रमाणे\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, खाद्यान्न आणि पेय\nएंटवर्पमध्ये 2017 ग्रीष्म बार\nहेलेना ब्रॉइसियस जून 5, 2017\nब्लॉग, खाद्यान्न आणि पेय\nबेल्जियममधील एक्सएक्सएक्स ब्रुअरीजची आपण भेट दिली पाहिजे\nडॉल्फ व्हॅन स्प्रेनगल ऑक्टोबर 28, 2017\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\nएक त्रुटी आली आहे, कदाचित फीड याचा अर्थ असा खाली आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्र��ल 2, 2018\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nवॅरलडलस्ट व्हीलॉग एप्रिल 1, 2018\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nवॅरलडलस्ट व्हीलॉग मार्च 26, 2018\nआमची साइट कुकीज वापरते. कुकीजच्या वापराबद्दल अधिक जाणून घ्या: कुकी धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rishi-kapoor-lovable-tweet-to-priya-varrier-282564.html", "date_download": "2019-01-20T21:53:16Z", "digest": "sha1:AQT76F2QA3EYXBCIMTB6N4NDBODOQ7AQ", "length": 12319, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'माझ्या काळात तू का आली नाहीस' ; ऋषी कपूर प्रिया वारियरवर फिदा", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू ��ुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'माझ्या काळात तू का आली नाहीस' ; ऋषी कपूर प्रिया वारियरवर फिदा\nबॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूरदेखील प्रिया वारियरवर फिदा झाले आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियाचं कौतुक केलं आहे.\n18 फेब्रुवारी : प्रिया वारियरची लोकप्रियता फक्त भारतातच नव्हे तर जभरात पसरली आहे. तीची भूरळ बॉलिवूडलाही पडली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूरदेखील प्रिया वारियरवर फिदा झाले आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियाचं कौतुक केलं आहे.\n'मी प्रियाच्या स्टारडमविषयी एक भविष्यवाणी करतो. ती खुपच सुंदर पद्धतीने एक्स्प्रेशन देते आणि नखरेबाज असतानाही ती इनोसेंट दिसते.' असं ऋषी कपूर यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.\nऋषीजी एवढ्यावरच न थांबता 'माझ्या काळात तू का आली नाहीस' असा प्रश्न देखील त्यांनी प्रियाला विचारला आहे. रातोरात स्टार झालेल्या प्रियाचे आता चिंटू कपूर देखील फॅन झालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: priya varrierrishi kapoorTweetऋषी कपूरट्विटप्रिया वारियरफिदा\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n‘बाहुबली’ला टक्कर द्यायला येतोय सुनील शेट्टी, हा फोटो आहे पुरावा\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nपाटीदारांचा ने���ा हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/a-father-try-to-hit-the-4-month-old-boy-on-the-ground-in-pune-288960.html", "date_download": "2019-01-20T22:16:22Z", "digest": "sha1:7W7IBR7NR5W7HUQYV67XLNAYDIQ42NHP", "length": 12720, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nबापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न\nएका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे.