diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0146.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0146.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0146.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,484 @@ +{"url": "http://mr.upakram.org/node/3718", "date_download": "2019-01-19T01:52:12Z", "digest": "sha1:N3AAJWTJDXJPV2B5RETS5HGUPZWHIEJG", "length": 5444, "nlines": 52, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले\nपानिपत स. १७६१ विषयी उपलब्ध मराठी संदर्भ साधनांच्या आधारे मी ' पानिपत असे घडले ' या ग्रंथाचे / पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२ रोजी ठाणे शहरात करण्याचे ठरले आहे. तर ज्यांना या समारंभास येणे शक्य होईल त्यांनी येण्याची कृपा करावी हि विनंती. तसेच, या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक श्री. संजय सोनवणी यांची प्रस्तावना असून ती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपानिपतचे युद्ध हा मराठी माणसाच्या अपार कुतुहलाचा विषय आहे. यापुर्वी कै. त्र्यं.शं. शेजवलकरांचे \\\"पानिपत:१७६१\\\" हे पुस्तक सोडले तर पानिपतवर संशोधनपुर्वक असे लेखन गेल्या पन्नास वर्षांत झालेलेच नव्हते. संजय क्षीरसागरांनी अथक परिश्रम घेत पानिपत युद्धाच्या पार्श्वभुमीचा व प्रत्यक्ष युद्ध व युद्धोत्तर घटनांचा चहुअंगाने वेध घेत आजवर अनुत्तरीत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उपलब्ध सर्वच पुराव्यांच्या प्रकाशात शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत पुर्वाचार्यांच्या या विषयाबाबतच्या लेखनावर कळस चढवला आहे.\nपानिपतबाबत एवढे सखोल व तटस्थ व तर्कशुद्ध संशोधन प्रथमच एवढ्या पुराव्यांसह य ग्रंथात मांडले गेले असल्याने या ग्रंथाचे मोल अत्यंत आगळे असेच आहे. प्रत्येकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा हा ग्रंथ \nमुल्य: रु. ५००/- मात्र\nसवलत मुल्य: रु. ३५०/- मात्र.\nयेथे उपलब्ध :- भारत बुक हाउस\n१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०\nफोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३\nमोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६\nमूळ लेख वरील लेखात समाविष्ट केला आहे याची कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.\nजुन्या धाग्यातच प्रतिसाद देणे कमी अनुचित ठरले असते.\n(पुष्प प्रकाशनाचे मालक स्वतः सोनवणीच आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/williams-defeats-in-australian-open-tennis-tournament/", "date_download": "2019-01-19T02:02:37Z", "digest": "sha1:YH2ZA327GQQN3FDAL4RWKWI5IXW5FA5E", "length": 17793, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद���यांचे अभयारण्य\nव्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या व्हीनस विल्यम्स या अमेरिकेच्या अनुभवी टेनिसपटूला २० वर्षीय बेलिंडा बेनसिसकडून ६-३, ७-५ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. गेल्या वर्षी सेरेना विल्यम्स हिच्याकडून पहिल्याच फेरीत पराभूत होणाऱ्या बेलिंडा बेनसिसने व्हीनस विल्यम्सला पहिल्यांदाच हरवत महिला एकेरीत दुसऱ्या फेरीत वाटचाल केली. दरम्यान, महिला एकेरीत कॅरोलिन वोजनियाकी व एलिना स्वितोलिना यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवून घोडदौड केली.\nनदाल, किर्गीओसचे पाऊल पडते पुढे…\nराफेल नदाल व निक किर्गीओस यांनी पुरुषांच्या एकेरीत शानदार कामगिरी आगेकूच केली. राफेल नदालने व्हीक्टर एस्त्रेला बुरगोसचा ६-१, ६-१, ६-१ अशा फरकाने धुव्वा उडवला. राफेल नदालने ९४ मिनिटांमध्ये ८१व्या स्थानावरील व्हीक्टर बुरगोसला हरवले. १७ व्या सीडेड निक किर्गीओसने १०० व्या रँकिंगवरील ब्राझीलच्या रोजेरिओ सिल्वाला ६-१, ६-२, ६-४ असे पराभूत केले.\nयुकी भांब्रीचे आव्हान संपुष्टात\nहिंदुस्थानच्या युकी भांब्रीला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच गारद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. मार्कस बगदातिसने त्याला हरवले. २५ वर्षीय युकी भांब्रीला\n६-७,४-६, ३-६ अशा फरकाने हार सहन करावी लागली. दोन तास व नऊ मिनिटे हा सामना रंगला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t3781/", "date_download": "2019-01-19T02:00:09Z", "digest": "sha1:VKIBLBLEPTGUDXPA7EY7TMKFZI3D2NFF", "length": 3664, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-आभाळबाबाची शाळा …", "raw_content": "\nऋतुंमध्ये श्रेष्ठ ऋतुराज “पावसाळा”, त्याच्या आगमनाप्रित्यर्थ पावसात खेळायला आवडणार्‍या प्रत्येक बाळ-गोपाळास या पावसाळ्याच्या खुप खुप शुभेच्छा \nकडाड कड कड कडाड कड\nसैरावैरा मग धावत सुटले\nनकोच मजला शाळा आता\nनकोच अन ते क्लिष्ट धडे\nजाऊ बाबा भुर गडे ….\nवारा मास्तर शिळ घालती\nपाहूनी तया ऊर धडधडे…\nरेखू चित्रे मिळूनी गडे\nवीज घालीते गणिते अवघड\nढगबाळा मग येई रडे…\nमाय धरित्री वाट पाहते\nदांडी मारूनी शाळेला मग\nगंध मायेचा जगी दरवळे\nपाऊस आला, पाऊस आला\nआनंद पसरे चोहीकडे ….\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आभाळबाबाची शाळा …\nRe: आभाळबाबाची शाळा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3925/", "date_download": "2019-01-19T02:00:34Z", "digest": "sha1:NRNIXWH2VW4LZOXBPVFOCKYI7YRJ7G45", "length": 3993, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-बाबा", "raw_content": "\nबाबाही आपुले मित्र असतात..\nमनात विचाराचे वादळ असे\nडोळ्यात अश्रू दाटुनी उभे\nसांगावे कोणाला समजेनासे झाले\nया दुखातुनी बाहेर यावे कसे..\nउदासी नैराश्य एकदम आले\nहासर्या चेहर्याला रडवूनी गेले\nहास्य चेहऱ्यावरचे नाहीसे झाले\nएकटेपणाचे घर मी गाठले..\nअचानक एक हाक कानावरी आली\nअंधारी जीवनातूनी बाहेर काढणारी\nहताश मनासी एक ���ामर्थ्य देणारी\nउदास चेहर्यावरी हास्य उमलवणारी ...\nहोती हाक ती मैत्रीसाठी त्यांची\nकधी न ऐकली मी गोष्ट ज्यांची\nभुलवुनी चुका माझ्या सार्या\nबाबांनी केली होती मैत्री माझ्यासाठी\nनैराश्यात हाथ देऊनी बाहेर त्यांनी काढले\nभूतकाळातील चुकांनी डोळ्यात अश्रू दाटले\nना मित्र ना मैत्रिणी कोणी कामासी आले\nआज माझ्या बाबांनीच मजसी वाचवले..\nचेहऱ्यावर माझ्या हास्य उमलले\nनैराश्याचे जाळे ते सारे फिटले..\nहताश मनासी पुन्हा एकदा\nलढा देण्यासी सामर्थ्य त्यांनी दिले\nजन्मदाते शेवटी आपलेच असतात\nभले आपले व्हावे याच विचारात असतात\nनका दुखावू त्यांसी तुम्ही कधी\nबाबाही आपुले चांगले मित्र असतात... चांगले मित्र असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/chandrashekhar-dharmadhikari-1817845/", "date_download": "2019-01-19T02:36:22Z", "digest": "sha1:ROIBWSLMCCTJHAF7B6YV3UQFL7RFBG7S", "length": 31424, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chandrashekhar Dharmadhikari | पर्यावरणस्नेही झुंजार न्यायमूर्ती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले.\n|| प्रा. श्याम आसोलेकर\nज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले. निवृत्तीनंतर त्यांनी खासगी व शासकीय संस्थांत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यातील पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा..\nगुरुवारी पहाटेच्या रात्री दीड वाजता नागपूरहून निरोप आला, की न्यायमूर्ती गेले माझ्या वैचारिक आणि भावनिक आयुष्यात गेली २२ वर्षे सतत पहारा देणारे व्यक्तिमत्त्व असे जाईल कुठे माझ्या वैचारिक आणि भावनिक आयुष्यात गेली २२ वर्षे सतत पहारा देणारे व्यक्तिमत्त्व असे जाईल कुठे कुठल्या ना कुठल्या विषयाचा सतत अभ्यास करीत राहाणे, लिहीत- बोलत राहाणे, सतत नवनवे उद्योग स्वत:च्या ��ागे लावून घेणे, आपल्या आजूबाजूच्या धडपडय़ा माणसांना मदत देणे, मार्गदर्शन करणे, सल्ले देणे, अफाट प्रोत्साहन देणे, कुणालाही खूश करण्यासाठी कोणतीही गोष्ट न करणे.. आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या तत्त्वाला वाट्टेल ते झाले तरी मुरड न घालणे अशी न्यायमूर्ती धर्माधिकारींची वृत्ती होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘न्यायमूर्ती’ पदावरून निवृत्त झाल्यावर गेली ३१ वर्षे त्यांनी अनेक संस्था व शासकीय संस्थांवर प्रभारी जबाबदाऱ्या स्वीकारल्या व त्यांच्या पद्धतीने नेटकेपणाने काम करीत राहिले. त्यांच्या अनेकविध कार्याविषयी अनेक ठिकाणी लिहून आले आहे. माझ्या या लेखाचा परिघ न्या. धर्माधिकारींनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रात केलेली धडपड हा आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबरहुकूम पर्यावरण व वने मंत्रालयाने (भारत सरकार) पर्यावरण संरक्षण कायद्यातील (१८६) तरतुदीनुसार १९ डिसेंबर १९९६ रोजी एक प्राधिकरण स्थापन केले. नाव होते ‘डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण’. न्यायमूर्ती चंद्रशेखर शंकर धर्माधिकारींची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली, तेव्हा न्यायमूर्ती निवृत्त होऊन दहा वर्षे झाली होती. त्यांनी ही सेवा वयाची ९१ वर्षे उलटल्यावरही (२२ वर्षे) चालू ठेवली होती\nबिट्टू सहगल व नर्गिस इराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. (क्र. २३१, १९९४). याचिकाकर्त्यांनी मागणी केली, की डहाणू तालुका हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून कोमल (नाजूक) असून आणि भारत सरकारने २० जून १९९१ ला अध्यादेश काढून डहाणू तालुका नाजूक असल्याचे जाहीर केलेले असल्यामुळे केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षणाची कारवाई सुरू करावी. याचिकाकर्त्यांनी डहाणू तालुक्यात समुद्र किनारपट्टी संरक्षणाचा अध्यादेश (सीआरझेड नोटिफिकेशन १९ फेब्रुवारी १९९१) अंमलबजावणी व्हावी याचीदेखील मागणी केली. न्यायमूर्तीद्वय सग्गीर अहमद व कुलदीप सिंग यांनी याचिकेचा निकाल ३१ ऑक्टोबर १९९६ रोजी दिला आणि डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना झाली.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात वर सांगितलेले दोन अधिनियम (डहाणू अधिनियम व सीआरझेड अधिनियम) पूर्णपणे अमलात आणावेत व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (निरी, नागपूर) यांनी तयार केलेला डहाणूसंबंधीच�� अहवाल याचीही पुरेपूर दखल घ्यावी, असे बजावले. गेली बावीस वर्षे, प्राधिकरण वरील तीन बाबी शिरोधार्य मानून डहाणू तालुका परिसरातील पर्यावरण संरक्षण व निसर्ग परिसंस्थेचे संवर्धन करण्याचा कसोशीने प्रयत्न करते आहे.\nस्वत:ची यज्ञात आहुती देऊन व अग्नीतून तावून- सुलाखून निघालेली हाडे वापरून वज्राचे शस्त्र इंद्राच्या हाती देणाऱ्या दधीची ऋषींची आठवण मला होत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी न्या. धर्माधिकारींनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले कुठल्याही शासकीय प्रदूषण नियंत्रण संस्थेने किंवा मंत्रालयाने त्यांची कदर केली नाही, कधीही प्राधिकरणाला सहकार्य केले नाही. मदत तर कधीही केली नाही. उलट न्यायमूर्तीना कायदा व नियमातील तरतुदी वापरून कामात खोडे घालणे, निधी कधीही वेळेवर दिल्लीतून न पाठवणे वगैरे ‘सरकारी रंग’ न्यायमूर्तीना दाखवले. न्यायमूर्तीनी मात्र स्वत:चे विनयशील व सदाचारी वर्तन कधीही सोडले नाही. उलट, कधी चुकून केंद्रीय मंत्रालयातून सक्षम अधिकारी जर मीटिंगला आला किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळातील सदस्य सचिव जर मीटिंगला आले तर मोठय़ा आदराने त्यांची दखल न्यायमूर्ती घेत असत. मलाच ते पाहून फार कानकोंडे वाटायचे. ८५-९० वर्षांचे गृहस्थ धटिंगणपणा शांतपणे पचवत असत व नियमाच्या चौकटीत राहून आपला शकट हाकीत असत.\nन्यायमूर्ती धर्माधिकारी व्यक्तिश: व प्राधिकरण एक संस्था म्हणून राज्य व केंद्र सरकारांना अडचणीची व नकोशी झालेली आहे. चर्चा करू नये अशा पातळीवर व शासकीय तत्त्वशून्य आणि संकुचित चौकटीतून केवढी दिरंगाई, संकटे, गैरसोय आणि मनस्तापाला सामोरे जावे लागले हे मुळातून संशोधन करण्यायोग्य ठरेल. एक सीमा ओलांडल्यावर न्यायमूर्तीना तिसरा डोळा उघडून त्या त्या शासकीय विभागाला कायदा व नियम दाखवावा लागे. मग काही काळ गाडी रुळावर येई. प्राधिकरण गुंडाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय गाठल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर २००२ रोजी केंद्राने भारतीय राजपत्रात अधिनियम जारी केला आणि पुढील कारवाईपर्यंत प्राधिकरण कार्यरत राहील हे जाहीर केले.\nकसे लिहावे ते मला समजत नाही न्या. धर्माधिकारी (अध्यक्ष) व आम्ही सदस्य गेली २२ वर्षे प्रभारी व कुठल्याही मानधनाशिवाय प्राधिकरणात सेवा करीत आहोत. आमच्या बुडत्या नौकेला फक्त तीन आधार होते. पहिले होते न्यायमूर्ती स्वत:, दुसरा आधार होता सर्वोच्च न्यायालय व तिसरा आधार होता मुंबई उच्च न्यायालय. याशिवाय पर्यावरणाची सेवा करू इच्छिणारे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संघटना व असंख्य वकील मंडळी यांनी प्राधिकरणाला खूप मदत केली. त्या सर्वाची यादी करणे शक्य नाही व सयुक्तिक नाही. न्यायालयासारखे अंपायर नसते तर आमच्या गोलंदाजीला आणि फलंदाजीला काहीच अर्थ राहिला नसता.\nकेंद्रीय मंत्रालयातील मोजके उच्चपदस्थ अधिकारी व सचिव तसेच प्रदूषण नियंत्रण संस्थांमधील सदसद्विवेकबुद्धीचे अधिकारी यांचे ऋणही विसरणे शक्य नाही. प्राधिकरणाचा विविध मंत्रालये व शासकीय संस्थांशी केंद्र व राज्य पातळीवर निरनिराळ्या प्रकल्प व प्रश्नांच्या अनुषंगाने संबंध येत असे. मला वाटते की, आपल्या देशात अनेक वाखाणण्यासारख्या व्यक्ती प्रत्येक विभागात व संस्थांमध्ये आढळल्या; पण एक ‘संस्था व शासन’ या पातळीवर फार वाखाणावी अशी कुठलीच कृती आढळली नाही. जे असेल ते असो, न्यायमूर्तीचा खाक्या असा होता की, एकच एक प्रश्न धसाला लावला, की अजिबात वेळ न दवडता प्रलंबित प्रश्नांकडे दौड सुरू करायची. त्यांच्या अशा कार्यप्रणालीमुळे आम्ही अनेक प्रश्न सोडवले व उपक्रम हाती घेतले.\nडहाणू औष्णिक वीज प्रकल्पाचे प्रदूषण\nडहाणू औष्णिक वीज प्रकल्प आधीपासूनच कार्यन्वित होता. प्राधिकरणाकडे ग्रामस्थांनी व चिकू बागायतदारांनी राख व ‘एसओ २’ प्रदूषणासंबंधी तक्रारी दाखल केल्यावर १२ मे १९९९ रोजी (अभ्यास केल्यावर) प्राधिकरणाने बीएसईएस कंपनीला (तत्कालीन मालक) फ्लू गॅस डीसल्फूरायझेशन (एफजीडी) संयंत्र बसवावे व एसओ २ प्रदूषण कमी करावे तसेच इलेक्ट्रोस्टेटिक प्रेसिपिटेटर (ईएसपी संयंत्र व्यवस्थित चालवून राख व एसओ२ ची पातळी कमीत कमी ठेवावी अशी आज्ञा केली. कालांतराने डहाणू वीज प्रकल्पाची मालकी रिलायन्स एनर्जी लिमिटेडकडे गेली व एकूण आठ वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्राधिकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊन अखेर रिलायन्स एनर्जी लिमिटेडने एफजीडी संयंत्र बसवून प्रदूषणाची पातळी आटोक्यात आणली.\nप्राधिकरणाने कामाचा वेग पुरेसा नाही हे बघून, दरम्यानच्या काळात कंपनीला रु. ३०० कोटींची बँक गॅरंटी भरण्यास सांगितले व प्राधिकरणाने मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार काम करण्याची आज्ञा दिली. त्याविरोधातही कंपनी पुन्हा न्यायालयात गेली व त्यांना रु. १०० कोटींची बँक गॅरंटी भरण्याची सक्ती झाली. शेवटी सप्टेंबर २००७ मध्ये एफजीडी संयंत्र कार्यरत झाले. त्या वेळी भारतातला डहाणू वीज प्रकल्प हा सर्वोत्तम व प्रदूषणाचे निकष संपूर्णपणे पाळणारा वीज प्रकल्प होता. १०० टक्के प्रदूषित हवेला एफजीडी संयंत्रातून पाठवून एसओ २ वजा करणारा तो भारतातला पहिला कोळशावर चालणारा वीज प्रकल्प आहे.\nकाळाच्या ओघात कंपनीचे नाव बदलले- डहाणू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (२००८) व या वर्षी अदानी उद्योगसमूहाकडे डहाणू वीज प्रकल्पाची मालकी गेली आहे. डहाणू प्रकल्पाने गेल्या दहा वर्षांत अनेक प्रकल्प राबवून प्रदूषणाची पातळी कमी ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ :\nफ्लाय अ‍ॅशचे १०० टक्के पुनर्वापरासाठी हस्तांतरण करणे. गेली दोन वर्षे १०० टक्केची पातळी कंपनीने ओलांडली आहे.\nफ्लाय अ‍ॅश दळण्याची यंत्रणा उभारली व कार्यान्वित केली. त्यामुळे राखेचा पुनर्वापर शक्य झाला.\nप्राधिकरण डहाणू औष्णिक वीज प्रकल्पातून होणाऱ्या उत्सर्जनाविषयी सतत सतर्क राहिले आहे. कंपनीने स्वत:ची कामगिरी उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे व प्राधिकरणाला सतत सहकार्य केले आहे. सध्यादेखील ऊर्जा प्रकल्पाच्या तंत्रज्ञान नूतनीकरणासंबंधी व कार्यक्षमतेसंबंधी प्राधिकरण सजगपणे निरीक्षण व पाहणी करीत आहे.\nवाढवण पोर्ट व इतर कारवाई\nप्राधिकरणाने वाढवण बंदराचा प्रकल्प परवानगी नाकारून रद्द करायला लावला. त्या प्रकल्पाने डहाणू तालुक्यातील नाजूक परिसंस्था डबघाईला येईल व तसे करू देता येणार नाही, असा निर्वाळा १९ सप्टेंबर १९९८ ला दिला. तेव्हा सर्वच माध्यमांनी त्यावर भाष्य करीत त्या निर्णयाचे स्वागत केले होते. ‘वाढवणचा धक्का’ अशा काहीशा मथळ्याचा अग्रलेखही वाचलेला मला आठवतो आहे.\nइतर असंख्य प्रश्नांना प्राधिकरणाला हात घालावा लागला आहे. एका छोटय़ा लेखात ते लिहिणे जवळपास अशक्य आहे. लेख संपवण्यापूर्वी इतकेच सांगतो, की न्यायमूर्ती नुसते पर्यावरणाच्या प्रश्नाचे न्यायनिवाडे करीत नव्हते, तर त्यांनी पर्यावरण न्यायशास्त्राचे भाष्यकार बनून त्यावर चिंतन केले आहे. त्यांचे निवाडे व आज्ञा या शब्दश: दीपस्तंभासारख्या आहेत. त्यातल्या दोन त्रोटक शब्दांत सांगतो व ��थे थांबतो.\n(१) प्राधिकरणाने १ झाड कापल्यास १० झाडे लावणे, ती ५ वर्षे जगण्याची सक्ती केली व राबवली आहे. या संदर्भात महाराष्ट्राच्या वन खात्याने स्तुती करावी इतके सुंदर काम केले. गेल्या २२ वर्षांमध्ये २०-२२ उपवने आम्ही डहाणूत तयार केली व जोपासली.\n२) प्राधिकरणाचे प्रकल्पग्रस्तांना प्रथम स्थलांतरित करून पक्क्या घरांमध्ये हलवले व नंतर प्रकल्पासाठी घरे पाडली. कुठेही असे केल्याचे माझ्या पाहण्यात नाही.\nलेखक आयआयटी मुंबईत प्राध्यापक तसेच प्राधिकरणाचे सदस्य आहेत. लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3719", "date_download": "2019-01-19T01:59:24Z", "digest": "sha1:26TVRT3JPTHPKGK47VPUFNUZRFXS2ZWS", "length": 62868, "nlines": 236, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय\n\" नास्तिक आहे.जगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे. विवेकवादी विचारसरणी पटते.पण इथे ’मोठे’ हे विशेषण अयोग्य आहे.मोठा नास्तिक,छोटा नास्तिक असे नसते.\"\n\"काय ते दिसतेच आहे, तुमच्या या छिद्रान्वेषी वृत्तीवरून.तुम्हाला वाटते नास्तिक तेवढे बुद्धिमंत,विचारवंत,तर्कनिष्ठ. आस्तिक म्हणजे भोळसट,श्रद्धाळू,मंदबुद्धी.\"\n असे विधान कधी केले आहे का उच्चशिक्षित,बुद्धिमान अशा अनेक व्यक्ती आस्तिक असतात.सश्रद्ध धार्मिक असतात.सज्जन,सदाचरणी,उदारमतवादी असतात. हे वास्तव कसे नाकारता येईल उच्चशिक्षित,बुद्धिमान अशा अनेक व्यक्ती आस्तिक असतात.सश्रद्ध धार्मिक असतात.सज्जन,सदाचरणी,उदारमतवादी असतात. हे वास्तव कसे नाकारता येईल\n\"अहो,ज्या ईश्वराने हे विश्व निर्माण केले ,ज्याच्या कृपेने हे सर्व चालते, त्याचे ऋण सोडा, साधे अस्तित्वही तुम्ही मानत नाही.कधी प्रार्थना नाही, हात जोडणे नाही. कशाला हा एवढा अहंकार\n\"ज्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही अशा काल्पनिक देवाला हात जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यात अहंकाराचा संबंध नाही.\"\n म्हणजे देवाला हात जोडतात ते असमंजस आणि तुम्ही आढ्यताखोर तेवढे समंजस हा तर महागर्व झाला.केवढा मोठा ताठा हा तर महागर्व झाला.केवढा मोठा ताठा देवाचे नामस्मरण नाही.पूजा-अर्चा नाही.कसला नेमधर्म नाही.व्रत-वैकल्य नाही.देवा-धर्माचे काहीच नाही.नुसते आपले जगायचे.अर्थ काय या अशा जगण्याचा देवाचे नामस्मरण नाही.पूजा-अर्चा नाही.कसला नेमधर्म नाही.व्रत-वैकल्य नाही.देवा-धर्माचे काहीच नाही.नुसते आपले जगायचे.अर्थ काय या अशा जगण्याचा हेतू काय तुमच्या जीवनाचा हेतू काय तुमच्या जीवनाचा उपयोग काय असल्या आयुष्याचा उपयोग काय असल्या आयुष्याचा देव-धर्म न मानणार्‍या तुम्हा नास्तिकांचे आयुष्य व्यर्थ आहे व्यर्थ देव-धर्म न मानणार्‍या तुम्हा नास्तिकांचे आयुष्य व्यर्थ आहे व्यर्थ मी म्हणतो, तुम्ही सगळे ते विवेकवादी आणि नास्तिक लोक जीव का देत नाही एकदाचे मी म्हणतो, तुम्ही सगळे ते विवेकवादी आणि नास्तिक लोक जीव का देत नाही एकदाचे म्हणे असमंजसपणा जीव देऊन थोडा समंजसपणा दाखवा.\"\n\"असा त्रागा नसावा.विचार करावा.वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज), श्री.ना.पेंडसे, वि.स.खांडेकर,पु.ल.देशपांडे असे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक पूर्णतया नास्तिक होते.त्यांच्या साहित्यकृतींनी आपल्याला आनंद मिळत नाही काय श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक न��स्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक नास्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेडकर,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेडकर,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय\n\"म्हणजे जे जे चांगले ते सर्व नास्तिकांनी केले असे म्हणायचे काय आस्तिकांनी काहीच लोकोपयोगी कार्य केले नाही आस्तिकांनी काहीच लोकोपयोगी कार्य केले नाही\n\" असे कोण म्हणतो अहो, हा वाद-संवाद आहे,चर्चा आहे. इथे युक्तिवाद करायचा तो तर्कसुसंगत हवा. नास्तिकांचे जीवन व्यर्थ असते असे तुम्ही विधान केले. त्याचे मी खंडन केले. ते खोडून काढले. आता तुम्ही प्रतिवाद करावा.तुमच्या विधानाचे समर्थन करावे. ते सोडून काहीतरी तर्कविहीन निष्कर्ष काढण्यात काय अर्थ अहो, हा वाद-संवाद आहे,चर्चा आहे. इथे युक्तिवाद करायचा तो तर्कसुसंगत हवा. नास्तिकांचे जीवन व्यर्थ असते असे तुम्ही विधान केले. त्याचे मी खंडन केले. ते खोडून काढले. आता तुम्ही प्रतिवाद करावा.तुमच्या विधानाचे समर्थन करावे. ते सोडून काहीतरी तर्कविहीन निष्कर्ष काढण्यात काय अर्थ हे भांडण आहे का हे भांडण आहे का\n\" पण तुम्ही आस्तिकांच्या चांगल्या कार्याविषयी काहीच बोलत नाही हे कसे\n\"पुन्हा ये रे माझ्या मागल्या समाजात आस्तिकांचे प्रमाण ९०% हून अधिक आहे.तेव्हा चांगल्या समाजसेवकांत त्यांची संख्या मोठी असणार हे उघड आहे.बरे.ते असो.नास्तिकांनी जीव द्यावा असे मत तुम्ही व्यक्त केले आहे.आत्मघात करणे हे विवेकवादी विचारसरणीशी सुसंगत नाही. ते आध्यात्मिक विचारसरणीत बसते, हे मला दाखवून द्यायचे आहे.\"\n\"अनेक सर्वसामान्य नास्तिक लोक देवपूजा अथवा कोणताही धार्मिक विधी न करता चांगले सुखा-समाधानाचे,कौटुंबिक प्रेमाचे,सौहार्दाचे जीवन आनंदाने जगतात.ते चित्रपटगीते,नाट्यगीते आणि भक्तिगीतेही आवडीने ऐकतात.\nनास्तिक, म्हणजे विवेकवादी, मानतो की त्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.मृत्यू अटळ आहे. त्यानंतर जीवन नाही. म्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते. मात्र आजार ,वय यांमुळे अंथरुणाला खिळळा, तर जीवन निरुपयोगी होईल.अशा प्रसंगी तो इच्छामरण पत्करील. पण जोवर काही उपयुक्त काम करणे शक्य आहे तोवर तो जगणारच. आत्मघात करणे त्याच्या मनातही येणार नाही.ते विवेकवादी विचारसरणीशी विसंगत आहे.\"\n\"बरे.या संदर्भात आध्यात्मिक विचारसरणी काय आहे \n\"मृत्यू म्हणजे जीवनाची समाप्ती नव्हे.मरणोत्तर जीवन असते.यावर तुमची श्रद्धा आहे ना मृत्युनंतर मोक्ष मिळतो अथवा स्वर्ग प्राप्त होतो असे तुम्ही मानता ना मृत्युनंतर मोक्ष मिळतो अथवा स्वर्ग प्राप्त होतो असे तुम्ही मानता ना\n\"हो.आत्मा अमर आहे.मरणोत्तर जीवन असते.पण मोक्ष,स्वर्ग,नरक किंवा भुवर्लोक असे चार पर्याय आहेत.ज्यांच्या पाप-पुण्याचे सर्व फलभोग भोगून संपलेले असतात,संचितात काही शिल्लक नसते, त्या आत्म्यांना मोक्ष मिळतो.पण असे अगदी क्वचित घडते.मोक्ष दुष्प्राप्य आहे.ज्यांच्या संचितात केवळ पुण्यच असते त्यांना स्वर्ग प्राप्त होतो.या उलट ज्यांच्या संचितात केवळ पापच शिल्लक असते त्यांना नरकात जावे लागते. तर ज्यांच्या संचितात पाप आणि पुण्य या दोहींचे भोग बाकी असतात ते आत्मे पुनर्जन्म होईपर्यंत काही काळ भुवर्लोकात राहतात किंवा तिथे भटकत असतात.\"\n\"चांगली माहिती सांगितली.\"भूर्भुव: स्व:\"या गायत्री मंत्रात भुवर्लोकाचा उल्लेख आहे.तेथे सिद्ध योगी राहतात.पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत असलेले आत्मे तिथे वास करतात.असे वाचले आहे.आता मला सांग�� गीतेतील विचार तसेच संत महात्म्यांची वचने तुम्हाला मान्य आहेत ना\n\"गीता तर ...या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता \"... अशी आहे.ती मानणारा नमानणारा मी कोण \"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती...\" असे म्हटले आहे.म्हणून संतवचने मी शिरोधार्य मानतो.\"\n\" हे ठीक झाले. गीतेत म्हटले आहे:\"सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजअहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:\" [काही चिंता करू नकोस.इतर सगळे सोडून तू मला शरण ये.मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.\"] तसेच संतांनी लिहिले आहे,\"हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे\" \"नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची.\".....यावरून स्पष्ट होते की पापक्षालन फारसे अवघड नाही.शिवाय विविध व्रत-वैकल्ये,पूजा-अर्चा,दान-धर्म,पर्वकाळी पवित्र क्षेत्री स्नान,इत्यादि अनेक प्रकारांनी पाप धुता येते.तसेच बुवा-बापू-श्रीश्रीश्री-स्वामी-आध्यात्मिक गुरू यांचा \"भिऊं नकोस.मी आहे ना \" [काही चिंता करू नकोस.इतर सगळे सोडून तू मला शरण ये.मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.\"] तसेच संतांनी लिहिले आहे,\"हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे\" \"नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची.\".....यावरून स्पष्ट होते की पापक्षालन फारसे अवघड नाही.शिवाय विविध व्रत-वैकल्ये,पूजा-अर्चा,दान-धर्म,पर्वकाळी पवित्र क्षेत्री स्नान,इत्यादि अनेक प्रकारांनी पाप धुता येते.तसेच बुवा-बापू-श्रीश्रीश्री-स्वामी-आध्यात्मिक गुरू यांचा \"भिऊं नकोस.मी आहे ना \" असा आधार असतो. त्यामुळे नरकवास टाळता येतो.हो ना\" असा आधार असतो. त्यामुळे नरकवास टाळता येतो.हो ना\n\"बहुतेक सदाचरणी धार्मिक लोक नरकवास टाळू शकतात हे खरे आहे.मात्र तुमच्यासारख्या अधार्मिक,अश्रद्ध नास्तिकांना तो,म्हणजे नरकवास, अटळ आहे.\"\n\" ते ठीक आहे.आता पाहा,श्रद्धाळू धार्मिकांना मृत्युनंतर दोनच पर्याय राहिले.त्यांतील मोक्ष अत्यंत दुर्मिळ. त्याचा विचार सोडून देऊ. म्हणून आस्तिकांना मरणोत्तर स्वर्ग प्राप्त होणार हे निश्चित.\nस्वर्गात तर सुखच सुख असते.ते सदा प्रफुल्लित नंदनवन काय,ती कामधेनूंची खिल्लारे काय, कल्पतरूंच्या राया काय, अमृताचे कुंभ काय, त्या चिरयौवना,नृत्यगाननिपुणा, स्पर्शानंदा, देवांगना अप्सरा काय सुखाची परम��वधीच ते सुख सोडून जिथे दु:ख पर्वताएवढे असते त्या इहलोकात तुम्ही का राहावे एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव ते तुमच्या हिताचे आहे हे सप्रमाण दाखवले आहे.\nकर्मविपाक,पापक्षालन,मरणोत्तर जीवन,स्वर्गसुख या तत्त्वांवर ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांनी पुण्यक्षेत्री जाऊन जीव देणे हे श्रेयस्कर, असा निष्कर्ष अपरिहार्यपणे निघतो.जीव देणे हा शब्दप्रयोग आवडत नसेल तर प्राणार्पण, जलसमाधी, भूसमाधी, ब्रह्मीभूतकाया, पंचत्वात विलीनीकरण असा कोणताही शब्दप्रयोग वापरावा, पण इहलोकी राहू नये....पण तसे घडताना दिसत नाही.कारण धर्मशास्त्रावर, धार्मिक विचारसरणीवर तुमची खरी श्रद्धा नाही. असे असून तुम्ही स्वत:ला सश्रद्ध धार्मिक म्हणवता. म्हणजे तुम्ही ढोंगी आहात.दांभिक आहात.खोटारडे आहात. आता बोला.\"\n\"सध्यातरी आम्ही निरुत्तर झालो आहोत.थोडा वैचारिक गोंधळ आहे.\"\n\"तो मिटण्यासाठी श्रद्धा सोडावी.विवेकवाद स्वीकारावा.म्हणजे डोक्यात सगळे कसे स्पष्ट,स्वच्छ,तर्कसुसंगत होईल.वैचारिक गोंधळ संपेल\"\n\"श्रद्धा अढळ आहे. ती कदापि सोडणार नाही.तुमच्या युक्तिवादावर काही प्रतिवाद सापडेल तेव्हा अवश्य बोलू.\"\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nप्रस्तुत लेखाचा विषय म्हणून तत्त्वज्ञान, धर्म हे शब्द निवडले होते.असे असता मनोरंजन,विनोद,विरंगुळा हे शब्द कसे आले नकळे.प्रकार म्हणून विचार,स्फुट हे निवडलेले शब्द बरोबर आले.\nआता वरील विषय लेखासाठी निवडले आहेत. - संपादन मंडळ\nप्रकाश घाटपांडे [19 Apr 2012 रोजी 08:12 वा.]\n'नास्तिक' असो वा 'अस्तिक' जगायला काहीतरी 'मंत्रचळ' लागतोच.\nरणजित चितळे [01 May 2012 रोजी 06:12 वा.]\nजगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे.\nमो���ा नास्तिक,छोटा नास्तिक असे नसते.\nनास्तिक तो मोठा, आस्तिक तो छोटा, असा तर अर्थ नव्हे\nज्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही अशा काल्पनिक देवाला हात जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यात अहंकाराचा संबंध नाही.\nअहंकार आणि आत्मविश्वास यांच्यात काय फरक आहे स्वतःला शाणे न समजणार्‍यांना ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्याची घृणा वाटत नसावी.\nमी म्हणतो, तुम्ही सगळे ते विवेकवादी आणि नास्तिक लोक जीव का देत नाही एकदाचे\nगंभीर प्रश्न आहे आणि त्याला उत्तरही नाही. अधिक माहिती निरर्थकतावाद या विषयात सापडेल.\nअनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे.\nआमटे, फुले, आंबेडकर, हे नक्की नास्तिक होते काय आंबेडकरांनी नास्तिकांची हेटाळणी करण्यासाठी त्यांची तुलना वेश्यांशी केलेली आहे.\nमग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव \nरांग मोडून पुढे घुसणार्‍यांना रांगेत सर्वात मागे टाकणार्‍या बाऊंसरांची भीती घालण्यात आलेली आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n,\"जगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे.\"\nयावर श्री. निखिल जोशी विचारतात,\n(ठाम मत) तात्पुरते नाही\n..अशा अलौकिक देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. म्हणून तो नाही असे ठाम मत आहे. मी अज्ञेयवादी नाही. जर कधी देवाचे अस्तित्व नि;संदिग्धपणे सिद्ध झाले तर कोणीही विवेकवादी ते आनंदाने मान्य करील. कोणत्याही तत्त्वाशी त्याची भावनिक गुंतवणूक नसते.जे बुद्धीला पटेल ते सत्य मानायचे.विवेकवादी व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात नाहीत.भावनांवर बुद्धीचे नियंत्रण असते.\nगंभीर प्रश्न आहे आणि त्याला उत्तरही नाही. अधिक माहिती निरर्थकतावाद या विषयात सापडेल\nविवेकवादी विचारसरणी वास्तवाधिष्ठित असते.ती केवळ सिद्धान्तवादी नसून धादान्तवादी आहे. पलायनवादाला स्थान नाही. विवेकवाद आत्मघाताला का धिक्कारतो ते लेखात स्पष्ट केले आहे.\n*जो अस्तित्त्वातच नाही असे ठाम मत आहे, त्या काल्पनिक देवाला हात जोडणे मला असमंजसपणाचे(खरेतर वेडेपणाचे) वाटते. ते मी करीत नाही. त्यात अहंकार दिसतो असे म्हणणे अयोग्य (तर्कविसंगत) आहे.\n*.आमटे, फुले, आंबेडकर, हे नक्की नास्तिक होते काय\n..माझ्या समजुतीप्रमाणे म.फुले हे अज्ञेयवादी होते.डॉ.आंबेडकर हे विवेकवादीच होते. बाबा आमटे नास्तिक होते.\n\"मुक्त मानव कोण\" याविषयी�� डॉ.आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे त्यांतील दोन लक्षणे अशी:\"विवेकाची ज्योत मनात सदैव तेवत असल्याने जो निरर्थक रूढी,परंपरा,उत्सव,अंधश्रद्धा यांचा गुलाम नसतो. जो चिकित्सा केल्याविना केवळ आंधळेपणाने कोणतीही स्वीकारत नाही....तो मुक्त मानव होय.\nम्हणून तो नाही असे ठाम मत आहे. मी अज्ञेयवादी नाही. जर कधी देवाचे अस्तित्व नि;संदिग्धपणे सिद्ध झाले तर कोणीही विवेकवादी ते आनंदाने मान्य करील.\n'जर-तर' वर अवलंबून असलेल्या मताला ठाम म्हणू नये इतकीच माझी अपेक्षा आहे.\nविवेकवादी विचारसरणी वास्तवाधिष्ठित असते.ती केवळ सिद्धान्तवादी नसून धादान्तवादी आहे. पलायनवादाला स्थान नाही. विवेकवाद आत्मघाताला का धिक्कारतो ते लेखात स्पष्ट केले आहे.\n*जो अस्तित्त्वातच नाही असे ठाम मत आहे, त्या काल्पनिक देवाला हात जोडणे मला असमंजसपणाचे(खरेतर वेडेपणाचे) वाटते. ते मी करीत नाही. त्यात अहंकार दिसतो असे म्हणणे अयोग्य (तर्कविसंगत) आहे.\nदेवाला हात जोडणे वेडेपणाचे असल्याच्या प्रतिपादनाला माझा आक्षेप नाही. परंतु, आत्मा नाकारला की शरीर हेच सर्वस्व उरते आणि त्यात 'जीव' असा काही नसल्याचेही दिसते. शेवटी, अणुरेणूंचा एक गोळा म्हणजे जिवंत देह आणि थोडासा बदल झाला की मृतदेह, इतकाच फरक असतो. त्याच्या इच्छा, आकांक्षा, लालसा, वेदना, सारेच विद्युतरासायनिक संदेश आहेत, त्यांची पत्रास का ठेवावी मुळात, देह असेही काही कायम नसते, शरीरातील बहुतेक सर्व अणुरेणू काही वर्षांतच बदलले जातात. आज जो 'आत्म' आहे तो दहा वर्षांनी वेगळाच 'आत्म' असेल, त्याची पर्वा आजच्या 'आत्म' ने का करावी मुळात, देह असेही काही कायम नसते, शरीरातील बहुतेक सर्व अणुरेणू काही वर्षांतच बदलले जातात. आज जो 'आत्म' आहे तो दहा वर्षांनी वेगळाच 'आत्म' असेल, त्याची पर्वा आजच्या 'आत्म' ने का करावी आत्मघातात पलायन असे काही नाही, पलायन करणाराही कोणी नाही आणि पळून जाण्याचे गन्तव्यही नाही. मुद्दा असा आहे की एकदा आत्मा नाकारला की \"पुढचा घास तरी तोंडात का सारावा आत्मघातात पलायन असे काही नाही, पलायन करणाराही कोणी नाही आणि पळून जाण्याचे गन्तव्यही नाही. मुद्दा असा आहे की एकदा आत्मा नाकारला की \"पुढचा घास तरी तोंडात का सारावा\" असा प्रश्न निर्माण होतो आणि माझ्याकडे त्याचे काहीही समर्थन नाही.\nम.फुले हे अज्ञेयवादी होते.डॉ.आंबेडकर हे विवेकवादीच होते. बाबा आमटे नास्तिक होते.\nफुलेंना केवळ पुरोहित हटविण्यात रस होता, निर्मिकाशी त्यांचे वाकडे नव्हते.\nटेंपलटन पुरस्कार फुक्टात मिळत नाही, आमटेंच्या विचारांना ख्रिश्चन वास येतो.\nआंबेडकर तर नक्कीच धार्मिक होते, नागपूरच्या भाषणात त्यांनी पुढील विचार मांडले:\nखरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते; आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी आठला उठल्या की न्याहरीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो. शिवाय चहा, पाव-केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरीदेखील मिळत नाही; त्या मात्र इज्जतीने राहतात. आम्ही झगडतो आहोत ते याच इज्जतीकरिता\nमनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की, कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहरी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपलं. हे त्यांचं तत्त्वज्ञान मी त्या मताचा नाही.\nमाणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.\nपण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की, रेडा व बैल यांना मन नाही; मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.\nसंदर्भ: बौद्ध धर्मच का (हा दुवा फायरफॉक्समध्ये वाचण्यासाठी काहीएक फाँट लागतो, इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये तो फाँट आपोआप इन्स्टॉल ���रण्याची सोय मिळते.)\nरशियाशी फारकत घेऊन बहुदा त्यांना सीआयए/सीआयडी यांचा ससेमिरा टाळावयाचा असावा ;)\nइतरांना आत्महत्या करण्यास सांगणे हा विवेक आहे काय\nनास्तिक, म्हणजे विवेकवादी, मानतो की त्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.मृत्यू अटळ आहे. त्यानंतर जीवन नाही. म्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते. मात्र आजार ,वय यांमुळे अंथरुणाला खिळळा, तर जीवन निरुपयोगी होईल.अशा प्रसंगी तो इच्छामरण पत्करील. पण जोवर काही उपयुक्त काम करणे शक्य आहे तोवर तो जगणारच. आत्मघात करणे त्याच्या मनातही येणार नाही.ते विवेकवादी विचारसरणीशी विसंगत आहे.\nपुढील पिढ्यांसाठी इथले जीवन सुखकर होईल असे काम करण्यामागचा विवेक काय आहे एकच आयुष्य आहे ते जमेल तेवढे मजेत का घालवू नये\nअसा त्रागा नसावा.विचार करावा.वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज), श्री.ना.पेंडसे, वि.स.खांडेकर,पु.ल.देशपांडे असे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक पूर्णतया नास्तिक होते.त्यांच्या साहित्यकृतींनी आपल्याला आनंद मिळत नाही काय श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक नास्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक नास्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेडकर,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेड��र,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय\nआयुष्य व्यर्थ गेल्याची व्याख्या काहीप्रमाणात आस्तिकाची व नास्तिकाची वेगळी असल्याने हा विचार इथे गैरलागू होतो.\nपुन्हा ये रे माझ्या मागल्या समाजात आस्तिकांचे प्रमाण ९०% हून अधिक आहे.तेव्हा चांगल्या समाजसेवकांत त्यांची संख्या मोठी असणार हे उघड आहे.\nअसे असल्यास आस्तिक असणे गैर आहे हे कसे सिद्ध होते\nकर्मविपाक,पापक्षालन,मरणोत्तर जीवन,स्वर्गसुख या तत्त्वांवर ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांनी पुण्यक्षेत्री जाऊन जीव देणे हे श्रेयस्कर\nकर्मविपाक समजून घ्यावा अशी विनंती करेन, आत्महत्येचे गमक निखिल जोशी ह्यांनी सांगितले आहे.\nहा लेख वाचून लेखकाला अपेक्षित नास्तिकता धर्म आहे की वृत्ती ह्याबद्दल शंका निर्माण होते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nइतरांना आत्महत्या करण्यास सांगणे हा विवेक आहे काय\nआस्तिकांनी आत्महत्या करावी असे म्हटलेले नाही.त्यांनी करूं नयेच. पण त्यांना मान्य असलेल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि धार्मिक कल्पना यांचा विचार करता त्यांनी आत्महत्या करणे श्रेयस्कर ठरते,हे दाखवून दिले आहे.त्यांच्या धार्मिक (स्वर्गसुखप्राप्ती इ.)खोट्या आहेत.\nस्वर्ग अस्तित्त्वात नाहीच. या भ्रामक कल्पना ते खर्‍या मानतात. मात्र तदनुसार आचरण करीत नाहीत. म्हणूत ते ढोंगी आहेत असे म्हटले आहे.ते तर्कसुसंगत आहे.\nआस्तिकांनी आत्महत्या न करण्याची संभाव्य कारणे-\n१) आत्महत्या हेच आमच्यात मोठे पातक मानले गेले आहे. या पापाचे ओझे असल्यास सर्व सोयींनी युक्त अशा स्वर्गात आम्हाला प्रवेश मिळणार नाही.\n२) संचिताचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भोग भोगणे क्रमप्राप्त आहे. सध्या आम्ही तेच करत आहोत \nवरचा संवाद वाचून गुंडोपंतांची आठवण झाली. गेले ते दिन गेले यनांच्या लेखाला हा माझा \"आठवा\" प्रतिसाद.\nदादा कोंडके [22 Apr 2012 रोजी 17:19 वा.]\nअगदी अर्ध्या भागापर्यंतचा संवाद छान जमला आहे. पण पुढचा भाग फसला आहे असं वाटलं.\nम्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते.\nनास्तिकतेचा आणि वरच्या गोष्टींचा संबंध लागला नाही. उलट अजुनकोणमीनी म्हटल्यासारखं \"खा,प्या आणि मजा करा\" असं का असू नये\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nनास्तिकतेचा आणि वरच्या गोष्टींचा संबंध लागला नाही. उलट अजुनकोणमीनी म्हटल्यासारखं \"खा,प्या आणि मजा करा\" असं का असू नये\nविवेकवादी व्यक्तीला जीवनातील आनंद उपभोगायचा असतोच.पण केवळ खा,प्या,मजा करा म्हणजेच आनंद नव्हे.सत्यज्ञानप्राप्तीचा आनंद मोठा असतो.तसेच विवेकवादी व्यक्ती दूरच्या भविष्यकाळाचा विचार करते. जनुकसातत्य राखणार्‍या पुढच्या पिढ्या इथे वाढणार आहेत.म्हणून पर्यावरणाचा र्‍हास होऊ देता नये.पुढची पुढची पिढी अधिकाधिक नवनवीन ज्ञान मिळविणार आहे.त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी पर्यावरणाचे जतन करायला हवे याची जाणीव मानवाला झाली आहे. विज्ञानावर आधारित हा विचार विवेकवादींना पटणे स्वाभाविक आहे.\nह्म्म्. पटण्यासारखं आहे खरं.\nदादा कोंडके [25 Apr 2012 रोजी 18:55 वा.]\nपाप, पुण्यांपासून अगदी सण-उत्सवां पर्यंत सगळ्या (धार्मिक) गोष्टी फक्त आणि फक्त मानवजात आणि त्यांच्याच पुढच्या पिढ्या याचाच विचार करून त्याच्याच भोवती फिरतात हे पचवणं त्यावेळीही लोकांना अवघड गेलं असतं.