\n02 मे : पिंपरी चिंचवडमध्ये दारु पिणाऱ्या नराधमांकडून मानुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसऱ्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन भावाने आपल्याच बहिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडिकिस आली आहे. या दोन्हीही घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nया दोन्ही घटनांमधील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यांन, पत्नीने दारुसाठी ठेवलेले पैसे का मागीतले म्हणून नराधम बापाने आपल्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे. यावेळी जमावाने आणि त्याच्या पत्नीने त्याला बेदम मारहाण केली आहे. त्याचा व्हिडिओ आसा जोरदार व्हायरल होत आहे. मारहाण केलेल्या त्या चिमुकल्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nआरोपी असलेला बाप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्हीही घटनेंसाठी परिसरात हळ हळ व्यक्त केली जात असून या घटनांमुळे दारुचे दुष्परिणाम किती वाईट असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nविजेच्या ड��पीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध\nVIDEO : पिंपरीमध्ये शिवशाही बसने भर रस्त्यात अचानक घेतला पेट\nUNCUT VIDEO : राज ठाकरे यांनी सांगितली 'एका लग्नाची पहिली गोष्ट'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/farmers/photos/", "date_download": "2019-01-20T21:42:05Z", "digest": "sha1:UKJVBIU4GQBEOI4JK2B7ST2IVRNCYBN3", "length": 11075, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farmers- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'आम्हाला सरकारनं नागडं केलंय' : शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयात पोहोचणार\nआमचा हक्क आम्हाला द्या आणि आम्हाला सुखानं जगू द्या, असे घोषणाफलक हातात घेऊन शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईकडे निघाले आहेत.\nयेवल्याच्या शेतकऱ्याने 200 क्विंटल कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर\nमोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 4 हजार रुपये महिना खात्यात जमा होणार\nकाँग्रेसचा 'हा’ मास्टरप्लॅन देणार लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर\nPHOTOS : 'हा' शेतकरी काँग्रेस आणि भाजपला नांगराला जुंपणार\nशेतकरी मोर्चा : शेतकऱ्याचं हे पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी\nPHOTOS : शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटला; मुख्यमंत्र्यांनी दिलं लेखी आश्र्वासन\nPHOTOS : हक्काच्या तुकड्यासाठी शेतकरी आला मुंबापुरीत \nमहाराष्ट्र Nov 19, 2018\nदुष्काळावर मात करून त्यांनी फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती, कमावले ५लाख रुपये\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nमहाराष्ट्र Nov 10, 2018\nस्वत:चीच चिता रचून कर्जबाजारी शेतकऱ्याने केलं आत्मदहन\nफोटो गॅलरी Jun 1, 2017\nदुधाचा सडा आणि शेतीमालाचा खच\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दि��ली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rss/all/page-3/", "date_download": "2019-01-20T22:21:33Z", "digest": "sha1:UJN72DCO52JJX42R7XUIYT5EJLJBX6NV", "length": 11054, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rss- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nपंतप्रधान मोदी हे शिवलिंगावर बसलेले विंचू -शशी थरूर\nबंगळुरूमध्ये आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये थरूर यांनी हे वक्तव्य केलं.