\nअर्थात हा मीच मला प्रश्न विचारतोय. :)\nरणजित चितळे [30 Apr 2012 रोजी 08:26 वा.]\nस्वर्गात तर सुखच सुख असते.ते सदा प्रफुल्लित नंदनवन काय,ती कामधेनूंची खिल्लारे काय, कल्पतरूंच्या राया काय, अमृताचे कुंभ काय, त्या चिरयौवना,नृत्यगाननिपुणा, स्पर्शानंदा, देवांगना अप्सरा काय सुखाची परमावधीच ते सुख सोडून जिथे दु:ख पर्वताएवढे असते त्या इहलोकात तुम्ही का राहावे एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव ते तुमच्या हिताचे आहे हे सप्रमाण दाखवले आहे.>>>>>>>>>>>\nअस्तिकता व नास्तिकता ह्या मानसिक विचारांच्या दशा आहेत असे माझे मत आहे. माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. आपल्या जिवनाचा अर्थ शोधता शोधता तो आस्तिक होतो किंवा नास्तिक होतो. त्याच्या विचार शक्तिवर अवलंबून आहेत ह्या गोष्टी. सगळेच आस्तिक अंधश्रद्धी नसतात.\nजे विचार करुन नास्तिक असतात ते गीतेत नमुद केलेल्या ज्ञानयोग मार्गी जातात. काही आस्तिक, भक्ती मार्गी लागतात. विचार न करता जे आस्तिक वा नास्तिक असतात त्यांना ह्या जीवना बद्दल बरेच काही अजून शिकण्यासारखे असते. पुढे ते ही विचार करतात व आपली मते बदलतात किंवा असलेली वृद्धींगत करतात.\nकर्मविपाक व त्या बद्दलचे चिंतन लोकमान्य टिळक ह्यांनी सुंदर त-हेने गीता रहस्यात करुन ठेवलेच आहे. त्यात लोंकं आत्महत्या का करत नाहीत व का करु नये ह्यावर छान निबंध लिहून ठेवलेला आहे. आपल्या आध्यात्मात तरी आत्महत्या करा असे कधी ही सांगितलेले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही.\nप्रकाश घाटपांडे [30 Apr 2012 रोजी 13:42 वा.]\nसगळेच आस्तिक अंधश्रद्धी नसतात.\nकडव्या नास्तिकांच्या मते अस्तिक असणे म्हणजेच अंधश्रद्ध असण होय. \\\\\\'अस्तित्वात नसलेल्या ईश्वराचे अस्तित्व मानणे ही आंधळेपणाने ठेवलेली श्रद्धा होय\\\\\\' असा तो विचारप्रवाह आहे.\nरणजित चितळे [30 Apr 2012 रोजी 14:29 वा.]\nकडव्या नास्तिकांच्या मते .......................\nकडवे नास्तिक व थोडे नास्तिक ह्यात काय फरक आहे.\nनास्तिकांच्या मते.. असेल असेल.\nप्रकाश घाटपांडे [01 May 2012 रोजी 08:26 वा.]\nजे स्वतः नास्तिक आहेत व ज्यांना इतर अस्तिक असण सहन होत नाही असे ते कडवे नास्तिक. साधे नास्तिक म्हणजे जे नास्तिक आहे पण इतरांच अस्तिक असण त्यांना मान्य आहे, मतभिन्नता व्यक्त करुन देखील जे आदर राखतात असे.\nरणजित चितळे [01 May 2012 रोजी 08:32 वा.]\nकडव्या नास्तिकांची वाख्या समजली :)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\\\\\\\"आपल्या आध्यात्मात तरी आत्महत्या करा असे कधी ही सांगितलेले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही.\\\\\\\"\n....श्री.र��जित चितळे यांच्या प्रतिसादातून.\n..आत्महत्या करा असे अध्यात्मात सांगितलेले नाही हे खरे.तसे असते तर सरळ उद्धृत केले असते. पण आत्मा,पुनर्जन्म,कर्मविपाक,स्वर्ग,मोक्ष\nया संकल्पनांच्या संबंधी जी आध्यात्मिक तत्त्वे आहेत त्यांचा साकल्याने विचार केला असता असा निष्कर्ष अपरिहार्यपणे निघतो की\nही तत्त्वे सत्य मानणार्‍या श्रद्धावंतानी आत्महत्या करणे हे त्यांच्या हिताचे आहे.लेखात हे दाखवून दिले आहे.त्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.एकीकडे अध्यात्मावर श्रद्धा आहे म्हणायचे आणि दुसरीकडे त्या आध्यात्मिक तत्त्वांवरून निघणारा निष्कर्ष धुडकावून लावायचा यात विचारांची सुसंगतता,एकवाक्यता\nदिसत नाही.म्हणून अध्यात्मवादी दांभिक ठरतात.\nरणजित चितळे [01 May 2012 रोजी 03:19 वा.]\n>>>>>>>ही तत्त्वे सत्य मानणार्‍या श्रद्धावंतानी आत्महत्या करणे हे त्यांच्या हिताचे आहे.लेखात हे दाखवून दिले आहे.त्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.>>>>>>>>>>>>>>>\nआत्महत्या ह्यावर त्या गीतारहस्यातल्या लोकमान्यांच्या निबंधात ह्या संबंधाने विचार ठेवलेला आहे. इच्छुक लोकांनी तो वाचावा.\nएनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.\nत्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.\nकृपया माझा आधीचा \\\\\\'डिफेन्स\\\\\\' पहावा. :)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"१) आत्महत्या हेच आमच्यात मोठे पातक मानले गेले आहे. या पापाचे ओझे असल्यास सर्व सोयींनी युक्त अशा स्वर्गात आम्हाला प्रवेश मिळणार नाही.\n२) संचिताचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भोग भोगणे क्रमप्राप्त आहे. सध्या आम्ही तेच करत आहोत \n..प्रस्तुत लेखात दोन मूलभूत गोष्टी आहेतः १)\"आध्यात्मवाद्यांनी आत्मघात करणे त्यांच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे \" हे त्यांना मान्य असलेल्या तत्त्वांनुसार सिद्ध केले आहे. त्याचा कोणी प्रतिवाद केलेला नाही.(म्हणजे असे सिद्ध होत नाही असे कोणी दाखवून दिले नाही.)\n२) वरील गोष्ट सिद्ध केली असूनही आध्यात्मिक तत्त्वांवर श्रद्धा असणारे कोणी आत्मघात करीत नाहीत.म्हणून ते दांभिक आहेत. असे लेखात म्हटले आहे.\nश्री.ज्ञानेश यांनी या दुसर्‍या मुद्द्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रतिवादाची पूर्वकल्पना असल्याने पुण्यक्षेत्री जाऊन जलसमाधी,���ूसमाधी घ्यावी.अथवा प्रायोपवेशन करून देह पंचतत्त्वांत विलीन करावा असे सुचविले आहे. या मार्गांचा अवलंब केल्यास आत्मघाताचे पातक लागणार नाही.संचिताचा बॅकलॉग असणार हे खरे. पण श्रद्धावंत धार्मिक धर्मशास्त्रानुसार आचरण करीत असल्याने त्यांच्या संचितात पापकर्मांचे फलभोग नसतात.त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना स्वर्गप्राप्ती होणार हे निश्चित.हे लेखात दाखविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-herald-case/", "date_download": "2019-01-19T01:56:18Z", "digest": "sha1:VHU5NVCG3TQ2J5EUOHG4MVMO3IGIOT4F", "length": 7950, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : जागा खाली करण्याच्या निर्णयावर 16 जानेवारीला सुनावणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण : जागा खाली करण्याच्या निर्णयावर 16 जानेवारीला सुनावणी\nनवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची प्रकाशक असलेल्या असोशिएटेड जर्नल्स लि. या कंपनीला जागा खाली करण्याचा आदेश एक न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला आहे. त्या आदेशाच्या विरोधात या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावरील हायकोर्टातील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.\nआज या प्रकरणाची सुनावणी होणार होती पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि कंपनीचे वकिल अभिषेक मनु सिंघवी हे आजच्या सुनावणीसाठी उपस्थित नसल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 16 जानेवारीला होंणार आहे.\nएक न्यायाधिशाच्या कोर्टाने 21 डिसेंबर 2018 रोजी एजीएल कंपनीच्या संबंधात निकाल देताना त्यांना ही जागा सोडण्याची सुचना केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/share-market-news-5/", "date_download": "2019-01-19T03:00:05Z", "digest": "sha1:E3URSIABZF6KG7GTHA4VZTHJ6LXF337L", "length": 10299, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअर निर्देशांकाची दमदार आगेकूच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेअर निर्देशांकाची दमदार आगेकूच\nरुपया स्थिरावल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी\nनिवडणुकांमुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता\nमुंबई – जागतीक बाजारात शेअर निर्देशांक आता आणखी कमी होणार नसल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबरोबरच फेडरल रिझर्व्हविरोधातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आता काही प्रमाणात मवाळ झाली आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजारात स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच क्रडचे दर आता 53 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. या कारणामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कालच्याप्रमाणे आजही वाढले.\nगुरुवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.44 टक्‍क्‍यांनी म्हणजे 157 अंकानी वाढून 35807 अंकावर बंद झाला. सकाळी सेन्सेक्‍स 400 अंकांनी वाढला होता. मात्र रुपयावर आज आलेल्या दबावानंतर झालेल्या नफेखोरीमुळे सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 49 अंकानी वाढून 10779 अंकावर बंद झाला.\nक्रुडचे दर कमी होत असल्यामुळे परदेशीर संस्थागत गुंतवणूकदार आता खरेदी करू लागले असल्याचे बाजारात वातावरण आहे. काल या गुंतवणूकदारांनी 80 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 137 कोटी रुपयाचा नफा काढून घेतला. बीएनपी परिबाचे संचालक हेमांग जानी यांनी सांगितले की सध्या जागतीक शेअर बाजारात सुटीचा काळ आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठे निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.\nक्रुडचे दर कमी होत आहेत, हे भारतासाठी वरदान ठरत आहे. एकेकाळी 85 डॉलरवर ग���लेले क्रुडचे दर आता केवळ 53 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच लाभ होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे आगामी काही काळ तरी भारतातील शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्‍यता आहे. आज झालेल्या खरेदीचा फायदा रिलायन्स, इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एशियनपेन्टस्‌, आयटीसी कंपन्यांना झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nहरित लवादाकडे 100 कोटी देण्यास फोक्‍सवॅगन तयार\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करण्याची मागणी\nजेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीस गोयल तयार\nसूट देऊनही भारतात ऍपल फोनची विक्री वाढेना\nकंपन्यांचे सामाजिक कामही महत्त्वाचे- सुरेश प्रभू\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/vinayak-ramchandra-veerkar-artcle-on-hanged-rapist/", "date_download": "2019-01-19T02:27:01Z", "digest": "sha1:M6A3POPKOSJKNMOZFI6WIBQGHIT6LBZ3", "length": 19167, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "वेदनारहित मृत्युदंड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nसंपकरी ‘बेस्ट’ कामगारांचा नऊ दिवसांचा पगार कापणार\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठ��ड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकेंद्र सरकारने बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले आहे, तसेच बारा वर्षांवरील मुलींवर बलात्कार व खून करणाऱ्या गुन्हेगारांना दहा ते २० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेप अमलात आणण्याचे ठरवले आहे. हा निर्णय अतिशय योग्य आहे. त्याबद्दल मी हिंदुस्थान सरकारचे अभिनंदन करत आहे, परंतु या शिक्षेमध्ये मी खालील सुधारणा सुचवत आहे. फाशीच्या शिक्षेऐवजी वेदनारहित मृत्युदंडांची, जीवदानयुक्त पद्धत सुचवत आहे. प्रथम म���त्युदंड झालेल्या कैद्याला वेदनारहित जनरल अनेस्थेशिया (भूल) देण्याचे इंजेक्शन द्यावे व कैदी बेशुद्ध झाल्यावर त्याचे दोन डोळे, दोन किडन्या, लिव्हर (यकृत) स्वादुपिंड, फुप्फुस, हृदय, मेंदू व त्वचा वगैरे महत्त्वाचे अवयव काढून आजारी रुग्णांना बसवावेत. (ट्रान्सप्लांट करावेत.) यामुळे कैद्याला वेदनारहित शांततामय मृत्यू येईल तसेच दोन अंधांना दृष्टी मिळेल व इतर अवयवांमुळे सहा ते सात जणांचे प्राण वाचून त्यांना जीवदान मिळेल. अवयव दानातून मिळणाऱ्या पैशांतून दहा टक्के रक्कम पीडित मुलीला द्यावेत व उरलेली नव्वद टक्के रक्कम सरकारी (तुरुंग) खर्चासाठी सरकार जमा करावी. दहा ते २० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना करदात्यांच्या पैशांतून सरकारने काय म्हणून पोसायचे कोणत्याही परिस्थितीत आम्हा करदात्यांचा पैसा गुन्हेगार पोसण्यासाठी वापरू नये. तसेच त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी (शक्य असेल तिथे) कारण ५० ते ६० टक्के गुन्हेगार पैशाच्या जोरावर बलात्कार व खून करतात असे आढळून आले आहे. इतर गुन्हेगारांना (चोर, दरोडेखोर, खंडणीबहाद्दर, हुंडाबळी, भ्रष्टाचारी, भेसळदार, अमली पदार्थ वगैरे) जरब बसवण्यासाठी अंदमानला (५०० बेटे आहेत) नवीन तुरुंग बांधून परत काळय़ा पाण्याची शिक्षा सुरू करावी. अंदमान बेटांतून गुन्हेगार पळून जाऊ शकणार नाहीत. त्यांना बाहेर सहजरीत्या संपर्क साधता येणार नाही. तुरुंगात कोणत्याही अवास्तव सुविधा मिळणार नाहीत. सरकारने याबाबतीत ब्रिटिश सरकारचा सल्ला जरूर घ्यावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविशेष लेख : सरकारच्याच अनास्थेचे पाप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा\nमुद्दा : ‘टॉयलेट इकॉनॉमी’\nमुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदव���धरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-oppose-narayan-rane-in-the-state-cabinet/", "date_download": "2019-01-19T02:56:47Z", "digest": "sha1:TTAQMW7QGD7WFPWQCXXOCBZJJNJPQYIW", "length": 6936, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणेंच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा ब्रेक; मंत्रीपद दिल्यास गंभीर विचार करणार- शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणेंच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा ब्रेक; मंत्रीपद दिल्यास गंभीर विचार करणार- शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस पक्षाला रामराम करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीला शिवसेनेकडून ब्रेक लावण्यात आल्याच वृत्त आहे. तसेच शिवसेनेच्या विरोधानंतरही राणे यांना मंत्रिमंडळात प्रवेश दिल्यास गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nनारायण राणे आणि शिवसेनेमधील वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही. राणे यांनी नवा पक्ष स्थापन करत एनडीएला पाठींबा दिला आहे, यामुळे गेल्या काही काळात त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याच सांगण्यात येत आहे. मात्र आता शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे बघाव लागणार आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nटीम महाराष्ट्र देशा : ‘डान्सबारवरची बंदी उठवली हा निर्णय आमच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/sania-mirza-eve-teased-by-sabbir-rahman-at-stadium-claims-shoaib-malik-303627.html", "date_download": "2019-01-19T01:55:09Z", "digest": "sha1:7P4QFTLYGHDSSYORJNJCKXWMCYEXWNKH", "length": 5326, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - या क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी–News18 Lokmat", "raw_content": "\nया क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची बांग्लादेशमध्ये छेड काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रयत्न बांग्लादेशच्या क्रिकेटरने केला आहे. स्वतः शोएब मलिकने याबाबतीत खुलासा केला. शोएबच्या मते, तो क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ढाका येथे गेला होता. यावेळी बांग्लादेशचा स्टार फलंदाज शब्बीर रहमानने शोएबच्या पत्नीसोबत म्हणजेच सानिया मिर्झासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. शोएबने याप्रकरणाची तक्रार क्रिकेट कमिटी ऑफ ढाका मेट्रोपोलिसकडे (सीसीडीएम) केली आहे. सानिया मिर्झा मैदानात असताना तिच्यासोबत शब्बीरने असभ्य वर्तन केलं. सानिया शोएब मलिकसोबत बांग्लादेशमध्ये क्रिकेटचा सामना पाहायला गेली होती तेव्हा शब्बीबरने तिच्यासोबत गैरवर्तन केले.\nकाही दिवसांपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सोशल मीडियावर चाहत्यांना धमकावल्याप्रकरणी आणि त्यांच्यासोबत अभद्र भाषा वापरल्या प्रकरणी शब्बीर रहमानला ६ महिन्यांची बंदी घातली होती. त्याला आशिया कपमध्येही जागा देण्यात आलेली नाही. आता सानिया मिर्झाची छेड काढल्याप्रकरणी शब्बीरवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. शब्बीरने एका सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यासोबत मारामारीही केली होती. राजशाही डिविजनल नॅशनल क्रिकेट लीग सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक चाहता शब्बीरला पाहून जोर जोरात ओरडायला लागला. शब्बीरने सामन्यादरम्यान पंचांकडून मैदानाबाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्यानंतर त्या चाहत्याला मारण्यासाठी शब्बीर साइट स्क्रीनच्या मागे गेला. ही घटना रिझर्व्ह अंपायसमोर झाल्यामुळे याची तक्रार रेफरीकडे करण्यात आली.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/revenge/videos/", "date_download": "2019-01-19T03:00:10Z", "digest": "sha1:MJSV2VS54KLOYDDZZMVZHH2SKPKOX3YN", "length": 8945, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Revenge- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नम��ज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nपाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/manasi-inamdar-article-on-ganesh-chaturthi-and-dahi-handi/", "date_download": "2019-01-19T01:47:25Z", "digest": "sha1:QTSDNVG4DCXCG3Q75CE2RKW533VOMPFW", "length": 22274, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणपती … कृष्ण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील ल��कांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकृष्ण आणि गणपती… आपल्या सगळ्याच्या हृदयातील दोन छानसे देव. आपल्या रोजच्या सुखदु:खात सहज रममाण होणारे..\nआज संकष्टी चतुर्थी… आणि दोन दिवसांनी कृष्णजन्म… आपल्या अनेक देवतांपैकी ही दोन महत्त्वाची दैवतं. कृष्ण आणि गणपती बाप्पा… मानवी भावभावनांशी हे दोघंही अत्यंत समरसलेले… किंबहुना मानवी जगणं हाच दोघांच्या अध्यात्माचा पाया… माणसांमध्ये या दोघांना प्रचंड रस… आपली सुखदुःखं… रोजच्या जगण्यातील अडीअडचणी सगळ्यात ही दोघंही डोकावतात.\nदोघंही कलेची आराध्य… एक 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती… तर दुसऱयाच्या श्वासात… ध्यासात… अभिव्यक्तीत निरंतर कलेचा वास.\nबाप्पा अयोनिज… किती सुंदर शब्द आहे हा तो पार्वती आईच्या उदरातून नव्हे तर अत्याधुनिक विज्ञानातून जन्मून त्याने आपली विज्ञाननिष्ठता अगदी ठामपणे सिद्ध केलेली.\nकृष्णाला मात्र जन्माच्या प्रत्येक आंदोळणातून जायला मनापासून आवडले. देवकी मातेचे डोहाळे, तिच्या प्रसववेदना… तिचा विरह सारे सारे या सावळ्या परब्रह्माने समरसून अनुभवले. या त्याच्या प्रत्येक जगण्याच्या टप्प्यातून प्रतिकुलतेला हसत हसत सामोरे कसे जायचे हे तो त्याच्या प्राणप्रिय बासरीच्या सुरावटीवर ध्यानमग्न होऊन सांगत राहातो.\nबासरी… त्याची परमप्रिय बासरी… आणि त्याचे प्राणप्रिय गोधन. या दोहोंमधून तो सहज अभिव्यक्त होत राहातो… निःशब्द शांततेत… आसमंत पुरून उरलेलं असतं ते त्याच्या वेणूतील स्वर्गीय संगीत. ही त्याची सुरांची भाषा समजते ती त्याच्या हृदयाजवळ असणाऱया गायी-वासरांना… आणि त्याच्यावर निरपेक्ष… निस्सीम प्रेम करणाऱया भक्तांना… म्हणूनच बहुधा कृष्ण सहज सांगून जातो…\nना हं वसामि वैकुंठे\nचार ओळींचा श्लोक. पण सारे अध्यात्म त्याने या चार ओळींत सांगितलेले. वैकुंठात त्याचा वास नाही… योगीजनांच्या हृदयातही नाहीच… जिथे त्याच्यावर प्रेम करणारे भक्त राहतात… त्याच ठिकाणी त्याचे कायम वास्तव्य असते.\nकर्मयोग आणि प्रेमयोग याची अद्भुत सांगड कृष्ण घालतो. रुक्मिणी… सत्यभामा पत्नीपद भूषवत असतानाही सारी कर्तव्यं पार पाडत त्याच्या हृदयात विरामजमान आहे ती राधा… त्याच्या प्राणप्रिय बासरीसह… कारण जेव्हा तो गोकुळातून मथुरेला निघाला तेव्हा राधेने त्याची बासरी काढून घेतली… आणि त्यानंतर पुन्हा राधा भेटेपर्यंत त्यानेही बासरी हाती धरली नाही.\nबाप्पाचे वागणे एकदम सरळ… सोपे… स्वतःतील बाल्य त्याने कायम जपून ठेवले आहे… जास्वंदीच्या फुलागत… प्रसन्न टवटवीत… त्याच्या पार्वती आईसाठी तो कायमच लहान… लाडोबा… तसे पाहता आईला आपली सगळी मुले सारखीच… पण ज्यामध्ये थोडे वैगुण्य असते, कमी असते त्या लेकरावर आईची विशेष माया… कारण जगाने नाकारले तर… आपल्या लेकराचे कसे होईल ही भीती तिच्या ‘आई’च्या हृदयाला ग्रासलेली असते. आईसोबतच हे पोरपण बाप्पा अगदी मनसोक्त अनुभवतो.\nलाडोबा असूनही युक्ती, शक्ती, विद्या, कला यात कुठेही तो कमी पडत नाही. उलट या साऱयाजणी त्याच्यापुढे नतमस्तक… आयुष्य छान आहे. ते हसत जगावं… लहान मूल होऊन कोड पुरवून घ्यावेत… प्रसंगी आपले कर्तृत्त्व अगदी सहज सिद्ध करावे… छान छान पदार्थांचा, विशेषतः राजस मोदकांचा आस्वाद घ्यावा. नेहमी हसत राहावे… डोळस भक्ती, डोळस श्रद्धा… जीवनावर अखंड प्रेम ही बाप्पाची आवडती सूत्रं.\nकृष्ण आणि गणपती… आपल्यात समरसलेली… त्यांनी सांगितलेले सोपे तत्त्वज्ञान आपणही खऱया अर्थाने अमलात आणले तर उगाच खूप अवघड वाटणारे आपले जगणे असेच सुगंधी, सुंदर, मोदमय होऊन जाईल… नाही का…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाझा आवडता बाप्पा : शिवपूजा – आनंद ओक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/483551", "date_download": "2019-01-19T02:55:00Z", "digest": "sha1:QEIKUSW76QQGOYRCJXKW3OQINTJCE633", "length": 10002, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मान्सूनची अंदमानात धडक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनची अंदमानात धडक\nसहा दिवस आधीच दाखल : केरळातही लवकर आगमन होण्याची शक्यता : हवामान विभागाची माहिती\nसाऱया देशवासीयांच्या नजरा लागून राहिलेला मान्सून रविवारीच अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला. यासंबंधीची माहिती हवामान विभागाकडून रविवारी दुपारी जाहीर करण्यात आली. दरवर्षी साधारणपणे 20 मे च्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होतो. पण यावर्षी सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळातही त्याचे लवकर आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nअंदमान-निकोबार परिसरात पडत असलेला पाऊस, वाऱयांचा वेग याबाबी लक्षात घेऊन अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले. पुढील 72 तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून अंदमानला येईल असे जाहीर केले होते. सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन 20 मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर 25 मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. त्यानंतर 1 जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो. तळकोकणात पाच ते सात जून दरम्यान मान्सूनचा प्रवे��� होतो. त्यानंतर विविध भागात सक्रिय होऊन 15 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. आताची पोषक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण 6 दिवस लवकर मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. मान्सून लवकर दाखल झाल्याने भारतातही त्याचे लवकर आगमन होण्याची शक्यता आहे.\nगेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून 96 टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवडय़ांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nयेत्या दोन दिवसात नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, छत्तीसगड आणि विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे.\nपावसाचा जोर वाढणार, वाऱयाच्या वेगातही बदल\nअंदमान-निकोबार बेटांवर मंगळवारपर्यंत अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱयामुळे समुद्र खवळणार असल्याने 17 मे पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.\nहवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा जून ते सप्टेंबर या नैर्त्रुत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) कालावधीत सरासरीच्या 96 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर 2016 साली पावसाने देशभरात दमदार हजेरी लावली. यावर्षी सरासरीच्या 97 टक्के पाऊस झाल्याने देशातील दुष्काळ धुऊन काढला. त्यानंतर सलग दुसऱया वर्षी म्हणजे 2017 लाही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. आता मान्सूनच्या चाहुलीने बळीराजासह सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला आहे.\nशिवसैनिकांची हत्या प्रकरण : भाजपा आमदाराला अटक\nभाजपच्या लाक्षणिक उपोषणात सँडविच, वेफर्स फस्त\nशरद पवारांवर टिका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही-सुप्रिया सुळे\nपुलंच्या घरी आल्यावर ब्रॅडमन भेटीचा आनंद : सचिन तेंडुलकर\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/486422", "date_download": "2019-01-19T02:46:12Z", "digest": "sha1:2XRMAC56VJXV52NX2OS6MG523JWDZ7DG", "length": 16322, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रोशन बेग यांच्याकडून घटनाभंग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » रोशन बेग यांच्याकडून घटनाभंग\nरोशन बेग यांच्याकडून घटनाभंग\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारला पत्र लिहून व्यक्त केली नाराजी\nसीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करणाऱया कर्नाटक सरकारने टोकाचे पाऊल उचलले आहे. ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देणाऱया लोकप्रतिनिधींचे पदच रद्द करण्यासाठी कर्नाटक सरकार कायदा करणार असल्याची दर्पोक्ती नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी सोमवारी केली. बेग यांच्या या विधानासंदर्भात महाराष्ट्राचे महसूल तथा सीमाभागाचा कार्यभार असणारे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक सरकारला पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कर्नाटकाच्या बेलगाम प्रवृत्तीला महाराष्ट्राने सुसंस्कृत उत्तर दिले आहे.\nकोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागफहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्यांचे पद वा सदस्यत्व रद्द करण्यासाठी असा नवीन कायदा कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात संमत करण्याच्या विचारात आहे. बेळगाव महापालिका सभागफहात याबाबत मंगळवारी बैठक घेऊन मराठी नगरसेवकांना आपण सूचना देणार असल्याचे देखील बेग यांनी स्पष्ट केले. सीमाभागात सार्वजनिक कार्यक्रमात मराठी लोकप्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असतात. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत असतात. त्यामुळे मराठीची गळचेपी करण्यासाठी कानडींची अरेरावी वाढविण्याचा हा प्रकार आह��, अशी तीव्र प्रतिक्रिया बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे. बेग यांच्या वक्तव्याचा बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.\nकर्नाटकचे हे वक्तव्य बालिशपणाचे असल्याने गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कोणाच्या मनावर कायदा करता येत नाही. असे विधान करणाऱयांची सार्वजनिक जीवनातील पात्रता काय आणि त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली तर कोणी तरी दखल घेतली असा कर्नाटक सरकारचा भ्रम होईल. कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणणाऱया लोकप्रतिनिधींचे लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा करण्याबाबत कर्नाटक सरकारची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतील, असे आश्वासन सभागफहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले होते. त्यानुसार पाटील यांनी आज कर्नाटक सरकारला पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nडॉ. नीलम गोऱहे यांनी एका निवेदनाद्वारे या विषयाकडे सभागफहाचे लक्ष वेधले होते. रोशन बेग यांनी बेळगावमध्ये प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सरकार अशा स्वरूपाचा कायदा करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा अवमान करणाऱया या गंभीर मुद्दय़ाची दखल घेऊन राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी डॉ. गोऱहे यांनी केली होती. त्यावर सरकारची भूमिका मांडताना पाटील यांनी हे आश्वासन दिले. वकिलांकडून कायदेशीर बाजू समजून घेऊन हे पत्र पाठविले जाईल असेही ते म्हणाले होते.\nभारतीय संविधानाच्या तरतुदींचा भंग\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याविषयी कोणीही कोणतेही भाष्य करू नये. बेग यांनी केलेले वक्तव्य असंवैधानिक असून त्यामुळे भारतीय संविधानाच्या तरतुदींचा भंग होत आहे. जर जबाबदार मंत्र्यांकडून निरर्थक, बेकायदेशीर कृती आरंभण्यात आली असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी लागेल. दोन्ही राज्ये विद्यमान समस्या न्यायिक रितीने हाताळून राष्ट्र हिताकडे लक्ष देतील, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.\nकर्नाटक सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्वाचित प्रतिनिधी आणि कर्नाटकचे आमदार यांना विधानसभेत किंव��� सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणण्यास प्रतिबंध करण्यात येईल. कर्नाटक सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्वाचित प्रतिनिधी आणि कर्नाटकच्या आमदारांनी सभागफहामध्ये वा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ‘जय महाराष्ट’ असे म्हटले तर निवडून आलेल्या पदावरही ते अनर्थ ठरतील अशी कायद्यात तरतूद करण्याचे कर्नाटक सरकार प्रस्तावित करीत असल्याचे विधान केले आहे.\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित असून या प्रश्नात इतरही अनेक मुद्यांचा समावेश आहे. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. दोन्ही राज्यांनी यावर जोरदार दावा करताना न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय अधिघोषित करेपर्यंत यावर कोणतेही भाष्य करू नये. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अशा जबाबदार पॅबिनेट मंत्र्यांनी असे विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाबाबत महाराष्ट्र राज्याचा समन्वयक मंत्री म्हणून मी या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून कर्नाटक सरकारच्या पॅबिनेट मंत्र्यांच्या या असंवैधानिक कृतीकडे लक्ष वेधत असल्याचे पाटील यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.\nआपण या देशाचे नागरिक असून हा देश विविध प्रकारची संस्कृती व विविधतेत एकता यासाठी ओळखला जातो. राष्ट्राच्या एकात्मतेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही तसेच अशा प्रकारच्या विधानामुळे जनक्षोभ होण्यास वाव मिळून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात शांतता व ऐक्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि भारताच्या संविधानाच्या तरतुदींचा तो भंगच म्हणावा लागेल असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. कर्नाटक सरकार या बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून शांतता व सलोखा यास बाधा पोहोचेल असा कोणताही अधिनियम अधिनियमित करण्याची परवानगी देणार नाही. महाराष्ट्र सरकार आपले कायदेशीर कर्तव्य म्हणून आणि स्नेह व जबाबदारी यामुळे पाणी पुरवठा, उर्जा इ. क्षेत्रामध्ये कर्नाटक सरकारला सहकार्य करते. ज्यामुळे आपले सांस्कृतिक व सामाजिक प्रयत्न वाढीस लागतील असे अधिकाधिक विश्वासाचे संबंध निर्माण होतील, दोन्ही राज्यांची आर्थिक उन्नती होईल या गोष्टींकडे लक्ष वेधत बेग यांचे हे विधान त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे मला वाटते. कर्नाटक सरकार निश्चितपणे या विधानाचे खंडन करेल अशी खात्री पा���ील यांनी ग्नपत्रातून स्पष्ट केली.\nमुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी अशक्य : काँगेस\nएमयुटीपी 2 चे प्रकल्प रखडले\nपोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत\nराज ठाकरे यांना जामीन मंजूर\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534437", "date_download": "2019-01-19T02:37:40Z", "digest": "sha1:D4LXQELJBLNZT6P2VPEVOL5TLJW2NIIR", "length": 8838, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तेर्सेबांबर्डेत टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तेर्सेबांबर्डेत टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात\nतेर्सेबांबर्डेत टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात\nतेर्सेबांबर्डे : आयशर टेम्पोचा पत्रा गॅसकटरने कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात येत असताना. तेर्सेबांबर्डे : झाडाला आदळून आयशर टेम्पो उलटल्यानंतर आतील बिसलेरी बाटल्यांचा पडलेला खच. प्रसाद राणे\nकोल्हापूरचा चालक जागीच ठार\nबिसलेरी बाटल्या घेऊन कणकवलीला चालला होता\nमुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे बसथांब्यानजीक गोव्याहून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा आयशर टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात झाला. यात आयशर चालक रुपेश राजाराम ओतारी (42, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. सांगली) जागीच ठार झाले. आत अडकलेला त्यांचा मृतदेह एक तासानंतर बाहेर काढण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात आयशरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.\nरुपेश ओतारी आपल्या ताब्यातील आयशर घेऊन गुरुवारी गोवा येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी वेर्णा-गोवा येथील बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीतून आयशरमध्ये बिसलेरी बाटल्या भरल्या. नंतर रात्री ते कणकवलीच्या दिशेने यायला निघाले. कणकवली येथील भक्ती एंटरप्रायजेस येथे ते माल उतरविणार होते. मात्र, महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी बसथांब्यानजीक आयशर रस्त्याच्या बाहेर जात भरधाव वेगात आईनच्या मोठय़ा झाडाला आदळ उलटला. शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची शक्यता आहे.\nयात आयशरचा दर्शनी भाग जोराच्या धडकेने आत दाबला जात अक्षरश: चक्काचूर झाला. चालक रुपेश आतमध्ये अडकून जागीच ठार झाले. धडकेनंतर आयशरच्या हौद्यातील बिसलेरीचे भरलेले खोके केबिनच्या वरून बाहेर फेकले गेले आणि बिसलेरी बाटल्यांचा खच साधारण पन्नास ते साठ फुटांपर्यंत पसरला.\nअपघात झाल्याचे सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास तेथील ग्रामस्थांनी पाहिले. तेव्हा त्यांना चालकाचे डोके दिसले. कुडाळ पोलिसांना याबाबत कल्पना देताच हवालदार पी. सी. धोत्रे व प्रशांत कासार यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. येथील संजीवनी एंटरप्रायजेसचे चंदू कदम तसेच पिंटय़ा सुगणे, महामार्ग चौपदरीकरण एजन्सीचे कामगार आणि तेथील जीजबा सावंत, मंगेश कानडे, रफिक व अन्य ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना सहकार्य पेले. आत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटर व जेसीबीचा वापर करण्यात आला.\nसुखदेव महादेव पाटील (रा. कोल्हापूर) यांच्या मालकीचा हा आयशर असून तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तो खरेदी केला आहे. रुपेश आठ दिवसांपासून त्यांच्याकडे कामाला होते. सध्या ते कोल्हापूर-उत्तरेश्वर पेठ येथे आपल्या सासुरवाडीला कुटुंबासह राहायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.\nनारुरला लिहिला गेला नवा इतिहास\nलेप्टोचा ‘ताप’ वाढला, तिघींचा मृत्यू\nवाचणारा विद्यार्थी निर्माण करणे हेच उद्दिष्ट\nराजमातांचे कार्य पुढे न्यायला हवे\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-19T02:27:52Z", "digest": "sha1:XJSVQBMWCEKMN776OKBINSTN7BXNVTMZ", "length": 7331, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जाणून घ्या कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजाणून घ्या कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना\nआपल्याकडे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात श्री गणेशाची पूजा आणि आराधनेने करण्याची परंपरा आहे. मात्र गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी हा प्रश्न कायमच आपल्याला पडतो.\nअशी करा शास्त्रोक्त पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना\nजाणून घ्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त\nश्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट त्याच्या सभोवती मखर असावे पूजास्थाना वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्र , ताम्हण , समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे, गोड पदार्थ असावेत.\nकोणत्याही मूर्तीमध्ये मंत्रांनी देवत्व येत त्यामुळे विधिवत मंत्र म्हणून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी. आवाहन, स्नान, पंचामृत स्नान, उष्णोदक स्नान असे स्नान गणपतीला फुलांनी पाणी शिंपडून करावे. त्यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा. हा अभिषेकसुद्धा फुलांनी पाणी शिंपडूनच करावा. त्यानंतर गंध, हळद-कुंकू, अक्षदा, शेंदूर फुले, दूर्वा, हार अशा उपचारांनी पूजा करावी. त्यानंतर आरती, नैवेद्य, मंत्रपुष्प म्हणून घरातल्या सर्वांनी मिळून त्याचा आनंद घ्यावा. आपल्याकडे जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस रोज सकाळ, संध्याकाळी गणपतीची पूजा आणि आरती होणे आवश्‍यक आहे.\nअशी करा शास्त्रोक्त पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना\nजाणून घ्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी व्हावे : सहकार…\nटीम महाराष्ट्र देशा : समाजातील गरीब व होतकरू बांधवांच्या उन्नतीसाठी जिल्हयातील सर्व मुस्लीम बांधवांनी इस्लामिक…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mns-leader-shishir-shinde-on-appointing-kirit-somaiya-as-natya-sammelan-vice-president/", "date_download": "2019-01-19T02:22:17Z", "digest": "sha1:W24WOLOTFRCSZ2BZOQ72NANHBBQTJFDC", "length": 11053, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी द्वेष्टे किरीट सोमैया हे नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष कसे ? - शिशिर शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठी द्वेष्टे किरीट सोमैया हे नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष कसे \nटीम महाराष्ट्र देशा : 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाच्या उपाध्यक्षपदी भाजप खासदार किरीट सोमय्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र मराठीचा गंधही नसलेल्यांचा मराठी नाट्य संमेलनाशी काय संबंध असा सवाल मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.\nशालेय शिक्षणात मराठी विषय सक्तीचा करण्याला सर्वप्रथम खासदार किरीट सोमय्या यांनीच विरोध केला होता. शिवाय या निर्णयाविरोधात कोर्टातही धाव घेतली होती. अशावेळी किरीट सोमय्यांना उपाध्यक्ष का करावं, असा प्रश्न शिशिर शिंदे यांनी विचारला आहे.\nशिशिर शिंदे यांच पत्र\n98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे 14 जून पासून भरणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. हे ठीक आहे. पण भाजपाचे मराठी द्वेष्टे खासदार किरीट सोमैया हे नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी हा विषय सक्तीच�� केला तेव्हा मराठी विरोधात न्यायालयात धाव घेणारे किरीट सोमैया हेच आहेत.\nमुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सकाळी 6 ते 9 या वेळेत जाॅगर्सना परंपरागत ज्यूस पुरवणाऱ्या मराठी विक्रेत्याला मैदानाच्या सीमेवरुन रस्त्यावर हाकलणारे हेच सोमैया महाशय मुलुंड रेल्वे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आक्रमण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांबाबत मूग गिळून गप्प बसलेत.\nजखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी ओलांडली…\n1985 पासून नगरसेवक आणि विधानसभेत हॅट्रिक करणारे मुलुंडचे ‘पेव्हरसम्राट’ आमदार सरदार तारासिंह नाट्यसंमेलनाचे सचिव आहेत. सरदार तारासिंह कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फक्त हिंदीतच बोलतात. तारासिंह यांनी तिकीट काढून एकतरी मराठी नाटक आजपर्यंत पाहिले आहे काय सोमैया व तारासिंह एखाद्या मराठी रंगकर्मीच्या मदतीला कधी धावून गेल्याचे एकही उदाहरण सापडत नाही.\nसुप्रसिध्द अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला. ‘मुलुंडकर’ विजय चव्हाणांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करण्याचे सौजन्यसुध्दा सोमैया व तारासिंह या जोडगोळीने दाखवले नाही.सर्वात कहर म्हणजे स्थानिक नगरसेविका श्रीमती समिता कांबळे यांचे नाव कुठेच नाही (सुज्ञास अधिक सांगणे न लगे).\nमराठी नाट्यसंमेलनाच्या आवाहन पत्रिकेत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे नाव या निरर्थक राजकारण्यांनंतर सहाव्या स्थानावर आहे.\nमुलुंड ते विक्रोळी पर्यंतचा परिसर आमच्या आवाक्यात आहे असा दावा संबंधित करतात. या मिरवणाऱ्या सर्व संबंधितांना विजय चव्हाण, पुरुषोत्तम बेर्डे, कमल शेडगे, संजय नार्वेकर, कुमार सोहोनी, केदार शिंदे, संजीवनी जाधव, सुचित्रा बांदेकर, विजया वाड या रंगकर्मींचा विसर पडू नये म्हणजे झाले.\nथोडक्यात साहित्य संमेलन असो किंव्हा नाट्यसंमेलन असो येथे पंचपक्वान्नांच्या किती पंगती उठल्या याचाच हिशोब सवंग लोकप्रियतेसाठी केला जातो. उत्सवी संमेलनांमधून चांगले साहित्य, विचार मंथन किंवा मराठी नाट्यसृष्टीपुढील आव्हाने असे विषय केव्हाच हद्दपार झाले, हीच मराठीची शोकांतिका आहे.\nजखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी ओलांडली असंवेदनशीलपणाची सीमा\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदी विषयी राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3319/", "date_download": "2019-01-19T02:30:10Z", "digest": "sha1:RC3WBJG5UZSHKQOX6CEDO5LS5ZRD6CQ2", "length": 6860, "nlines": 169, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अशी असावी ती-1", "raw_content": "\nप्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी\nमी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी\nचश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,\nचारचौघीत उठून दिसणारी असावी\nग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,\nमाझी एक छानशी चारोळी असावी\nयश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,\nपण घराला घरपण देणारी नाईका असावी\nबागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,\nपण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी\nहाय... हेलो... नया दौर असला तरी\nनव्या जुन्याची सांगड घालणारी असावी\nड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी\nनात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी\nओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी\nतिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी\nकेव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी\nमनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी\nथोडी खट्टी...थोडी मिठी असावी\nतिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी\nहसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी\nत्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी\nइवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी\nमी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी\nचोरून चोरून भेटायला येणारी असावी\nहातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी\nतिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी\nसुख आणि दुःखात सदा दोघांची साथ अ��ावी\nजितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी\nमाझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी\nआयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी\nभग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी\nप्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी\nमी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी\nतेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,\nएकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\nRe: अशी असावी ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3913/", "date_download": "2019-01-19T03:06:22Z", "digest": "sha1:JHA6CDJQWEMDDQ4647OAUM2336A5UQ4J", "length": 2746, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-स्वर्ग", "raw_content": "\nआज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी\nसख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी\nनिरवताही डोलते वारियाच्या सवे\nतुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी\nरंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे\nअन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी\nहरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते\nतयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी\nखुळावल्या गोपिका रास वृंदावनी\nजिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी\nअंतर गगनधरेतले गेले विरघूनी\nचांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/998", "date_download": "2019-01-19T01:51:02Z", "digest": "sha1:JJCXP6WWPCHXOBAMXJUKUFIL2657ZUEI", "length": 36291, "nlines": 203, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शब्द हवे आहेत! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएखादे शब्दकोडे सोडवताना किंवा काही लिहीत असताना कधी कधी नेमके शब्द आठवत नाहीत. \"अरे आता जीभेच्या टोकावर होता ... \" अशी अवस्था होते बर्‍याचदा. \"समूहाची एकूण बुद्धिमत्ता एकेका व्यक्तीपेक्षा जास्त असते\" असे म्हणतात ते जर खरे असेल (म्हणजे आहेच हो) तर सामुहिक प्रयत्नाने हे शब्द सापडतात का पाहावे म्हणून ही चर्चा. आपल्याला अडलेले शब्द (कोणत्याही भाषेतील) इथे द्यावेत आणि इतरांना अडलेल्या शब्दांविषयी आपल्याला काही ठाऊक असेल तर इथे सांगावे असे स्वरूप ठेऊ.\nसुरूवात म्हणून काही शब्दप्रश्न (\n१. साप्ताहिक सकाळच्या नव्या अंकातले शब्दकोडे सोडवताना अडल���ला शब्द \"कोरडी भिक्षा मागणे या क्रियेला तीन अक्षरी शब्द\" पुन्हा त्याच कोड्यात वरील शब्दाला तीन अक्षरी प्रतिशब्द विचारला आहे. म्हणजे \"कोरडी भिक्षा मागणे\" या अर्थाचे तीन अक्षरी दोन शब्द हवेत.\n२. अँबिडेक्स्ट्रस, म्हणजे जो दोन्ही हात (डावे व उजवे) सारख्याच कौशल्याने वापरू शकतो त्याला संस्कृतात/मराठीत एक शब्द आहे. (मला एकेकाळी माहीत होता पण आता विसरलो आहे :प) तो कोणता\n२. अँबिडेक्स्ट्रस, म्हणजे जो दोन्ही हात (डावे व उजवे) सारख्याच कौशल्याने वापरू शकतो त्याला संस्कृतात/मराठीत एक शब्द आहे. (मला एकेकाळी माहीत होता पण आता विसरलो आहे :प) तो कोणता\nमला वाटतं सव्यसाची. अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्य बाण चालवण्यात प्रवीण होता. त्याला सव्यसाची म्हटले जाते.\nसव्यसाची हाच तो शब्द, धन्यवाद\nकोरडी भिक्षा-शिधा, अपक्व, अपाका, आमान्‍न. परंतु 'कोरडी भिक्षा मागणे 'याला एक शब्द सांगणे कठीण आहे. उत्तर समजल्यावर जरूर कळवा.\nमराठीत 'निर्लेप' असा एक शब्द आहे, अर्थ पाण्यात न शिजवलेले (पण दुधात किंवा उसाच्या रसात शिजवलेले) अन्‍न .\nदोन्ही हात सफाईने वापरणारा:-सव्यसाचिन्‌, उभयसाचिन्‌ --वाचक्‍नवी\nशिधा हा शब्द सहसा रेशन या अर्थी वापरला जातो असं वाटतं. तो भिक्षा या अर्थीही वापरला जातो का पण एक खरं की शिधा म्हणजे सहसा न शिजवलेले अन्न किंवा कोरडे अन्न.\nदोन्ही शब्द सिद्ध(=तयार, बनविलेले) या संस्कृत शब्दापासून झाले, पण अर्थ उलटसुलट. पहिल्याचा शिजवण्यासाठी तयार ठेवलेले किंवा भिक्षा (दान) म्हणून द्यावयाचे कोरडे अन्‍न. सरकारने ठरवलेल्या नियंत्रित दरात मिळणारे रेशनचे धान्य कोरडेच असते. म्हणून ते विकणार्‍या दुकानाला शिधा वाटप केन्द्र म्हणत असले पाहिजेत.\nदुसरा शब्द शिदोरी. म्हणजे शिजवलेले अन्‍न. हे फडक्यात ठेवून दोरीने बांधतात आणि प्रवासासाठी घेऊन जातात. चातुर्मासात स्त्रिया शिजविलेल्या अन्‍नाचे जे ताट ब्राह्मणांना देतात, त्यालापण शिदोरी म्हणतात.-वाचक्‍नवी\nसाप्ताहिक सकाळ, फिटनेस विशेषांक\n>> परंतु 'कोरडी भिक्षा मागणे 'याला एक शब्द सांगणे कठीण आहे. उत्तर समजल्यावर जरूर कळवा.\nहे शब्दकोडे साप्ताहिक सकाळच्या फिटनेस विशेषांकात आहे. पुढच्या अंकात उत्तर येईल ते पाहून कळवतो. पूर्वी साप्ताहिक सकाळची स्वतःची साइट होती असे आठवतेय, पण आता खूप शोध घेऊनही दिसत नाही :(\nनिर्लेप - ज्यावर द��सरा लेप राहत नाही असा तो.\nनिर्लेप म्हणजे टेफलॉनचा लेप दिलेला, ज्याने तव्यावर पाककलेचा ठसा उमटत नाही असा तवा असे तो समजत असे.\nमुक्तसुनीत [25 Jan 2008 रोजी 14:34 वा.]\n१. संप्रेषण या शब्दाचा नेमका अर्थ काय \n२. परात्मभाव हा शब्द मी समीक्षेत वाचलाय्. \"एलियनेशन\" या अर्थाने तो वापरलेला दिसतो. हा अर्थ बरोबर् आहे का याशिवाय दुसरा कुठला अर्थ त्याला (अन्य संदर्भात ) आहे का \nएलियनेशन ला सोपे प्रतिशब्द- दुजाभाव, आपपरभाव, फारकत.\nसंप्रेषण कधी ऐकला नाही, पण ढोबळ अर्थ एकत्र करून पाठवणे. (ब्रॉडबॅन्ड ट्रान्स्मिशन ला चालेल). संस्कृतमध्ये सम्प्रैष: असा शब्द आहे. अर्थ- आज्ञागमन, हुकमानुसार जाणे. त्यामुळे संप्रेषण चा अर्थ ऑर्डर्ली ट्रान्स्मिशन असा होऊ शकेल.--वाचक्‍नवी\n\"परात्मभाव\" सकृतदर्शनी तरी \"आपपरभावा\"चा समानार्थी वाटतो आहे. \"पर-आत्म-भाव\", \"आत्म(आप)-पर-भाव\".\nपहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून डोक्यात पटकन 'जोगवा' हा शब्द आला. कितपत बरोबर आहे ते ठाऊक नाही, कारण हा शब्द बहुधा केवळ देवीच्या नावाने मागितलेल्या भिक्षेसाठी राखीव असावा.\nपरात्मभाव शब्दभांडारात सापडला - अस्तित्ववादाच्या संदर्भात. त्यावरून गूगलले असता हा दुवा मिळाला. त्यात दिलेल्या एलिअनेशनच्या व्याख्येला अनुसरून मराठीत 'परात्मभाव' वापरला आहे का [पर+आत्मभाव = परक्याच्या ठिकाणी जाणवणारी स्वतःची ओळख किंवा ज्याला एम्पथी म्हणतात तसे असण्याची कितपत शक्यता आहे [पर+आत्मभाव = परक्याच्या ठिकाणी जाणवणारी स्वतःची ओळख किंवा ज्याला एम्पथी म्हणतात तसे असण्याची कितपत शक्यता आहे\nजोगवा शब्द संस्कृत योगेश्वरीवरून आला. अर्थात त्याचा संबंध देवीशी आहे. पुन्हा जोगवा हे नाम आहे, आपल्याला कोरडी भिक्षा मागणे ह्याला एक शब्द हवा, म्हणजे णे-कारान्त धातूतरी हवा किंवा धातुसाधित नाम.\nदुव्यात एलियनेशन साठी संन्यास(रिक्ल्यूशन, रिनन्सिएशन), निवृत्ती , परकेपणा किंवा समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, फकिरी वृत्ती हे अर्थ दिसताहेत. याच्याशी वर दिलेले दुजाभाव, फ़ारकत हे अर्थ जुळतात. परात्मभाव असा अर्थ असेलसे वाटत नाही. --वाचक्‍नवी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. वाचक्नवी यांचे शब्दज्ञान अफाट आहे. त्यांच्याकडे सर्व संदर्भ सदैव सिद्ध असतात असे दिसते.श्री.वाचक्नवी यांनी शब्दांविषयीं लिहिलेले सर्वकाह�� विश्वासार्ह असते असे मला वाटते.\nयनावालांशी शब्दशः सहमत आहे\nमाझ्यापेक्षा अधिक शब्दज्ञान असलेले अनेकजण उपक्रमावर आहेत. मला शब्दांविषयी प्रेम आहे, असे फारतर म्हणता येईल. साहित्याची आणि ज्ञानाची अनेक क्षेत्रे अशी आहेत की त्यांत वापरणार्‍या शब्दांबद्दल मला ढिम्म समजते. त्यामुळे मी काहीही लिहिले तर ते बरोबर असेलच असा ग्रह कुणी करून घेऊ नये\nचर्चेच्या अनुषंगाने माझे प्रश्न.\nबर्‍याचदा काही शब्दांना 'अधि' व 'परि' असे prefix लावले जाते. यामागे काय लॉजिक आहे\nउदा. अधि़क्षेत्र, परिमंडळ, परियोजना, इत्यादी.\nशासकीय व्यवहारात या शब्दांचा (prefix) प्रामुख्याने वापर होतो.\nहे दोन्ही संस्कृत उपसर्ग. असे एकूण २२ उपसर्ग आहेत. उपसर्गामुळे धातूंचे अर्थ बदलतात.\nउपसर्गेण धात्वर्थो बलात्‌ अन्यत्र नीयते प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत्‌ \nशब्दाच्या अगोदर लागणारे हे उपसर्ग संस्कृत धातू किंवा धातुसाधित शब्दांचे अर्थ सुधारतात, प्रखर करतात, पूर्णपणे बदलतात किंवा कधीकधी तसेच ठेवतात.\nढोबळ अर्थाने अधि म्हणजे जास्त किंवा वरचा. अधिकारी -जास्त किंवा वरच्या दर्जाचे काम करणारा.. अधिभोजन--जास्त जेवण. अधिक्षेत्र-अधिकाराखालचे क्षेत्र. वगैरे.\nपरि म्हणे बहुधा सभोवार, पूर्ण, अति, अदमासे वगैरे.. परिक्षेत्र- भोवतालचे क्षेत्र. परिमंडल--तसेच. परिसीमा--अतिसीमा. इ.इ.\nनितीनमहाजन [31 Jan 2008 रोजी 09:17 वा.]\nमला कधीकधी सरकारी मराठी शब्दांबद्दल तिटकारा येतो. खासकरून मुद्दाम बनविलेल्या मराठी शब्दांचा. सरकारी मराठी शब्दाचा मूळ इंग्रजी शब्द काय असावा हा प्रश्न मला नेहमी पडायचा व अजूनही पडतो.\n\"आशुलिपी\" हा शब्द मी प्रथम ऐकला तेव्हा मला त्याचा अर्थ काय असा प्रश्न पडला. सावकाशीने जेव्हा \"short hand\"म्हणजे \"आशुलिपी\" हे कळले तेव्हा हा शब्द कसा तयार झाला असावा असा प्रश्न मला पडला. बरेच दिवस काही उत्तर सापडेना, मला चैन पडेना. अचानक एके दिवशी \"आशुतोष\" हे शंकराचे नाव आहे असे मला समजले. हे नाव असे का याला उत्तर सापडेना. या दोन शब्दांचा कहीतरी संबंध असावा असे वाटत होते पण काही तर्क करता येत नव्हता. माझी आई संस्कृतची निवृत्त शिक्षिका आहे, तिला मी आशुतोष ची व्युत्पत्ती विचारली तेव्हा कळले की \"आशु\" म्हणजे चटकन. चटकन प्रसन्न होणारा तो \"आशुतोष\"म्हणजे शंकर. मला चटकन \"आशुलिपी\" ची व्युत्पत्ती समजली. मी मनोमन हा शब्द बनवि��ा-याला शतशः प्रणाम केले.\nही व्युत्पत्ती आपल्या पर्यंत पोचविण्यासाठी हा प्रपंच.\nया अर्थामुळेच आशुलिपीला शीघ्रलिपीसुद्धा म्हणतात. पण आशुलिपी अधिक सोपा शब्द. आखूड हात असे भाषांतर न करण्याबद्दल शब्दनिर्मात्याला धन्यवाद\nनितीनमहाजन [01 Feb 2008 रोजी 05:08 वा.]\nमला माझ्या इंग्रजी माध्यमातील मुलाने प्रश्न विचारला \"बाबा, \"English\" ला मराठीत इंग्रजी का म्हणतात\" खरच कोणी सांगेल काय\nसरकारी मराठी वरून सरकारी हिंदी आठवली. एकदा गोरखपूर रेल्वे स्थानकावर एक चौकी पाहिली. त्यावर सरकारी हिंदी पाटी होती \"परिवेदना केंद्र\". डोक्याला अनेक वेदना देऊन सुध्दा हे भाषांतर कश्याचे असावे याचा अंदाज बांधता येइना. त्या चौकीच्या पलीकडल्या बाजूस पाटी होती \"Grievances Center\". या भाषांतराची व्युत्पत्ती कोणी सांगू शकेल काय\nइंग्रजी हे अंग्रेजी या हिंदी शब्दाचे धेडगुजरी मराठीकरण आहे. इंग्लिश हे विशेषनाम आहे. विशेषनामाचे भाषांतर शक्यतोवर करू नये असे म्हणतात. त्यामुळे इंग्लिश हेच बरोबर.\nइंग्लिश ला इंग्रजी म्हणणे म्हणजे कर्नाटकातील कन्नड या भाषेला कर्नाटकी किंवा कन्नडिगी असे म्हटल्यासारखे वाटते.\n'इंग्रजी' हा शब्द बरीच वर्षे प्रचारात असल्याने तो बरोबर की चूक हा प्रश्न गैरलागू ठरतो तरीही \"इंग्रजांची भाषा ती इंग्रजी\" अशी सोपी व्युत्पत्ती आहे. विशेषनाम असले तरी त्याने फारसा फरक पडू नये. युके/ब्रिटन, जर्मनी/डेउश्लँड (उच्चार चुकीचा असल्यास कृपया सुधारा), सारखे इंग्लिश/इंग्रजी असे दोन्ही शब्द प्रचारात राहिले तरी चालण्यासारखे आहे.\nइंग्रेज / इंग्रज हा शब्द पोर्तुगिजातून मराठीत आला. तो चांगला रुळला असल्यामुळे तो घालवायची तातडीची गरज नाही. आजकाल पुष्कळ लोक \"इंग्लिश\" असेच म्हणतात. त्यामुळे आपोआप हा बदल होण्याची शक्यता आहे, आणि मग \"इंग्रजी\" शब्द कालबाह्य होईल.\nइंग्‍लिश हे विशेष नाम आहे हे खरेच पण ते विशेषणसुद्धा आहे. अर्थात दोनही प्रकारात त्यातला ई कॅपिटल काढतात. इंग्‍लिश हे जेव्हा क्रियापद असते तेव्हा साहजिकच ई कॅपिटल नसतो.\n>>इंग्रजी हे अंग्रेजी या हिंदी शब्दाचे धेडगुजरी मराठीकरण आहे. <<\nहे मात्र पटण्यासारखे नाही. अंग्रेज हा शब्द पोर्तुगीजमधून हिन्दीत गेला तसाच तो 'इंग्रज 'बनून मराठीत आला, हे श्री. धनंजयांनी लिहिलेच आहे. जपान्यांची भाषा ती जपानी, तसेच इंग्रजांची इंग्रजी. बोलताना शह���ी लोक 'इंग्‍लिश' म्हणत असतील पण ग्रामीण भागात आणि एकंदर लिखाणात इंग्रजी हाच शब्द अजून तरी आहे. आणि तो जाण्याची शक्यता कमीच\n>> विशेषनामाचे भाषांतर शक्यतोवर करू नये असे म्हणतात. त्यामुळे इंग्लिश हेच बरोबर.<<\nयात शक्यतो लिहिले हे योग्यच केले. विशेष नामांची अनेकदा भाषांतरे होतात. निप्पॉनचे जपान , डॉइच्‌चे जर्मन, जीजस क्राइस्टचे येशू ख्रिस्त किंवा ईसा मसीहा वगैरे. जर्मनीला संस्कृतमध्ये शार्मण्यदेश असे नाव आहे.\n>>इंग्लिश ला इंग्रजी म्हणणे म्हणजे कर्नाटकातील कन्नड या भाषेला कर्नाटकी किंवा कन्नडिगी असे म्हटल्यासारखे वाटते. <<\nआपण कन्‍नडला कानडी म्हणतोच. इतर भाषेत आणखी काही म्हणत असतील.\nजर्मन भाषेत sch(श्‌), tsch(च्‌), dtsch(ज्‌), ach-och-uch(ख़), ich-ig(इश़) असे उच्चार होतात. त्याप्रमाणे Deutschचा उच्चार डॉइच्‌ व्हावा, म्हणून डॉइच्‌लॅन्ड हे खरे उच्चारण असावे. (चू.भू.द्या.घ्या.)---वाचक्‍नवी\nपरिवेदन म्हणजे ज्येष्ठ बंधूच्या अगोदर कनिष्ठाचे लग्न होणे . हेच Grievanceचे कारण असेल तर गोष्ट वेगळी. परंतु मला वाटते, हा शब्द चुकीचा रंगवलेला असेल किंवा चुकीचा वाचला गेला असेल . परिदेवन/परिदेवना म्हणजे दु:ख, शोक वगैरे. परि+दू(४ आ) या संस्कृत धातूपासून झालेला शब्द. परिदेवना-कारण म्हणजे दु:खाचे कारण, तक्रार; अन्याय, अर्थात ग्रीव्हन्स. --वाचक्‍नवी\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nअसेच एकदा केंद्र सरकारच्या एका कार्यालयात गेलो होतो तेव्हा एका अधिकार्‍याच्या कक्षाच्या दारावरची पाटी पाहिली.\n\"साक्षात्कारका समय.... अमूक अमूक\"\nहा \"साक्षात्कार\" काय असतो हे बराच वेळ कळेना. नंतर कळले की \"भेटीची वेळ\"\nआम्हाला साक्षात्कार म्हटले की \"बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला(बुद्धाला) झालेला साक्षात्कार\" अथवा \"न्युटनला सफरचंदाच्या झाडाखाली झालेला साक्षात्कार\" च आठवतो.\nसाक्षात्‌ म्हणजे संस्कृतमध्ये स्वत:, प्रत्यक्ष, मूर्तिमंत वगैरे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष भेट या अर्थी हा शब्द कसा वापरला, कोण जाणे\nअसाच एक शब्द-कर्मठ. हिन्दीत याचा अर्थ कामसू. मराठीतला माहीत आहेच. --वाचक्‍नवी\nनितीनमहाजन [01 Feb 2008 रोजी 06:07 वा.]\nमराठी भाषा दर १२ मैलांवर बदलते असे आपण म्हणतो. माझा जेव्हा व-हाडी मराठी भाषेशी प्रथम संबंध आला तेव्हा काहीसे चमत्कारीक वाटले. साधारणपणे मुंबई, पुण्याकडे आपण समोर व पुढे हे समानार्थी वापरत असलो तरी संदर्भामध्ये थोडा फरक पडतो.\nव-हाडी मराठी भाषेत \"माझ्या समोर एक माणूस उभा आहे\" म्हणजे \"माझ्या पुढे एक माणूस उभा आहे\".\nएकदम मान्य आहे, पण\n\"माझे घड्याळ १० मिनिटे समोर आहे\" म्हणजे \"माझे घड्याळ १० मिनिटे पुढे आहे\" हे मला पचायला जरा जड गेले.\nमराठीच नाही , तर कुठलीही भाषा दर बारा कोसावर बदलते असे म्हणतात. मला वाटते, ही समजूत जेव्हापासून आहे, तेव्हा मैल हे अंतर मोजण्याचे एकक नसावे. --वाचक्‍नवी\nअध्वर्यू आणि उद्गाता या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो यांची व्युत्पत्ती सांगता आली तर फारच चांगले.\nअध्वर्यू-- यज्ञ करणार्‍या अनेकांतला एक ऋत्विक्‌(पुरोहित). याचे काम जमीन मोजणे, वेदी बांधणे, पाणी आणणे, जाळावयाची लाकडे गोळा करणे, अग्नि पेटवणे, आहुति देणे इत्यादी. रूढ अर्थ : संस्थाप्रमुख. संस्थेतील सर्वेसर्वा.\nउद्गाता--सामवेद म्हणणारा. याचे तीन सहकारी असतात--प्रस्तोता, प्रतिहंता आणि सुब्रह्मण्य. रूढ अर्थ- प्रवर्तक(), चालना देणारा(\n 'पायोनियर' साठी अध्वर्यू/उद्गाता यापैकी किंवा इतर कोणता शब्द वापरता येईल\nअग्रेसर; आदिपुरुष/आद्य(सं)स्थापक/आदिकर्ता, आद्यचालक, वगैरे, संदर्भानुसार. --वाचक्‍नवी\nयादृच्छिक या शब्दाचा नेमका अर्थ काय हा शब्द रँडम् या अर्थाने वापरतात का\nअशा दोन्ही अर्थांनी वापरला जातो. तरी :\n\"यदृच्छा\"ला \"रँडम\"ची अधिक अर्थच्छटा असावी,\n\"स्वैर\"ला \"आर्बिट्ररी\"ची अधिक अर्थच्छटा असावी\nदोन अर्थच्छटांमधला फरक हा :\n\"रँडम\" मध्ये जे मिळते ते मिळते, वाटेल ते घेता येत नाही\n\"आर्बिट्ररी\" मध्ये वाटेल ते घेता येते, ते वाटणे अहेतुक का असेना.\n१. \"छाप\" किंवा \"काटा\" वाटेल ते मनात ठरवू : (यानंतर मनात जे ठरवू ती वस्तू \"आर्बिट्ररी\" असते)\n२. नाणेफेकीत \"छाप\" किंवा \"काटा\" येईल : (नाणे फेकल्यानंतर जे येते ते रँडम असते)\nप्रकाश घाटपांडे [25 Apr 2008 रोजी 17:42 वा.]\n\"यदृच्छा\"ला \"रँडम\"ची अधिक अर्थच्छटा असावी,\n\"यदृच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही\" या वाक्यात ही छटा नाही . येथे हा शब्द इश्वरेच्छा या अर्थी वापरला गेला आहे.\nयदृच्छा= परमेश्वराची इच्छा, स्वेच्छा.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-father-eyes-removed-for-the-property/", "date_download": "2019-01-19T02:16:40Z", "digest": "sha1:JEEFEU5KAMGYEUISQIJS3Z7HXYSIJL3Z", "length": 3315, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालमत्तेसाठी मुलाने काढले पित्याचे डोळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मालमत्तेसाठी मुलाने काढले पित्याचे डोळे\nमालमत्तेसाठी मुलाने काढले पित्याचे डोळे\nमालमत्तेसाठी मुलाने पित्याचे डोळे काढल्याची घटना येथील शाखंबरी कॉलनीत मंगळवारी घडली.\nनिवृत्त सरकारी कर्मचारी परमेश (वय 65) यांचा मुलगा चेतन यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात चेतनने पित्याच्या डोळ्यात बोटे घालून त्यांना जखमी केले. घरातील इतरांनी आरडाओरडा केल्याने पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परमेश यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून जे. पी. नगरातील खासगी इस्पितळात ते उपचार घेत आहेत. मुलाला अमली पदार्थाचे व्यसन जडल्याने त्याच्या नावे मालमत्ता करण्यास वडील तयार नव्हते, असे समजते.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Natya-Mahotsav-on-behalf-of-daily-pudhari/", "date_download": "2019-01-19T02:07:38Z", "digest": "sha1:B22Y6SLDWEVYNJUXBRYCEJ6OVNJJHGAX", "length": 7453, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. ‘पुढारी’च्या वतीने नाट्य महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’च्या वतीने नाट्य महोत्सव\nदै. ‘पुढारी’च्या वतीने नाट्य महोत्सव\nकलेचे माहेरघर असणार्‍या कोल्हापूरनगरीमध्ये नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून नाट्य चळवळीच्या माध्यमातून नाट्यसृष्टीला अनेक कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मिळाले आहेत. दैनिक ‘पुढारी’ने कोल्हापूरच्या नाट्य व चित्रपट परंपरेला सततच प्रोत्साहन दिले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा धागा पकडून ‘पुढारी’ने या नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.\nकेशवराव भोसले नाट्यगृह येथे दि. 25 ते 28 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव भरवण्यात आला आहे. नाट्यप्रेमींना य��निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांची कलाकृती रंगमंचावर पाहण्याची संधी ‘पुढारी’ने उपलब्ध करून दिली आहे.\nया महोत्सवाच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधव, डॉ. गिरीश ओक, मकरंद अनासपुरे, पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांना रंगमंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे.\nमहोत्सवामधील सहभागी होणार्‍या नाटकांनी संपूर्ण महाराष्ट्रात धमाल माजवली असून, मनोरंजनाचा खजिना या महोत्सवामध्ये खुला होणार आहे. महोत्सवांतर्गत - गुरुवारी (दि. 25 जानेवारी) सायं. 7 वा. लेखक - सौम्य जोशी, दिग्दर्शक - राजन ताम्हाणे, कलाकार - भरत जाधव व डॉ. गिरीश ओक यांच्या अभिनयाने सजलेले वेलकम जिंदगी हे नाटक दाखवण्यात येणार आहे.\nशुक्रवारी (दि. 26 जानेवारी) रात्री 9.30 वा. लेखक - अक्षय जोशी, दिग्दर्शक - प्रसाद खांडेकर, कलाकार - सुशील इनामदार, रसिका वेंगुर्लेकर, अंतरा पाटील, डॉ. आदिती भास्कर, ओंकार पनवेलकर, पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर यांची भूमिका असणारा दिल तो बच्चा है जी हे नाटक सादर होणार आहे.\nशनिवारी (दि. 27 जानेवारी) रात्री 9.30 वा. उलट-सुलट हे नाटक सादर होणार असून, लेखक - किरण माने, दिग्दर्शक - कुमार सोहोनी आहेत. या नाटकामध्ये मकरंद अनासपुरे, समीर देशपांडे, कृतिका तुळसकर, तन्वी पंडित, किरण माने यांच्या भूमिका आहेत.\nमराठी चित्रपटांमध्ये सध्या धमाल उडवत असलेला सिद्धार्थ जाधव याच्या अभिनयाने सजलेले गेला उडत हे नाटक रविवारी (दि. 28 जानेवारी) सायं. 4 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे लेखनव दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. नाट्यप्रेमींनी दैनिक ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या नाट्य महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आजच आपल्या जागा निश्‍चित करून घ्याव्यात.\nअधिक माहितीसाठी संपर्क : संजय लोंढे (वैभव एंटरप्रायजेस) मोबा. 9890980321, 9923430190.\nतिकिट मिळण्याचे ठिकाण ः टोमॅटो एफ.एम. ऑफिस पाचवा मजला, वसंत प्लाझा, राजाराम रोड, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन. नं. ः 0231-6625943\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Four-and-half-lakh-loss-in-the-district/", "date_download": "2019-01-19T02:41:00Z", "digest": "sha1:KQ52E2KJRCDNJCUUDNCQJZDPSTMB2W7V", "length": 11515, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वादळी, अवकाळीने जिल्ह्यात साडेचार लाखांची हानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वादळी, अवकाळीने जिल्ह्यात साडेचार लाखांची हानी\nवादळी, अवकाळीने जिल्ह्यात साडेचार लाखांची हानी\nरत्नागिरी : प्रतिनिधी / चिपळूण : शहर वार्ताहर\nवादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी जिल्ह्यात सुमारे साडेचार लाखांची हानी झाली. याचा सर्वाधिक फटका चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्याला बसला. रत्नागिरी तालुक्यातही वादळी वार्‍याने काही भागात घरांच्या छपरांची आणि झाडांची पडझड झाली. दरम्यान, आगामी दोन दिवसांत कोकणात जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी जिल्ह्यात तिसर्‍यांदा आलेल्या अवकाळी पावसाची नोंद 34 मि.मी. झाली आहे.\nवादळी वार्‍यामुळे चिपळूण तालुक्यात सुमारे साडेतीन लाखांची हानी झाली. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या वादळी वार्‍याच्या पावसात चिपळूणच्या पूर्व भागाला मोठा फटका बसला. तसेच सावर्डे परिसरातही मोठे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात आलेल्या वादळाने तालुक्यात सहा घरांचे आणि एका गोठ्याचे नुकसान झाले. यामध्ये चार घरांवर झाड पडल्याने आणि दोन घरांचे पत्रे उडून गेल्याने या घरांची हानी झाली. वादळाचा जोर चिपळूणच्या मार्कंडी, दळवटणे, पिंपळी, खडपोली, पाली, निरबाडे या भागात होता. या भागात जोरदार वार्‍यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे या भागात वीज प्रवाहही खंडित झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍याच्या पावसाने चिपळूण तालुक्यात लाखोंची हानी झाल्याची शक्यता असून बहुतांश घरांवरील कौले, पत्रे वादळी वार्‍यात उडाले. वार्‍याच्या जोरामुळे वृक्ष उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले.\nचिपळूण तालुक्याच्या पूर्व भागातील खडपोली, पाली, निरबाडे, वालोटी, अडरे, चिंचघरी, खेर्डी आदींसह सावर्डे, फुरुस तर शहर परिसरातील व शहरातील काही उपनगरासहीत कालुस्ते बु॥ येथील नागरिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची माहिती व पंचनाम्याचे काम त्या-त्या भागातील ग्रामसेवक व तलाठ्यांकडून सुरू करण्यात आले असून त्यानुसार तहसील कार्यालयात नुकसानीच्या नोंदी घेण्य���चे काम सुरू आहे. प्राथमिक नोंदीनुसार वालोटी परिसरातील दत्ताराम कदम यांच्या घरावरील पत्रे, राजाराम आदवडे यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. अनिल आंबेडे यांच्या घरावरील पत्रे, अडरे परिसरातील लक्ष्मण कोकजे यांच्या घरावरील पत्रे, चिंचघरीमधील रेश्मा चाळके यांच्या घरावरील कौले तसेच बचत भवनचे पत्रे, खेर्डीमधील जयंत भुरण यांच्या घराचे सुमारे नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदेश सुरेश भुरण यांच्या घराचेदेखील नुकसान झाले. दत्ताराम कांबळी यांच्या घराचे 5250, नारायण बाबू मेस्त्री यांच्या घरावरील पत्रे, वालोटी येथील शैलेश कदम यांच्या घरावरील पत्रे, खडपोली येथील अंकुश कदम यांचे घर, शौकत खडपोलकर यांच्या घराचे नुकसान, आनंद बापट यांच्या केळी बागेतील केळीची झाडे भुईसपाट झाल्याने तीस हजारांचे नुकसान, पाली येथील श्रीपत माळी यांचा गोठा, निरबाडे वसंत जाधव यांचे घर, सावित्री झुजम यांचे घर, विजय झुजम यांचे घर, अरुणा झुजम यांचे घर, शहरातील शंकरवाडी येथील घर, कालुस्ते बु॥ येथील सीताराम बामणे यांच्या घराचे 6500 रु. चे नुकसान, सावर्डे येथील अरुण वारे यांची पत्रा शेड, फुरुस येथील लक्ष्मीबाई चव्हाण यांच्या घराचे नुकसान, धामेली येथील मोहन भालेकर यांच्या घराचे 10 हजार रूपयांचे नुकसान झाले. सहदेव गायकर यांच्या घराचे पाच हजाराचे नुकसान, रवींद्र तटकरे यांच्या घराचे 8500 रुपयांचे नुकसान, नरेंद्र गायकर यांच्या घराचे 13 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.चिपळूण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील तलाठी, पोलिसपाटील पंचनामे करीत आहेत.\nसंगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांत वादळाचा फटका अनुक्रमे कडवई आणि नाणिज या भागाला बसला. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांतही झाडे उन्मळून पडल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले. काही भागात झाडे पडल्याने विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे या भागात काही तास वीज प्रवाहही खंडित झाला. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 34 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये खेडमध्ये 20, चिपळुणात 2, संगमेश्‍वर तालुक्यात 12 मि.मी. पाऊस झाला. सरासरी नोंद 3.78 एवढी झाली. दरम्यान, आगामी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाल��� जोरदार वार्‍याचीही साथ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-flood-in-sangameshwar-heavy-rain-in-district/", "date_download": "2019-01-19T02:04:45Z", "digest": "sha1:MSHELDMSAJ5M447Z46YE4PNXZZ5JULUM", "length": 10116, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संगमेश्‍वरात पूर; जिल्ह्यात मुसळधार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › संगमेश्‍वरात पूर; जिल्ह्यात मुसळधार\nसंगमेश्‍वरात पूर; जिल्ह्यात मुसळधार\nजिल्ह्याला गेले दोन मुसळधार पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी संगमेश्‍वरमध्ये शास्त्री, सोनवी, बावनदी, गडनदी, सप्तलिंगी, असावी काजळी नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूर आला, तर उर्वरित दक्षिण रत्नागिरीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी राजापूरमध्ये आलेला पूर शुक्रवारी ओसरला; मात्र मुसळधार पाऊस पडतच असल्याने पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारीही रत्नागिरीसह राजापूर, लांजा, खेडमध्ये पावसाने अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण केली. अनेक भागांत भात शेतीसह बाजारपेठेत पाणी शिरले. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचेच राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.\nशुक्रवारी सकाळी साडेआठ वजाता नोंदविलेल्या पर्जन्यमानानुसार संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 86.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात नोंदवला. लांजा तालुक्यात दिवसभरात 187 मि. मी असा विक्रमी पाऊस झाला. तर संगमेश्‍वरात 141 मि. मी. पाऊस झाला. मुसळधार पावसाने या दोन्ही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण केली. बावनदीचे पात्र तुंबल्याने नदीच्या परिसरातील अनेक भागातील भात शेती पाण्याखाली गेली. आरवलीतही पुराचा वेढा पडला. खेड तालुक्यात 85 मि. मी, पावसाची नोंद झाली. गेल्या आठवड्यातही जोरदार पावसाने खेडच्या जगबुडी नदीला पूर आला होता. जोरदार पावसाने येथे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थितीने ��ाजारपेठेत पाणी घुसले. मंडणगड 68, दापोली 31, गुहागर 30 चिपळूण85, रत्नागिरी 77 तर राजापूर तालुक्यात 75 मि. मी. पावसाची नोंद झाली. राजापूर तालुक्यात जोरदार पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत केले. गुरूवारी असलेली पूरस्थिती शुक्रवारपर्यंत ओसरली तरी पाऊस कायम होता.\nअमावास्येच्या भरतीमुळे दुपारीच संगमेश्‍वर खाडीभागात फुगवठा निर्माण होऊन त्याचा फटका फुणगुससह संगमेश्‍वर बाजारपेठेला बसला. शास्त्रीनदीचे पाणी रामपेठ आणि आठवडा बाजारात घुसले आहे तर सोनवीही पात्र सोडण्याच्या तयारीत आहे. संगमेश्‍वरातील व्यापारी सतर्क झाले असून आठवडा बाजारातील काही घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. माखजन बाजारपेठेवर सलग चौथ्यांदा पुराचे सावट असून फुणगुसमध्येही पुरसदृष्य स्थिती आहे. बावनदीने सकाळीच पात्र सोडले असून तळेकांटे, वांद्री, सोनगिरी, कोळंबे, कुरधुंडा, गावमळा, निढळेवाडी, ओझरखोल आदी भागातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. सोनवीचे पाणी पात्राबाहेर पडून काही काळ मयुरबाग - शिवने मार्ग बंद झाला होता तर सोनवीचे पाणी बुरंबी गेल्येवाडीजवळ देवरूख - संगमेश्‍वर रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nजिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले. खेडमध्ये पुराचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानातील मालाचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात कोथळूक येथे एका घराच्या पडझडीत तीन हाजारची हानी झाली. संगमेश्‍वर तालुक्यात वादळी वार्‍याने घऱांचे पत्रे उडाले. दोन दिवस जोरदार पावसाने राजापूर तालुक्यातील अणुुस्करा घाट वाहतुकीसाठी बाधीत झाला. शुक्रवारीही जोरदार पाऊस झाल्याने हा घाट रस्ता मोकळा करण्यात अडचणी होत्या. मात्र दुपारी काही भाग मोकळा करुन यथील वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. गेले दोन दिवस राजापुरात मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नदीच्या जलस्तरात धोका पातळीपर्यंत वाढ केली. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजुला पुराचे पाणी पाण्याने चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शिळ आदी गावातील संपर्क तुटण्याची शक्यता होती. जोरदार पावसाने जवाहर चौक परिसरासह बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र शुक्रवारी पूर ओसरला होता. मात्र पाऊस पडत असल्याने धोका कायम आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Destruction-of-narcotic-substance-in-pune/", "date_download": "2019-01-19T02:03:17Z", "digest": "sha1:ZFW6HLRR55ZWFL354TJBMNA5FFWUSXI4", "length": 5158, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट\nसव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट\nपुणे शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सव्वा कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या 28 वर्षात प्रथमच न्यायालयात गुन्ह्यांचा निकाल लागण्यापूर्वी हा साठा नष्ट करण्यात आला आहे. एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यांमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर आयुक्तालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतगत तो नष्ट करण्यासाठी तीन सदस्य समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्ष पुणे पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त तसेच पोलिस अधीक्षक आणि लोहमार्ग पोलिस अधीक्षक हे सदस्य आहेत.\nपुणे शहर पोलिस कार्यक्षेत्रातील अंमली पदार्थ कायद्यान्वये आयुक्तालयात शहरात दाखल करण्यात आलेल्या एकूण 9 गुन्ह्यांमध्ये जप्त 1 कोटी 16 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. 9 गुन्ह्याचा सत्र न्यायालयात न्यायनिर्णय प्रलंबित आहेत. पुणे पोलिसांनी एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये 28 वर्षात प्रथमच हा साठा नष्ट केला आहे. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये 562 किलो गांजा, मिक्स तरंग शिवामृत 352 किलो, गांजा मिक्स फलादी पूर्ण 11 किलो, गांजा मिक्स भांगयुक्त मँगो चुर्ण 44 किलो, भांग 11 किलो, चरस 1 किलो हे मुंढवा येथील भारत फोर्ज येथील भट्टीमध्ये जाळून नष्ट केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक मुगळीकर, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुनील दोरगे, स्वाती थोरात यांनी केली.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2543", "date_download": "2019-01-19T02:49:48Z", "digest": "sha1:ANU6N3MRJY7SEB2X7I5GLETXS454VK2P", "length": 36153, "nlines": 215, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\n‘मंटो’ या चित्रपटाचं पोस्टर\nकला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मंटो Manto नंदिता दास Nandita Das नवाजुद्दीन सिद्दिकी Nawazuddin Siddiqui\nसाहित्यकृतींवरील आक्षेप हे प्रत्येक काळात दिसून येतात. तीन वर्षांपूर्वी तामिळ लेखक पेरूमल मुरूगन यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिलं होतं, “पेरूमल मुरूगन, तो लेखक आता मेला आहे. तो देव नसल्यामुळे, त्याचा पुनरुद्धार होणार नाही. त्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. एक सर्वसाधारण शिक्षक म्हणून तो पी. मुरूगन नावानं सामान्य आयुष्य जगणार आहे. त्याला एकटं सोडा.” एकविसाव्या शतकात महासत्ता बनायला निघालेल्या या देशात एक लेखक ‘तो मेलाय’ असं जाहीर करतो यासारखी उद्वेगजनक गोष्ट नाही. एकीकडे परंपरेचं नको इतकं ओझं वाहणारा समाज, तर दुसरीकडे महासत्ता होण्यासाठीची केविलवाणी धडपड करणारा लोकशाही मानणारा देश असल्या विरोधाभासात जगणार्‍या या देशात लेखकांना लेखणी बंद करून ठेवावीशी वाटते, यासारखी नामुष्की नाही. आज एकविसाव्या शतकात हे घडतंय म्हटल्यावर भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी मंटोच्या मनावर कसले आघात झाले असतील, याचा विचारच केलेला बरा. त्यांच्या त्याच काळाचा पट म्हणजे ‘मंटो’ सिनेमा.\nमुंबईतल्या एका कॅफेत सआदत हसन मंटो (नवाजुद्दीन सिद्दिकी), इस्मत चुगताई (राजश्री देशपांडे), साफिया (रसिका दुगल) व त्यांचे मित्र बसल��ले असतात. चर्चा मंटो व चुगताईच्या कथांवर चालू असते. इस्मतला येणारी शिव्यांनी भरलेली पत्रं, तर मंटोच्या कथेत वेश्याच का असतात यावर हिरीरीनं चर्चा होते. त्याचं म्हणणं आहे सध्या जे चालू आहे त्यावर लिहावं कारण तेच खरं साहित्य आहे. पण एका मित्राच्या बोलण्यावरून मंटो तिथून निघून जातो.\nसिनेमात पैशांसाठी स्क्रिप्ट रायटिंगचं काम करणारा मंटो तिथल्या कामावर नाराज आहे. त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान असे दोन देश होतील, असा लोकांचा कयास खरा ठरायला लागतो. मित्र श्याम चढ़ा (ताहिर राज भसीन) याच्या उद्वेगजनक बोलण्यामुळे आपण होत्याचे नव्हते होऊ, या भीतीनं मंटो लाहोरला जातो. तिथली परिस्थिती भारतापेक्षा वेगळी नसल्यामुळे नेमकं आपण कशासाठी इथं आलो असा प्रश्न मंटोला पडतो.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nनंदिता दास यांचा दिग्दशर्क म्हणून हा दुसराच सिनेमा. २००२ च्या गुजरात दंगलींवर आधारित असणारा ‘फिराक’ विषयाच्या गांभीर्यामुळे लक्षात राहणारा होता. तसेच दंगली होऊन सहाच वर्षं झाली होती, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेमकं काय झालं त्याचा ‘आँखों देखा हाल’ असं त्याचं स्वरूप होतं. पहिल्याच सिनेमात आशयघन विषय हाताळल्यामुळे त्यांचा पुढचा सिनेमा कुठला याची उत्सुकता होती.