\nVIDEO : मोहन भागवत गणपती चरणी, राम मंदिरासाठी पूजा अन् मंत्रोच्चार\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\n#MeToo संघाच्या दबावामुळे द्यावा लागला अकबर यांना राजीनामा\nमोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर\nशिवसेनाच करणार रामाची वनवासातून मुक्तता, संजय राऊत यांची अयोध्येत भाजपवर टीका\nजिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत\nस्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान, संघाला वर्चस्व निर्माण करायचं नाही - मोहन भागवत\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nसमाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी\nकाँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/ibps-officer-scale-1-exam-results-12092018.html", "date_download": "2019-01-20T21:55:55Z", "digest": "sha1:H7Y6UZMLRA6XA37OEYO6QA25LNDGA2BP", "length": 5089, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "बँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] ऑफिसर स्केल-१ पदांची भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] ऑफिसर स्केल-१ पदांची भरती परीक्षा निकाल\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [IBPS] ऑफिसर स्केल-१ पदांची भरती परीक्षा निकाल\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था [Institute of Banking Personnel Selection] ऑफिसर स्केल-१ पदांची भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://bolkyaresha.in/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T21:35:51Z", "digest": "sha1:Y3HNRI7F5VDO5N75SROFFV3S3KOQL7F7", "length": 7253, "nlines": 50, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "श्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह – Bolkya Resha", "raw_content": "\nश्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह\nश्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह\nश्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह\nश्रीदेवी यांचं खरं नाव ‘श्रीअम्मा यंगर अय्यपन’ असं होत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली सिवकाशी, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील अय्यपन हे खूप मोठे वकील होते तर आई राजेश्वरी ह्या हा��स वाइफ होत्या. श्रीदेवी यांना दोन सावत्र भाऊ हि आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या ४ वर्षापासून चित्रपटात पदार्पण केले. थुनाईवन असं चित्रपटाचं नाव असून त्यात भगवान मुरूगन यांची भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांनी १९७८ साली ‘सोलहवाँ सावन’ या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. तर ‘हिम्मतवाला’ ह्या चित्रपटातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.\nराकेश रोशन यांच्या ‘जाग उठा इनसान’ च्या सेटवर मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच प्रेम जुळलं आणि १९८५ साली मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी लग्न केलं. पण पुढे ते फार काळ टिकलं नाही. १९८८ साली दोघे विभक्त झाले. मिथुन चक्रवर्ती यांचं यापूर्वीच योगिता बाली यांच्याशी विवाह झालेला.\nपुढे ती हिंदी चित्रपटांत खूप व्यस्त राहिली, तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपर हिट होऊ लागले. सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इन्डिया, चालबाज़, लम्हे, खुदा गावाह आणि जुदाई असे तिचे चित्रपटही खूप प्रसिद्ध झाले. १९९६ साली त्यांनी ‘बोनी कपूर’ यांच्याशी विवाह केला.\nबोनी कपूर यांचं हि हे दुसरं लग्न होत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव ‘मोना शौरी कपूर’ असं होत. बोनी कपूर आणि मोना याना दोन मुले झाली त्यांची नावे अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर. (अर्जुन कपूरने ही बॉलीवुड मध्ये पदार्पण करून चांगले सिनेमेही केलेत)\n‘बोनी कपूर’ आणि ‘श्रीदेवी’ यांनाही “जान्हवी कपूर आणि खुशी कपूर” अशा दोन मुली आहेत. जान्हवी कपूर यांनीही बॉलीवुड मध्ये पदार्पण केले आहे. ‘धडक’ असं तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव, चित्रपट अजून रिलीज झाला नसून तो मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ हा चित्रपट मराठी चित्रपटतला ‘सैराट’ चा रिमेक आहे.\nवयाच्या ५४ व्या वर्षी (२४ फेब्रुवारी २०१८ रोजी) दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.\nअमृता फडणवीस यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल\nप्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा\nप्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती\nअभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.\nअभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1935", "date_download": "2019-01-20T21:17:39Z", "digest": "sha1:24G6FW2WIGXZTDXPYVLH6ABLAMFG4RYL", "length": 17779, "nlines": 67, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3\nफोर्थ डायमेन्शन - 17\nपर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3\nबलबीरसिंग सिचेवालची नदी-स्वच्छता मोहिम\nओंकार धर्मादाय ट्रस्टचे बलबीरसिंग सीचेवाल यांना शीख धर्मग्रंथ ग्रंथसाहिब यातील फक्त दोन-चार ओळी कायमचे स्मरणात आहेत: वारा हा गुरू, पाणी म्हणजे पिता, व पृ्थ्वी ही आई. हरितक्रांतीमुळे गेल्या 40-50 वर्षात पंजाब राज्यातील अन्नधान्याच्या उत्पादनाने उच्चांक गाठला आहे. परंतु याच कालावधीत पंजाबमधील रावी, झेलम, सिंधू, बियास इत्यादी प्रमुख नद्यासकट इतर छोटे मोठे उपनद्या, पाण्याचे प्रवाह, व भूगर्भातील पाण्याचे साठेसुध्दा प्रदूषणयुक्त झालेले आहेत. औद्योगिक व कृषी रसायनामुळे या नद्यांमधील पाणी दूषित झालेले आहेत. 160 किमी दूर वाहणारी कालीबेहन ही नदी, एके काळी शीख धार्मिकांसाठी अत्यंत पवित्र होती. परंतु गेली पंचवीस वर्षे तिच्या काठावरील सहा शहरे व चाळीस खेडयातील गटारांना नदीच्या वाहत्या पात्रात सोडल्यामुळे नदीचा काही भाग वाळून गेला आहे. काठावरील शेती सुकून गेल्या आहेत. दूषित पाणी जमिनीत झिरपल्यामुळे भूगर्भातील पाण्यात विषारी पदार्थांचा शिरकाव झाला. कुठलेही पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. दूषित पाणी पिणारे रोगग्रस्त होत आहेत. व प्रसंगी हेच पाणी त्यांचा जीव घेवू शकते.\nबलबीरसिंग यानी पाच वर्षापूर्वी नदी स्वच्छता मोहिम हाती घेतली. शीख परंपरेतील कारसेवा याची जोड देत सीचेवाल व त्याच्या सहयोगी मित्रांनी मिळून शेकडो स्वयंसेवकांची फळी उभी केली. कालीबेहन नदीला स्वच्छ करणे किती गरजेचे आहे हे खेडयातील रहिवाश्यांना पटवून देण्यात यशस्वी झाले. शेती औजारांचाच वापर करून नदीच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या शेवाळांचा व इतर वनस्पतींचा नायनाट करू लागले. नदीच्या काठावर ठिकठिकाणी बांध घा��ले. सर्वांच्या सहकारामुळे व परिश्रमामुळे नदी बघता बघता स्वच्छ होवू लागली. परंतु राजकीय पुढारी, स्थानिक पंचायती सदस्य, व इतर काही समाजकंटक बलबीरसिंगच्या नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडू नये या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवू लागले. दुष्टहेतूने विरोध करू लागले. अर्ज विनंत्यांना धुडकावू लागले. बलबीरसिंगने याविरूध्द लढा दिला. चळवळ उभी केली. सर्वात प्रथम खेडयातील रहिवाश्यानीच नदीत कचरा टाकू नये यासंबंधी प्रबोधन त्यानी केले. ग्रामस्थांना हळू हळू सिचवालचे म्हणणे पटू लागले. काठावरील काही खेडयातील ग्रामस्थ पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक निचराव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करू लागले. काही शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने धरणाच्या कालव्यातील पाणी नदीत सोडल्यामुळे बघता बघता नदी स्वच्छ होऊ लागली. नदीच्या पात्रातील मूळ जलस्रोत पुन्हा एकदा काम करू लागले. झरे वाहू लागले. बारमाही वाहत्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे जीव वैविध्याला उधाण आले. सृष्टी सौंदर्य बहरू लागले. खेडयातील रहिवाशी सहकुटुंब सहलीला म्हणून सुट्टीच्या दिवशी नदीच्या काठी येवू लागले.