\nमंटोच्या आयुष्यावर सिनेमा त्या करणार आहेत म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोचली होती. अपेक्षेनुसार सिनेमा चांगला झालाय, पण काहीतरी कमी पडलंय असं शेवटपर्यंत वाटत राहतं. चरित्रपट म्हटल्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यातले कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या नाही याचं भान पटकथाकार व दिग्दर्शकांना नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला न्याय दिलाय असं दिसून येत नाही. नंदितांनी मंटोच्या आयुष्यातल्या वादळी गोष्टीच गृहीत धरल्यात. फाळणी होण्याआधीची व त्यानंतरची लाहोरमधला ही उणीपुरी चार-पाच वर्षंच त्यांनी घेतली आहेत. ही वर्षं एकूणच भारतीय इतिहासात सर्वांत क्रौर्यानं भरलेली आहेत. त्याच काळात मंटो लिहीत होते हे आपलं भाग्य. नंदितांनी ही वादळी वर्षं घेताना त्यात मंटोच्या सर्वांत प्रसिद्ध कथांना गुंफून टाकलंय. त्या कथा आहेत ‘दस रुपये’, ‘काली सलवार’, ‘ठंडा गोश्त’, ‘खोल दे’ व ‘टोबा टेक सिंग’. तसंच ‘लेटर टू अंकल सॅम’मधल्या ओळीदेखील.\nपटकथेची रचना या कथा व त्याची पात्रं व प्रत्य��्ष मंटोचं आयुष्य अशी केलीय. त्यामुळे मंटोच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग चालू असताना मध्येच कथेमधील प्रसंग येतात. त्यामुळे रसभंग होतो खरा, कारण कथा कोणती अन मंटोचं जगणं कोणतं याचे स्पष्ट भाग केलेले नाहीत. कोणती कथा वापरलीय याचं स्पष्टीकरण पात्रांच्या तोंडी येत नाही. फक्त ‘ठंडा गोश्त’ व ‘टोबा टेक सिंग’ यांच्याबद्दल कळतं, कारण त्याबद्दल मंटो निवेदनाच्या रूपात बोलतात. पण इतर ठिकाणी ते पुरेसं स्पष्ट नाही. मंटो यांना आजूबाजूच्या परिस्थितीतून मिळणाऱ्या प्रेरणा नेमक्या दिसायला कशा आहेत, हे दाखवण्यासाठी योजलेली रचना निश्चित प्रभावी आहे.\nहे समजून घेता येईल की, फाळणीचा काळ नेमका उभा करणं आणि तो दोन तासांत बसवणं सोपं काम नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ते यथातथ्य दिसणं गरजेचं असतं. ते चांगल्या प्रकारे केलं आहे. मग सिनेमा कुठे कमी पडतो तर नंदितांच्या दिग्दर्शनात. त्यांनी काळ जरी यथातथ्य उभा केला असला तरी तो भिडत नाही. त्याचं दिसणं विश्वसनीय आहे, पण मंटोची वाताहत, फाळणीचं क्रौर्य अंगावर येत नाही. त्यात एका प्रकारे तटस्थता दिसते, जी गरजेची नव्हती असं वाटतं. ‘फिराक’मध्ये जसं दंगलीचे परिणाम दिसून यायला लागतात व स्मरणात राहतात तसं इथं होत नाही. इथं दंगल दिसते, तिचे परिणाम दिसतात, मंटोच्या घरच्यांचं वागणं दिसतं, मंटोच्या साहित्याबद्दल जे बोललं जातं आणि न्यायालयात त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या जातात त्या दिसतात, पण मनाला भिडत नाहीत. असं वाटतं जणू नंदिता हात आखडता घेऊन दिग्दर्शन करतायत. त्यामुळे जिथं कथेला किंवा प्रसंगांना उठाव मिळणं गरजेचं आहे, तिथंच नेमकं त्या कमी पडतात. किंवा काही जागी कॅमेरा मुद्दामहून रेंगाळतोय असं दिसत नाही. हे रेंगाळणं प्रेक्षकांना मंटोंच्या विश्वात घेऊन जायला कारणीभूत व्हायला हवं होतं, ते होत नाही. जणू पटकथा पडद्यावर उभी करणं इतकंच आपलं काम आहे, असं त्यांनी मानलंय\nदुसरा आक्षेप पार्श्वसंगीतात केलेला भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर. जो अनावश्यक आहे. दिग्दर्शकाच्या अभिरुचीबद्दल कौतुक आहे, ते तरीही भारतीय शास्त्रीय संगीत हे पार्श्वसंगीतासाठी अप्रभावी ठरतं असं नेहमीच दिसून आलंय. एखादं सारंगी वाद्य किंवा गायिकेच्या आवाजातील रागदारीवर आधारित ख्याल/आलाप वगैरे इतर वेळी ऐकायला कर्णतृप्��� करणारा अनुभव असतो, पण सिनेमात ते वापरलं की, उपरं वाटायला लागतं. आशयघन विषय असला की त्याला शास्त्रीय संगीताची जोड द्यायलाच हवी का, असा काहीसा प्रघात दिसून येतो. इथंही नंदिता तो प्रघात मोडू शकल्या नाहीत.\nदिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो तो नवाजुद्दीन सिद्दिकीच्या लाजवाब अभिनयानं. भूमिका जगणं म्हणजे काय यासाठी सिद्दिकीच्या अभिनयाकडे उदाहरण म्हणून पाहावं. मंटोच्या आयुष्याची वाताहत ते चेहरा व डोळ्याद्वारे इतक्या प्रभावीपणे दाखवतात की, आपण विसरूनच जातो एक अभिनेता अभिनय करतोय म्हणून. बाकी त्याच्या अभिनयाला इतर सर्वांची साथ ही जमेची बाजू.\nसाहित्यकृतींवर आक्षेप ही जुनी व नित्याची गोष्ट वाटावी इतकं त्यात सातत्य आहे. आक्षेप घेणारे कोण असतात यापेक्षा त्यांना चेहरा नसतो हेसुद्धा नेहमीच दिसून आलंय. मंटो मुंबईत असताना त्यांच्यावर तीन खटले चालवले गेले होते, तर पाकिस्तानातही तीन. राजकीय स्वार्थासाठी दोन देशांची निर्मिती झाली, पण मंटोसारख्या लेखकांपासून ते सर्वसामान्य लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले. याचं यथातथ्य चित्रण करणार्‍या मंटोला मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकवून अपमानित करण्यात आलं, तर साहित्यिक वर्तुळात त्यांच्या लेखनात साहित्यिक मूल्यच नाही म्हणून वाळीत टाकण्यात आलं. शब्दांचे इमले चढवणार्‍या लोकांकडूनच नागवले गेलेले मंटो मात्र त्या आघातातून कधीच सावरू शकले नाहीत. ‘टोबा टेक सिंग’मधल्या नो मॅन्स लँडमध्ये पडलेल्या त्यांच्या पात्रांसारखेच ते कुठेतरी पडले. इथंच त्यांची शोकांतिका झाली.\nलेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्ले��णात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीश�� रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/sports/", "date_download": "2019-01-19T02:42:37Z", "digest": "sha1:HZZNR7MMPS5XXSPH7LEPY7KMCZTMIDDG", "length": 8744, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Footage of Cricket,F1,Kabbadi,Football,Hockey Sports in Marathi | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमहाराष्ट्र केसरी बाला रफिकच्या...\nमकाऊ ग्रां. प्रि.मधील धक्कादायक...\n२०१८ मधील एकदविसीय सामन्यातील...\nनेहरा आणि युवराजसारखा भन्नाट...\nसचिन आपल्या अकादमीच्या माध्यमातून...\nविराट कोहलीला नवी मुंबईकरांचे...\nसचिनला मागे टाकत कोहलीची...\nप्रो-कबड्डी ६ – तेलगू...\nप्रो-कबड्डी 6 – हरयाणा,...\nप्रो-कबड्डी ६: पुणे वि....\nप्रो-कबड्डी ६ : ….तरच...\nप्रो-कबड्डी ६ – यू...\nप्रो-कबड्डी ६ – गतविजेत्या...\nप्रशिक्षक मोहन जाधव आणि...\nपवन स्वतःच्या क्रिकेटमधील जडणघडणीबाबत...\n१६ व्या वर्षी सुर्वण...\n४० वर्षांनंतर विश्वचषकात अर्जेंटिना-फ्रान्स...\nफ्रान्स व उरुग्वेचं पारडं...\nआयपीएलची मोहर – काय...\nआयपीएलची मोहर- प्ले ऑफच्या...\nआयपीएलची मोहर – दिनेश...\nआयपीएलची मोहर – चेन्नईची...\nआयपीएलची मोहर- गतविजेत्या मुंबई...\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करण��� सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T02:25:22Z", "digest": "sha1:RJBKBLCQINT7XGO3WCRHJ3D72RLUMNQN", "length": 9461, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाडला हाणून; दोन ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाकचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाडला हाणून; दोन ठार\nश्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराला मोठे यश हाती आले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानी गणवेश परिधान केलेल्या दोन घुसखोऱ्यांना कंठस्नान घातले. तसेच घुसखोऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे घुसखोर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) सदस्य होते. व भारतीय लष्कराविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ते होते.\nमाहितीनुसार, घुसखोर भारतीय सीमेत प्रवेश करत असताना त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत दोन्ही घुसखोरांना कंठस्नान घातले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचे चिन्ह आहे. तसेच घुसखोरांनी युद्धात घालण्यात येणारे कपडे परिधान केले होते. तर काहींनी बीएसएफ आणि भारतीय लष्कराच्या जुन्या गणवेशासारखेही कपडे परिधान केले होते.\nदरम्यान, या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकि��्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nसीबीआयला लवकरच नवे संचालक\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nराम मंदिराची निर्मिती २०२५ पर्यंत होणार – आरएसएस\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://patil2011.blogspot.com/2019/01/cbse-areas-related-to-circles.html", "date_download": "2019-01-19T01:44:04Z", "digest": "sha1:ZUNVWITOF3QZZYVQHQ6DIJGXGOEAAKUL", "length": 16742, "nlines": 164, "source_domain": "patil2011.blogspot.com", "title": "साधं सुधं!!: CBSE दहावी गणित भाग १ - Areas Related to Circles", "raw_content": "\n२०१९ सालात CBSE अभ्यासक्रमाच्या दहावी गणित ह्या विषयावर काही पोस्ट्स लिहिण्याचा मानस आहे. ह्या श्रुंखलेतील ही पहिली पोस्ट. मराठी भाषेत सर्व संज्ञा मांडण्याच्या काही मर्यादेमुळे ह्या पोस्ट्समध्ये इंग्लिश भाषेचा सढळ वापर केला जाईल ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nदहावी CBSE गणित विषयातील धडे खालीलप्रमाणे\nइथं मी कोणत्याही एका विशिष्ट क्रमाने वरील धडे समाविष्ट करणार नाही. पुढील आठ महिन्यात सर्व धडे समाविष्ट करण्याचा यत्न राहील. ह्यातील काही पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यात सुधारणा केल्या जातील. प्रत्येक धड्यातील महत्वाची सूत्रे आणि त्यावर टिपण्णी असे ह्या पोस्टचे स्वरुप राहील.\nआज आपण Areas Related to Circles अर्थात वर्तुळांशी संबंधित क्षेत्रफळे ह्या धड्याकडे वळूयात.\nवर्तुळाशी संबंधित मुख्य दोन सुत्रे आहेत.\nक्षेत्रफळ = π * R * R ( π * त्रिज्या * त्रिज्या)\nजर तुम्हांला R ची किंमत ७ च्या पाढ्यात दिली गेली असेल तर गणित सोडवताना π ची किंमत २२ / ७ ही घ्यावी. अन्यथा π ची किंमत ३. १४ इतकी घेणे इष्ट राहते.\n१) पहिल्या प्रकारच्या गणितांत दोन वेगवेगळ्या वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या जातात आणि अशा वर्तुळाची त्रिज्या काढण्यास सांगितलं जातं की ज्याचा परीघ अथवा क्षेत्रफळ ह्या दोन वर्तुळांच्या परीघ अथवा क्षेत्रफळाच्या बेरजेइतका असतो.\nहव्या असलेल्या वर्तुळाचा परीघ = २ * π * r१ + २ * π * r२\nम्हणुन R = (r१ + r२)\nइथं आपणास लक्षात घ्यायला हवं की ह्या प्रकारच्या गणितात तुम्हांला गणितात दिलेल्या वर्तुळांचा परीघ अथवा क्षेत्रफळ काढण्याची गरज नाही. त्यांच्या सुत्रात असणाऱ्या २ * π अथवा π हे समीकरणाच्या दोन्ही बाजुला असल्याने ते बाद होतात आणि मग उरतं ते फक्त त्रिज्यांची अथवा त्यांच्या वर्गांची बेरीज करणे. ही बाब आपणांस पेपरातील वेळेची बचत करण्यास मदत करु शकतो.\n२) गणिताच्या दुसऱ्या प्रकारात एककेंद्रीय अनेक वर्तुळे दिली असतात. ह्यातील प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ काढण्यास सांगितलं जातं.\nवरील आकृतीत तुम्हांला पांढऱ्या आणि निळ्या रंगाने व्यापलेल्या वर्तुळाकार भागांचे क्षेत्रफळ काढण्यास सांगण्यात येईल. अर्थात पांढऱ्या भागाचे क्षेत्रफळ तुम्ही थेट सुत्राचा वापर करुन काढु शकता. निळ्या भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी निळ्या वर्तुळाच्या त्रिज्येचा वापर करुन संपुर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढुन त्यातुन पांढऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करणे अपेक्षित आहे. ह्या एककेंद्रीय वर्तुळांची संख्या वाढत गेल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता हा महत्वाचा घटक ठरतो. इथं प्रत्यक्ष क्षेत्रफळ काढणे किंवा π हा सामायिक घटक ठेवून R1^2 - R2^2 ही आकडेमोड करणे हे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात.\n३) तिसऱ्या प्रकारात एखाद्या वाहनाच्या चाकाचा व्यास / त्रिज्या देऊन एका विशिष्ट अंतरासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील हे गणित दिले जाते. ह्यात वाहनाचे चाक एका फेऱ्यात त्याच्या परिघाइतकं अंतर पार करते हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो.\nवरील सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी नववीपर्यंत सोडविले असतात. आता आपण वर्तुळाचे वर्तुळखंड (Sector) आणि सेगमेंट (Segment) ह्यांच्या क्षेत्रफळांकडे वळूयात.\nवरील आकृतीत आपण वर्तुळखंड (Sector) आणि सेगमेंट (Segment) ह्या आकृती पाहु शकतो. ह्यांचे त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रफळानुसार major आणि minor ह्या प्रकारांत वर्गीकरण केलं जातं.\nवर्तुळखंड हा संपुर्ण वर्तुळाचा काही टक्के भाग असल्यानं संपुर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा काही टक्के भाग वर्तुळखंड व्यापतो.\nवर्तुळखंडाची काही विशिष्ट उदाहरणं म्हणजे अर्धवर्तुळ (Semicircle), Quadrant वगैरे ह्यात संपुर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाला (π * r * r) आपणास १/२, १/४ ने गुणावं लागतं.\nवर्तुळखंड केंद्राशी किती अंशांचा कोन करतो ह्यावरुन सुद्धा आपण त्याचे क्षेत्रफळ काढु शकतो. समजा वर्तुळखंडानं केंद्राशी ६० अंशाचा कोन केला असेल तर तो एकुण वर्तुळाच्या कोनापैकी (३६० अंश) व्यापुन टाकत असल्यानं हा वर्तुळखंड संपुर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या १/६ पट क्षेत्रफळ व्यापतो असे आपणास म्हणता येईल.\nSegment ला योग्य मराठी शब्द न सापडल्यामुळं त्याला Segment असेच संबोधिण्यात येईल. Segment चे क्षेत्रफळ काढताना त्याच्याशी संलग्न असलेल्या वर्तुळखंडाचे आणि संबंधित त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावं लागतं.\nआकृती १.३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळातुन त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावं लागतं.\nत्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना Trigonometry मधील ३०, ६० आणि ९० अंशाचे Sin, Cos आणि Tan माहिती असणे आवश्यक असते. अशा प्रकारे आपल्याला ह्या धड्याची Trigonometry ह्या धड्यावर अवलंबिता आढळुन येते.\nह्यानंतर वर्तुळखंड आणि segment ह्यांच्या व्यावहारिक उपयोगातील गणितांकडे आपण वळतो.\n१) एखादा घोडा एका आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्यात दोरीला बांधला असता तो त्या मैदानातील किती क्षेत्रफळातील गवत खाऊ शकतो\n२) एका छत्रीच्या काड्यांची त्रिज्या दिली असता उघडलेल्या छत्रीतील दोन काड्यांमधील व्याप्त प्रदेशाचे क्षेत्रफळ किती\nह्यानंतरच्या विभागात चौरसात अर्धवर्तुळ, दोन एककेंद्रीय वर्तुळांना व्यापुन टाकणारा वर्तुळखंड, वर्तुळखंडापासुन पुढे व्याप्ती असलेला समभुज त्रिकोण ही सर्व मंडळी शब्दरूपी गणितांतून आपणासमोर येतात.\nह्या सर्व गणितांमध्ये शाब्दिक स्वरुपात दिलेल्या गणिताला आकृतीरूपात योग्यप्रकारे कागदावर उतरवता येणं हा एकुण उत्तराच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. केवळ सराव केलेल��� गणिते अंतिम परीक्षेत सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्याकडे असुन चालत नाही. वर्षभरात कधीही न सोडविलेलं गणित अंतिम परीक्षेत आलं तरी बावचळुन न जाता त्याला आकृतीस्वरूपात विद्यार्थ्यांना उतरवता यायला हवं\n१५ धड्यांतील दुसरा धडा घेऊन तुमच्यासमोर लवकर येण्याची आशा बाळगत तुमचा निरोप घेतो \nया विषयावरील मागील आठवड्यात व्हॉट्सऍपवर आलेली पोस्ट वाचली. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी आपली अनुपलब्धता घोषित ...\nआयुष्य जसजसं अधिकाधिक बिझी होत जातं तसतसं बालपणाच्या, कॉलेजजीवनातील आठवणी दुरवर जात असल्यासारख्या वाटतात. पण काही प्रसंग असे घडतात की त...\n१९८५ बॅच - सातत्याचे कौटुंबिक आणि सामाजिक भान \nमध्यंतरीच्या काळात सर्व ठिकाणी स्नेहसंमेलनाची लाट पसरली होती. शालेय जीवनानंतर वीस-पंचवीस वर्षे दूर गेलेली मित्रमंडळी एकत्र येऊ लागल...\nचित्रपट मालिका गीत (34)\nजुना काळ - नवा काळ (17)\nमाहिती आणि तंत्रज्ञान (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-of-dr-vijaya-vad-on-memories/", "date_download": "2019-01-19T01:56:31Z", "digest": "sha1:VI37N734QGJ6PNA3AALXKZDIDXAKN5Y7", "length": 19836, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवणींचे दीप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकोणतीही गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली की सारा नूरच पालटून जातो.\nसुजय कारखानीस बहात्तराव्या वर्षी गेले. पत्नी यशोमती सत्तर. दोघेही जुनेजाणते डॉक्टर्स. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचे हुशार विद्यार्थी अर्थात त्यांच्या काळातले ही जोडी सुजय एमएस होताच विवाहबद्ध झाली नि यशोने तिचे एमडी विवाहोत्तर पूर्ण केले. एक समृद्ध, सफल आयुष्य दोघे जगले. मुले आशा नि दीप दोघेही डॉक्टरच झाली आणि विवाहोत्तर सुखी आयुष्याला सामोरी गेली.\nऑल इज नॉट वेल माय डिअर आपल्याला ऐकू कुठे येते आपल्याला ऐकू कुठे येते खरं ना तसंच झालं सुजयच्या बाबतीत. सकाळच्या हास्यक्लबमध्ये एकाएकी अंत ध्यानी न मनी. यशो हिरवळीवर ध्यानस्थ. सूर्याची प्रार्थना करीत होती. अन् लाफ्टर क्लबमधला कल्लोळ कानी पडला. काही इमर्जन्सी झाली का ध्यानी न मनी. यशो हिरवळीवर ध्यानस्थ. सूर्याची प्रार्थना करीत होती. अन् लाफ्टर क्लबमधला कल्लोळ कानी पडला. काही इमर्जन्सी झाली का तिच्यातली डॉक्टरीण जागी झाली. मनातला डॉक्टरकीचा क���्पा उघडून ती लाफ्टर क्लबच्या कोंडाळ्याकडे गेली. ‘काय झालं तिच्यातली डॉक्टरीण जागी झाली. मनातला डॉक्टरकीचा कप्पा उघडून ती लाफ्टर क्लबच्या कोंडाळ्याकडे गेली. ‘काय झालं\n‘सुजय… सुजय इज नो मोअर’ तिचाच जोडीदार. नंतरच्या घटना विद्युतवेगानं घडल्या. शरीर दान-देहदान-इस्पितळाकडे रवाना. मुलं आईच्या कुशीत. परत लहान झालेली. पोरकेपणाचा प्रथमानुभव बापाचं छत्र असेपर्यंत पोरं कुठे ‘मोठी’ होतात\nसायंकाळी समाचाराला माणसे आली तेव्हा यशोमती पांढरी शुभ्र सिल्कची साडी नेसून हॉलमध्ये आदबशीर बसलेल्या. शेजारी डॉ.सुजयचे तैलचित्र. त्यापाशी पाच कमलपुष्पे. मुलेही सुरेख श्वेतवस्त्रात आईशेजारी समोर शोकग्रस्त मित्र-आप्त.\n‘जन्म आणि मृत्यू कोणासही चुकले नाहीत. सुजय जे आयुष्य जगला ते फार अर्थपूर्ण होते. प्रतिक्षणी बरोबर असणाऱ्या या माझ्या प्रिय सोबत्याच्या आठवणी सोनचाफ्यागत सुगंधी आहेत. त्या मी उजळणार आहे. फक्त आपणासाठी आज रडायचे नाही. एक सांगू, ही सुजयची इच्छा होती दोघांना एकदम जाता येत नाही. पण जो मागे राहतो, त्यानं गेलेल्याचे काम नेटाने पुढे न्यावे असे सुजय म्हणायचा. मी तेच करणार आहे. लोकांना आनंदी ठेवा, सुखाचे क्षण त्यांच्या आयुष्यात पेरा असे तो म्हणे. मी आणि माझी मुले हे क्रत नक्की चालू ठेवू बरं सुजय’ यशोनं सुजयच्या फोटोस चंदनाचा हार घातला नि सर्वांना बदामाचे घोटीव दूध दिले.\n‘सुजयला हे दूध फार प्रिय होते. त्याला आठव’ ती म्हणाली. लोक विस्मयचकित’ ती म्हणाली. लोक विस्मयचकित मृत्यो तुझेही स्वागत करतो आम्ही… ही फिलॉसॉफी प्रत्येकासाठी नवी होती. ‘आता ज्यांना सुजयची चांगली आठवण सांगावी वाटते त्याने फोटोपाशी या. आठवण सांगा नि एक दीप उजळा’. ती म्हणाली. नि पाहता पाहता आठवणींचे दीप उजळले मित्रांनो… मृत्यूकडे सुंदरतम दृष्टीने बघूया का आपणही\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/486823", "date_download": "2019-01-19T03:06:29Z", "digest": "sha1:CEKD6FF5QYLM24PB6K27TGKYR6GHO3WQ", "length": 8884, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रोशन बेगनी मुंबईत येऊन दाखवावे! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रोशन बेगनी मुंबईत येऊन दाखवावे\nरोशन बेगनी मुंबईत येऊन दाखवावे\nमालवण : कर्नाटक सरकारचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी मुंबईत येऊन दाखवावे. त्यांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणजे काय हे दाखवून देऊ. बेगना त्यांची औकात दाखवून देण्याची वेळ आली असून संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकाच्या गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून परत पाठविण्यात येणार आहेत. शिवसेना संपूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होणार असून बेग यांनी कर्नाटकातील कोणतीही जागा सांगावी, आम्ही त्याठिकाणी येऊन ‘जय महाराष्ट्र’ म्हणून दाखवू, असा इशारा दूधवडकर यांनी दिला आहे.\nयेथील हॉटेल लिलांजली येथे मालवण तालुका शिवसेनेच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या दूधवडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे आदी उपस्थित होते.\nबेळगावसह अखंड महाराष्ट्र होण्यासाठी मराठी बांधव त्रास सहन करीत असताना कर्नाटकच्या मंत्र्याने अशी दर्पोक्ती करणे म्हणजे मराठी माणसाला आव्हान देण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे बेग यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावे, त्याला त्यांच्या शब्दातच उत्तर दिले जाईल. बेळगावात मराठी बांधवांच्यावतीने सुरू असलेल्या लढय़ात शिवसेना सदैव सहभागी झालेली आहे. मी कालही बेळगावात जाऊन जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत, असे दूधवडकर यांनी स्पष्ट केले.\nमालवण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला आलेल्या अपयशाबद्दल बोलताना दूधवडकर म्हणाले, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱयांशी आपण आज बोललो आहे. हा अहवाल घेऊन पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी चर्चा करून तालुक्यातील संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील. जी पदे रिक्त आहेत, त्यांच्यावर तात्काळ नियुक्त्या केल्या जातील. यात कोणतेही संबंध पाहिले जाणार नाहीत, जो काम करणार नाही, त्याने स्वतःहून बाजूला व्हावे अन्यथा पदावरून मुक्त केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nतब्बल पाच तास विजेविना\nशिवसेना तालुका सभा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. ही सभा दुपारी 12 वाजता सुरू झाली. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने उपस्थित कार्यकर्ते उकाडय़ाने हैराण झाले होते. येथे आलेल्या आमदारांना कार्यकर्त्यांनी वीज समस्या सांगितली. यावेळी आमदारांनी तात्काळ वीज कंपनीच्या अधिकाऱयांना सभास्थळी बोलावून विचारणा केली. अधिकाऱयांनी लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे स्पष्ट केले. मात्र, सभा संपून कार्यकर्ते, पदाधिकारी घरी निघून गेले, तरी शहरातील वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे शिवसैनिकांनीही नाराजी व्यक्त केली.\nडंपर कलंडल्याने वाहतूक खोळंबली\nवरवडे सरपंचपदी विनोदिनी मेस्त्राr\n‘आधार’ची यंत्रणाच झाली निराधार\nविजयकुमार मालवणकर यांना पोलीस पदक जाहीर\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-19T01:42:39Z", "digest": "sha1:R4FLI4SYMYQKTFEI4MNN3EM4NCKBDWU7", "length": 8595, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-लोणावळ्यादरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे-लोणावळ्यादरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार\nपुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-लोणावळ्यादरम्यान येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. या मार्गावरील दापोडी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि वडगाव याठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून यासाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nपुणे-लोणावळ्यादरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. या मार्गावरील प्रवाशांना अपुऱ्या प्लॅटफॉर्ममुळे चढ-उतार करण्यास अडचण येत असून अपघात होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. यामुळे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव आणि मळवली या स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरुन 15 डब्यांची लोकल चालवता येणार आहे. तसेच, शिवाजीनगर येथील कामाला अतिक्रमणामुळे अडथळा येत अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\n��िफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/2khana-khazana/page/21/", "date_download": "2019-01-19T01:46:06Z", "digest": "sha1:UARQKRA5RZV3EVBNGWQFABACHOIG6YU5", "length": 18424, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "खानाखजाना | Saamana (सामना) | पृष्ठ 21", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमीना आंबेरकर भाकरी आपल्या मराठमोळय़ा खाद्यसंस्कृतीचा आत्मा... पाहूया तिचं रांगडं... साजूक रुपं... अपल्या खाद्य संस्कृतीत भाकरी हा पदार्थ काही विशेष नाही. आपल्या नित्य भोजनातील किंवा आहारातील...\nसाहित्य : मध्यम आकाराचे ४ ते ६ बांगडे. अर्ध्यापेक्षा थोडा कमी नारळ किसून, ६ ते ८ पाकळ्या लसूण, १ इंच आले, कढीलिंबाची १० ते १२...\nटिप्स : मसाल्यांचा उपयोग असाही\nस्वयंपाकघरात असलेले मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच, पण हे मसाले सौंदर्यातही भर पाडतात... हळद हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अॅण्टी एजिंग...\nसाहित्य - पनीर ३०० ग्रॅम, १ भोपळी मिरची, ३ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, १०-१२ काजू, चिमूटभर हिंग, २ ते ३ मोठे चमचे तेल, बारीक...\nसाहित्य : तीन अंडी, एक पाव मटणाचा खिमा, दोन चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव चमचा लवंग-दालचिनी पाकडर, दोन लहान कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक चमचा कसुरी...\nपोस्टाच्या तिकिटावर वडापाव, मोदक\nदरवर्षी नवनवी पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणाऱ्या टपाल खात्याने यंदा हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीशी संबंधित २४ तिकिटे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टाच्या तिकिटांवर मुंबईचा वडापाव...\nसाहित्य - दोन वाटय़ा तांदळाची पिठी, दोन चमचा बेसनाचे पीठ,एक चमचा भाजलेली उडदाच��� डाळ, एक चमचा खरपूस भाजलेली चणा/हरबरा डाळ, एक चमचा भिजवलेली चणा...\nसाहित्य दहा ते बारा ब्रेड, अर्धी वाटी दूध, एक वाटी पाणी, दोन वाट्या साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तेल कृती सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करून त्यात...\nतांदूळ अर्धा तास धुवून ठेवावेत आणि सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे छोटे तुकडे करून घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ लावून,...\nआम्ही खवय्ये – मासे… मटण… धावतं पिठलं\nदिग्दर्शक, अभिनेते राजन ताम्हाणे ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय - फक्त उदरभरण म्हणजे खाणं नव्हे तर शरीरासाठी जे पौष्टिक आहे ते खायला हवं. खाणं...\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/node/213", "date_download": "2019-01-19T01:43:11Z", "digest": "sha1:5Q2T6ODXAUKYKSCWE5HOYQN5BUKQMG6R", "length": 6006, "nlines": 90, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "पाऊस जोराचा... आकांताचा... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nखिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब\nघरात जरी येत नसले\nतरी हृदयात खोलवर शिरत रहातात\nमनातही वेगानं फिरत रहातात\nतुझे हळुवार, उबदार श्वास...\nतुझा निस्सीम अनाहत विश्वास...\nवारं पुन्हा घोंघावायला लागतं...\nमी उठतो, खिडकी घट्ट बंद करतो\nपडदे पूर्ण ओढून घेतो\nअन पांघरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करतो\nमी सुस्कारा सोडून डोळे मिटतो\nहळूच डाव्या कुशीवर वळतो\nअन इतका वेळ तटवून ठेवलेला पाऊस\nअलगद पापण्यांतून वहायला लागतो....\nवेळ असते रात्रीची... एकांताची\nअन पाऊस असतो विरहाचा... आकांताचा...\nSelect ratingGive पाऊस जोराचा... आकांताचा... 1/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 2/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 3/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 4/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 5/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 6/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 7/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 8/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 9/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 10/10\n‹ पहिला पाऊस पडतो तेंव्हा अनुक्रमणिका पैलतीर... ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-about-gadkari-nehru-love-1811871/", "date_download": "2019-01-19T02:52:34Z", "digest": "sha1:UXVAF3SMLF4VBJ575QJMDJZ6WQ5GYXCZ", "length": 15506, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Gadkari Nehru-Love | गडकरींचे नेहरू-प्रेम! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या पराभवा���े कवित्व अद्यापही संपलेले नाही.\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या पराभवाचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमधील विजयाचे सारे श्रेय मोदी-शहा यांना देण्यात आले. पराभवाची जबाबदारी मात्र तीन राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माथी मारण्यात आली. मोदी-शहा यांच्या विरोधात बोलण्याची भाजपमध्ये कोणाची टाप नाही. बिहारमधील पराभवानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळाने यापूर्वी आवाज उठविला; पण तो आवाजही क्षीण ठरेल, अशी व्यवस्था केली गेली. तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजपमधील घुसमट बाहेर पडू लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे कोणाचीही भीडभाड न ठेवता बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध. गेल्या आठवडय़ाभरातील गडकरी यांच्या विविध विधानांवरून भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही, असाच अर्थ काढला जाऊ लागला. ‘अपयशाची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायला हवी’, ‘विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण असतात, पराजयाला कोणी वाली नसतो’ अशा स्वरूपाची परखड मते गडकरी यांनी मांडली. तेव्हाच गडकरी यांचा रोख कोणावर आहे हे स्पष्ट झाले. या विधानांवरून वादंग उठताच आपल्या विधानांचा विपर्यास केला गेला, अशी सारवासारव गडकरी यांनी केली असली, तरी संदेश जायचा तो गेलाच. या स्पष्टीकरणानंतर गडकरी सूचक मौन बाळगतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण गडकरी यांनी पुन्हा आपल्या भावनांना वाट करून दिलीच. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना गडकरी यांनी नव्या वादाला निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नव्या पिढीतील भाजपचे सारेच पहिल्या फळीतील नेते नेहरू-गांधी घराण्यावर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपच्या नोंदी निषिद्ध असलेल्या नेहरू यांच्या भाषणांचे गडकरी यांनी कौतुक केले. नेहरूंची भाषणे वाचायला किंवा ऐकायला आपल्याला आवडतात, ‘देशासाठी आपण जाचक ठरणार नाही, असा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे विचार नेहरूंनी मांडले होते व आपणही तसाच विचार करतो,’ असे गडकरी यांनी म्हटले आहे. मोदी किंवा भाजप ज्यांना कायमच दूषणे देतात, त्याच नेहरूंचे विचार गडकरी ���ांना उपयुक्त ठरू लागले यातून बराच अर्थ काढता येईल. गडकरी एवढय़ावरही थांबले नाहीत. आपण जर पक्षाध्यक्ष असतो व पक्षाचे खासदार-आमदारांची कामगिरी चांगली नसल्यास त्याची जबाबदारीही आपणच घेतली असती, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. पक्षाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषविलेल्या गडकरी यांचा सारा रोख हा शहा यांच्यावर आहे हे स्पष्टच आहे. भाजप नेतृत्वाला झोंबणारी वक्तव्ये केल्यावरही मोदी हेच दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून बांधील असल्याची ग्वाही मात्र गडकरी यांनी दिली विख्यात अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या विधानावरून वादळ उठले असतानाच गडकरी यांनी सहिष्णुतेचा मुद्दा भाषणात मांडल्याने त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला २७२ चा जादूई आकडा गाठणे शक्य न झाल्यास पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गडकरी यांचे नाव घेतले जाते. अर्थात गडकरी यांनी आपण कोणत्याही स्पर्धेत नसल्याचे जाहीर केले असले तरी, सर्वमान्य ठरू शकणाऱ्या भाजप नेत्यांत गडकरी यांचे नाव येऊ शकते. भाजपमध्ये अन्य नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असताना गडकरी यांनी मोदी-शहा यांना टोचण्यास सुरुवात तर केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादाय��� वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/police-should-be-a-social-worker-say-dgp-datta-padsalgikar-1819666/", "date_download": "2019-01-19T02:31:39Z", "digest": "sha1:HBMWKHUQMHBBZNJB6YYWOETE3YM2BNVK", "length": 17436, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "police should be a social worker say DGP Datta Padsalgikar | पोलिसांनी समाजसेवक व्हावे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमहाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक महत्त्वाचा घटक असल्याचे पडसलगीकर यांनी नमूद केले.\nप्रबोधिनीतील प्रशिक्षणात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाच्या तलवारीने चैताली गपाट यांना सन्मानित करताना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर\nप्रबोधिनीतील दीक्षांत सोहळ्यात दत्ता पडसलगीकर यांचे आवाहन\nनाशिक : खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी देशहितासाठी समाजाचे सेवक म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले. येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सत्र ११६ च्या दीक्षांत संचलनाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.\nमहाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक महत्त्वाचा घटक असल्याचे पडसलगीकर यांनी नमूद केले. प्रबोधिनीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उत्कृष्ट सेवा द्यावी. पोलीस दलात समाविष्ट झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची असल्याने त्या अनुषंगाने कार्य करावे. या सत्रात २५ सागरी दलातील अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी त्यांचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधिनीत शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग मोर्चे, आंदोलनांचे नियंत्रण करतांना तसेच गुन्ह्य़ाची उकल करतांना होणार आहे. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना दलाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nप्रास्ताविकात प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी या सत्रात एकूण १७७ प्र��िक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली. त्यात १४५ पुरुष आणि सात महिला तसेच २५ सागरी पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व जण नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. या प्रशिक्षणाचा जनसेवेसाठी उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, परिक्षेत्र महानिरीक्षक छेरींग दोर्जे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते. प्रारंभी, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी शानदार संचलन केले. संचलनाचे नेतृत्व चैताली गपाट यांनी केले.\nप्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून चैताली गपाट यांना मानाची तलवार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सवरेत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, कायद्यातील अभ्यासासाठी दिला जाणारा डॉ. बी. आर. आंबेडकर चषक, महिला प्रशिक्षणार्थींना दिला जाणारा अहिल्याबाई होळकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी दिला जाणारा सावित्रीबाई फुले चषक, आधुनिक तंत्रज्ञान आणि बेकायदेशीर जमाव हाताळणीसाठी उत्कृट प्रशिक्षणार्थी, अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन पुरस्काराने गौरविण्यात आले. अमितकुमार कर्पे यांना द्वितीय क्रमांकाचा सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर योगेश कातुरे यांना सवरेत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस. जी. इथापे पारितोषिक प्रदान करण्यात आले. अजयकुमार राठोड यांनी शारीरिक कवायत, संचलन आणि गणवेश असे सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकावले. गुन्हेगारीशास्त्र आणि पिनालॉजी विषयातील पुरस्कार विनोद शेंडकर तर नेमबाजीसाठीचा पुरस्कार सचिन सानप यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा पुरस्कार विजय राऊत यांना देण्यात आला.\nचैताली गपाट यांचा विलक्षण प्रवास\nसवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसह अनेक चषकांच्या मानकरी ठरलेल्या चैताली गपाट या मुळच्या बुलढाण्याच्या. बारावीनंतर विज्ञान शाखेची पदवी घेऊन त्यांनी पुढे कला शाखेची पदवी प्राप्त केली. विधी शाखेतील पदवी मिळवून त्या सध्या एलएलएमही कर��� आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील चैताली या २०१० मध्ये भरती प्रक्रियेतून पोलीस दलात दाखल झाल्या. पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या चैताली यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. चैताली यांचे पती खासगी नोकरी करतात. पोलीस उपनिरीक्षक बनल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चैताली यांनी या पदावर आपल्याला थांबायचे नाही तर भविष्यात पोलीस उपअधीक्षक व्हायचे असल्याचे सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rande.pro/?lg=mr", "date_download": "2019-01-19T01:47:54Z", "digest": "sha1:RTYENHWEG2XWNV7JUB4DQMEU54JFA24E", "length": 6860, "nlines": 137, "source_domain": "rande.pro", "title": "Rande.cz - seznamka", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाके��� वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-corporator-rajendra-shilimkar-name-leading-for-pune-corporation-standing-committee-chairman-latest-update/", "date_download": "2019-01-19T02:26:22Z", "digest": "sha1:LQV2DCWGATL7UQC7R5DHWX2ZSPTS7KF6", "length": 10047, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्थायी समितीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग: अध्यक्षपदासाठी राजेंद्र शिळीमकर आघाडीवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्थायी समितीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग: अध्यक्षपदासाठी राजेंद्र शिळीमकर आघाडीवर\nपुणे: पुणे महापालिका स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. आज चिट्टीद्वारे स्थायीतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची नावे काढण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्यासह अन्य तीन भाजप सदस्यांचा कार्यकाळ चिठ्ठीमुळे एका वर्षातच संपुष्टात आला आहे.\nमहापालिकेच्या आगामी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता भाजपमधील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याच दिसत आहे. यामध्ये पालकमंत्री गिरीश गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हेमंत रासने, महेश लडकत तसेच जेष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र अध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे आणखीन एक नाव म्हणजे राजेंद्र शिळीमकर.