\nआज कालीबेहन नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. शीखधार्मिक बिनदिक्कतपणे तेथे आंघोळ करू शकतात. पाणी पिऊ शकतात. सीचेवालच्या अथक प्रयत्नामुळे नदीत मोठया प्रमाणात मासे जिवंत आहेत. नदीत मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. काठावरील प्रदूषित करणाऱ्या उद्योगांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.\nमनात आणल्यास एक सामान्य माणूससुध्दा पर्यावरण रक्षणासाठी किती काम करू शकतो हेच सीचेवाल यानी दाखवून दिले आहे. याची प्रेरणा घेऊन राज्यातील अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे नदी स्वच्छता मोहिम जोर धरू लागली आहे.\nमोहंमद दिलावरचे चिमणींची घरटे\nनिर्वंश होत चाललेल्या वाघांना वाचवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करावे अशी आग्रही मांडणी करणाऱ्यांना मोहंमद दिलावर याची चिमण्या वाचवा ही हाक अगदीच मिळमिळीत वाटू लागेल. कॉलेजमध्ये पर्यावरण विषय शिकविणाऱ्या या प्राध्यापकाने व्याघ्रप्रकल्पातील गलेलठ्ठ पगाराची नोकरीला नकार देऊन प्रसिध्द पक्षीतज्ञ डॉ. सलीम अलीचा वारसा पुढे चालवण्यात जास्त उत्साह दाखवत आहे. नाशिक येथे चिमण्यांना वाचवण्यासाठी त्याच्या डोळयासमोर एक प्रकल्प असून स्वत:लाच त्या प्रकल्पाची आर्थिक जवाबदारी उचलावी लागत आहे.\nचिमण्या-कावळयांची गोष्ट ऐकत लहानांचे मोठे झालेल्या पिढीला चिमणी हा पक्षी निर्वंश होणार तर नाही ना याची धास्ती वाटत आहे. ब्रिटनमधील चिमण्या एव्हाना नष्ट झाले ही बातमी ऐकून आपल्या देशातही तसेच होईल ही भीती त्याच्या मनात बसली. यासाठी काही परिणामकारक वैज्ञानिक उपाय शोधणे अत्यंत गरजेचे आहे याचा त्यानी ध्यास घेतला. शहरी भागातील चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याबद्दलचा इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचा अहवाल वाचल्यानंतर त्यानी तातडीचे उपाय म्हणून कार्य करू लागला.\nशहरात बेसुमार वाढलेले कॉंक्रीटचे जंगल, आकसणाऱ्या सार्वजनिक बागा, व इतर मोकळया जागांच्या अभावामुळे चिमण्यांना जिवंत राहणे, घरटी बांधणे, अंडी घालणे या मूलभूत गोष्टी जमेनासे झालेले आहेत. चिमण्यांना घरटी नाहीत, हीच फार मोठी समस्या आहे. त्याचबरोबर पिकावर मारणाऱ्या कीटकनाशकांचा अती उपयोगसुध्दा चिमण्यांची अंडी नष्ट करण्यात व चिमण्यांची संख्या घटविण्यात कारणीभूत ठरत आहेत. चिमण्यांची पिल्लं मरत आहेत.\nएके दिवशी टेलिफोनच्या खांबावरील स्विच बॉक्समध्ये एक चिमणी घरटे बांधत असताना मी पाहिले. ते बघून मदत करावेसे वाटले. यासाठी नाममात्र खर्चामध्ये मी एक लाकडी खोकी तयार करून घेतली. खोकीला झाडावर लटकून ठेवले. काही दिवसातच चिमणीने त्यात आपले घरटे बांधले. माझा प्रयोग यशस्वी झाला. दिलावरच्या प्रयोगाच्या सुरुवातीची ही कहाणी आहे. चिमण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वाप्रमाणे त्यानी हजारेक लाकडी खोके तयार करून घेतल्या. व शहरातील पक्षीप्रेमींना मदतीसाठी आवाहन केले. त्याच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. व चिमण्यांना हक्काचे सुरक्षित घर मिळाले.