\nनियोजनशून्यतेमुळे पुण्याची पाणी कपात, खा संजय काकडेंचा…\n‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण…\nनिवडणुकीपूर्वी उमेदवार यादीतून अचानक नाव गायब झाल्याने शिळीमकर यांना प्रथम झटका बसला. त्यानंतर थेट मुंबईत वजन वापरत त्यांनी उमेदवारी मिळवत पक्षांतर्गत विरोधकांना शह दिला. चार टर्म नगरसेवक असणारे राजेंद्र शिळीमकर हे सुरुवातीपासूनच स्थायी समितीसाठी इच्छुक होते. मात्र पालिकेवर सत्ता आल्यानंतरही शिळीमकर यांना लाभाच्या पदापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याच दिसत आहे. याच कारण म्हणजे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याशी असणारी जवळीक, दरम्यान गेल्या एक वर्षाच्या काळात पुलाखालुन बरच पाणी वाहून गेल असून काकडे यांच्याशी असणारी जवळीकच आत्ताच्या घडली त्यांच्या फायद्याची ठरू शकते. तर ऐनवेळी अनपेक्षित नावही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nभाजपमधील काही महिला नगरसेविकांनी देखील ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकूण १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे अनुक्रमे १ – १ सदस्य आहेत. दरम्यान ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडतात त्याच पक्षाचे नवीन सदस्य स्थायी समितीमध्ये निवडले जातात. त्यामुळे आता स्थायी समितीवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबद्दलच्या ज���रदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत.\nनियोजनशून्यतेमुळे पुण्याची पाणी कपात, खा संजय काकडेंचा पालकमंत्र्यांना घरचा आहेर\n‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू…\nआमदार झाल्यासारखं वाटतंय : पालकमंत्री बापटांच्या कसब्यात उदंड झाले इच्छुक\nचमकोगिरी करणाऱ्या भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना फोडा फोडीच्या राजकारणाला सुरवात झाली…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/today-munde-has-made-mahayutis-bond-in-power-pankaja-munde/", "date_download": "2019-01-19T02:24:01Z", "digest": "sha1:WL4QY4F5K5TZPHERVKB7FHXME672IKMN", "length": 8580, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंडेसाहेबांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत- पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंडेसाहेबांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत- पंकजा मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा: गोपीनाथ मुंडे राजकारणातील वीज होते जी वीज सर्वसामान्याच्या, गरिबांच्या हृदयात चमकल्यामुळे त्यांच्या अंधारातील डोळ्यांना उजेड दिसला. त्यामुळेच “मुंडे साहेब” या नावात ताकद होती. असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.\nभेंडेवाडी ता. मुखेड येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून उभारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान , पंकजा मुंडे बोलता होत्या.\nमाझ्यात तुम्हाला मुंडेसाहेब दिसत असतील तर मला ते तुमच्या डोळ्यात दिसतात. मुठभर लोकांचा पक्ष वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत वाढवला. त्यांच्याकडे राजकीय दूरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत आहोत. असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nपंकजा मुंडे म्हणाल्या, भविष्यात मुंडेंच्या या लेकीकडून आभिमान वाटेल असेच काम होईल. तसेच लोकवर्गणी करून तुम्ही पुतळा उभारला. तुमच मन खूप मोठ आहे. हे माझ्यावर कर्ज आहे. प्रेमाच्या या ऋणातून मुक्त होणे कदापि शक्य नाही. पण तुमच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nभेंडेवाडी ता. मुखेड येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून उभारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते व अलोट जनसागराच्या साक्षीने मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले. पंचक्रोशीतील मुंडे भक्त यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. pic.twitter.com/vimatnFXHH\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nपणजी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडत असलेल्या स्थानिक युवकांना रोजगाराची भूमिका इतर राज्याकडून अमलात आणली जात…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,��ाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1062", "date_download": "2019-01-19T02:50:55Z", "digest": "sha1:DTHDBPER7VYAA5JWS5W5XWEVC5KBHHVE", "length": 31856, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nउमा भारती, डोनाल्ड ट्रम्प, नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस\nविनोदनामा Vinodnama टपल्या उमा भारती Uma Bharti डोनाल्ड ट्रम्प Donald Trump मोबाईल फोन Mobile phone नितिन गडकरी Nitin Gadkari देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis\n१. राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा अदृश्य हात ‘पंजा’ नाही, अशी कोपरखळीही त्यांनी काँग्रेसला मारली.\nअध्यक्षमहोदय, ही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराची गोष्ट झाली. आपल्याला जे हात अदृश्य वाटतात, ते इतरांना ढळढळीत दिसतायत की हो... हे अदृश्य हात ‘पंजा’ नसले, तरी पंजातूनच ‘फुटणार’ आहेत, याचीही कल्पना अख्ख्या गावाला आहे. बिचारे भुजांत बळ आहे, तोवर अभयदान मागून घ्या, नाहीतर आधार कार्डावरचा पत्ता बदलायचा, म्हणून तुमच्या सदाशुचिर्भूत पक्षाच्या शुचितासंपन्न सरकारमध्ये सामील होतायत.\n२. जगभरात चालकरहित (ड्रायव्हरलेस) कार धावणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भारतात ड्रायव्हरलेस कार धावणार नाहीत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. लाखो चालकांच्या नोकरीची सरकारला चिंता आहे. ड्रायव्हरलेस कार बाजारात आणून लाखो चालकांच्या नोकरीवर गदा आणली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ट्रक आणि टॅक्सी एग्रीगेटर्सच्या माध्यमातून परिवहन बाजारात हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना ड्रायव्हरलेस कार बाजारात आल्या तर लाखो लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडू शकते, असंही त्यांनी सांगितलं.\nअजून ड्रायव्हरलेस कार युरोप-अमेरिकेत नीट धावू नाही लागली. तिच्या अनेक चाचण्या होतील. मग ती बाजारात येईल. तिथून कधीतरी भारतात येईल. त्याला अनेक वर्षं लागतील. आता तहहयात आपणच सत्तेत असू, असं गडकरींना वाटतंय बहुतेक. त्यांचं विधान संगणकयुगाच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या मूळ मानसिकतेला साजेसंच आहे. पण, ड्रायव्हरलेस कार भारतात यायला नकोतच. ड्रायव्हर असलेल्या मोटारींच्या बेबंद वाहतुकीत ड्रायव्हरलेस कार इतरांच्या चुकांमुळे अपघातग्रस्त होतील. शिवाय, इथल्या हवेत त्यांच्यातही बेशिस्त आणि मस्तवाल बेबंदपणाचे विषाणू शिरायला वेळ लागणार नाही.\n३. गंगा नदी म्हणजे काही टेम्स नदी किंवा राईन नदी नाही जी कायम स्वच्छच राहील. गंगा नदीत रोज २० लाख आणि वर्षाकाठी ६० कोटी लोक डुबकी मारतात, मग ती कायम स्वच्छ कशी राहील असा प्रश्न केंद्रीय जल संशोधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी केला आहे. ‘नमामि गंगे’ या योजनेचे परिणाम २०१८ पासून बघायला मिळतील, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. संसदेत गंगा सुरक्षेचं विधेयक आणण्याआधी मसुद्याची चर्चा राज्यासोबत केली जाईल असंही भारती यांनी म्हटलं आहे.\nउमादेवींनी धार्मिक डुबक्या मारणाऱ्या लोकांची ढाल उभी करून पळवाट शोधली आहे. गंगेत ३५हून अधिक शहरांमधलं सांडपाणी सोडलं जातं, ते त्या सोयीस्करपणे विसरल्या. बरं इतका कॉन्फिडन्स आहे गंगा अशुद्धच राहणार याचा, तर ते सगळे आयोग आणि यांच्याकडचं गंगेचं खातं गंगेतच विसर्जित का नाही करत कोणाचंही सरकार असलं तरी बहुसंख्याकांच्या लांगूलचालनाचा भाग असलेलं गंगास्नान काही थांबणार नाही. अंत्यसंस्कार आणि प्रेतं नदीत भिरकावणंही थांबणार नाही. सांडपाणीही येत राहणार. मग हे खातं फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी खात राहील, त्याचा उपयोग काय\n४. स्मार्टफोन, फिटनेस ट्रॅकर यांसारख्या गॅजेटचे चार्जिंग करण्यासाठी आता विजेची गरज भासणार नाही. केवळ मानवी हालचालींमधून ऊर्जा घेऊन त्याचा पुरवठा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना करू शकणारा एक ‘डिव्हाइस’ शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अतिशय पातळ असलेल्या काळ्या फॉस्फरसपासून हा डिव्हाइस तयार करण्यात आला आहे. ���ा डिव्हाइस अतिशय हलक्या तीव्रतेने वाकवला अथवा दाबला गेला, तरीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे भविष्यात आपण स्वतःच आपली वैयक्तिक उपकरणे चार्ज करू शकतो, असे अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक कॅरी पिंट यांनी सांगितले.\nवा वा, फारच मौलिक संशोधन. अडचण फक्त एकच आहे. स्मार्टफोनने माणसांना जागच्या जागीच थिजवून टाकलं आहे. टीव्हीपासून गेमपर्यंत आणि मित्रपरिवाराबरोबर गप्पागोष्टींपासून प्रियपात्रांबरोबरच्या प्रेमालापापर्यंत सगळं काही स्मार्टफोनमधून व्हायला लागलं आहे. आता तो चार्ज करण्यासाठी हालचाल करायची असेल, तर त्यासाठी माणूस नेमावा लागेल वेगळा... त्याच्या हातातही स्मार्टफोन असला, तर तोही हलेल याची गॅरंटी नाही.\n५. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर टीका करून हल्ला चढवला आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका बातमीमुळे 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बगदादी याला मारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न निष्फळ झाला, असे ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांचा हा अत्यंत घाणेरडा अजेंडा आहे', असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे. वर्तमानपत्राच्या कोणत्या बातमीमुळे बगदादीला पकडण्याची योजना निष्फळ ठरली, याबाबत मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही.\nबिकाऊ मीडियाच्या बातमीमुळे केवढा उत्पात झाला, याचे ढोल पिटायचे आणि बातमी कोणती ते सांगायचंच नाही, या तंत्राने तर कसलाही पुरावा न देता एखाद्याला फासावरही चढवता येईल. परदेशांतून बीटल्सपासून स्टीव्ह जॉब्जपर्यंत अनेकजण कशाकशाच्या शोधात भारतात येऊन गेले होते. ट्रम्पतात्याही गुप्त ट्रेनिंगसाठी येऊन गेले असणार इतक्यातच, असा फुल डौट खायला वाव आहे.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुन���’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या म���िन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संक���त - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-Chain-municipal-status-Ward-number-opposition-Petition-Rejected/", "date_download": "2019-01-19T02:02:17Z", "digest": "sha1:AX3GYEVRX7JFJJVPMHIWWGUG5XOO7KQB", "length": 5477, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "साखळी पालिका दर्जा बदलासंबंधी याचिका फेटाळली\nहोमपेज › Goa ›\nसाखळी पालिका दर्जा बदलासंबंधी याचिका फेटाळली\nसाखळी पालिका दर्जा बदलासंबंधी याचिका फेटाळली\nसाखळी नगरपालिकेचा दर्जा सी वरून बी असा बदलून प्रभागांची संख्या वाढवल्याच्या विरोधात नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे साखळी पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. साखळी नगरपालिका निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी साखळीबरोबरच फोंडा पालिकेची निवडणूक होणार आहे. सरकारने साखळी नगरपालिकेचा दर्जा ‘सी’ वरून ‘बी’ असा बदलून प्रभागांची संख्या 11 वरून 13 केली आहे. सरकारच्या या निर्णयाला सगलानी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.\nसाखळी नगरपालिकेची एकूण लोकसंख्या पाहता तिचा दर्जा ‘सी’वरून ‘बी’ दिला जाऊ शकत नाही. तसेच प्रभागांच्या संख्येतही बदल केला जाऊ शकत नसल्याचे सगलानी यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते. या याचिकेच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने सरकारला नगरपालिकेच्या प्रभागांची संख्या कुठल्या आधारे वाढवण्यात आली. त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयात युक्‍तीवाद करताना म्हटले की, साखळी पालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याबाबतचा आदेश डिसेंबर महिन्यात जारी करण्यात आला होता.\nसगलानी यांनी तेव्हाच त्याला आव्हान देणे अपेक्षित होते. मात्र आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने याचिका मान्य करुन घेतल्यास ही प्रक्रिया स्थगित होईल. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने निवडणूक प्रक्रीया सुरु झाल्याने व ही याचिका दाखल करण्यास सगलानी यांनी विलंब केल्याने त्यांची ही याचिका मान्य केली जाऊ शकत नसल्याचे सांगून फेटाळली.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Property-tax-increase-Proposal-of-municipality/", "date_download": "2019-01-19T02:54:45Z", "digest": "sha1:4H4JC2UHN2DOMCCI5G4QECSCMQ64GTOU", "length": 4183, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरफाळा वाढीचा मनपाचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › घरफाळा वाढीचा मनपाचा प्रस्ताव\nघरफाळा वाढीचा मनपाचा प्रस्ताव\nमहानगरपालिकेच्या मंगळवारी (दि. 20) होणार्‍या महासभेत घरफाळा वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रशासनातर्फे ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घरफाळा वाढ करणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच घेतल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमंगळवारी होणार्‍या महासभेसाठी प्रशासनाने पुरवणी विषयपत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेवर तीन क्रमांकाच्या विषयानुसार कर आकारणी व वसुली विभागातर्फे 2018-2019 या सालासाठी भारांक व मालमत्ता करवाढीचा सुधारित प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार घरफाळ्यात किती वाढ होणा��, कशा पद्धतीने आकारणी होणार, यावर सविस्तर प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार असून त्यावर चर्चा होऊनच घरफाळा वाढीचा निर्णय होणार आहे. नागरी दलित वस्ती सुधारणा योजना 2017-2018 दोन कोटी प्राप्त अनुदानातून नियोजित कामाची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून दुर्बल घटकांसाठी घरबांधणी प्रस्ताव मंजुरी आहे.\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/river-in-sonage-issue/", "date_download": "2019-01-19T02:39:50Z", "digest": "sha1:YSAHCGSYMEOMXU2X4VGTXHA4IB2RD2C6", "length": 5383, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनगेत नदी घाटाची 27 वर्षे प्रतीक्षाच ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सोनगेत नदी घाटाची 27 वर्षे प्रतीक्षाच \nसोनगेत नदी घाटाची 27 वर्षे प्रतीक्षाच \nबानगे : रमेश पाटील\nसोनगे (ता. कागल) येथील गावच्या उत्तरेस वेदगंगा नदी असून सध्या या नदीला दुथडी भरून पाणी वाहत आहे. 1990 साली दिवंगत खासदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे चौंडेश्‍वरी मंदिर ते वेदगां नदी पर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरणाचा प्रस्ताव व घाट बांधणीचा प्रस्ताव संबंधीत खात्याकडे पाठवला होता तेंव्हा पासून हा प्रस्ताव प्रलंबीत होता. येथील महिलांची नदीघाटाअभावी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महिला 25 वर्षे नदीघाटाच्या प्रतिक्षेत आहेत. तरी नदीघाट त्वरीत व्हावा. अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.\nसद्या वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा कालावधी वाढवला असल्याने त्याचा फटका गावातील नळपाणी पुरवठा करणार्‍या विद्युत पंपांनाही बसत असल्याने महिलांना पुरेशे पाणी मिळत नाही. शिवाय गावामध्ये आठवड्यातून प्रत्येक सोमवारी नळांना पाणी येत असल्याने महिलांना नदीवरती कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. नदीकिनारी पुरातून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने, साचलेल्या गाळातूनच महिलांना कपडे धुवावी लागतात. शिवाय वेदगंगा नदीपात्र खोल असल्याने दरडीवरून महिला पाण्यात पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कपडे धुणे हे धोकादायकच आहे. त्यामुळे हा प्र��्‍न त्वरीत मार्गी लागणे गरजेचे आहे.\nजागतिक महिला दिनादिवशी पुन्हा मागणी करणार : संगीता शिंत्रे\nनदीघाट बांधणे हा महिलांचा ज्वलंत प्रश्‍न असून येत्या 8 तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करून नदीघाट बांधण्याचा ठराव करून पुन्हा प्रस्ताव पाठवून मागणी करणार अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या व कामधेनू महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगिता बाबासाहेब शिंत्रे यांनी दिला.\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sawantwadi-police/", "date_download": "2019-01-19T02:05:45Z", "digest": "sha1:2QBJX6MQN2BKOWDUPCVAIQFA2RBPVOGX", "length": 4782, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुटुंबांना समाज बहिष्कृत केल्याची तक्रार पोलिसांकडून बेदखल! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुटुंबांना समाज बहिष्कृत केल्याची तक्रार पोलिसांकडून बेदखल\nकुटुंबांना समाज बहिष्कृत केल्याची तक्रार पोलिसांकडून बेदखल\nसावंतवाडी : शहर वार्ताहर\nजिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही जातपंचायती बाबतच्या तक्रारीची दखल न घेणार्‍या सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या कारभाराविरोधात 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मळेवाड म्हापसेकरवाडी येथील प्रकाश अनंत मुळीक यांनी दिला आहे.\nयाबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दि ल ेल्या निवेदनात नमूद केले आहे, मळेवाड येथे कुलदेवता मंदिरात जातपंचायत भरवून आपल्या 14 कुटुंबाना बहिष्कृत करून वाळीत टाकल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न आपण गेली दोन वर्षे करत आहोत. मात्र त्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्याकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यावर त्यांनी सामाजिक बहिष्कार घालण्याबाबत महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.\nमात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे बहिष्कार घालणार्‍या विरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्��तिबंधक अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्यात यावी, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे मुळीक यांनी सदरच्या निवेदनात म्हटले आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Social-Media-Responsible-For-Violence-say-Deepak-Kesarkar/", "date_download": "2019-01-19T02:29:38Z", "digest": "sha1:AIBOP3YW6C2U2SMKFCL6QAX5KOC57ANQ", "length": 4618, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर\nसोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर\nभीमा-कोरेगावच्या प्रकरणानंतर राज्याभरातील शांतता व सलोख्याचे वातावरण बिघडण्यास सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्याह अफवाच कारणीभूत आहेत. मुंबईत तसेच संपूर्ण राज्येभर पोलिसांनी अतिशय कुशलतेने परिस्थिेती नियंत्रणात आणल्याने महाराष्ट्रि बंदच्या काळात राज्यात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.\nदगडफेक,रेल-रस्ता रोकोचे तूरळक प्रकार वगळता अनुचित प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. राज्याळतील जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nमहाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर\nनांदेडमध्ये सीआरपीएफच्या लाठीहल्‍ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर\nआंदोलनामुळे शाळेत अडकलेल्या मुलांना पोलिसांनी सोडले घरी\n'याकूब मेमनप्रमाणेच भिडे, एकबोटेंवर गुन्हा दाखल करा'\nमहाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर\nसंध्‍याकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ : आनंदराज आंबेडकर\nभीमा-कोरेगाव प्रकरण : मुंबईत तणाव, गाड्यांची तोडफोड\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-mla-paricharak-issui-legislative-council-work-two-time-stop/", "date_download": "2019-01-19T02:03:08Z", "digest": "sha1:MJ6LSAMEWOXE6YYGUUYG4LLJNRIRGEGA", "length": 5788, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विचारधारेवर बोलू नका : चंद्रकांत पाटील; विधानपरिषदेत गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विचारधारेवर बोलू नका : चंद्रकांत पाटील; विधानपरिषदेत गोंधळ\nविचारधारेवर बोलू नका : चंद्रकांत पाटील; विधानपरिषदेत गोंधळ\nदेशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच निलंबन मागे घेण्याचा मुद्या विशिष्ट विचारधारेशी जोडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत केला. कारण नसताना हा विषय विचारधारेशी जोडू नका अशा शब्दांत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सुनावत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सुरूवातीला दहा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.\nशिवसेना गटनेते ॲड. अनिल परब यांनी परिचारक यांनी केलेलं वक्तव्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच निलंबन मागे घेतल तर सभागृहाला शहीदांचा अपमान मान्य आहे असा समज होईल. कायद्यापेक्षा भावना महत्वाची असल्याचे सांगत हा विषय नियम व कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका. तर यासंदर्भात प्रथा आणि परंपरेनुसार निर्णय करून परिचारक यांना बडतर्फ करा अशी मागणी त्यांनी केली. नीलम गोऱ्हे यांनी त्यास पाठिंबा दिला.\nकपिल पाटील यांनी ही यावेळी बोलताना परिचारकांना पुन्हा बोलावून घातक परंपरा सुरू होईल, असे सांगत शिवसेना सदस्य परब यांनी मांडलेल्या बडतर्फीच्या प्रस्तावास पाठिंबा दिला. त्यावर बोलताना सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेला छेद देणाऱ्या एक विशिष्ट विचारधारेचे लोक इथे बसलेले आहेत. परिचारकांचं निलंबन मागे घेण्याचा ठराव त्याच मानसिकतेतून मांडण्यात आल्याचे सांगत सत्ताधरी पक्षाच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. यामुळे संतप्त झालेल्या चंद्रकांत ���ाटील यांनी वारंवार विचारधारेवर बोलू नका, कोणत्याही विषयाचा संबंध त्याच्याशी जोडू नका, असे कपिल पाटील यांना बजावले.­\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/article-about-aloof-gazal-songs-collection-by-sadanand-dabir-1814335/", "date_download": "2019-01-19T02:33:42Z", "digest": "sha1:TT3LBNGOITQNWELW5RS5RQ5N2RLK47AA", "length": 15709, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Aloof Gazal, songs collection by Sadanand Dabir | उत्कट भावमय गजल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत.\nमराठी पद्य वाङ्मयात एकाच वेळी गजल, गीत अन् कविता या तिन्ही काव्यविधा समान ताकदीने लिहिणारे मोजकेच कवी, गजलकार आहेत. त्यात सदानंद डबीर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. नुकताच त्यांचा ‘अलूफ’ हा गजल, गीतांचा संग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. ‘अलूफ’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘अलिप्त’ असा आहे. सहा कवितासंग्रह, तीन संपादित आणि एक अनुवादित अशी एकूण दहा पुस्तके डबीरांच्या नावावर आहेत.\n‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत. त्यांचा हात सतत लिहिता राहिला आहे. सुरेश भटांनंतरच्या पहिल्या फळीतले ते गजलकार आहेत.\nआपल्याकडे सोन्याचा तुकडा असल्यावर त्याचा दागिना कसा घडवावा, हे प्रतिभावंताला माहीत असते. काव्य म्हणजे कवीच्या सर्जनशील आत्मभानाचा आविष्कार असतो. आत्म्याचा उद्गार, हुंकार असतो. किंबहुना मनाचे नितळ पाझरणे असते ते. बव्हंशी गीत, गजलांमधून डबीरांनी वाङ्मयीन गुणवत्ता, तंत्रशुद्धता सांभाळली आहे.\n‘अलूफ राहिलो तसा.. फारसा न ज्ञात मी\nजगात हिंडलो असा, एकटाच गात मी\nकुठे न फार थांबलो.. जायचे इथूनही,\nनिरोप घ्यायलाच, हे जोडलेत हात मी’\nसदानंद डबीरांचा कल छंदोबद्ध रचनेकडे अधिक आहे. त्यामुळे गजल-गीतातील आशयात, शब्दकळेत कर्णमधुर गेयता अंगभूत आहे. गजलेतील शेर एकाच वेळी कविता अन् गीताशी स्वरसंवाद साधतात. त्यातूनच लयात्मक आशयगहनता उमलते. उदा. खालील शेर पाहा-\n‘जन्म मरणाचे किनारे अन् मध्ये संसार आहे\nऐलही अंधार होता पलही अंधार आहे’\n‘मला वाटले स्वप्नामधली परीच ती\nहात मिळवला तेव्हा कळले खरीच ती’\n‘हे असे जळणे मला मंजूर आता\nमी मिठीतच घेतला कापूर आता’\nकवितेतून जगणे वेगळे काढता येत नाही. लेखनात अनुभवाची सत्यता असावी लागते. अनुभूतीची प्रत वरच्या दर्जाची असावी लागते. जीवनानुभव कधी चिमटीत, कधी मुठीत तर कधी ओंजळीत भरावे लागतात. प्रत्येक अनुभव कलावंताकडे स्वतंत्र चेहरा मागत असतो. तो देणे हे कवीचे कर्तव्य बनते. डबीरांनी छोटय़ामोठय़ा जीवनानुभूतीला कलात्मकरीतीने गजलेत गुंफून आशयाचा परीघ विस्तारत नेला आहे.\nसंग्रहातील गीते, मुक्तके, गीतिकाही प्रासादिक आहेत. या गीतरचना सहज, सुबोध, आकलनाला कुठेही अडथळा न आणणाऱ्या आहेत. एकही गीत, कविता, मुक्तक संदिग्ध वा धूसर नाही. अनुभवांच्या व्यामिश्रतेमुळे आविष्कारात येणारी दुबरेधता अपरिहार्य असते. अनेक श्रेष्ठ कवींच्या काव्यातही तिचा आढळ दिसतो. दुबरेधता जेव्हा कवितेचा प्राणभूत घटक बनून येते, तिचा चतन्यांश असते, तेव्हा तिच्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही.\nडबीरांची एकूणच कविता चित्रविचित्र प्रतिमांच्या जटिल अरण्यात आशय गुदमरवून टाकणारी नाही. वाचकाला चकवे घालणारीही नाही. त्यांच्या कवितांचे अंगभूत साधेपण फार विलोभनीय वाटते. त्यांच्या गीत-गजलांमधून सौंदर्यलक्ष्यी धारेतील अनेक अनुरतिभाव ते व्यंजकतेने मांडतात. शब्दांच्या पाठीवर जीवन-जाणिवांचे ओझे टाकताना अर्थघनता तथा शब्दांचे चारित्र्यही जपतात. रचनेची सफाई आणि भावनेची तरलता त्यांच्या बहुतेक रचनांमधून जाणवते.\nउत्कट भावमयता काव्याची गुणवत्ता शतपटींनी वाढवते. कविता लिहिण्याआधी किंवा या घटिताच्या मागे कवीच्या अंतर्मनात बरेच काही साचलेले आहे हे कळते. इतर अनावश्यक आणि अप्रयोजक शब्दांच्या गर्दीतून नेमक्या चपखल शब्दांत अभिव्यक्त झालेले हे काव्यलेखन आहे, हेही जाणवते. एक चांगला संग्रह वाचल्याचे समाधान हा संग्रह ���ाचकाला देतो.\nपृष्ठे – ११९, मूल्य -१२५ रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T02:18:19Z", "digest": "sha1:EIGVHPD2ABXXZQ35U7Q72FPJBL55V3QD", "length": 9192, "nlines": 189, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेगवेगळ्या राजकिय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवेगवेगळ्या राजकिय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा\nशोधूनही गवसत नाही खरा\nदुर्दैव हे कि एकही नाही बरा\nलोकहो तुम्हीच मानगुट धरा\nकुणीतरी त्वरित न्याय करा\nसत्ता अन पराकोटीचा स्वार्थ\nयालाच मानले जाते राजकारण\nअपेक्षा का ठेवतात विनाकारण\nआजी माजी सारेच बकासुर\nपुढारी खाऊन खाऊन मालामाल\nगरीब पोटार्थी जनतेचे कुपोषण\nसत्ता मिळाली कि राजकारणी\nशासकिय तिजोऱ्या करतात साफ\nकुणालाही निवडून दिले तरी\nहेच सातत्याने आपण पहातो\nका नालायकांच्या पालख्या वहातो\nमोठ्या मिजाशीत कसा रहातो\nकाहींनी सत्तेत असताना लुटलेले काही नेते जामिनावर सुटलेले\nगुंड पुंड लुटारू बदमाश नेते\nनेत्यांना वाटायला हवी भिती\nयेथून पुढच्या काळात तरी\nजनतेची हिच असावी नवी निती\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांपेक्षा जिल्ह्यात चोरांची मुजोरी\nनेत्यांसह उमेदवारांच्या पायाला भिंगरी…\nचारा, पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको\nमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होतेय कसरत किरकोळ अपघातांमध्ये वाढ\nशिक्षक बॅंक आणि सत्ताधाऱ्यांनी झटकली “विकास’ ठेवींची जबाबदारी\nझेडपीत विहीर मंजुरीचा रेट 50 हजार रुपये\nजबरी चोरीतील सराईत गुन्हेगाराला अटक\nराम मंदिरासाठीच नव्हे, तर रामराज्यासाठी अध्यादेश काढावाञ्च\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/gyanpeeth-award-selection-committee-gave-amitav-ghosh-the-highest-honor-in-indian-literature-1810582/", "date_download": "2019-01-19T02:29:13Z", "digest": "sha1:BTFZ2BOIMZGCDIDAPE5GAEAJD6FSAYCN", "length": 38031, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gyanpeeth Award Selection Committee gave Amitav Ghosh the highest honor in Indian literature | असभ्यांना आडवा जाणारा लेखक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nअसभ्यांना आडवा जाणारा लेखक\nअसभ्यांना आडवा जाणारा लेखक\nअमिताव घोष हे इंग्रजीतून लेखन करणारे मोठे कादंबरीकार आहेत.\nसध्या फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी शक्ती झुंडीने देशभर धुमाकूळ घालत असताना ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने अमिताव घोष यांना भारतीय साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान दिला, याला विशेष महत्त्व आहे. कारण साम्राज्यवादी आणि धर्माध शक्तींना ज्ञान आणि कल्पकता कसे नामोहरम करू शकतात, ���ाचा व्यूह आपल्या सबंध लेखनातून घोष रचत आलेले आहेत. मानवताविरोधी, उन्मादी आणि मग्रूर शक्तींना आपल्या लेखनातून अंगावर घेण्याचे जे धाडस घोष दाखवतात, ते देशी भाषांमधील लेखनात अपवादानेच आपल्याला दिसते.\nअमिताव घोष हे इंग्रजीतून लेखन करणारे मोठे कादंबरीकार आहेत. ११ जुलै १९५६ ला कोलकात्यात जन्मलेले अमिताव घोष भारत, बांगलादेश, श्रीलंका अशा वेगवेगळ्या देशांत लहानाचे मोठे झाले. दिल्ली, ऑक्सफर्ड, अलेक्झांड्रिया अशा ठिकाणी प्रतिष्ठित संस्थांमधून त्यांचे शिक्षण झाले. ‘द सर्कल ऑफ रिझन’ (१९८६), ‘द श्ॉडो लाइन्स’ (१९८८), ‘द कलकत्ता क्रोमोसोम’ (१९९५), ‘द ग्लास पॅलेस’ (२०००), ‘द हंग्री टाइड’ (२००४), ‘सी ऑफ पॉपीज’ (२००८), ‘रिव्हर ऑफ स्मोक’ (२०११), ‘फ्लड ऑफ फायर’ (२०१५) अशा बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभलेल्या कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत. यापकी ‘सी ऑफ पॉपीज’ आणि ‘रिव्हर ऑफ स्मोक’ या दोन कादंबऱ्यांचे अनुक्रमे २००८ आणि २०१२ साली ‘मॅन बुकर’ या पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. त्याचबरोबर ‘इन अ‍ॅन अ‍ॅण्टिक लॅण्ड’ (१९९२), ‘डान्सिंग इन् कम्बोडिया अ‍ॅण्ड अ‍ॅट लार्ज इन बर्मा’ (१९९८), ‘काऊंटडाऊन’ (१९९९), ‘द इमाम अ‍ॅण्ड द इंडियन’ (२००२) आणि अगदी अलीकडे गाजत असलेले ‘द ग्रेट डीरेन्जमेन्ट : क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड द अनथिंकेबल’ (२०१६) अशा ललितेतर ग्रंथांचेही ते लेखक आहेत. या यशस्वी लेखनामागे त्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता, सृजनशीलता, व्यासंग आणि भाषेवरची कमालीची हुकूमत आहेच; पण या सर्व लेखनासाठी, त्यासाठी आवश्यक संशोधनासाठी जे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत, त्याचा नुसता विचार केला तरी बसल्या जागी विश्व कवेत घेणारे आपले लेखक नक्कीच गळपटतील. अर्थात मराठीत गोष्ट सांगण्याच्या नवनव्या पद्धती निरंतर शोधणारे, निवेदन शैलीला कादंबरीच्या एकूण संरचनेत केंद्रस्थानी आणणारे भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या कादंबरीकारांचा यात अपवाद करता येऊ शकतो.\nयाआधी अमिताव घोष यांच्या ‘द शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. २००७ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविलेले आहे. अर्थात हे सर्व सन्मान त्यांना भारतात लाभले त्यावेळी देश म्हणून आपण बऱ्यापकी सुसंस्कृत होतो. आपले झुंडींच्या देशात रूपांतर व्हायचे होते. तोपर्यंत तरी आपण आपल्या समाजाला फटकारणाऱ्यांच्या अंगावर धावून जात नव्हतो. आपल्या जातीयतेला, धर्माधतेला, संकुचितपणाला किमान रस्त्यांवर मिरवत नव्हतो. तोवर विरोधी किंवा आपल्याहून वेगळा विचार करणाऱ्यांना गलिच्छ शिव्या देत नव्हतो. गोळ्या घालून कुणाला संपवत नव्हतो. कुणाचे म्हणणे पटले नाही तरी ते ऐकून घेण्याचे सौजन्य तेव्हा नक्कीच होते. वादविवाद, खंडनमंडनाची परंपरा अगदी काल-परवापर्यंत तग धरून होती. पण सध्या फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी शक्ती झुंडीने देशभर धुमाकूळ घालत असताना ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने अमिताव घोष यांना भारतीय साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान दिला, याला विशेष महत्त्व आहे. कारण साम्राज्यवादी आणि धर्माध शक्तींना ज्ञान आणि कल्पकता कसे नामोहरम करू शकतात, याचा व्यूह आपल्या सबंध लेखनातून घोष रचत आलेले आहेत. या मानवताविरोधी, उन्मादी आणि मग्रूर शक्तींना आपल्या लेखनातून अंगावर घेण्याचे जे धाडस घोष दाखवतात, ते देशी भाषांमधील लेखनात अपवादानेच आपल्याला दिसते. ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याची आपल्या लेखकांची धडपड पाहिली की अमिताव घोष या लेखकाचे लेखक म्हणून मोठेपण अधिक ठसते. सर्व लोकप्रिय धारणा धारेवर धरणाऱ्या या अस्सल लेखकपणाला ज्ञानपीठाने सन्मानित केले आहे.\nयावेळी ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने केलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे- पहिल्यांदाच इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखकाचा पुरस्कारासाठी विचार केला. इंग्रजीचा भाषा म्हणून भारतीय राज्यघटनेत समावेश असूनही फक्त ज्ञानपीठ पुरस्कार देताना केला जाणारा दुजाभाव या निवड समितीने संपुष्टात आणला. याचे फायदे पुष्कळ आहेत. असेही इंग्रजीच्या संपर्कात आल्यावरच काही बदल आपल्यात होतात. इंग्रजीत लिहिणारे ज्ञानपीठाच्या कक्षेत आल्याने इतर देशी भाषांमधील लेखन साठोत्तरी पिढीच्या अस्तित्ववादाच्या, व्यक्तिवादाच्या, व्यक्ती आणि समष्टीच्या द्वैताद्वैताच्या, सामाजिक वास्तववादाच्या कक्षा ओलांडून सृजनाच्या संपूर्णपणे नव्या शक्यता शोधते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण १९८० नंतर इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांनी अत्यंत धाडसी प्रयोग आपल्या लेखनातून करून दाखवलेले आहेत. आणि त्या प्रयोगांच्या दर्जामुळे जगभरातील जाणकारांना त्यांची दखल घेणे भाग पडले आहे. सलमान रश्दी, अमिताव घोष, उपमन्यू चटर्जी, अमित चौधरी, अरुंधती रॉय, रोहिंग्टन मिस्त्री, अ‍ॅलन सिली, शशी थरूर, विक्रम चंद्र, गीता मेहता, चित्रा बॅनर्जी, गीता हरिहरन, मुकुल केशवन, मीना अलेक्झान्डर या लेखकांनी भारतीय लेखकांच्या इंग्रजी लिखाणाला गांभीर्याने घ्यायला भाग पाडले आहे. हे त्यांना शक्य झाले, कारण त्यांनी आधीच्या पिढीने लोकप्रिय केलेल्या सामाजिक वास्तवाच्या सरधोपट चित्रीकरणाच्या मार्गाने प्रवास न करण्याची मोठी जोखीम पत्करली. म्हणजे काय केले\nएक- त्यांनी कादंबरीतील पात्रे असतील किंवा घटना-घडामोडी यांना त्यांच्या पारंपरिक केंद्रस्थानावरून हलवले. पात्रे आणि घटना- घडामोडींना कादंबरीच्या एकूण संरचनेत वापरल्या जाणाऱ्या इतर तंत्रांच्या पातळीवर आणले. दोन- पात्र हेच एक तंत्र म्हणून वापरल्याने मनोविश्लेषण वगरेला आपसूक फाटा दिला गेला. तीन- वास्तवाचे विखंडित रूप समजून घेतले आणि त्याचा एक-एक तुकडा स्वतंत्ररीत्या ठसठशीतपणे मांडण्याला महत्त्व दिले. चार- कादंबरीत काल्पनिक विश्वाची निर्मिती करून आणि निवेदनात उपरोधिक सूर लावून वास्तवाचा अनुभव देण्यावर भर दिला. पाच- गोष्ट सांगण्याची शैली मूलभूत मानली. या कथनतंत्राला कादंबरीचा मूळ विषयसुद्धा ताब्यात घेऊ दिला. सहा- वास्तव हेच एका पातळीवर अतिवास्तव असल्याने त्याचे नेमक्या शब्दांत वर्णन करणे आव्हान आहे, या बाबीचा स्वीकार या लेखकांच्या लिखाणात दिसतो. त्यामुळे १९८०-९० च्या दशकांत भारतीय इंग्रजी कादंबरीचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विशेषत: कादंबरी या वाङ्मयप्रकारात दडलेल्या अनंत शक्यता या लेखकांनी दाखविल्या. ही ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या लेखकांत अमिताव घोष हे नाव फार महत्त्वाचे आहे.\nइंग्रजीत लिहिणारे लेखक उच्चभ्रू जाणिवांचे आणि आंग्लाळलेले वगरे असल्याचा समज ज्यांचा आहे, त्यांनी तर अमिताव घोष यांचे लेखन आवर्जून वाचायला हवे. साम्राज्यवादी देशांच्या वासाहतिक शोषणास बळी पडलेले देश, आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळ्या धार्मिक, वांशिक, जातीय अस्मिता धगधगत ठेवणारे वसाहतवादी, या गुलाम राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढय़ांचा उदात्त आशय आणि त्या- त्या देशांतील प्रबळ जातीय-धार्मिक-वांशिक गटांच्या अति सत्तालोलुपतेपायी झालेल्या फाळण्या आणि त्यातून उद्भवलेली हिंसा, वसाहतवादातून मुक्ती मिळाल्यावरही सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करून ठेवणारा आत्मकेंद्रित लबाड राज्यकर्ता वर्ग, धार्मिक उन्मादाच्या आगीवर आपली पोळी भाजणारे देशी नेते आणि त्यात कोणत्याही क्षणी- आजही असहायपणे होरपळून निघणारे गोरगरीब, सर्वसामान्य लोक, वसाहतवादाने नागवलेल्या देशांतील नागरिकांचे सातत्याने होणारे स्थलांतर, न्यूनगंडातून पाश्चात्त्य देशांच्या विकासाची चुकीची प्रारूपे स्वीकारल्याने पर्यावरणाचे होणारे अतोनात नुकसान.. हे सारे लेखक म्हणून घोष यांच्या आस्थेचे विषय आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून वासाहतिक शोषणास बळी पडलेल्या देशांच्या दुखण्यांमध्ये एवढे साम्य दिसते, की त्यांच्यातील भौगोलिक अंतर निर्थक वाटावे. त्यामुळे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, इजिप्त अशा वेगवेगळ्या देशांना सामावून घेणारा व्यापक असा भौगोलिक पट असला तरी सारख्याच दुखण्यांमुळे तो सलग वाटतो.\nअर्थात या संपूर्ण इतिहासाला ते वास्तववादी वगरे पद्धतीने भिडत नाहीत. आधीच्या पिढीतल्या चमन नाहल (आझादी) किंवा कमला मार्कन्डेय (‘द गोल्डन हनीकोंब’) यांच्या कादंबऱ्यांत येणाऱ्या ऐतिहासिक घटनांच्या तपशिलांची जंत्री यात नसते. ‘काय घडले’ यापेक्षा ‘त्या घडण्याचा अर्थ काय’ हे समजून घेण्यावर इथे भर असतो. ऐतिहासिक घटना-घडामोडींचे भूतकालीन रूप आणि त्यांचा आजच्या वर्तमानातील ढळढळीत वावर कादंबरीतून मांडण्यासाठी अनोख्या तंत्राचा अवलंब इथे दिसतो. साधारणपणे कादंबरीकार इतिहासाचा कालानुक्रमे वेध घेतात. किंवा मग भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषा पुसट करून कादंबरीत ते जणू दोन्ही मिळून एकच काळ अस्तित्वात असल्याचे रूप देतात. घोष कालचित्रणाच्या बाबतीत इतर कादंबरीकारांच्या तुलनेत आणखी खोलात उतरण्याचे धाडस करतात. ते आपल्या कादंबऱ्यांतून भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे सहअस्तित्व तर दाखवतातच; पण एकाच वेळी दोन्ही काळ वेगळे असल्याचे भानही जागे ठेवतात. घोष इतिहास हा सामूहिक स्मृतीचा भाग मानतात. भूतकाळाकडे वर्तमान समजून घेण्यासाठी संदर्भ म्हणून पाहतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा परस्परसंबंध, त्यांचे एकमेकांपासून असलेले वेगळेपण आणि त्यात असलेल्या शक्यता यावर घोष आपल्या कादंबरीला उभे करून दाखवतात. व्यक्तिगत आणि राष्ट्रीय इतिहास, नानाविध स्��रांतल्या माणसांच्या आठवणी, त्यांचा भूतकाळ, संस्थांचा इतिहास, कौटुंबिक कहाण्या, स्वातंत्र्यलढे, लैंगिक व सामाजिक भेदांचा इतिहास यांची सरमिसळ करीत आणि त्याचबरोबर साम्राज्यवादी शक्तींच्या ज्ञान-संकल्पनांची मोडतोड करत कादंबरीचा पट विणण्यात घोष माहीर आहेत.