\nगंमत म्हणजे घरटी विकत घेतलेल्या कुटुंबातील लहान मुलामुलींना चिमण्यांचा लळा लागला. ही मुलं आता दिलावरच्या प्रकल्पात सहभागी होत आहेत. त्यांना चिमण्यांना वाढवणे हा छंद जडला आहे. यासाठी शासनाच्या पाठिंब्याची अत्यंत गरज आहे. परंतु या नगण्य छोटया पक्ष्यांसाठी आर्थिक तरतूद मागणे फार जिकिरीचे ठरत आहे. कारण वाघासारखे प्रसिध्दीचे वलय चिमण्याभोवती नाही. परंतु लहानांनाच चिमण्यांचा चिवचिवाट नीटपणे ऐकू येतो, कळू शकतो, मोठयांना नाही. जर वेळीच आपण उपाय न केल्यास चिमण्यांचे अस्तित्व फक्त गोष्टीतच राहील असा गर्भित इशारा मोहंमद दिलावर देत आहे.\nआपली हे लेख मालिका फारच छान आहे. वाचून बरे वाटले. आणखी येऊद्यात.\nलेखमालेतील आणखी एक आशादायी पुष्प..\nआमच्या घराच्या खिडकीच्या लाकडी पेल्मेटवर(वळचण) एक चिमणी दरवर्षी घरटे बांधायची. माझी आजी तेव्हा म्हणायची की \"जेव्हा ही चिमणी घरटं बांधायचं थांबवेल तेव्हा आपण ऐन मुंबई शहरात आलो असं समजायचं\"\nपुढे दहिसरमधे जोरात बांधकामं सुरू झाली, काँक्रीटचे रस्ते आले, मोठाले पुल आले, चार पदरी रेल्वे झाली वगैरे वगैरे बरीच सुधारणा झाली .. त्या दरम्यान चिमणीने घरटं बांधणं कधीच सोडून दिलं होतं. :(\nलेखमालिका अतिशय चांगली आहे. स्फूर्ती घेण्याजोग्या कामाची तुम्ही ओळख करुन देत आहात.\nप्रकाश घाटपांडे [25 Jul 2009 रोजी 03:56 वा.]\nस्फूर्ती घेण्याजोग्या कामाची तुम्ही ओळख करुन देत आहात.\nम्हणुनच प्रभाकरपंतांना आम्ही उपक्रमी बनवण्याचा घाट घातला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557105", "date_download": "2019-01-20T21:40:47Z", "digest": "sha1:ZO26TXKLRNK5UTEETY5XUTVH4XGIDCRE", "length": 7568, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डी. डी. कोसंबी विचार महोत्सव 13 पासून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » डी. डी. कोसंबी विचार महोत्सव 13 पासून\nडी. डी. कोसंबी विचार महोत्सव 13 पासून\n11 वी डी. डी. कोसंबी विचार महोत्सव मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2018 पासून कला अकादमीतील पं. दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात सुरु होणार असून तो चार दिवस चालणार आहे. त्यासाठी चार नामवंत व्यक्तींना गोव्यात आमंत्रण दिल्याची माहिती कला आणि संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक संचालक अशोक परब, मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेटर कार्लुस फर्नांडिस हजर होते.\nपहिल्या दिवशी शुभारंभ झाल्यावर ज्येष्ठ नाटय़लेखक, दिग्दर्शक कादंबरीकार व वास्तूशिल्पकार मकरंद साठे यांचे पहिले व्याख्यान असणार आहे. जागतिकीकरणाच्या काळातील राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.\nदुसऱया दिवशी बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान, ‘21 व्या शतकातील शिक्षणातला विरोधाभास’ हा विषय मांडण्यासाठी व स्टोरी ऑफ फाऊंडेशन या संस्थेच्या संचालक श्रीमती जया रामचंदानी यांना बोलावण्यात आले आहे.\nदि. 5 फेब्रुवारीला संध��याकाळी 5 वाजता ब्रिटनमधील भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलीमोरा हे युरोपीयन युनियनच्या भवितव्यावर पारसी दृष्टीक्षेप हा विषय मांडणार आहेत. ब्रेकझीट नंतर भारत आणि ब्रिटन संबंधावर भाष्य करणार आहेत.\nया व्याख्यान माळेतील चौथे आणि शेवटचे पुष्प प्रसिद्ध चित्रकार लेखक तथा क्ष-किरण तज्ञ सुधीर पटवर्धन आजची कला काय आहे हा विषय मांडणार आहेत.\nदरवर्षी किमान पाच तरी नामवंत हस्तींना व्याख्यानमालेत आमंत्रण देण्यात येते पण यंदा चारच तज्ञांना बोलावण्याचे सांगताना तयारी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचवी व्याख्याता मलायका यांनी आयत्या वेळाला गोवा भेट रद्द केल्याने फक्त चारच व्याख्याते राहिल्याचे संचालक पिळर्णेकर यांनी मान्य केले.