\n‘द सर्कल ऑफ रिझन’ या पहिल्याच कादंबरीतून अमिताव घोष यांची कादंबरीकार म्हणून दिशा लक्षात येते. समकालीन वास्तव आणि इतिहासाला कवेत घेताना विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र, राजकारण, संस्कृती, कला, भाषा या सर्व ज्ञानशाखांतील भेदांचा मुलाहिजा न बाळगता त्यातील अद्ययावत ज्ञानाचा उपयोग करीत, आत्मचरित्र, कादंबरी आणि इतिहास यांचे बेमालूम मिश्रण करीत त्यांनी कादंबरीची संरचना घडवून दाखवली. गोष्ट सांगण्याच्या कौशल्याला या कादंबरीकाराच्या नजरेत किती मोल आहे, हे या कादंबरीतून दिसते. यातील आलू, झिन्दी, हाजी फाल्मी, अबू फहेल ही पात्रे गोष्ट सांगण्यात इतकी वाकबगार आहेत, की अशक्य वाटतील अशा घटनाही ते श्रोत्यांच्या गळी उतरवतात. जगण्यातल्या नीरसतेवर, यांत्रिकतेवर मात करण्याचे ‘गोष्ट’ हे साधन आहे त्यांच्या हातात. अनेक चित्रविचित्र गोष्टी ते सातत्याने निर्माण करतात. यातून घोष हेच सूचित करतात, की जगण्यातल्या यांत्रिकतेवर कल्पकता मात करू शकते. सर्वस्तरीय कल्पकतेच्या अभावाने मानवी जीवन नुसते नीरसच नाही, तर अमानवीयतेकडे ओढ घेऊ लागले आहे. माणसांच्या जगण्यातून कल्पकता वजा झाली तर गोष्टी संपतात. आणि ज्या समाजात गोष्टी संपतात तो समाज झुंडीत रूपांतरित होतो, हे जगभरातील प्रतिभावंत सांगत आले आहेत. घोषही समाजात गोष्टीची गरज अधोरेखित करतात. म्हणजेच मानवी सभ्यतेच्या विकासासाठी कल्पकता अनिवार्य आहे. कल्पकता नसेल तर धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण आणि एकूणच मानवी जीवनाकडे बघण्याचा यांत्रिक दृष्टिकोन तयार होतो. त्यातून केवळ कर्मकांडी झुंडी तयार होतात; ज्या सभ्यतेच्या गळ्याला नख लावू शकतात. त्यानंतर आलेल्या ‘द श्ॉडो लाइन्स’ या कादंबरीत याच भूमिकेचा आणखी विस्तार त्यांनी केलेला आहे. सभ्यतेच्या संवर्धनात कल्पकतेच्या जोडीला ज्ञानालाही त्यांनी अपरिहार्य मानले आहे. या कादंबरीतील पात्र त्रिदीब आपल्या लहानग्या पुतण्याला देशादेशांत असलेल्या भौगोलिक सीमारेषांवर माणूस आपल्या मूलभूत कल्पनाशीलतेने मात करू शकतो असे सांगतो. या त्रिदीबचे वाचन अफाट आहे. याचा अर्थ तो कल्पकता आणि ज्ञान यांचे प्रतीक म्हणूनच कादंबरीत वावरतो. कल्पकता आणि ज्ञान मानवनिर्मित अशा सर्व कृत्रिम सीमारेषा पुसून टाकू शकतात, हे वाचकांच्याही मनावर त्यांना ठसवायचे आहे. हेच सूत्र इतर सर्व कादंबऱ्यांमधून अधिकाधिक विकसित होत जाताना दिसते. एवढेच नाही, तर त्यांच्या ललितेतर साहित्याचाही हाच गाभा आहे.\nअमिताव घोष यांचे लेखक म्हणून मोठेपण भूतकाळाच्या, इतिहासाच्या स्मरणाची ‘मेथडॉलॉजी’ शोधून काढण्यात आणि तिचे कादंबरीत थेट उपयोजन करून दाखवण्यात आहे. या मेथडॉलॉजीच्या अभावामुळे यांत्रिकपणे भूतकाळाचे, आपल्या इतिहासाचे आकलन केले जाते. म्हणून मग माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. यातूनच मानवी सभ्यतेला धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्या कादंबरीतील पात्रांच्या मानगुटीवर बसलेले भूतकाळाचे भूत आकलनाची पद्धत माहीत नसल्याने त्या पात्रांना उतरवता येत नाही. म्हणून मेथडॉलॉजीची खरी मातब्बरी स्मरणाची मेथडॉलॉजी समजून घेतली तर भूतकाळाचे भूत मानगुटीवरून उतरवता येऊ शकते, हे ते दाखवून देतात. त्यासाठी लागणारे बौद्धिक धाडस आणि विलक्षण झेप घेऊ शकेल अशी चपळ कल्पकता त्यांच्याकडे आहे. सभ्यतेच्या जिवावर उठलेल्या असभ्यांना आडवे जाण्यासाठी आणि इतिहास व भूतकाळाच्या अर्धवट आकलनातून उद्ध्वस्त होणाऱ्या निष्पाप माणसांना वाचवण्यासाठी ज्ञान आणि कल्पकतेची नितांत गरज आहे. आपल्या काळातील िहसक झुंडींसमोर अमिताव घोष यांच्यासारखा लेखक निडरपणे सभ्यतेचा, मानवतेचा ध्वज घेऊन उभा आहे, ही गोष्ट त्यांची लेखक म्हणून थोरवी सिद्ध करायला पुरेशी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौ���ल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/no-work-in-office-due-to-workers-strike-1819668/", "date_download": "2019-01-19T02:30:55Z", "digest": "sha1:QWJV7F7554JVWARVTLURMUPXIPYWVYHP", "length": 14474, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "no work in office due to workers strike | कामगार संपामुळे कार्यालयांमधील कामकाज ठप्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकामगार संपामुळे कार्यालयांमधील कामकाज ठप्प\nकामगार संपामुळे कार्यालयांमधील कामकाज ठप्प\nसंपात नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ सहभागी झाला असून महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली\nमंगळवारी शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले.\nनाशिक : कामगारांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनात जिल्ह्य़ातील काही शासकीय कामगार तसेच कर्मचारी संघटना सहभागी झाल्याने मंगळवारी शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले. बंद बुधवारीही सुरू राहणार असल्याने तो अधिक तीव्र कसा करता येईल, यासाठी संबंधित संघटनांचे दिवसभर नियोजन सुरू होते.\nकेंद्र सरकारची धोरणे गरीब, श्रमिकवर्ग तसेच देशहिताच्या विरोधात असल्याचा दावा करीत देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यात भाववाढ नियंत्रण, वाढती बेरोजगारी, कामगार कायद्यातील मूलभूत हक्कांची अंमलबजावणी, किमान वेतन, सर्वाना सामाजिक सुरक्षा, प्रत्येक कामगारास दरमहा तीन हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन, सार्वजनिक उद्योगांचे निर्गुतवणुकीकरण थांबविणे, कायमस्वरूपी कामांचे कंत्राटीकरण थांबवावे, रेल्वे-विमा आणि संरक्षण विभागात थेट परकीय गुंतवणूक नको आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nसंपात नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ सहभागी झाला असून महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने स्वच्छता मोहीम केवळ देखावा म्हणून राबविली आहे. प्रत्यक्षात स्वच्छता कामगारांना किमान वेतनासह अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी सांगितले.\nसंयुक्त कृती समिती ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे ७०० हून अधिक टपाल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने टपाल विभागाचे कामकाज पूर्णत ठप्प झाले. दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना टपाल कार्यालयातील अघोषित बंदमुळे आल्या पावली परत जावे लागले.\nऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने मनमाड येथील बस स्थानक परिसरातून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, कंत्राटी कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्य़ातील सर्व तहसीलदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून असंघटित कामगार, आयटक संलग्न कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांचा महसूल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्तांना संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.\nदरम्यान, बुधवारी सर्व कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सकाळी १०.३० वाजता गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. मोठय़ा भरती पूर्वी कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान कामास समान वेतन लागु करा, ठेकेदारी पद्धत तात्काळ बंद करा आदी मागण्यांसाठी मनरेगा कर्मचारी संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, महाराष्ट्र एड्स नियंत्रण मंडळ यांच्यासह १९ संघटना यात सहभागी होणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन च���डायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mahrashtrian-food-culture/", "date_download": "2019-01-19T01:45:18Z", "digest": "sha1:6OL7WQLUHXWAPNFLXDXHCVIIX2KE3VKB", "length": 28060, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्राची खाद्य परंपरा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा ���ृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जसं वैविध्य आहे तसंच ते इथल्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येतं. ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं’ असं म्हणलं जातं ते अगदी खरंय. देशभरात कुठेही जा. काही निवडकच पदार्थ ताटात दिसतात. उत्तरेकडे गेलात तर गव्हापासून बनवलेल्या रोटी आणि भाजीचे प्रकार अधिक असतात. तिथे भाताचं प्रमाण कमी. तर दक्षिणेकडच्या राज्यात गेलात तर याउलट चित्र दिसतं. पण महाराष्ट्रात चित्र खूपच वेगळं आहे. एक संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो. दर दोन मैलांवर बोलीभाषेचं एक वेगळं रूप बघायला मिळतं तशी खाद्यसंस्कृतीतील विविधताही दिसून येते. प्रांतांप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात.\nज्वारी, बाजरी, गहू, तूर, मूग, करडई, हरभरा हे पीक मराठवाडय़ात घेतलं जातं. त्यामुळे साहजिकच इथल्या आहारात प्रामुख्याने या सर्व धान्यांचा समावेश असतो. याबरोबर मराठवाडय़ावर अनेक वर्षे निजामाचे शासन राहिल्यामुळे काही प्रमाणात इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्याचा परिणाम पडलेल�� दिसून येतो. शेंगदाणा, तीळ, जवस, कऱहाळे हेदेखील मोठय़ा प्रमाणात इथे होतात. त्यामुळे इथल्या स्वयंपाकात, मसाल्यांमध्ये हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. ‘उसऱया’ नावाचा एक वेगळा प्रकार या भागात बघायला मिळतो. गवार, भेंडी, वाल भाजी आणि कैरीच्या फोडी या सावलीत वाळवून साठवून ठेवतात. उन्हाळ्यात भाजीचा तुटवडा असतो तेव्हा याच सुकवलेल्या भाजीपासून छान चविष्ट भाजी बनवली जाते.\nविदर्भात जेवढय़ा आवडीने तिखटाचे झणझणीत पदार्थ खाल्ले जातात तेवढय़ाच आवडीने गोड पदार्थही खातात. गहू, ज्वारी, तूर, मूग यांच्या बरोबरीने काही भागांत तांदूळही होतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी या भागात ज्वारीचे आंबील केले जाते. ‘उकडपेंड’ हा असाच चविष्ट पदार्थ ज्वारीच्या पिठापासून बनवला जातो. अमरावती, अकोला, बुलढाणा भागात ज्वारीच्या पिठापासून ‘रोडगा’ बनवला जातो. भंडारा, गोंदिया, गडचिरोली भागात गोळाभात, वडेभात, भरडाभात, हातफोडणीचा भात, मूगवडय़ाचा भात, खिचडी असे भाताचे अनेक प्रकार रस्त्यांवरील गाडय़ांवर मिळतात. नागपूरचा सावजी मसाला असाच प्रसिद्ध आहे.\nखान्देश म्हणलं की जळगावचं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी, झणझणीत शेवभाजी असा बेत डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. जळगावची हिरवे-पांढऱया रेषा असलेली वांगी भरितासाठी प्रसिद्ध आहे. खान्देशातील मांडे हा पदार्थदेखील उभ्या महाराष्ट्राचा आवडता. पुरणाचे मांडे तर खासच असतात. ते हातावर बनवण्याची पद्धत बघून थक्क व्हायला होतं. गव्हाच्या जाड शेवया, पुरणपोळी आणि आमरस असं एकत्र खाण्याची अनोखी पद्धत इथे प्रचलित आहे.\nमहाराष्ट्रातील अन्य भागांपेक्षा इथली भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. मोठाच्या मोठा लाभलेला समुद्रकिनारा, सुपारी-नारळाची कुळागरांची संपन्नता. आगरी, कोळी, भंडारी, वाडवळ-सोनार आणि चित्पावन ब्राह्मण यांचे कोकणात मूळ आहे. आगरी आणि कोळी समाजाचे प्रमुख अन्न मासळी. त्यामुळे या घरांमध्ये मासळीचे अनेक चविष्ट प्रकार बनवले जातात. कोकणात तांदूळ-नाचणी पिकते त्यामुळे तांदळाची किंवा नाचणीची भाकरी बनवली जाते. चित्पावन घरातील गृहिणींचा कमीत कमी साहित्य वापरून अतिशय चविष्ट पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे. तांदळाची उकड, पानग्या, पातोळ्या, फणसाचे-आंब्याचे सांदणे, नारळाच्या दुधातील शेवया हे पदार्थ त्यांच्याच हातचे खावेत. साखरभा��, नारळीभात, उकडीचे मोदक उत्कृष्टच असतात. चित्पावन घरात बनणारी तांदळाची ‘सालपापडी’ ही प्रसिद्ध आहे.\nया सर्व भौगोलिक रचनेनुसार बदलत जाणाऱया खाद्यसंस्कृती शिवाय सामाजिक आणि जातीय रचनेनुसारदेखील प्रत्येकाची खाद्यशैली एकमेकांपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक घरानुसार स्वयंपाक करण्याची पद्धत बदलत जाते. मसाल्यांचे प्रमाण, पदार्थांमध्ये वापरले जाणारे जिन्नस या सगळ्या गोष्टी बदलत जातात. मराठा, देशस्थ ब्राह्मण, सीकेपी, पाठारे प्रभू अशा प्रत्येक वर्गाची स्वयंपाक करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. एकच पदार्थ या प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काळा मसाला हा मराठय़ांमधील मसाल्यातील वैशिष्टय़. याशिवाय चुलीवर कांदा आणि सुके खोबरे भाजून तयार केलेला मसाला आणि त्या मसाल्यापासून बनवलेली डाळ मराठा समाजातील घरात मुद्दाम खाऊन बघावी. भाजलेल्या कांदा आणि खोबऱयाची सुंदर चव त्या डाळीत उतरलेली असते. झणझणीत स्वयंपाक हे मराठा घरातल्या स्वयंपाकाचे वैशिष्टय. भातापेक्षा भाकरी प्रिय. मिळमिळीत स्वयंपाक अजिबात आवडत नाही. खाण्यापिण्यात कधीच कमतरता करत नाहीत. कांदा-लसणाचा भरपूर वापर करून झणझणीत केला जाणारा मटणाचा रस्सादेखील यांची खासियत आहे. सण कोणताही असो, पुरण घातलंच जातं.\nदेशस्थ ब्राह्मणांच्या घरात गव्हापासून बनवलेली पोळी रोजच्या जेवणात लागतेच. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूरडाळ, शेंगदाणे यांचा अधिक वापर होतो. पोहे, सांजा, उपमा, मसालेभात, वेगवेगळ्या भाज्या यामध्ये शेंगदाण्यांच्या भरपूर वापर असतो. चित्पावन ब्राह्मणांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने देशस्थ गृहिणी स्वयंपाक करतात. देशस्थांच्या घरातला स्वयंपाक तुलनेनं तिखट असतो. पाठारे प्रभूंच्या घरात कानवले आणि खाजे केले जातात तसे दुसरीकडे कुठेच बघायला मिळत नाहीत. सीकेपींकडे बनणारे भुजणं, आटले, सांबरे, पाटवडय़ा यांची नावंच विचित्र आहेत की यामुळेच या पदार्थांबद्दल उत्सुकता वाटू लागते. सीकेपी मोठय़ा माशांचे शौकीन. त्यांना छोटे मासे आवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकघरात कायम मोठी मासळी शिजत असते.\nमहाराष्ट्र नावाप्रमाणेच प्रत्येक गोष्टीत ‘महा’ आहे. इथल्या अठरापगड जातींमधल्या प्रत्येकाची खाद्यशैली विशेष आहे. जुन्या पिढीशी बोलत असताना असं लक्षात येत की आता अनेक पदार्थ विस्मृतीत जाऊ लागले आहेत. ते पदार्थ बनवता येणारी पिढीच आता राहिली नाही. या सगळ्या पदार्थांचें कुठे तरी नोंद होणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश’ बनवून एक मोलाची भर घातली आहे, पण तरीही अजून बरेच घटक आहेत ज्यांच्या स्वयंपाकघरात डोकावून, त्यांच्या पारंपरिक पदार्थांची नोंद करून घ्यायला हवी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/department-count-decrease-tukaram-munde-expenditure-control-109595", "date_download": "2019-01-19T02:55:50Z", "digest": "sha1:Q6IUWKTUBHEWBDNCWIFEETVTAB4P43L2", "length": 18936, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "department count decrease tukaram munde expenditure control खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आयुक्तांनी घटविली विभागसंख्या | eSakal", "raw_content": "\nखर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आयुक्तांनी घटविली विभागसंख्या\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nनाशिक - महाप���लिकेच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागप्रमुखांच्या कामकाजात बदल केले आहेत. तसेच अवास्तव वाढवलेले विभाग कमी करून ती संख्या ४६ वरून २३ वर आणली आहे. महापालिकेतील सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय सेवा, तांत्रिक सेवा व लेखा सेवा अशा तीन गटांत वर्गीकरण केले आहे. सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभाग, प्रकल्प, समाजकल्याण, पशुसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी व पर्यावरण हे नवीन विभाग निर्माण केले आहेत.\nनाशिक - महापालिकेच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागप्रमुखांच्या कामकाजात बदल केले आहेत. तसेच अवास्तव वाढवलेले विभाग कमी करून ती संख्या ४६ वरून २३ वर आणली आहे. महापालिकेतील सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय सेवा, तांत्रिक सेवा व लेखा सेवा अशा तीन गटांत वर्गीकरण केले आहे. सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभाग, प्रकल्प, समाजकल्याण, पशुसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी व पर्यावरण हे नवीन विभाग निर्माण केले आहेत.\nनवीन बदल करताना सामान्य प्रशासन विभाग, करआकारणी, मिळकत व परवाने, लेखापरीक्षण, लेखा माहिती व तंत्रज्ञान, नगर नियोजन आणि सार्वजनिक वाहतूक व नियोजन आयुक्तांनी स्वतःकडे ठेवले आहे.\nअतिरिक्त आयुक्त (सेवा) पदनिर्मिती करताना उद्यान व प्राधिकरण विभाग, समाजकल्याण, घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी विभाग, विद्युत व यांत्रिकी विभाग, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व पर्यावरण हे सेवांशी संबंधित विभाग सोपविले आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) हे दुसरे पद निर्माण करताना अतिक्रमण, सार्वजनिक बांधकाम, गुणवत्ता नियंत्रण, महापालिका सचिवालय, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामक, प्रकल्प विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच राजशिष्टाचार व जनसंपर्क विभागाची स्वतंत्र जबाबदारी राहणार आहे.\nविद्युत व यांत्रिकी विभागाचे एकत्रिकरण करण्यात आले असून, पथदीप, वीज शाखा, पाणीपुरवठा यांत्रिकी, पाणीपुरवठा मलनिस्सारण, उद्यान, यांत्रिकी, मोटार दुरुस्ती, कार्यशाळा व्यवस्थापन व यांत्रिकीविषयक कामकाजासाठी अधीक्षक अभियंत्याच्या अधिपत्त्याखाली स्वतंत्र विभाग असेल. स्वतंत्र अधीक्षक अभिय���त्याच्या अधिपत्त्याखालील अभियांत्रिकी विभागाकडे मलनिस्सारणाबरोबरच पाणीपुरवठा, पाणीपट्टी निर्धारण व संकलनाचीही जबाबदारी सोपविली आहे. सुवर्णजयंती कार्यक्रम, कामगार कल्याण, महिला व बालकल्याण, विशाखा समिती, अपंग कल्याण, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती कल्याण समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, इतर मागासवर्ग कल्याण समिती, क्रीडा, आधारकार्ड, अभिलेख कक्ष, मध्यवर्ती भांडार कक्ष, छपाई व वितरण या विभागांच्या एकत्रिकरणातून समाजकल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी उपायुक्त (समाजकल्याण) दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल. माहिती-तंत्रज्ञान विभागासाठी स्वतंत्र संचालक नियुक्त केला जाईल. त्या संचालकांच्या अधिपत्त्याखाली ई-प्रशासन, भौगोलिक माहिती सूचना प्रणाली व ई-गव्हर्नन्स, ई-सेवा सुविधांचे कामकाज राहणार आहे.\nसार्वजनिक वाहतूक व नियोजन विभाग, प्रकल्प विभाग, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अभियांत्रिकी व पर्यावरण या विभागांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. गुणवत्ता व नियंत्रण कक्षाला स्वतंत्र दर्जा दिला आहे. सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभागांतर्गत अर्बन मोबिलिटी सेल, वाहतूक नियंत्रण व नियोजन केले जाईल. त्यासाठी महाव्यवस्थापक नियुक्त केला जाईल. झोपडपट्टी सुधारणा, प्रधानमंत्री आवास योजना, फेरीवाला धोरण, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र उपायुक्ताची नियुक्ती केली जाईल. आरोग्याधिकारी पद संपुष्टात आणताना वैद्यकीय अधीक्षकांकडे रुग्णालय व्यवस्थापनाबरोबरच कचरा व्यवस्थापन, जंतुनाशक फवारणी, मलेरियासह साथरोग नियंत्रण, अन्नसुरक्षा, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग सोपविले आहेत. घनकचरा संकलन, वाहतूक, व्यवस्थापन व प्रक्रिया, सार्वजनिक स्वच्छता, मोफत अंत्यसंस्कार योजनांचा समावेश करत घनकचरा व्यवस्थापन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.\nतुकाराम मुंढेंकडून निवासस्थानाची विजेची देयके अदा\nनाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा...\nनिवासस्थानावरून तुकाराम मुंढे आणि राधाकृष्ण गमे यांच्यांत वाद\nनाशिक: तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्याने त्यांचे कुटुंबीय अद्याप...\nमुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली\nमुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या...\nनऊ महिन्यांत अवघी 34 टक्के रक्कम खर्च\nनाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर...\nतुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती\nनाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या...\nमुंढेंची सरशी की भाजपची चाल\nनाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/prakash-mohadikar-1817846/", "date_download": "2019-01-19T02:32:34Z", "digest": "sha1:CCIT7X3MIPXETQ3O4LQW6GV43CIQANSR", "length": 24821, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prakash Mohadikar | साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसाने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी\nसाने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी\nसाने गुरुजी ही देशाला लाभलेली ईश्वरी देणगी होती.\n|| यशवंत ब. क्षीरस���गर\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार आणि साने गुरुजींचे खंदे समर्थक प्रकाशभाई मोहाडीकर यांची जन्मशताब्दी येत्या ९ जानेवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण..\nसाने गुरुजी ही देशाला लाभलेली ईश्वरी देणगी होती. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची अथांग करुणा, गोरगरिबांविषयी, विद्यार्थीवर्गाविषयी, पददलितांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा हा त्यांच्या जीवनात स्थायिभाव होता. स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि स्वातंत्र्योत्तर प्रचंड कार्य करूनही त्यांच्या अंत:करणाला अभिमानाचा स्पर्श कधी झाला नाही.\nकरीन सेवा तव मोलवान\nअसा अहंकार असो मला न\nमदिय आहे बल अल्प देवा\nबलानुरुपा मम घेई सेवा॥\nअसे साने गुरुजी म्हणत. साने गुरुजींच्या प्रत्यक्ष सहवासाने आणि विचारांच्या स्पर्शाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक सेवाभावी कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडविला. त्यांची जन्मशताब्दी ९ जानेवारी २०१९ रोजी संपन्न होत आहे. ते महाराष्ट्राला सुपरिचित प्रकाशभाई मोहाडीकर हे साने गुरुजींच्या थोर अनुयायींच्या प्रभावळीपैकी होत.\nप्रकाशभाईंचे खरे नाव लक्ष्मण गणेश मोहाडीकर. ९ जानेवारी १९१९ हा त्यांचा जन्मदिवस; पण स्वातंत्र्याच्या चळवळीत पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कधी नाव बदलून, कधी ‘प्रकाशचंद्र शहा’ बनून, तर कधी दुसऱ्या एखाद्या नावाने वावरत होते. पुढे याच सिलसिल्यात ‘लक्ष्मण मोहाडीकरांचे प्रकाश मोहाडीकर झाले सुरवटांचे फुलपाखरू बनवण्याची किमया ठरली. ‘इच्छा असेल तेथे मार्ग आहे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत:च्या खडतर जीवनातून आश्चर्यकारक मार्ग काढला. एक वेळ कॉलेजची फी भरण्यासाठी वडीलबंधूंची (रामभाऊंची) सायकल गहाण ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला होता\nपूर्ववयात अंमळनेर हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे विद्यार्थी म्हणून वावरलेले प्रकाशभाई मोहाडीकर हे साने गुरुजींचे निष्ठावंत अनुयायी बनले आणि आपल्या ९४ व्या वर्षांच्या जीवनात त्यांनी जो समाजसेवेचा भव्यदिव्य आदर्श निर्माण केला त्याला इतिहासात तोड नाही लहानपणी फी भरायला ‘एक रुपया’ नाही, म्हणून शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रकाशभाईंनी आपल्या जीवनात विविध संस्थांना आणि उपक्रमांना लाख लाख रुपयांची मदत मिळवून दिली, हे समकालीन आश्चर्य म्हणायला हवे. प्रकाशभाईंना देशभक्तीचे आणि देशसेवेचे बाळकडू त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीच्या वडिलांकडून मिळाले होते. खादीचे व्रतादी त्यांनी वडिलांकडून स्वीकारले आणि त्यायोगे गांधीजींशी, गोरगरिबांशी, वंचितांशी आणि दु:खितांशी ते सदा जोडलेले राहिले.\n१५ ऑक्टोबर १९३७ रोजी वयाच्या १७-१८ व्या वर्षी स्थापन केलेल्या प्रकाशमंडळांनी प्रकाशभाईंच्या समाजसेवेचा श्रीगणेशा झाला. पुढे १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात एस. एम. जोशी, शिरुभाऊ लिमये, साने गुरुजी यांच्या सहवासात आल्यावर प्रकाशभाईंच्या कर्तृत्वाला नवा तजेला आला आणि जीवनाचे ध्येय त्यांना जणू गवसले. या लढय़ातील खानदेशची जबाबदारी प्रकाशभाईंनी स्वीकारली होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे सिद्ध करून दाखविली.\n१९४४ साली पुढील शिक्षणासाठी त्यांनी दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये सकाळची अध्यापनाची जबाबदारी स्वीकारून, रुईया महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी नाव दाखल केले. १९४६ च्या मुंबईत भडकलेल्या जातीय दंगलीत त्यांनी शांतता निर्माण व्हावी म्हणून नागरिक दलाची स्थापना केली, चाळ समित्या बनविल्या, विभागात स्वयंसेवकांची गस्त सुरू केली.\nप्रकाशभाईंनी १९४७ साली स्थापन केलेले अमर हिंद मंडळ आणि त्यायोगे त्यांनी यशस्वी केलेल्या महान कार्यकर्त्यांच्या आणि विचारवंतांच्या वसंत व्याख्यानमाला महाराष्ट्रभर गाजल्या. आनंदाची गोष्ट ही की, हे मंडळ आजही दादर- गोखले रोडवर स्वत:च्या वास्तूत कार्यरत आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रकाशभाईंनी साने गुरुजींना ‘कर्तव्याची हाक’ या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते, पण गुरुजींनी ते निमंत्रण नाकारले सुशिक्षितांसमोर मी काय बोलणार, असे गुरुजींना वाटे.\n११ जून १९५० रोजी साने गुरुजींचे परेल येथील के.ई.एम. रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. प्रकाशभाईंच्या जीवनातील हा काळाकुट्ट दिवस होता; पण आश्चर्य असे की, या आघाताने प्रकाशभाई खचले नाहीत. उलट वर्षभरात साने गुरुजींच्या जयंतीदिनी २४ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. त्या दिवशी साने गुरुजींचे जुने स्नेही आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य भागवत यांनी वि���्यार्थ्यांनी आणि चाहत्यांनी तुडुंब भरलेल्या दादरच्या कित्तेभंडारी हॉलमध्ये महाभारतातील कथा सांगून कथामालेचे उद्घाटन केले. आज ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला’ बालसंस्कारासाठी अतिशय उपयुक्त, अतिशय सुलभ आणि अतिशय प्रभावशाली साधन ठरले आहे. सतत वर्धिष्णू कथामालेच्या रूपाने प्रकाशभाईंची स्मृती अजरामर झाली आहे यात शंका नाही. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने दापोली येथे भरलेल्या साने गुरुजी कथामाला अधिवेशनात प्रकाशभाई रुग्णवाहिकेने उपस्थित राहिले होते.\n१९५४ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे भरलेला विद्यार्थ्यांचा अतिभव्य मेळावा आणि संगीतकार वसंत देसाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्या वेळी उपस्थित लाख विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध गायिलेले राष्ट्रगीत प्रकाशभाईंच्या संघटन कौशल्याचे अविस्मरणीय उदाहरण होय.\nबाबा आमटे यांच्या आनंदवनातील अनाथ बालकांसाठी प्रकाशभाईंनी विद्यार्थी वर्गाला आवाहन करून जमवून दिलेले चार साडेचार लाख रुपये, पनवेलच्या शांतिवनासाठी त्यांनी दिलेले व्यक्तिगत आणि आर्थिक साहाय्य, १९५५ साली दादर येथे उभारलेले साने गुरुजी विद्यालय – या सर्व उपक्रमांत प्रकाशभाईंवरील सर्वसामान्यांचा अतूट विश्वास प्रगट होत आहे.\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देऊ केलेली सरकारी जागा नियमाविरुद्ध वाटल्यामुळे प्रकाशभाईंनी नाकारली आणि ‘परिमल’मधील ‘१०x१०’ च्या जागेत राहणे पसंत केले\nसाने गुरुजींसारख्या महापुरुषाच्या जीवन तत्त्वज्ञानावरील अविचल निष्ठा, उत्तम सात्त्विक आचरण, विशुद्ध सेवाभाव आणि स्नेहभाव आम्ही प्रकाशभाईंच्या सेवाभावी जीवनात पाहिला आणि धन्य झालो आता त्या जीवनयात्रेत उषाताईंचे त्यांना मिळालेले पाठबळ लक्षणीय होते. विवाहानंतर उषाताईंनी जिद्दीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन साने गुरुजी विद्यालयात अध्यापन केले. जीवनसंघर्षांत त्यांनी प्रकाशभाईंना सहधर्मचारिणी म्हणून मोलाची साथ दिली. प्रकाशभाई आमदार म्हणून निवडून आल्यावर किंवा मुंबई महापालिकेत शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून वावरताना त्यांच्यासोबत वावरणाऱ्या उषाताईंना पाहून आम्हा मित्रांना आनंद वाटे; पण स्वत: उषाताईंना या मानसन्मानाचे ओझे कधी वाटले नाही आता त्या जीवनयात्रेत उषाताईंचे त्यांना मिळालेले पाठबळ लक्षणीय होते. विवाहानंतर उषाताईंनी जिद्दीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन साने गुरुजी विद्यालयात अध्यापन केले. जीवनसंघर्षांत त्यांनी प्रकाशभाईंना सहधर्मचारिणी म्हणून मोलाची साथ दिली. प्रकाशभाई आमदार म्हणून निवडून आल्यावर किंवा मुंबई महापालिकेत शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून वावरताना त्यांच्यासोबत वावरणाऱ्या उषाताईंना पाहून आम्हा मित्रांना आनंद वाटे; पण स्वत: उषाताईंना या मानसन्मानाचे ओझे कधी वाटले नाही त्या नेहमी समचित्त आणि शांत दिसत, अभ्यागतांशी अगदी सहजपणे बोलत. उषाताईंच्या दु:खद निधनानंतर प्रकाशभाईंच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली होती; पण प्रकाशभाईंनी धीरोदात्तपणे आपले दु:ख कधी प्रगट होऊ दिले नाही\nशेवटी असे म्हणावेसे वाटते की, प्रकाशभाई मोहाडीकर केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक महान शक्ती होती. प्रदीर्घ जीवनाबरोबर त्या शक्तींच्या विविध कला सदैव विकसत गेल्या सभोवारचा संसार सुखी-समाधानी व्हावा यासाठी ही शक्ती सदैव झटत राहिली, कार्यरत राहिली\nतुमच्या-आमच्या जीवनातून, संकल्पातून, कृतीमधून ही शक्ती पुनरपि जागृत होईल, नवनवे उन्मेष तिला लाभतील आणि देशाचे अंतिम कल्याण हेच तिचे ध्येय असेल\nप्रकाशभाई मोहाडीकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस���त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/three-arrested-in-murder-connection-in-bhigwan-within-24-hour/", "date_download": "2019-01-19T01:43:14Z", "digest": "sha1:LULA7MQCFZ36QGWHAPJP6APYNM3Q2VGT", "length": 18816, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "चोवीस तासांच्या आत तिघा खूनी वाटमाऱ्यांना अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप ��ाँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nचोवीस तासांच्या आत तिघा खूनी वाटमाऱ्यांना अटक\nइंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ च्या हद्दीत सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एका ४० ते ४५ वयोगटातील गृहस्थाचा वाटमारी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळक्याने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून चोवीस तासांच्या आत भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघा जणांना जेरबंद केले असून मृताची अद्याप ओळख पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसोमवारी रात्री डाळज नंबर १ (ता.इंदापूर ) गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्याच्या कडेला महामार्ग पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर अनोळखी माणसाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत टाकले असल्याने मयताची ओळख पटविणे भिगवण पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहीती मिळवत चोवीस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. यात राहुल उर्फ भावड्या मच्छिंद्र जाधव वय २३, दिलीप बाळासाहेब जाधव वय २४ रा. दोघेही डाळज नं २, ता. इंदापूर तर गोपाळ वामन जाधव वय २६ रा. बोरी ता. इंदापूर, पुणे यांना अटक केली असून इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायलयाने १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nबारामतीचे पोलीस उपअधिक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटना स्थळी भेट देत तपासाच्या दिशेने चक्रे फिरवली. तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड व त्यांच्या पथकाने लावत आरोपींच्या चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळल्या. मृताची ओळख पटण्याआधीच मारेकरांचा शोध लावत चांगली कामगिरी केल्याने अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी ���िगवण पोलिसांचे अभिनंदन केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवक्रतुंडाचे थेट आकाशातून आगमन, चिपी विमानतळावरीव लँडींग यशस्वी\nपुढीलमोदीजी, रिफायनरी प्रकल्प रद्द करा; नऊ सरपंचाचे पंतप्रधानाना पत्र\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण जखमी\nपुणे : खंडणीसाठी भिंतीवर डोके आपटून बांधकाम व्यावसायिकाचा खून, दोघांना अटक\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/sheikh-hasina-wins-third-term-as-pm-in-bangladesh-1815184/", "date_download": "2019-01-19T02:33:05Z", "digest": "sha1:JL6ACN25JMJZNGFG2NU4OBPERLMEIGTH", "length": 14842, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sheikh Hasina wins third term as PM in Bangladesh | जाळ आणि ऊब | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nविरोधकांनी आपल्यापुढे उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती.\nबांगलादेशाची सत्ता पुन्हा शेख हसीना\nबांगलादेशाची सत्ता पुन्हा एकवार शेख हसीना यांनाच- तीही ३०० पैकी २८८ जागा सत्ताधारी आघाडीला अशा प्रचंड बहुमताने- देणारा निकाल तेथील विरोधी पक्षीयांनी संशयास्पद ठरविला नसता तरच नवल. याहीपैकी हसीना यांच्या अवामी लीगने २६८ जागा जिंकल्यामुळे बांगलादेशात ‘एकपक्षीय लोकशाही’ असल्याचे चित्र कायम झाले आहे. निवडणुकीच्या प्रचारकाळात कोठडीतच डांबले गेलेले देशभरातील १५०० विरोधी पक्षीय कार्यकर्ते आता एक वेळ सुटतील, पण विरोधकांची फेरनिवडणुकीची मागणी मान्य होणे अशक्य आहे. राजकीय हिंसाचारातील बळींची संख्या २१ वर जाऊनही निवडणूक जणू शांततेतच पार पडल्याच्या थाटात वावरणारे तेथील निवडणूक आयुक्त आणि ‘हिंसाचाराचा फटका आम्हालाच बसला’ या सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याला प्रसिद्धी देणारी माध्यमे असे आलबेल वातावरण असताना विरोधकांची मागणी हास्यास्पदच नव्हे तर थेट ‘लोकशाहीविरोधी’सुद्धा ठरविली गेल्यास नवल ते काय आपण का हरलो याविषयीचे आत्मपरीक्षण ‘शेख हसीना यांना विरोध’ या एकाच मुद्दय़ासाठी एकत्र आलेले विरोधकांचे कडबोळे करील तेव्हा करील.. पण शेख हसीनाच पुन्हा का जिंकल्या, याचा विचार जगातील -किमान त्यांच्या पुनरागमनामुळे हायसे वाटलेल्या भारतासारख्या अनेक देशांतील- लोकशाहीप्रेमी नागरिकांनी तरी करायला हवा. ‘पर्याय नाही’ हा प्रचार तर हसीना यांच्या बाजूने होताच, शिवाय हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची केवढी प्रगती झाली, मानवी विकास निर्देशांक कसा वाढला हा जगभर कौतुकाचा ठरलेला विषयही मतदारांवर परिणाम घडविणारा होता. विरोधकांनी आपल्यापुढे उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती. तेव्हा विरोधकांच्या म्हणण्यात समजा तथ्य असले आणि समजा ही निवडणूक गैरप्रकारांनीच जिंकण्यात आली असली, तरी समजा गैरप्रकार झाले नसते तर हसीना हरल्याच असत्या असे नव्हे. हसीना यांनी सत्तेकडून सत्तेकडे प्रवास केला, एवढेच आता खरे. ही सत्ता म्हणजे दमनशाही, असे विरोधक मानतात आणि कदाचित बांगलादेशी सा��ान्यजनांनाही ते पटत असेल. पण शेजारील देशांनी -विशेषत: भारताने- हसीना यांच्या विजयाचे स्वागतच केले आहे, ते का आपण का हरलो याविषयीचे आत्मपरीक्षण ‘शेख हसीना यांना विरोध’ या एकाच मुद्दय़ासाठी एकत्र आलेले विरोधकांचे कडबोळे करील तेव्हा करील.. पण शेख हसीनाच पुन्हा का जिंकल्या, याचा विचार जगातील -किमान त्यांच्या पुनरागमनामुळे हायसे वाटलेल्या भारतासारख्या अनेक देशांतील- लोकशाहीप्रेमी नागरिकांनी तरी करायला हवा. ‘पर्याय नाही’ हा प्रचार तर हसीना यांच्या बाजूने होताच, शिवाय हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची केवढी प्रगती झाली, मानवी विकास निर्देशांक कसा वाढला हा जगभर कौतुकाचा ठरलेला विषयही मतदारांवर परिणाम घडविणारा होता. विरोधकांनी आपल्यापुढे उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती. तेव्हा विरोधकांच्या म्हणण्यात समजा तथ्य असले आणि समजा ही निवडणूक गैरप्रकारांनीच जिंकण्यात आली असली, तरी समजा गैरप्रकार झाले नसते तर हसीना हरल्याच असत्या असे नव्हे. हसीना यांनी सत्तेकडून सत्तेकडे प्रवास केला, एवढेच आता खरे. ही सत्ता म्हणजे दमनशाही, असे विरोधक मानतात आणि कदाचित बांगलादेशी सामान्यजनांनाही ते पटत असेल. पण शेजारील देशांनी -विशेषत: भारताने- हसीना यांच्या विजयाचे स्वागतच केले आहे, ते का दक्षिण आशियाई देशांमध्ये कितीही अंतर्गत अस्वस्थता असो, त्या देशांतील धोरणकर्ते भारतमित्र असणे, हे भारताचे दक्षिण आशियातील स्थान -आणि सुरक्षादेखील- टिकविणारे ठरते, हे यामागचे कारण. आपल्या सहाही शेजाऱ्यांना चीन कहयात ठेवू पाहात असताना मालदीव, श्रीलंका व भूतान येथील सत्तापालट आपल्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह ठरतात. केवळ ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी बांगलादेशातील चिनी गुंतवणूक ३० अब्ज डॉलरवर असेल, तर भारताने साडेचार अब्ज डॉलरची कर्जरूपी मदत बांगलादेशला देऊ केली आहे. मात्र चीनच्या आहारी न जाण्यासाठी भारताशी सख्य टिकवायचे आणि मुस्लीम देश म्हणून सौदी अरेबियाकडूनही मदत घ्यायची, असे शेख हसीना यांचे धोरण दिसते. चीनकडून भले दोन-दोन पाणबुडय़ा घेऊ, पण नौदलाचा संयुक्त सराव भारताबरोबरच करू, असे या धोरणाचे दोनच महिन्यांपूर्वी दिसलेले रूप. तेव्हा बांगलादेशात भले लोकशाही जळत असेल, शेजारी देश असलेल्या भारताला मात्र बांगलादेशातील ��्थैर्याची ऊबच मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/file-chatter-suspend-holders-1820241/", "date_download": "2019-01-19T02:29:00Z", "digest": "sha1:GKQCYL7KEXOG55MN3D4YOLUROO4ZPN6F", "length": 16840, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "File Chatter Suspend holders | नस्ती दडवून ठेवणाऱ्यांना निलंबित करा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nनस्ती दडवून ठेवणाऱ्यांना निलंबित करा\nनस्ती दडवून ठेवणाऱ्यांना निलंबित करा\nनस्ती दडपून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले गेले आहे.\nनाशिकरोड येथे आयोजित बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी.\nनियोजन समिती बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश; लोकप्रतिनिधींकडून तक्रारी\nविकास कामांच्या नस्ती कोणी आर्थिक लाभाच्या आमिषाने दडवून ठेवत असेल तर संबंधितांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश पालकमंत्री ग��रीश महाजन यांनी दिले. विकास कामांच्या फाइल जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाकडे मान्यतेसाठी महिनोन्महिने पडून राहतात. त्यावर कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्यावर पालकमंत्र्यांनी उपरोक्त निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा उपलब्ध करण्यापासून ते चारा छावण्या सुरू करणे, शेतीला आवर्तन सोडणे, जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशीपर्यंतच्या मागण्यांचा पाऊस पडला.\nपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. राहुल आहेर, राजाभाऊ वाजे, निर्मला गावित, जे. पी. गावित, पंकज भुजबळ, अनिल कदम, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दीपिका चव्हाण, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.\nबैठकीत जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शाळांना वीजपुरवठा, अंगणवाडी दुरुस्ती, टंचाईची परिस्थिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. विकास कामांच्या रखडलेल्या नस्तीचा विषय गाजला. अनेकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी स्पष्टीकरण दिले. नस्ती दडपून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले गेले आहे. विकास कामांच्या नस्ती प्रलंबित ठेवल्यावरून तीन ते चार अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. आवश्यकता भासल्यास संबंधितांची विभागीय चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाजन यांनी नस्ती दडपून ठेवणे ही विचार करायला लावणारी बाब असल्याचे सांगितले. कोणी आमिषाने नस्ती दडवून ठेवण्याचे काम करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.\nदुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील मागण्यांकडे लक्ष वेधले. चारा टंचाई भासणार असल्याने छावण्या सुरू करण्याची गरज आहे. दुष्काळी भागात स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मनमाड शहराला १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात स्थिती गंभीर होऊ शकते. यामुळे या शहरात विंधन विहिरीची कामे करणे, नागासाक्या धरणात विहिरीचे काम करण्याची आवश्यकता मांडली गेली. शेतीसाठी गिरणा उजवा कालव्यातून आवर्तन सोडावे, पिके जगविण्यासाठी धरणांमधील काहीअंशी पाणी देण्याची मागणी काहींनी केली. भुसे यांनी ग्रामीण भागात शासकीय आणि गावठाण जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे नमूद केले. आतापर्यंत याचा लाभ घेण्यासाठी २५ हजार ४३० घरांची नोंदणी करण्यात आली. मोहीमस्तरावर अशा घरकुलांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शहरी भागातही सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.\n‘पाण्याचा काटकसरीने वापर करा’\nविविध भागांतील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आतापासून काटेकोरपणे नियोजन करावे आणि नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्ह्य़ात धरणातील पाणीसाठा मर्यादित आहे. टंचाई परिस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करण्यापेक्षा परिसरात पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्यास तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेवर भर द्यावा. धरणक्षेत्रातील गाळाच्या जमिनीवर चारा उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत १२७६ हेक्टरवर चारा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रोहयोच्या माध्यमातून मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येईल. कायमस्वरूपी टंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येत असून राज्याचे पाणी इतरत्र जाऊ देणार नसल्याचे महाजन यांनी सूचित केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-lalu-prasad-yadav/", "date_download": "2019-01-19T01:50:28Z", "digest": "sha1:3N6AM3FOMQOBNZHTEIBRHOSR3JGPUDAZ", "length": 7815, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लालू यादव रांचीत “सुरक्षित’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलालू यादव रांचीत “सुरक्षित’\nरांची – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा रांची पोलिसांनी दिला आहे. अलीकडेच तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी लालू दाखल असलेल्या रिम्सच्या वॉर्डला भेट दिली होती. धोक्‍याच्या शक्‍यतेमुळे पोलीस अधिकाऱ्यानी हा दौरा केल्याची भीती व्यक्त झाली होती.\nतुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी रिम्समध्ये उपचार घेत असलेल्या लालू यादवांच्या वॉर्डचा नियमित दौरा केला होता असा दावा पोलीस उपअधीक्षक दीपक पांडे यांनी केला.\nबिरसामुंडा तुरुंगाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देत लालू यादवांच्या सुरक्षेची पाहणी केली होती. चारा घोटाळय़ात शिक्षा झाल्यानंतर लालू सध्या उपचार घेत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nसीबीआयला लवकरच नवे संचालक\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nराम मंदिराची निर्मिती २०२५ पर्यंत होणार – आरएसएस\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोश��\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/interview-of-several-persons-who-are-having-different-hobbies-by-jyotsna-gadgil/", "date_download": "2019-01-19T01:43:04Z", "digest": "sha1:HXOUSQKKPZUMVZCQZQDQSLXHQR2XYZ4C", "length": 32577, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "हा छंद जिवाला लावी पिसे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत ��रंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nहा छंद जिवाला लावी पिसे\nकाही लोकांना वेळ मिळत नाही, तर काही लोकांचा वेळ जाता जात नाही. मात्र, ज्यांना वेळेचे सुयोग्य नियोजन करता येते, ते वेळ मिळो न मिळो आपल्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढतातच कसा ही पहा त्याची दोन उदाहरणे…एक निवृत्तीपूर्वीचे तर दुसरे निवृत्तीनंतरचे…\n ‘बाटली’ हा शब्द वाचल्यावर लगेच त्याचा संबंध ‘त्या’ नादाशी जोडू नका, कारण इथे बाटलीचा नाद लागलाय तो हस्तकौशल्य आजमावण्यासाठी उषा बोऱ्हाडे ह्यांना वयाच्या ४० व्या वर्षी छंद जडला आहे, हस्तकलेचा. त्या ‘सामना’ कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेली २५ वर्षे नोकरीत आहेत. आपले काम चोखपणे बजावून फावल्या वेळात विरंगुळा म्हणून त्यांनी ‘यू ट्यूब’ नावाचा मित्र जोडला. तो त्यांना जगभरातील कलाकारांची कारागिरी दाखवू लागला. हस्तकलेचे शेकडो व्हिडीओ पाहिल्यावर आपणही त्यापैकी काही गोष्टी करून बघाव्या असे, उषा ह्यांना वाटू लागले. हस्तकलेची आवड लागली, मग काय विचारता…सवडही मिळू लागली. भांडवलही मिळू लागले. काय होते भांडवल उषा बोऱ्हाडे ह्यांना वयाच्या ४० व्या वर्षी छंद जडला आहे, हस्तकलेचा. त्या ‘सामना’ कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेली २५ वर्षे नोकरीत आहेत. आपले काम चोखपणे बजावून फावल्या वेळात विरंगुळा म्हणून त्यांनी ‘यू ट्यूब’ नावाचा मित्र जोडला. तो त्यांना जगभरातील कलाकारांची कारागिरी दाखवू लागला. हस्तकलेचे शेकडो व्हिडीओ पाहिल्यावर आपणही त्यापैकी काही गोष्टी करून बघाव्या असे, उषा ह्यांना वाटू लागले. हस्तकलेची आवड लागली, मग काय विचारता…सवडही मिळू लागली. भांडवलही मिळू लागले. काय होते भांडवल रद्दी पेपर, मिटिंगमध्ये रित्या झालेल्या पाण्याच्��ा प्लॅस्टिक बाटल्या, कात्री, गम, चिकटपट्टी रद्दी पेपर, मिटिंगमध्ये रित्या झालेल्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या, कात्री, गम, चिकटपट्टी टाकाऊतून टिकाऊ गोष्टी शिकण्यास त्यांनी सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांचे छोटेखानी केबिन कलादालनात रूपांतरित झाले.\nउषा ह्यांना जडलेला छंद त्यांच्या कामाच्या आड येत नसल्यामुळे वरिष्ठांनी त्यांना अटकाव केला नाही आणि त्यांनीही आपल्या कामात कधीच दिरंगाई केली नाही. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत हे स्वत: कलाकार असल्यामुळे त्यांनी उषा ह्यांची कलाकारी पाहून बऱ्याचदा रंग, ब्रश आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले. ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून उषा ह्यांच्या हस्तकौशल्याचे कौतुक होऊ लागले. त्यांची कलाकुसर पाहून त्यांचे सहकारी आपल्या घरातील निरुपयोगी बाटल्या, डबे फेकून देण्याऐवजी उषा ह्यांना आणून देऊ लागले आणि त्याही एखाद्या शिल्पकाराप्रमाणे त्या निरुपयोगी वस्तूचा अनावश्यक भाग कापून सुंदर वस्तू बनवू लागल्या.\nप्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून त्यांनी शोपीसचे झाड, हँगिंग, झुंबर, कंदील , फुले , पाने, वेली बनवल्या. गणेशोत्सवात साध्या रंगीत कापडापासून आकर्षक हार, तोरणे बनवली. दिवाळीत वर्तमानपत्राच्या सुरनळ्यांपासून कंदील बनवला आणि आता नाताळच्या सणानिमित्त त्यांच्या केबिनमध्ये एक सोडून तीन-तीन ख्रिस्तमस ट्री दिमाखात उभे आहेत. त्यावर थर्माकोलचे रंगीत बॉल्स, घंटा, ग्लिटर ह्यांचीही सजावट आहे. उषा ह्यांच्या संग्रहात एव्हाना शेकडो वस्तू जमल्या आहेत. परंतु त्यांची विक्री करावी असे त्यांना अजिबात वाटत नाही. एकवेळ त्या आपण तयार केलेली वस्तू भेट म्हणून देतील, पण विकत देणार नाहीत. तसे करण्यामागे त्यांची भूमिका हीच, की ‘कलेला मोल नसते’\nउषा भायखळा येथे राहतात. त्यांच्या घराची एक खोली हस्तनिर्मित वस्तूंनी व्यापली आहे. घराला लागून असलेली गच्चीदेखील त्यांनी बनवलेल्या कृत्रिम फुलझाडांनी सजली आहे. त्यांच्या ह्या कलेबद्दल त्यांचे पती राहुल ह्यांना गंमत वाटते, ते थट्टाही करतात, परंतु आडकाठी करत नाहीत, असे उषा सांगतात. कार्यालयाच्या ठिकाणी निरर्थक वेळ वाया घालवणारी असंख्य मंडळी आपल्याला सापडतात, परंतु आपले काम सांभाळून फावला वेळ सार्थकी लावणारी उषा ह्यांच्यासारखी कलाकार मंडळी सापडणे दुर्मिळच\nनाशिकचे पद्माकर रामकृष्ण परांजपे, वय ७० वर्षे. पाटबंधारे खात्यात ड्राफ्टमन म्हणून नोकरीला होते. निवृत्त होऊन १२ वर्षे झाली. नोकरीत असताना धरण, रस्ते, पवनचक्की, जलविद्युत प्रकल्प ह्यांच्या डिझाईन्सची कामे असायची. बालपणापासून चित्रकलेची आवड होती. शालेय वयात चित्रकलेच्या दोन परीक्षाही दिल्या. नोकरीमुळे चित्रकलेची हौस पुरेपूर भागली. मात्र, निवृत्तीनंतर त्यांना नाद लागला, तो हस्तकलेचा\nनातीला सुटीच्या दिवसात एका कलाशिबिरात सोडण्यासाठी ते गेले होते. शिबीर होईपर्यंत तेही तिच्या सोबतच होते. शिबिरात पाटणकर नावाच्या एका शिक्षिकेने कागदी सुरनळ्यांपासून मुलांना एक-दोन वस्तू बनवायला शिकवल्या. परांजपे ह्यांनी एकलव्याप्रमाणे त्या वस्तू दूर बसून शिकून घेतल्या. घरी आल्यावर क्रोशाच्या सुईने कागदी सुरनळ्या तयार केल्या. त्यापासून एक-दोन वस्तू तयार करून पाहिल्या. त्या नीट जमल्यावर त्यांनी एक सायकल तयार केली. ती सायकल बघता क्षणीच आबाल-वृद्धांच्या पसंतीस पडली. त्यानंतर एकामागोमाग एक नवनव्या वस्तू बनवण्याचा त्यांना छंदच लागला.\nनिरांजन, उदबत्तीचे घर, लामणदिवा, २ समया असा पूजेच्या साहित्याचा सेट त्यांनी तयार केला. गणपती, तबला,पेटी, तानपुरा, वीणा इ. वाद्ये केली. गणेशोत्सवात मण्यांची सजावट करून कागदाचे हार तयार केले. परडी, फ्लॉवरपॉट, भातुकली अशा जवळपास साठ वस्तू तयार केल्या. पैकी त्यांनी बनवलेली वाहने ही केवळ शोपीसची नसून इतर खेळण्यांसारखी चलित आहेत, त्यामुळे बच्चेकंपनीला ती लगेच आकर्षून घेतात. नाशिक येथील राणीभुवन परिसरात दरवर्षी संक्रांतीला कलाप्रदर्शन लागते, यंदा परांजपे ह्यांनीदेखील प्रदर्शनात सहभागी होऊन स्वत: तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात मांडल्या आणि लोकांची वाहवा मिळवली. अनेकांनी त्यांना ही कला शिकवणारी शिबिरे घ्या, असेही सुचवले. त्यानुसार ते मुलांसाठी सुटीच्या दिवसात दोन दिवसांच्या हस्तकला शिबिराचे आयोजन करणार आहेत.\nमिठाईचे खोके आपण फेकून देतो, परंतु परांजपे ह्यांनी मिठाईच्या खोक्याचे उसाचे गुऱ्हाळ तयार केले. त्याचे चाक फिरवले असता उसाची चिपाडे बाहेर येतात. परांजपे ह्यांची कल्पकता पाहता, उद्या ह्याच गुऱ्हाळातून प्रत्यक्षात उसाचा रस बाहेर आला, तर नवल वाटून घेऊ नका तसाच त्यांनी जुन्या ��द्धतीचा हुबेहुब स्टोव्ह बनवला आहे. त्यांची शोधक नजर आता प्रत्येक निरुपयोगी वस्तूत दडलेली उपयोगी वस्तू शोधत असते. ह्या कलाकुसरीचा सातत्याने विचार डोक्यात सुरू असल्यामुळे त्यांचा वेळ सार्थकी लागतो.\nकोणतीही कला साकारायची, तर त्यासाठी संयम, शांतता आणि मुबलक वेळ लागतो. नातवंडे शाळेत गेली, की परांजपे आपल्या कलाकुसरीला सुरुवात करतात. दोन-तीन तासांत वस्तूंची मांडणी, आकार, रंगरंगोटी करतात आणि एरव्ही मोकळ्या वेळेत एका बैठकीत क्रोशाच्या सुईच्या आधारे ५००-६०० सुरनळ्या बनवून ठेवतात.\nवयाची सत्तरी ओलांडल्यामुळे त्यांना फार काळ एका जागी बसवत नाही, तरीदेखील रांगोळी काढताना त्यांचा स्टॅमिना ८-१० तास टिकतो. त्यांनी आपला मोठा भाऊ सुधाकर ह्यांच्याकडून गालिचा रांगोळी शिकून घेतली आहे. ती संस्कार भारतीसारखी नसते, ना ठिपक्यांच्या रांगोळीसारखी असते. बंदिस्त खोलीत मुक्तहस्ते केलेले नक्षीकाम रांगोळीच्या स्वरूपात साकारले जाते. बघणाऱ्याला तो खरा गालिचा असावा, असा भास होतो, एवढी सुबक रांगोळी काढली जाते. रांगोळीचे रंग चाळून वस्त्रगाळ करून ते रांगोळीत भरले जातात. उठावदार रंगांमुळे ती रांगोळी दीड महिन्यानंतरही पहिल्या दिवसाइतकीच आकर्षक दिसते.\nसण-उत्सवाला आपल्या घराची शोभा वाढावी, म्हणून त्यांच्या परिचयातील अनेक मंडळी त्यांना रांगोळी काढण्यासाठी बोलावून घेतात. आजी-आजोबा घरी असले की नातवंडांची चंगळ असते. परांजपे ह्यांच्या नातवांना तर आजोबांची शाळेच्या प्रोजेक्टसाठीही मदत होते. नुकतेच त्यांनी आपल्या नातवाला शाळेसाठी एका खऱ्या-खुऱ्या गावाचे मॉडेल तयार करून दिले. ज्यात सुंदर, स्वच्छ रस्ते, कौलारू घरे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, खरेखुरे इलेक्ट्रिक खांब, पवनचक्की हे सारे काही वसवले होते. आजोबांमुळे नातवाची कॉलर ताठ झाली असेल ह्यात शंका नाही, परंतु परांजपे ह्यांनी जडवून घेतलेल्या छंदामुळे त्यांना उतारवयातही ताठ मानेने जगता येईल एवढे बळ नक्कीच मिळाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘टँकर’ वाड्याने शंभरी गाठली\nपुढीलसोनाली आणि सिद्धार्थ सांगताहेत गुलाबजामची रेसिपी, पाहा टीझर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nमाझ्या लहानपणी (१९५० च्या सुमारास) पुण्यामध्ये सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिरात कार्तिक शु.एकादशी ते पुढे ४ दिवस वर एका चित्रात दर्शविल्याप्रमाणे रोज वेगळी गालिचा रांगोळी सुमारे ६ फुट X ८ फुट इतक्या आकाराची असे,तसेच त्याच काळात सोमेश्वर मंदिरात कारंज्याच्या संथ पाण्यावर फुलांच्या पाकळ्यांनी बनलेली गालीचा कलाकृती पाहिल्याचे आठवते.\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-updatesmodi-will-meet-farmers-of-sugarcane-today/", "date_download": "2019-01-19T02:38:20Z", "digest": "sha1:KQPPRYV22YU5XYSMLOWTJUDCQSGZRZJK", "length": 6872, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार\nटीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच���या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.\nऊस-साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून जे उपाय योजण्यात आले आहेत, त्याची माहिती यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांना देणार आहेत.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकऱ्यांशी पंतप्रधान त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेटतील.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nतोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक\nऊसाच्या अंतिम दरासाठी बुधवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T02:11:53Z", "digest": "sha1:6GPB5GL7WO4WWP2CDIABHMCRJ5ZSPVJ4", "length": 10006, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदलमध्ये वृद्धेची जमीन लाटण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनांदलमध्ये वृद्धेची जमीन लाटण्याचा प्रयत्न\nपोलिस, प्रशासनाचे दुर्लक्ष : वृद्धेचे 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण\nफलटण – फलटण तालुक्‍यातील नांदल येथील वृद्धेच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवून तिची जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जमीन लाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास 26 जानेवारीला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.\nयाबाबत ताराबाई गायकवाड, शशिकांत मोहिते व स्वाती मोरे यांनी उपविभागीय अधिकारी फलटण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदल, ता. फलटण येथील गट नं 264 क्षेत्र 2 हे. 11 आर या शेतजमिनीचे वारसदार असताना व आमचे नाव 7/12 ला असतानाही संमती न घेता तीन खरेदीखताच्या आधारे चंद्रशेखर वसंत जगताप, तनय गणपतराव धुमाळ यांनी जाभळे, कोळेवर तसेच तलाठी, मंडलाधिकरी व दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून आमचा जमीनीवरती मालकी हक्क असतानाही आमची फसवणूक करून आमची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे.\nयाप्रकरणणी संबंधितांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महसूल व पोलिस कार्यालयांना दि 5 ऑगस्ट 2018 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. तरीही चंद्रशेखर वसंत जगताप, तनय गणपतराव धुमाळ, जांभळे, कोळेकर, तसेच तलाठी, मंडलाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्याविरोधात जाणिवपुर्वक गुन्हे दाखल केले नाहीत.\nयाचीही तक्रार फलटण पोलिसांकडे केली आहे. मात्र, संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आम्ही दहशतीखाली असून आता कुंटूबावर आत्महत्येशिवाय मार्ग नाही. आमच्या जिवितास धोका पोहचल्यास सबधितांना जबाबदार धरावे. संबधीत व्यक्तींच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच ���ाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Turn-off-beef-sale/", "date_download": "2019-01-19T02:52:18Z", "digest": "sha1:X6RDIPGZMUGYBSM4ZOSCDHU36T2EEDS4", "length": 5788, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोमांस विक्री बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोमांस विक्री बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प\nगोमांस विक्री बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प\nगोवा मांस विक्रेते संघटनेने पुकारलेल्या गोमांस विक्री बंदच्या दुसर्‍या दिवशी रविवारी राज्यात मोठ्या प्रमाणात गोमांसाची टंचाई निर्माण झाली होती. राज्यात दोन दिवस गोमांस विक्रीची दुकाने बंद असल्याने सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nयासंबंधी तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.8) मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासह गोवा मांस विक्रेता संघटनेची बैठक होणार आहे. गोमांस वाहतूक करणार्‍या वाहन चालकांकडे कायदेशीर कागदपत्रे असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या संदर्भात आपण पोलिस महासंचालकांनाही कळविले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nपरराज्यातून गोव्यात गोमांस आणणार्‍या वाहनांवर पोलिसांकडून होणार्‍या कारवाईमुळे विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने याचा निषेध म्हणून गोमांस विक्रेत्यांनी शनिवारपासून आपली दुकाने बंद ठेवली आहेत. सरकारने या प्रश्‍नी तोडगा काढावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली असून तोडगा निघेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दरदिवशी गोमांसाची सुमारे 30 टन विक्री होते. यातील सुमारे 15 टन गोमांस विक्रेत्यांना आणि उर्वरित हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग सेवा देणार्‍या व्यावसायिकांना पुरविले जाते. कर्नाटकातून गोमांस मोठ्या प्रमाणात आणले जाते. बाजारपेठेत 250 रुपये किलो दराने गोमांसाची विक्री केली जाते.\nगोमांस विक्री व्यवसायासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, ती जाणून घेणे आवश्यक आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Stop-the-way-for-reservation-of-Marathas/", "date_download": "2019-01-19T02:04:49Z", "digest": "sha1:FX4M5TO46QYWRHDTGOZ6L6OQY7TSTRHC", "length": 7392, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको\nमराठा आरक्षणासाठी रास्ता रोको\nमराठा समजाला आरक्षण देण्यात यावे, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यांसह इतर मागण्यांसाठी पूर्णा-सिंगणापूर राज्य रस्ता व ताडकळस-पालम राज्य रस्त्यावर येथील चौकात दि. 25 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळपासूनच युवक रस्त्यावर उतरले होते. बस स्थानकासमोर टायर जाळून रोष व्यक्‍त करण्यात आला. आंदोलकांचा जमाव रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. त्यामुळे अतिरिक्‍त राज्य पोलिस बलाची एक तुकडी मागवण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.\nपाथरीत सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरूच\nपाथरी : ��राठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी तहसीलसमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दि. 25 जुलै रोजी सातवा दिवस होता. या आंदोलनाला सर्वच स्तरांतून दररोज पाठिंबा वाढत असल्याने मराठा आरक्षणासाठीचा लढा व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. पाथरी तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला दररोज विविध पक्ष, संघटना आणि समाजाचा पाठिंबा मिळत आहे. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर करून आंदोलनाला भक्‍कम साथ दिली आहे. तसेच दि. 25 जुलै रोजी भारतीय युवा मोर्चा या राष्ट्रीय संघटनेचे मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला असून सर्व संबंधितांना निवेदनही देण्यात आले आहेत. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर कदम यांनी संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे.\nपाथरीत सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरूच\nपाथरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी तहसीलसमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दि. 25 जुलै रोजी सातवा दिवस होता. या आंदोलनाला सर्वच स्तरांतून दररोज पाठिंबा वाढत असल्याने मराठा आरक्षणासाठीचा लढा व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. पाथरी तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला दररोज विविध पक्ष, संघटना आणि समाजाचा पाठिंबा मिळत आहे. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर करून आंदोलनाला भक्‍कम साथ दिली आहे. तसेच दि. 25 जुलै रोजी भारतीय युवा मोर्चा या राष्ट्रीय संघटनेचे मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला असून सर्व संबंधितांना निवेदनही देण्यात आले आहेत. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर कदम यांनी संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Airport-rule-constructions/", "date_download": "2019-01-19T02:57:47Z", "digest": "sha1:KXKSPTCLAXYOHLUN7PONEXXMZBE3XMZP", "length": 8866, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विमानतळाचा नियम बांधकामांच्या मुळावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विमानतळाचा नियम बांधकामांच्या मुळावर\nविमानतळाचा नियम बांधकामांच्या मुळावर\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nसुरक्षिततेच्या कारणास्तव लोहगाव आणि एनडीए विमानतळानजीक सहा किलोमीटरच्या परिघातील बांधकामांसाठी संरक्षण विभागाची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे कोथररूड, कर्वेनगरपासून, औंध बाणेरपर्यंत आणि खराडीपासून बंडगार्डन-कोरेगाव पार्कपर्यंतच्या बांधकामांची परवानगी घेण्यासाठी आता दिल्ली गाठावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर शहरातील 12 ते 15 मजल्यांच्या इमारतींनाही हा नियम लागू झाल्याने खळबळ उडणार आहे.\nशहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी पालिका प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. मात्र, संरक्षण खात्याच्या नव्या आदेशाने ही बांधकाम परवानगीची प्रक्रिया आणखीनच क्‍लिष्ट आणि डोकेदुखीची बनली आहे. शहराच्या हद्दीत लोहगाव आणि एनडीए अशा दोन विमानतळांचा समावेश आहे. त्यात लोहगाव विमानतळाच्या परिसरातील 100 मीटर आणि ‘बॉम्ब डम्प’च्या 900 मीटर परिसरात येणार्‍या बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाचे एनओसी घेणे बंधनकारक आहे. एनडीएतील विमानतळाच्या परिसरात अशी परवानगीची गरज नव्हती. मात्र, आता संरक्षण खात्याने लोहगाव आणि एनडीएच्या परिसरातील बांधकामासाठी आता नव्याने निर्बंध घातले आहेत.\nसंरक्षण खात्याच्या या निर्णयाने या दोन्ही विमानतळांच्या वर्तुळाकार 6 किमी परिसरात रेड झोन निश्‍चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी एक गुलाबी रंगाचा (पिंक) झोन निश्‍चित करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने संपूर्ण शहरातील 637 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानांच्या टॅकऑफ आणि लँन्डिगचा झोन निळ्या रंगाचा 18 किमीपर्यंतचा फनेल झोन निश्‍चित करण्यात आला असून, त्यात समुद्र सपाटीपासून 627 मीटरपर्यंतच्या प्रत्येक बांधकामासाठी ही एनओसी बंधनकारक आहे. त्यानुसार आता शहरातील 12 ते 15 किमीच्या प्रत्येक बांधकामासाठी ही एनओसी लागणार आहे आणि ती असल्याशिवाय संबधित बांधकामासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश संरक्षण विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.\nदरम्यान, शहरातील सर्व भागांतील जमिनींची उंची एक सारखी नसल्याने, त्यासाठी आधी सर्व्हे ऑफ इंड��याकडून त्याच्या भौगोलिक उंचीची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे कार्यालय थेट दिल्लीत आहे. त्यामुळे या विमानतळाच्या परिघात येणार्‍या प्रत्येक बांधकामाचा प्रस्ताव दिल्लीपर्यंत जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया किचकट असल्याने बांधकाम परवानगी घेणे अत्यंत डोकेदुखीचे होऊन बसणार आहे.\nलोहगाव विमानतळाच्या 6 किमीतील परिसर - लोहगाव, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा, चंदननगर खराडी, बंडगार्डन तसेच कोरेगाव पार्कचा काही भाग, इत्यादी.\nएनडीएच्या विमानतळाचा परिसर - कोथरूड, कर्वेनगर, केळेवाडी, वारजे माळवाडी, उत्तमनगर, कोंढवे-धावडे परिसर\nपरवानगीसाठी येणार दीड ते दोन लाखांचा खर्च\nबांधकाम परवानगीच्या संरक्षण खात्याची एनओसी आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या परवानगीसाठी तब्बल दीड ते दोन लाखांचा खर्च येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड बांधकाम धारकाला करावा लागणार आहे.\nशशी थरूर यांचा भाजपला #TenYearChallenge वरुन चिमटा\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Jijau-today-celebrates-birth-anniversary-of-Rajgad/", "date_download": "2019-01-19T02:05:55Z", "digest": "sha1:RYVPFTTZ7GYQUQSLMJQEFI7IVWIMF4BX", "length": 7229, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिजाऊंचा आज राजगडावर जन्मोत्सव सोहळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जिजाऊंचा आज राजगडावर जन्मोत्सव सोहळा\nजिजाऊंचा आज राजगडावर जन्मोत्सव सोहळा\nभूमिपुत्रांची परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्तता करून जगाच्या पाठीवर सर्वप्रथम मानवतावादी, लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्र छत्रपती शिवरायांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून राजगडावर साकारले. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड राजमाता जिजाऊ यांच्या 420 व्या जन्मोत्सव सोहळ्याने शुक्रवारी (दि. 12) धन्य होणार आहे.\nअखिल भारतीय मावळा जवान संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गडपूजन, राजगड चढणे स्पर्धा, शाहीरी पोवाडे, शिवव्याख्यान, पारंपरिक शिवकाल���न खेळ, विविध क्षेत्रांतील कर्तबगारांचा सन्मान आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजगड महोत्सव व बारा मावळच्या वतीने रविवारी (दि. 14) मावळा मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणारे नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, नेताजी पालकर, संताजी बोबडे, तुकोजी चोर, कान्होजी जेधे, शूरवीर जिवाजी महाले, हिरोजी इंदलकर आदी वीर मावळ्यांचे वंशज तसेच आमदार संग्राम थोपटे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष व इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी याबाबत माहिती दिली.\nराजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल बुद्रुक येथील मावळा तीर्थावरील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे. राजगड, तोरणा, सिंहगड, भोर, पुरंदर, मुळशी पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणांहून हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची शासकीय पूजा वेल्हे तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते होऊन जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.\nमुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने, तर भोर येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या विश्रांती मोरे यांचा राजमाता जिजाऊ सन्मान तसेच पनवेल येथील सुधाकर लाड, बारामती येथील सुनील राजेभोसले, माऊली दारवटकर, अहमदनगर येथील भूषण वाघचौरे, कोल्हापूर येथील किरण गुरव आदी विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा पुरस्कारांनी सन्मान केला जाणार आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम राजेशिर्के यांनी सांगितले.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Metro-bound-waiting-for-information-center-soon/", "date_download": "2019-01-19T02:24:17Z", "digest": "sha1:VW3OKUVFYMPIOHGDKOUS5EL5EUL725CZ", "length": 6762, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रोचे प्रतीक्षित माहिती केंद्र लवकरच सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मेट्रोचे प्रतीक्षित माहिती केंद्र लवकरच सुरू\nमेट्रोचे प्रतीक्षित माहिती केंद्र लवकरच सुरू\nपुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, शहरात धावणारी मेट्रो कशी असणार आहे हे समजावे यासाठी महामेट्रोतर्फे माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. संभाजी उद्यानाजवळील दोन गुंठे जागेत तयार होणारे हे माहिती केंद्र 15 अ‍ॅागस्टपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. या जागेत मेट्रो बोगीच्या प्रतिकृतीचे माहिती केंद्र उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकांची कामे वेगात सुरू आहेत. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी माहिती केंद्र उभारण्याचे निश्चित केले होते. नागपूरच्या धर्तीवर शहरातील मध्यवर्ती भागातील जागा या माहिती केंद्रासाठी मिळावी, अशी मागणी महामेट्रोच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेकडे केली होती. प्रारंभी संभाजी उद्यान आणि पेशवे पार्कमधील जागा महामेट्रोकडून मागण्यात आली होती. पण ती जागा देण्यास महापालिकेने नकार दिला होता. त्यानंतर संभाजी उद्यानातील दोन गुंठे जागा तीन वर्षांच्या कराराने महामेट्रोला देण्यासंदर्भात महापालिकेने मान्यता दिली. त्यामुळे वर्षभराच्या प्रतिक्षे नंतर हे केंद्र साकारण्यात येत आहे. सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी, तसेच नागरिकांच्या शंकांचे निराकारण होण्यासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने ही वर्दळीच्या ठिकाणची जागा निवडली आहे.\nअसे असेल माहिती केंद्र\nमेट्रो बोगीच्या आकारात साकारण्यात येणार्‍या या माहिती केंद्रात मेट्रो बाबतची माहिती, व्हिडीओ, ऑडिओच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मेट्रो संदर्भातील सर्व शंकांचे निरसन एका ठिकाणी मिळणार असून, हे केंद्र सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यं��� सुरु राहणार आहे. या ठिकाणी मेट्रो बोगी प्रमाणे बैठक व्यवस्था, सरकते दरवाजे आणि 25 डिग्री तापमान राखणारी व्यवस्था असल्याने नागरिकांना खर्‍या खुर्‍या मेट्रो प्रवासाचा आनंद देण्याचा प्रयत्न महामेट्रोकडून होणार आहे\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539094", "date_download": "2019-01-19T02:45:40Z", "digest": "sha1:DNAOPEIVTOMZTV5X4JANBPYE3BKT4ZW7", "length": 5870, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी\nबाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजोमय स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विविध दलित संघटनांच्यावतीने मंगळवारी शहरातून प्रकाश फेरी काढण्यात आली. धम्मम शरनम गच्चामी च्या सुरात ही प्रकाश फेरी सामाजिक समानता व एकात्मताचा संदेश देवून गेली. मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्या हस्ते फेरीचा शुभारंभ करण्यात आला.\nप्रारंभी मनपा एससी एसटी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन देमट्टी यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालण्यात आला. विमल किर्ती भंतेजी, अग्गधम्म भंतेजी, चित्रदुर्ग येथील चलवादी पिठाचे पिठाधिश नागो देवरू यांच्या हस्ते प्रकाश फेरीतील रथाचे पूजन करण्यात आले.\nधर्मवीर संभाजी चौकपासून सुरू झालेल्या या फेरीची चन्नम्मा चौक येथे सांगता झाली. फेरीमध्ये शाळकरी मुलांनी सहभाग घेवून आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे घेवून जाण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी माजी केपीसीसी सदस्य शंकर मुनवळ्ळी, मल्लेश चौगुले, मारूती चौगुले, के. डी. मंत्रेशी, डॉ. चंद्रकांत वाघमारे, सतीश चौगुले, कल्लप्पा रामचंदन्नावर, चंद्रहास अणवेकर, दिपक चौगुले, शिवपुत्र मेत्री, रमेश बस्तवाडकर, आनंद कांबळे यासह इतर दलित बांधव मोठय़ा संख्य���ने उपस्थित होते.\nसायकलफेरी यशस्वी करण्याचा निर्धार\nबिजगर्णीत कडक पोलीस बंदोबस्त\nहिरेकुडी येथे गोठय़ास आग : म्हैस, वासरु मृत्यूमुखी\nदिगंबर जैन मंदिरात 7 लाखांची चोरी\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539491", "date_download": "2019-01-19T02:41:31Z", "digest": "sha1:OZX3TIIBR4AD2IBENOKG2KDVBTWY7XNE", "length": 6577, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंतप्रधान मोदी नीच माणूस! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदी नीच माणूस\nपंतप्रधान मोदी नीच माणूस\nगुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना काँग्रेसचे ज्ये÷ नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका अश्लाघ्य विधानामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीच मनुष्य आहेत, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना विधान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचीही कोंडी झाली असून मणिशंकर अय्यर यांनी क्षमायाचना करावी, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.\nगुजरातच्या प्रचार दौऱयावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून यातून काँग्रेसची संस्कृती पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे, अशी टीका केली. आपण प्रत्युत्तर देताना इतक्मया खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसची ही मोगलाई मनोवृत्ती असून याची फळे त्यांना गुजरात निवडणुकीत भोगावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.\nगुजरातमध्ये आतापर्यंत गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस नेत्यांनी अशीच निर्लज्ज विधाने केली आहेत. त्याचा त्या��ना फटकाही बसला आहे. तरीही ते शहाणे होण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा जबर दणका बसणे निश्चित आहे, असे वक्तव्य मोदींनी केले.\nकाँग्रेसच्या एका कुटुंबाने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असे विधान मोदी यांनी दाहोदच्या सभेत केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अय्यर यांनी मोदी नीच असल्याचे म्हटले होते. आता हे विधान गुजरातच्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनण्याची शक्मयता आहे. काँग्रेसने ही शक्मयता लक्षात घेऊन सारवासारवी सुरू केली आहे. नेते राहुल गांधी यांनी अय्यर यांना क्षमायाचना करण्याची सूचना केली आहे.\nमॅक्मास्टर अमेरिकेचे नवे एनएसए डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवड :\nबंगालमधील सांप्रदायिक तणाव कायम\nआण्विक निशस्त्राrकरण, चीन-उत्तर कोरिया सहमत\nसैनिकांसाठी पेन्शन योजना लागू करूः राहुल गांधी\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1465", "date_download": "2019-01-19T03:17:42Z", "digest": "sha1:HZM7ODV5BEUSXVZIUZWKJC36CA6TWKMQ", "length": 34271, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nनरेंद्र मोदी, सलमान खुर्शीद आणि राहुल गांधी\nविनोदनामा टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi सलमान खुर्शीद Salman Khurshid राहुल गांधी Rahul Gandhi\n१. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला भारतीय गुप्तचर यंत्रणेची भीती वाटते, हे ऐकून अतिशय चांगलं वाटलं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. हाफिजची सुरक्षा वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पत्र दिल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. परदेशी गुप्तचर यंत्रणेनं हाफिजच्या हत्येचा कट आखल्याचा संशय पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा इशारा रॉकडेच होता, असं मानलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असलेला हाफिज सईद सध्या लाहोरमधील जोहर टाऊनमध्ये वास्तव्यास आहे.\nहाफिज सईदला एवढं घाबरण्याचं काही कारण नाही. भारताला पंचवीसेक वर्षांपासून हवा असलेला गुन्हेगार त्याच्या जवळच्याच शहरात राहतो, अधूनमधून दुबईला जातो; पाकिस्तानातून भारतातलाही ‘कारभार’ सांभाळतो. भारतीय गुप्तचर संस्था त्याचा खात्मा करताना दिसतात, पण फक्त हिंदी सिनेमात. आमच्या गुप्तचर संस्थांचे तुमच्या देशातले एजंट दिलेर आहेत, देशासाठी जीव पणाला लावणारे आहेत. त्यांच्या डोक्यावरचे इथं बसलेले उच्चाधिकारी मात्र देशहितापेक्षा राजकारण्यांच्या हिताहिताला अधिक बांधील आहेत.\n२. भारतात बदल घडवण्याचं काम वेगात सुरू असून, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतात नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. फिलिपीन्सची राजधानी मनिला इथं तीन दिवसीय आसिआन आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला सोमवारपासून सुरुवात झाली असून या परिषदेसाठी नरेंद्र मोदी फिलिपीन्समध्ये आहेत. तिथं त्यांनी ही माहिती दिली.\nविलक्षण पारदर्शक कारभार हो. कंपनी हा शब्द उच्चारायच्या आत ती सुरू होते, १६०० पट फायदा मिळवते आणि बंदही होते. खुद्द पंतप्रधानच त्यांच्या कारभारातून पारदर्शकतेची ग्वाही देताना दिसतात. ते कोणत्याही पक्षाला पारदर्शक कररचनेत आणत नाहीत. आपल्याला कोणी अडचणीचे प्रश्न विचारू नयेत म्हणून पत्रकार परिषद घेत नाहीत. संसदेत भाषण ठोकायला जातात. आपल्या मनानं नोटबंदीसारख्या घोषणा करून मोकळे होतात. सहकारी मंत्री आणि अधिकारी आपल्या ‘हाताखाली’ असल्यासारखे उत्तरदायी असावेत, त्यांचा सगळा कारभार आपल्याला पारदर्शकप���े दिसेल, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांचा कारभार मात्र मनातल्या मनात पारदर्शक असावा. अर्थात, त्यांना कुठे कंपनी काढायची गरज आहे\n३. दिल्लीच्या प्रदूषणावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सीने में जलन, आँखों मे तूफान सा क्यूँ है’ या सुप्रसिद्ध गज़लेच्या आधारे शायरीच्या माध्यमातून तिखट भाष्य केलं आहे. दिल्लीत प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडूनही सर्व यंत्रणा शांत का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे. ‘गमन’ या सिनेमातील जयदेव यांच्या संगीतातल्या या गाण्यानं सुरेश वाडकर यांचं हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायनात पदार्पण झालं होतं.\nराहुल यांनी ‘पप्पू’ इमेज झटकून गंभीर राजकारणी म्हणून खेळी खेळायला सुरुवात केली आहे आणि त्यांना चांगले स्क्रिप्टरायटर मिळाले आहेत, हे स्पष्टच आहे. पण, दिल्लीची काय किंवा देशाची काय, जी काही अवस्था झाली असेल, त्याला आपण म्हणजे आपला पक्षही जबाबदार आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. दिल्लीवर आणि देशावर तीनच वर्षांपूर्वीपर्यंत आपण सत्ता गाजवत होतो आणि ती प्रदीर्घ काळ हातात होती. तो सगळा कालखंड निष्क्रियतेचा नसला, तरी त्यात दिल्लीच्या तथाकथित विकासाला चालना देण्यापलीकडे आपणही काही केलेलं नाही, ही त्याचीच फळं आहेत, हे लक्षात ठेवलेलं बरं.