\n2007 साली दामोदर धर्मानंद कोसंबी याची 100 वी जयंती गोवा सरकारने साजरी केली व 2008 पासून त्यांच्या नावे डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला सुरु झाली. यंदाचे हे 11 वर्ष असून गेल्या 10 वर्षाच्या व्याख्यानाच्या सीडी विक्रीसाठी उपलब्ध असतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nबोन्डवोळ तळ्य़ावर तोडगा काढणार\nपरेश कामत यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nपुलाचे उद्घाटन अडवूनच दाखवावे\nशरदमधील मिळणाऱया कौशल्यातून उत्तम उद्योजकही निर्माण होतील\nवाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत\nफेडरर, सिलिक, शरापोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर\nऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांचे पोलिसांकडून प्रबोधन\nमुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लॅगटची मोहोर\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nपहिल्या वनडेत पाकिस्तानची बाजी\nखेळातील ग्रेस गुणांचा फेरविचार होणार\nसिंगापूर टेनिस स्पर्धेत अंकिता रैना विजेती\nभारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.aasraw.com/product-category/anabolics-steroids/nandrolone-series/", "date_download": "2019-01-20T21:19:02Z", "digest": "sha1:FA3PDP37DRNMGUWK2HKDL56FSRZXAI3E", "length": 8526, "nlines": 124, "source_domain": "mr.aasraw.com", "title": "नँड्रोलोन पावडर मालिका पुरवठादार - आश्रा पावडर", "raw_content": "\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणार��� प्रश्न\nआर आणि डी रेगेंटस्\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n/ उत्पादने / Anabolics स्टेरॉइड / Nandrolone पावडर मालिका\nNandrolone कच्चा पावडर कधी निर्माण करणे सर्वात लोकप्रिय अॅनाबॉलिक स्टिरॉइड्सपैकी एक आहे आणि त्याची स्थापना झाल्यापासून सर्व प्रकारचे ऍथलीट्स वाढविणे यात एक मुख्य स्वरुप आहे. हे काही अॅनाबॉलिक स्टिरॉइड्सपैकी एक आहे जे वैद्यकीय मंडळांमधे प्रमुख राहिले आहे आणि अनेक उपचारात्मक क्षेत्रामध्ये अत्यंत मूल्यवान आहे.\nसर्व 8 परिणाम दर्शवित आहे\nसरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा\nकिंमत क्रमवारी: उच्च कमी\nकिंमत क्रमवारी: ते कमी\nनँड्रोलोन फायनीलिपोओओनेट (एनपीपी) पावडर\nनँड्रोलोन डिसानोनेट (डीईसीए) पावडर\nरेट 2.00 5 बाहेर\nअलissa on ट्रान्सबॉोन एसीटेट (ट्रॅन इक्का) पावडर\nतबिथा on ऑक्सांड्रोलोन (ऍनावर) पावडर\nArlie on ताडालफिल (कॅअलिस) पावडर\nलॉरेन्झा on टेस्टोस्टेरोन पावडर\nPatricia on टेस्टोस्टेरोन पावडर\nरेट 5.00 5 बाहेर\nरेट 4.50 5 बाहेर\nबोल्डेनोन अंडेसेलीनेट (इक्विओओइनेट) कच्चा माल\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 4.00 5 बाहेर\nरेट 3.33 5 बाहेर\nWinstrol ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला माहित असणे आवश्यक शीर्ष 15 Winstrol फायदे\nऑक्सिमॅथोलॉन पुनरावलोकने: ऑक्सिमेथोलोनची (अनाड्रोल) अल्टिमेट गाइड\nविक्रीसाठी डायनाबोल पावडर बद्दल आपल्याला माहित असलेले सर्व काही\nशीर्ष 10 टेस्टोस्टेरॉन एस्टर: आपल्यासाठी कोणते योग्य आहे\nनंद्रोलोन एस्टरची संपूर्ण मार्गदर्शक (डीईसीए डूरोबोलिन)\nडीएमएए घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेले 10 गोष्टी\nकॉपीराइट © 2018 अॅसraw सर्व हक्क राखीव. रचना aasraw.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583739170.35/wet/CC-MAIN-20190120204649-20190120230649-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}