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\n४. वस्तू आणि सेवा करांतर्गत २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये गेल्याच आठवड्यात मोठे बदल करण्यात आले. यानंतर आता कमी कर असलेल्या स्लॅबमध्ये पुढील बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीएसटीच्या अंतर्गत दोन ते तीन स्लॅब येऊ शकतात. जीएसटी यंत्रणेत थोडी स्थिरता आल्यावर आणि मागील आठवड्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे महसुलावर होणाऱ्या परिणामाचे चित्र स्पष्ट झाल्यावर पुढील बदल करण्यात येतील, असं ‘इकॉनॉमिक टाईम्स’नं म्हटलं आहे. उद्योगविश्वातून मिळणाऱ्या अभिप्रायांच्या आधारे कायदे, नियम आणि प्रक्रिया सोप्या करण्याचं काम जीएसटी परिषदेच्या अजेंड्यावर असणार आहे. पुढील काही बैठकांमध्ये याचा प्रामुख्यानं विचार केला जाणार आहे.\nकाही म्हणा, इतकं प्रयोगशील सरकार देशानं याआधी पाहिलं नसेल. हे प्रयोग करताना देशातल्या जनतेला आपण गिनीपिगप्रमाणे वापरतो आहोत, याबद्दल कोणाला काही खेद-खंत वगैरे वाटताना दिसत नाही. काही ग���ष्टींचे अभ्यास आधी करायचे असतात आणि नंतर त्या लागू करायच्या असतात, हे या अनुभवशिक्षणवाद्यांना पटत नसावं बहुतेक. कारण, त्यांना याचे अनुभव अजून भोगायला लागलेले नाहीत. आधी जे भोगावं लागलं होतं, त्यातून त्यांनी काहीही शिक्षण घेतल्याचं दिसत नाही.\n५. गुजरात निवडणूक जिंकण्याचं स्वप्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुळीच पाहू नये. राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून अमेठी या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात. अमेठी हा गांधी आणि नेहरू परिवाराचा ५० वर्षांपासूनचा मतदारसंघ आहे. मात्र इतक्या वर्षांत राहुल किंवा त्यांच्या कुटुंबापैकी इतर कोणालाही अमेठीचा विकास करता आला नाही तर ते देशाचा विकास कसा करतील गुजरातमध्ये निवडणूक कशी जिंकतील गुजरातमध्ये निवडणूक कशी जिंकतील असे प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केले. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून राहुल यांनी धडा घ्यावा, असंही इराणी यांनी स्पष्ट केलं.\nगुजरातमध्ये इतकी विकासगंगा वाहवल्यानंतर राहुल यांनी खरं तर निवडणुकांसाठी तिकडे फिरकायलाच नको होतं. पण गुजरातमध्येच ग्रामपंचायतीही आहेत आणि त्यांचे निकाल काही वेगळंच सांगणारे आहेत. राहुल यांच्याबरोबर हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना मिळणारा प्रतिसादही काही वेगळंच सांगणारा आहे. पंतप्रधानांचा गड असलेलं राज्य भाजपच्या हातातून जाणार नाही, याबद्दल कोणालाच शंका नाही. मात्र, त्यासाठी स्मृतीताईंच्या तोंडपाटीलकीबरोबरच अन्य अनेक नेत्यांना तळागाळात उतरून काम करायला लागतंय, हेही विसरून चालणार नाही. खासदार देशाचा विचार करायला पाठवायचा असतो, स्थानिक कामं करायला पालिका संस्था, राज्य सरकारं आणि आमदार असतात, हे आता लोकसभेचेही बहुतेक पेव्हर ब्लॉकबहाद्दर खासदार विसरले असतील; बिना-मतदारसंघांच्या राज्यसभा खासदारांना ती जाण असण्याची अपेक्षा व्यर्थच आहे\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिं���ू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत च���्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला प���चवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/best-rural-hospital-award-sub-district-hospital-nandgaon-109608", "date_download": "2019-01-19T02:54:23Z", "digest": "sha1:QNYKVTELSN5YDLKEBUIXM4JUPJN6FS72", "length": 14586, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Best Rural Hospital Award for Sub-District Hospital Nandgaon नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nनांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्कार\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nनांदगाव : डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराअंतर्गत यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालयाचा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी देखील अशा प्रकारचा पुरस्कार मिळविणारे नांदगावचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यातले पहिले आदर्श रुग्णालय ठरले आहे.\nरुग्णालयातील अधिपरिचारिका मीना जाधव यांना जिल्ह्यातील फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या सर्वप्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जाधव या जिल्ह्यातल्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारे नांदगावचे रुग्णालय सर्वच बाबतीत लोकाभिमुख ठरले आहे.\nनांदगाव : डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराअंतर्गत यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालयाचा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी देखील अशा प्रकारचा पुरस्कार मिळविणारे नांदगावचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यातले पहिले आदर्श रुग्णालय ठरले आहे.\nरुग्णालयातील अधिपरिचारिका मीना जाधव यांना जिल्ह्यातील फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या सर्वप्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जाधव या जिल्ह्यातल्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारे नांदगावचे रुग्णालय सर्वच बाबतीत लोकाभिमुख ठरले आहे.\nखासगी इस्पितळात मिळणाऱ्या सेवेपेक्षा दर्जेदार सेवा पुरविण्यात येत असल्याने बाह्य व आंतर विभागात दैनंदिन रुग्णांची गर्दी या ठिकाणी होत असते आज नाशिकला एद्गः मैदानात अस्मिता मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते सभापती मनीषा पवार अर्पण खोसकर सुनिता चारोस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर व्ही एम होले यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहन बोरसे, डॉक्टर प्रशांत जुन्नरे, अधिपरिचारिका मीना जाधव व त्यांच्या टीमने हे पुरस्कार स्वीकारले आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार अनिल आहेर, नगराध्यक्ष राजेश कवडे, तालुका पंचायत समितीच्या सभापती सुमनताई निकम आदींनी ग्रामीण रुग्णालयाच्या टीमचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.\nनागपूरला प्रथमच प्रवासी भारतीय सन्मान\nनागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय...\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nदीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते....\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...\nप्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-rain-dubar-perni-124256", "date_download": "2019-01-19T02:50:38Z", "digest": "sha1:LRTU2NTFXWELXQQ5QYPKXTE2KDPIRCQ3", "length": 12061, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon rain dubar perni पाऊस लांबल्याने जामनेरला दुबार पेरणीचे सावट | eSakal", "raw_content": "\nपाऊस लांबल्याने जामनेरला दुबार पेरणीचे सावट\nरविवार, 17 जून 2018\nजळगाव : पाऊस लांबल्याने जामनेर तालुक्‍यात दुबार पेरणीचे संकट उद्‌भवले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे.\nजळगाव : पाऊस लांबल्याने जामनेर तालुक्‍यात दुबार पेरणीचे संकट उद्‌भवले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे.\nमृग नक्षत्र कोरडे गेले त्यापुर्वीच जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी धुळपेरणी करून टाकली. आता त्यावर पाऊसच नसल्याने लाखो रूपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे. पेरणीनंतर लागलीच त्यावर पाण्याची आवश्‍यकता असते, मात्र पाऊस बराच लांबल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे सावट घोंगाऊ लागले आहे. गेल्या महिनाभ��ापासुन ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. आता तेथेही विहीरींनी तळ गाठायला सुरूवात केल्याने कपाशी पिकाला पावसाच्या पाण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याची व्यवस्था नाही अशा बहुतांश कोरडवाहु (जिरायत) शेतकरी चिंताग्रस्त आहे.\n\"सात जुननंतर हमखास पाऊस पडेल या विश्वासावर परीसरातील बहूतांश शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केली. मात्र पेरणीनंतर दहा-बारा दिवसातही पावसाचा पत्ता नाही. कृषी विभागान आवाहन केले तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी धुळपेरणी करून टाकली होती.\nयेत्या दोन-तीन दिवसांत जोरदार पाऊस बरसला नाही तर आधीची पेरलेली महागडी बियाणे वाया जाऊन आणखी दुसऱ्यांदा बियाणे घेण्याची भिती परीसरातील असंख्य शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदाही कपाशीचा पेरा जास्त आहे, त्यामुळे लांबलेल्या पावसाने आर्थिक नुकसान होणार आहे.\nमुंबई - गाळप केलेल्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nथिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक\nशिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्न���ंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/collection-books-pen-occasion-babasaheb-ambedkar-birth-anniversary-107251", "date_download": "2019-01-19T02:53:22Z", "digest": "sha1:YS6WHFBZRSY6G2MUDN3J53S7ZKRG6JDR", "length": 13255, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "collection of books pen on the occasion of babasaheb ambedkar birth anniversary वही, पेन संकलनाने बाबासाहेबांना अभिवादन | eSakal", "raw_content": "\nवही, पेन संकलनाने बाबासाहेबांना अभिवादन\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nजुनी सांगवी (पुणे) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्तीऐवजी वही, पेन संकलित करून संकलित झालेले साहित्य ग्रामिण भागातील गरजू विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड वही, पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने वाटप केले जाते. या निमित्ताने येत्या १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्ती न आणता त्या ऐवजी एक वही व एक पेन द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वही पेन संकलन समितीच्या वतीने करण्यात आले होते.\nजुनी सांगवी (पुणे) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्तीऐवजी वही, पेन संकलित करून संकलित झालेले साहित्य ग्रामिण भागातील गरजू विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड वही, पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने वाटप केले जाते. या निमित्ताने येत्या १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्ती न आणता त्या ऐवजी एक वही व एक पेन द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वही पेन संकलन समितीच्या वतीने करण्यात आले होते.\nयास प्रतिसाद देत जुनी सांगवी येथील कै. सौ. शकुंतलाबाई शितोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाचशे वही व पेनचे संकलन करून समितीच्या कार्यकारणीकडे सुपुर्द केले. यावेळी समिती अध्यक्ष डॉ. प्रविण रणसुरे म्हणाले, संकलित झालेले हे शैक्षणिक साहित्य गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याच काम समिती करते. गरजु विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन होय.\nहार, फुले, मेणबत्ती आणण्याऐवजी आम्��ी गेली दोन वर्षापासुन शहरी भागातुन संकलित झालेले वही पेन ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी माने म्हणाले,परवा सकाळ मधील वही पेन संकलनाची बातमी वाचुन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत ही माहीती सांगीतली विद्यार्थ्यांनी दोन दिवसात पाचशे वही व पेनचे संकलन केले.\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे\nनवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nवालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा\nसांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला....\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nप्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/technology-the-importance-of-digital-technology-in-life-1816957/", "date_download": "2019-01-19T02:32:40Z", "digest": "sha1:EPPZFHP37HEXQGJH5ON6UXF6YPZCKOSM", "length": 18704, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "technology The importance of digital technology in life | टेकजागर : तंत्रजागराला या! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nटेकजागर : तंत्रजागराला या\nटेकजागर : तंत्रजागराला या\nसोशल मीडियावर झळकणारा प्रत्येक मजकूर सत्यवचन असल्यासारखं आपण फॉरवर्ड करत राहतो.\nखरं तर टेक्नोलॉजी या विषयावर वृत्तपत्रात लिहावे, हा विरोधाभासच. कारण ज्याला तंत्रज्ञान कळतं आणि जो ते अवगत करतो, त्याला स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियातून टेक्नोलॉजीबाबत समजत असतंच. आणि ज्याला ते कळत नाही (अशी मंडळी आता खूपच कमी उरली आहेत) त्याच्यासाठी या विषयावर वृत्तपत्रात छापून आलेलं वाचणं म्हणजे निव्वळ ज्ञानात भर असते. पण तंत्रज्ञान कळतं आणि कळत नाही अशा दोन वर्गाच्यामध्ये एक मोठा वर्ग आहे तो म्हणजे तंत्रज्ञान न कळताच वापरणाऱ्यांचा. असा वर्ग ज्याच्या हाती अपटुडेट स्मार्टफोन असतो, मनगटावर फिटनेस बँड असतो, सोशल मीडियावर आल्या-गेल्या प्रत्येक मेसेजला पोचपावती देऊन तो पुढे पोच करण्यात जे तत्पर असतात. या वर्गात तंत्रज्ञानाच्या भल्याबुऱ्याची समज काहीशी कमी असते आणि तिचे दुष्परिणाम वेळोवेळी समोर येत असतात. हे सदर खासकरून या वर्गासाठी आहे.\nतंत्रज्ञानाची समज कमी असणे हा काही कमीपणा नाही. कोणी आपली या वर्गात गणती केली म्हणून रागावण्याचेही कारण नाही. त्यांना टोमणे लगावणे किंवा झोडपणे हा काही या सदराचा हेतू नाही. उलट या सदराच्या माध्यमातून तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक साधताना त्याचा वापर अधिक विचारपूर्वक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. ती काळाची गरजही आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या रोजच्या जगण्याला व्यापून टाकले आहे. सकाळच्या अलार्मपासून ट्रेनच्या मोबाइल तिकिटापर्यंत आणि अ‍ॅपवरून लंच ऑर्डर करण्यापासून रात्रीच्या वेबसीरिज मनोरंजनापर्यंत आपण तंत्रज्ञानाच्या कह्य़ात गेलो आहोत. दिवसाच्या २४ तासांपैकी १६ तास सोशल मीड���याशी कनेक्ट असणं, हाही त्यातलाच एक भाग. याच दरम्यान, आपण मोबाइलवरून बिलं भरतो, ऑनलाइन शॉपिंग करतो, डेटिंग करतो आणि क्वचित आयुष्याचा जोडीदारही निवडतो. एकूणच ही सर्व गॅझेट्स आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत.\nतंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपल्या सर्वाचा वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये बचत झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल ओढ असणं स्वाभाविक आहे. पण तंत्रज्ञानाचा वाढता वापर आपल्याला परावलंबी तर बनवत नाही ना, याचा विचार करण्याची वेळही आता आली आहे. गॅझेटनी आपल्या दिनक्रमातील अनेक कामे सोपी केली आहेत. पण त्यामुळे आपण दिवसेंदिवस अधिकाधिक आळशी होत आहोत. इतकं की, आपल्या झोपेचे तास मोजायलाही आपल्याला एखाद्या फिटनेस ट्रॅकरची मदत घ्यावी लागते आहे. घरापासून बाजारापर्यंत जाण्याचे कष्ट न घेता अ‍ॅपवर क्लिक करून किराणा घरपोच मागवणारे आपण दररोज किती पावले चाललो याच्या गणितातून स्वत:च्या तंदुरुस्तीची समीकरणे मांडू लागलो आहोत. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर पत्ता शोधण्यासाठी आपल्याला कोणालाही विचारायची गरज लागत नाही. गुगल मॅपवरून आपल्याला पटकन ते ठिकाण सापडतं. ही झाली तंत्रज्ञानाची कार्यक्षमता. पण प्रत्येकवेळी गुगल करण्याआधी एखाद्या स्थानिकाला विचारण्याची तसदी आपल्याला घ्यावीशी वाटत नाही, हा आपला आळशीपणा. एकेकाळी संवादाचं जलद माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या तंत्रज्ञानाने आज माणसामाणसांतील संवादच इमोजींपुरता मर्यादित केला आहे. नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला फोन किंवा संदेश नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरही पुरेसे वाटतात, इतका कोरडेपणा नाती आणि मैत्रीमध्ये निर्माण झाला आहे.\nतंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आलेला आळशीपणाही एकवेळ सुसह्य़, पण आपले वैचारिक परावलंबित्व फारच गंभीर आहे. सोशल मीडियावर झळकणारा प्रत्येक मजकूर सत्यवचन असल्यासारखं आपण फॉरवर्ड करत राहतो. फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पोस्ट आपली वैयक्तिक आणि सार्वजनिक मते बनवतात. अफवा किंवा गैरसमज पसरवण्यासाठी तयार केलेले व्हिडीओ आणि फोटो आपल्या विचारविश्वाची जागा व्यापतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली खोटी बातमी फॉरवर्ड करताना तिची खातरजमा करण्याची मेहनतही आपण बुद्धीला घेऊ देत नाही. हे फारच धोकादायक आहे. निवडणुकीच्या निकालांपासून कुटुंबातील कुरबुरीपर्यंत अनेक गोष्टींवर या वैचारिक आंधळेपणाने मोठा परिणाम केला आहे. आहारापासून आरोग्यापर्यंतचे सल्ले इंटरनेटवरून घेतले जात आहेत. दिवसातून दोनदा जेवायचं की दोन दोन तासांनी खायचं, याचा निर्णय इतरांच्या सांगण्यावरून होऊ लागला आहे, इतपत आपल्या शरीरावर तंत्रज्ञानाची हुकमत निर्माण झाली आहे.\nतंत्रज्ञान वाईट आहे, असा या साऱ्याचा अर्थ बिलकुल नाही. त्याचा वापर कसा आणि किती करायचा, याचं भान आपल्याला नाही, हे यामागचं सांगणं आहे. ते भान आणण्यासाठी प्रयत्न करणं, हाच या सदराचा हेतू आहे. तंत्रज्ञानाचा वापर कमी करण्यासाठी उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रकार इथे होणार नाही. पण तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला उपयुक्त कसा ठरेल, याच्या क्लृप्त्या म्हणजेच टिप्स देण्यासाठी ही जागा निवडली आहे. तंत्रजगतातील एखादी घडामोड आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडेल, हे सांगण्यासाठीचा हा लेखप्रपंच असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2622", "date_download": "2019-01-19T01:49:19Z", "digest": "sha1:ZBOI4U3WBWIV5P4DO7ONJIGYD64B2GIM", "length": 7249, "nlines": 146, "source_domain": "latenightedition.in", "title": "ट्विटर कविता!!! – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n || मराठी कविता || Marathi Kavita || Twitter माध्यमावर भाष्य\nअन दिस पुरतच नाही\nधड काम होत नाही\nह्या व्यसनाचा आहे नाद मोठा वंगाळ\nह्याच्या खेळामुळे होती खाण्या-पिण्याचीबी आबाळ\nघडी घडीला वाजतो मोबाईल टूई टूई\nकोण्या मैतराचा संदेश हे बघण्याची घाई\nबोटा डोळ्यालाबी झालीया याचीच सवय\nजिवंत माणसाचीबी नसे याच्यापुढं गय\nजरी व्यसन वाईट तरी कधी होतोय उपेग\nखऱ्या पारदर्शकतेच हे एकमेव जग\nकधी समाजसेवा कधी असे मनोरंजन\nजरी चेष्टा–मस्करी कुणी करती मंथन\nयाच्या फायद्याला तोटे ग्रहनाप्रमाणे झाकती\nपरी मिळतात इथे दूरदेशीच्या संगती\nजरी चुकले तरी ते सपादून जाई\nनिष्कर्षाची येथे करू नका घाई\nजरी वाटता सामान्य तरी पावरबाज असे\nयाच्या रेट्यापुढं भल्यांची मग्रुरीही निजे\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/widambane", "date_download": "2019-01-19T02:37:25Z", "digest": "sha1:PXL3YBG22S6GMLP3W2F7L3TIL73AYP2R", "length": 16939, "nlines": 173, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "विडंबन | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nSelect ratingGive डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 1/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 2/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 3/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 4/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 5/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 6/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 7/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 8/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 9/10Give डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी 10/10\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी विषयीपुढे वाचा\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमूळ गीत: मी पप्पांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमूळ कवी: संदीप खरे\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nरिमोट माझा, माझी खुर्ची\nवरतुन अॉर्डर माझिच हाय\nतुमचे कायबी चालणार नाय\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nसांगा पटपट कुठले गाव\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव…\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nआमचे नाव राजा शेठ\nस्पेक्ट्रम विकतो आम्ही थेट\nआमची पोळी, तुमचं तूप\nचापुन खातो आम्ही खूप\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nSelect ratingGive मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 1/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 1/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 2/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 2/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 3/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 3/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 4/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 4/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 5/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 5/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 6/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 6/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 7/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 7/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 8/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 8/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 9/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 9/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nमूळ कविता : मेघ नसता वीज नसता\nमूळ कवी : संदीप खरे\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nजाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले\nजाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा\nतू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा\nमुंगळेही डांबरावर भार वाटू लागले\nSelect ratingGive मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 1/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 2/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 3/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 4/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 5/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 6/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 7/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 8/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 9/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 10/10\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले विषयीपुढे वाचा\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nनुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन\nयेथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल\nSelect ratingGive दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो\nलाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो\nशर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे\nबक्कल कुठले मुळात मजला बेल्ट नको आहे\nबायकोसंगे परवा माझ्या करार मी केला\nसर्व खरेदी तिला करावी, काही नको मजला\nबायकोजीच्या पुंगीवर मी नवरोबा डुलतो\nSelect ratingGive आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 1/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 2/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 3/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 4/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 5/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 6/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 7/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 8/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 9/10Give आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... 10/10\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो... विषयीपुढे वाचा\nचाल: केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा\nSelect ratingGive पेटवा पेटवा 1/10Give पेटवा पेटवा 2/10Give पेटवा पेटवा 3/10Give पेटवा पेटवा 4/10Give पेटवा पेटवा 5/10Give पेटवा पेटवा 6/10Give पेटवा पेटवा 7/10Give पेटवा पेटवा 8/10Give पेटवा पेटवा 9/10Give पेटवा पेटवा 10/10\nपेटवा पेटवा विषयीपुढे वाचा\nचला आता झोपू आपण...\nचाल: उष:काल होता होता काळरात्र झाली\nचला आता झोपू आपण फार रात्र झाली\nआहे उद्या कामावरती वाह्यची हमाली\nSelect ratingGive चला आता झोपू आपण... 1/10Give चला आता झोपू आपण... 2/10Give चला आता झोपू आपण... 3/10Give चला आता झोपू आपण... 4/10Give चला आता झोपू आपण... 5/10Give चला आता झोपू आपण... 6/10Give चला आता झोपू आपण... 7/10Give चला आता झोपू आपण... 8/10Give चला आता झोपू आपण... 9/10Give चला आता झोपू आपण... 10/10\nचला आता झोपू आपण... विषयीपुढे वाचा\nचाल: कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम\nसगळे म्हणती हा नेने\nSelect ratingGive माधुरीचा राम 1/10Give माधुरीचा राम 2/10Give माधुरीचा राम 3/10Give माधुरीचा राम 4/10Give माधुरीचा राम 5/10Give माधुरीचा राम 6/10Give माधुरीचा राम 7/10Give माधुरीचा राम 8/10Give माधुरीचा राम 9/10Give माधुरीचा राम 10/10\nमाधुरीचा राम विषयीपुढे वाचा\nचाल: तोच चंद्रमा नभात\nSelect ratingGive तोच चंद्रमा विराट 1/10Give तोच चंद्रमा विराट 2/10Give तोच चंद्रमा विराट 3/10Give तोच चंद्रमा विराट 4/10Give तोच चंद्रमा विराट 5/10Give तोच चंद्रमा विराट 6/10Give तोच चंद्रमा विराट 7/10Give तोच चंद्रमा विराट 8/10Give तोच चंद्रमा विराट 9/10Give तोच चंद्रमा विराट 10/10\nतोच चंद्रमा विराट विषयीपुढे वाचा\nस्वये श्री रामप्रभु ऐकती\nस्वये श्री डॉन प्रभु ऐकती\nआहेत दोघे एक कुळाचे\nचेले गाती चरित बॉसचे\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/dipali-barthakur-1810883/", "date_download": "2019-01-19T02:36:53Z", "digest": "sha1:GMT56HQ2W7U3VEINGUXFCCWUYJZFH46H", "length": 12972, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dipali Barthakur | दीपाली बोरठाकूर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकाहींना गाता गळा ही दैवी देणगी असते, तसेच आसाममधील या गायिकेचे होते.\nकाहींना गाता गळा ही दैवी देणगी असते, तसेच आसाममधील या गायिकेचे होते. पण ज्या देवाने हा गाता गळा दिला त्यानेच तो अकाली काढून घेतला. त्यांना मेंदू विकारामुळे हे सगळे गमवावे लागले, पण जे आपल्या हातून गेले ते दुसऱ्याकडून करून घेण्यात त्यांनी दिलदारपणा दाखवला. त्यांनी एका गायकास प्रेरणा दिली. त्यांचे नाव भूपेन हजारिका. प्रेरणा देणाऱ्या त्या महान गायिकेचे नाव दीपाली बोरठाकूर. त्यांचे नुकतेच निधन झाले.\nआसामच्या गानकोकिळा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. दीपाली बोरठाकूर यांचा जन्म आसाममधील शिवसागर जिल्ह्यतला. त्यांनी गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जी अफाट लोकप्रियता मिळवली तशी नंतर कुणालाही लाभली नाही. त्यांच्या जोबोन अमोनी कोरे (यूथ बॉदर्स मी) व सुनोर खारे नेलगे मुक ( आय डोन्ट वॉन्ट गोल्डन बँगल्स) या गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. पण त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा मेंदूचा आजार जडला, त्यामुळे त्यांचा आवाज तर गेलाच, पण त्या चाकांच्या खुर्चीला खिळून राहिल्या. त्या वेळी डॉ. हजारिका यांनी ‘खितोरे खेमेका राती’ हे गीत लिहिले ती दीपाली यांना गुरुदक्षिणाच होती. बोरठाकूर यांनी त्यांच्या गीतांनी अनेकांची सकाळ— सायंकाळ प्रसन्न केली, पण त्यांच्यावरच दुर्दैवाने मुकेपणाचे खिन्न जीवन जगण्याची वेळ आली. १९५५ मध्ये सुरू झालेली दीपाली यांची कारकीर्द १९६९ मध्येच संपली. त्यांचा विवाह ललित अकादमी सदस्य नील पबन बारुआ यांच्याबरोबर झाला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना दिब्रुगड येथे संगीत नाटक अकादमी स्पर्धेत पुरस्कार मिळाला. गुवाहाटीची विद्यापीठात असताना त्या उत्तम गायिका म्हणून प्रकाशझोतात आल्या. प्रत्येक आसामी व्यक्तीच्या जीवनात अढळपद मिळवणाऱ्या दीपाली यांच्या २४ गाण्यांपैकी १६ गाण्यांचे ध्वनिमुद्रण एचएमव्हीने केले आहे. त्यांच्या गाण्यातील भाव हा आसाममधील ग्रामीण व पारंपरिक जीवनशैलीचा आरसा होता. आवाज गमावल्याने त्यांच्यावर खाणावळ चालवण्याची वेळ आली. त्याच जोडीला बारुआ हे त्यांची चित्रे विकून पैसे मिळवत होते. १९९८ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्��ात आले. १९८४ मध्ये गुवाहाटी येथे हजारिका यांनी लता मंगेशकर रजनीचे आयोजन केले होते. त्यात त्यांचा सत्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केला होता. त्यांच्या जाण्याने आसामच्या सांस्कृतिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/riccardo-giacconi-profile-1808906/", "date_download": "2019-01-19T02:32:28Z", "digest": "sha1:UUIDRLLWREAOIEPKWXFKPUVLXO7BFWOG", "length": 13953, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Riccardo Giacconi profile | रिकाडरे गियाकोनी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nविश्वाचा पसारा अगाध आहे, त्याचा अभ्यास करण्याचा माणसाचा प्रयत्न हा गेली अनेक वर्षे सुरू आहे.\nविश्वाचा पसारा अगाध आहे, त्याचा अभ्यास करण्याचा माणसाचा प्रयत्न हा गेली अनेक वर्षे सुरू आहे. यातून एकेक कोडे उलगडत आपण गुरुत्��ीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्यापर्यंत मार्गक्रमण केले आहे. अनेक खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी आतापर्यंत मानवाला असलेल्या विश्वाच्या ज्ञानात भर टाकली. त्यातील एक म्हणजे रिकाडरे गियाकोनी. क्ष-किरणांच्या मदतीने विश्वाचा वेध घेण्यात ते आघाडीवर होते. त्यांनी कृष्णविवरे, स्फोटक तारे व दीर्घिकांतील तेजोमेघ यांच्यातून बाहेर पडणाऱ्या क्ष-किरणांच्या मदतीने अभ्यास केला. गियाकोनी यांच्या निधनाने विश्वरचनेच्या ज्ञानातील एक वाटाडय़ा आपण गमावला आहे.\nआतापर्यंत जे काही मोठे विज्ञान प्रकल्प विश्वाच्या अभ्यासासाठी आखले गेले त्यात त्यांचा मोठा वाटा होता. वेधशाळा या विसाव्या-एकविसाव्या शतकातील विश्वशोधनाच्या मोठय़ा खिडक्या आहेत, असे गियाकोनी म्हणत असत. कुठल्याही मोठय़ा विज्ञान प्रकल्पाच्या उभारणीत त्यांनी धडाडीने काम केले. त्यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कारही २००२ मध्ये मिळाला होता. खगोलशास्त्रात महिलांना स्थान देण्यावर त्यांचा भर होता त्यामुळे अनेक संस्थांत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी महिलांची नेमणूक केली. रिकाडरे गियाकोनी यांचा जन्म इटलीतील गिनोआचा. ते वाढले मिलानमध्ये. त्यांना लहानपणी शिस्त नव्हती. मिलान विद्यापीठातून ते भौतिकशास्त्रात पीएच.डी. झाले. नंतर वैश्विक किरणांचा अभ्यास सुरू केला. नंतर इंडियाना व प्रिन्स्टन येथे काम केल्यानंतर त्यांनी केंब्रिजमधील एका कंपनीत काम सुरू केले. नंतर नासात संशोधन कार्य केले. अग्निबाण उड्डाण व अणुस्फोटातील क्ष-किरणांचा वेध घेण्याचे कामही त्यांनी केले. चंद्रावर वैश्विक किरण आदळून निर्माण होणाऱ्या क्ष-किरणांच्या अभ्यासासाठी त्यांनी १९६२ मध्ये फ्लायिंग गिगर काऊंटर नावाचा प्रयोग केला. पण त्या वेळी वृश्चिक तारकासमूहात क्ष-किरण सापडले. त्यांच्याच प्रयत्नातून पहिला क्ष-किरण खगोलशास्त्र उपग्रह १९७० मध्ये सोडला गेला. त्यातून आकाशाचा धांडोऴा घेताना क्ष-किरणांचे अनेक स्रोत सामोरे आले, त्यातून कृष्णविवराचे अस्तित्वही सिद्ध झाले. विश्वाची क्ष-किरण चित्रे घेणारी दुर्बीण त्यांनी तयार केली होती. त्यातूनच त्यांनी निसर्गाशी हॉटलाइन सुरू केली. १९७८ मध्ये नासाने आइनस्टाइन क्ष-किरण दुर्बीण सोडली. त्यांच्याच पुढाकारातून चंद्रा दुर्बीण सोडली गेली. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टि���य़ूटचे ते पहिले संचालक होते. बाल्टीमोर येथील ही संस्था हबल अवकाश दुर्बिणीचे संचालन करते. अवकाश संशोधनाचा अनुभव नसलेल्या खगोलशास्त्रज्ञांकडून त्यांनी या दुर्बिणीच्या प्रकल्पाची मोठी कामगिरी करून घेतली त्यामुळे वैज्ञानिकाबरोबरच त्यांच्यात नेतृत्वाचे गुण होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2010/02/", "date_download": "2019-01-19T03:05:52Z", "digest": "sha1:AGG24LZFEPDUAFUAWB7MK6BFJTJ52MUX", "length": 8105, "nlines": 47, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: February 2010", "raw_content": "\nसुशिलला मी पहिल्यांदा पाहिलं, ते पाच सहा वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात. नवर्‍यामुलीचा भाऊ म्हणून मिरवत होता. भरपूर उंच, धिप्पाड भारीभरकम देहाचा मालक नातेवाईक म्हणून जुजबी ओळख करुन दिली गेली तेव्हा ’हं, हॅलो’ या पलिकडे बोललाही नाही. लांबच्या नातेवाईकांकडील लग्न, त्यामुळे जेवणानंतर फारसे रेंगाळणे वगैरेही झाले नाही.\nपुढे कधीतरी त्याच्या आजारपणाविषयी ऎकण्यात आले. वरकरणी एवढ्या सुदृढ दिसणार्‍या मुलाच्या दोनही किडनी फ़ेल झाल्या असतील असे चुकूनही वाटत नव्हते. अर्थात, तस कोणत्याच आजाराविषयी वरुन तर्क करता येत नाही. त्याच्या आईने तिची किडनी देवू केली. उपचारासाठी लागणारा पैसा पावसाळ्यात छ्परावरुन पाणी ओघळावे तसा जात होता. सुशिलने तशातही वाहत्या पाण्याला बांध म्हणून छोटी नोकरी करायला सुरवात केली.\nतीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी जाणे झाले तेव्हा अशक्तपणाची छटा त्याच्या अंगावर पसरत चाललेली दिसली पण त्यामुळे त्याच्या उत्साहात कुठेच खीळ बसली नव्हती. त्याने बाहेरुन केक्स आणले. भरभरुन बोलत राहिला. कुठले कुठले संदर्भ देवून गप्पा फुलवत राहिला.\nपुढच्या दोन वर्षात त्याची प्रत्येक महिन्याला करावी लागणारी ’ब्लड ट्रान्सप्लांट’ ट्रीटमेंट आठवड्यावर आलेली समजले. काही दिवसांनी तर एक दिवसाआड त्याला रक्त बदलावे लागे. आता मात्र तो या वेदनेच्या आवर्तनाला कंटाळला होता. कुठल्यातरी निर्णायक जाणिवेने हॉस्पिटलला जायलाच नकार देत होता. मर्सी किलींगचा वाद कोर्टात संपेल तेव्हा संपेल पण नात्यांच्या मोहदुनियेत त्याला कधीच झुकते माप मिळणार नाही. वेळोवेळी समजूत घालून, चुचकारुन या तीस वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडील मिशन हॉस्पिटलला घेवून जात.\nया खेपेला भेटला तेव्हा मात्र त्याच्यात कमालीचा फरक पडलेला दिसला. पंधरा वीस किलो वजन कमी झाले होते. त्याला इतके अशक्त झालेले पाहुन कसेसेच वाटले. आडवे झॊपता येत नसल्यामुळे त्या भकास दुपारी टेबलावर डोके ठेवून तो तसाच बसल्या बसल्या झोपला होता. संध्याकाळ्च्या चहाच्या गप्पा झाल्यावर अभ्यास, करियर यांवर लांबलचक सूचना देवून शेवटी तो मिस्कील हसत म्हणाला, \" तायडे, ते सगळं ठीक आहे, पण तू भरल्या घरातल्याच छानशा मुलाशी लग्न कर बरं कां.. मी एक आत्ता सुचवू का\nनंतर हलक्या फुलक्या फुग्याला पिन लागावी तसा फिरुन विषय परत डॉक्टर, हॉस्पिटलवर आला. त्याच्या अवघडलेल्या हाताकडे नजर गेली तेव्हा \" हे काय चालायंचच मनगटावर हात ठेव. रक्ताचा जोर तुला जाणवेल बघ मनगटावर हात ठेव. रक्ताचा जोर तुला जाणवेल बघ \" म्हणत त्याने हात उलटा केला. सुया टॊचून घायाळ झालेल्या त्या हातावर बिचकत हात ठेवला तेव्हा खरचं रक्ताचा जोर खळखळत्या पाण्याप्रमाणे स्पष्ट जाणवत होता. त्याचा आवाजही येत असल्याचा क्षणिक भास झाला. काही सेकंदांच्या त्या चमत्कारीक अनुभवाने परतीचा रस्ता पार गहनगूढ बनून गेला. हीच त्याची शेवटची भेट. इन मिन भेटीतली तिसरी\n���ागच्या काही उधारी त्याने तीस वर्षात तुकड्या तुकड्याने वेदनेच्या स्वरुपात फेडून टाकल्या असाव्यात. दयामरण त्याला लाभले नाही. अर्थात, पूर्ण वसूली झाल्याशिवाय हे हिशोब ठेवणारा त्याला जाऊ देत नाही म्हणा दया नक्की कुणी करायची ही सूक्ष्म शंका राहतेच. परमेश्वराने माणसावर, माणसांनी तडफडणार्‍या सोयर्‍यावर की दोन जगाच्या सीमारेषेवर उभ्या जीवाने, त्या वेठीला धरलेल्या परमेश्वरावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Railway-Pool-Issue-In-Belgaon/", "date_download": "2019-01-19T02:23:56Z", "digest": "sha1:CV3NMLK4XOQKSSGOVB3VGFQ44N4TDNU6", "length": 5318, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नव्या पुलाचा पत्ता, नाला होतोय बेपत्ता! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नव्या पुलाचा पत्ता, नाला होतोय बेपत्ता\nनव्या पुलाचा पत्ता, नाला होतोय बेपत्ता\nबेळगावातील शंभर वर्षे जुन्या रेल्वे पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. जनतेच्या वाढत्या दबावामुळे पुलाचे काम जलदगतीने होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी गेलेल्या नाल्यांच्या जागांबाबत वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे. गुडसशेड रोड येथून वाहणार्‍या नाल्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुलाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांना योग्य त्या सूचना तत्काळ देणे आवश्यक आहे.\nजुन्या रेल्वे पुलावरील वाहनांची रहदारी वाढल्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले.पुढील काही वर्षात लोंढा ते मिरज मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे, यातच या मार्गावर विद्युत इंजिन धावणार आहेत. विद्युत रेल्वे मार्गासाठी जुन्या पुलाची उंची कमी पडत असल्यामुळेच शंभर वर्षे जुना असलेला पूल पाडण्याची वेळ आली. रेल्वे खात्याने अखत्यारीतील कामांबाबत पुरेपूर दक्षता घेत नव्या पुलाचे काम सुरू केले आहे, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहणार्‍या नाल्याच्या जागेबाबत ठेकेदाराने काळजी घेतलेली दिसत नाही.\nमिलिटरी महादेव मंदिराकडून येणारा नाला रुळाखालून वाहतो. याच प्रमाणे देसाई बिल्डिंगकडून येणारा अन्य एक नालाही रुळा खालूनच वाहतो. महादेव मंदिराकडून येणारा नाला रेल्वे रुळ पार करून सहकार कॉलनी, राघवेंद्र मठ, इंद्रप्रस्थनगर, अग्निशमन दल कार्यालयामार्गे गोवावेसकडे जातो. रुळाच्या पूर्व भागातून वाहणारा नाला गुडसशेड रोड येथून पुढे मारुती मंदिराकडून शास्त्रीनगर परिसराकडे वळतो. मात्र तो नाला मारुती मंदिराकडून पुढे शेतीच्या जागेत बेपत्ता झाला आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/farmer-kharbuj-production-issue-ambajogai/", "date_download": "2019-01-19T02:03:59Z", "digest": "sha1:UL2CGTHS36O74NIKKF3TXGTD7Q7KLPF4", "length": 5840, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खरबूज शेतीतून लाखाचे उत्पादन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › खरबूज शेतीतून लाखाचे उत्पादन\nखरबूज शेतीतून लाखाचे उत्पादन\nअंबाजोगाई : रवी मठपती\nतालुक्यातील गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकर्‍याने बाला घाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत शेती फुलवून खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे.व्यापार्‍याच्या नादाला न लागता स्वतः खरबुजाची विक्री केल्याने अधिक फायदा झाल्याचे विठ्ठल गडदे यांनी सांगितले.\nअंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे. याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात बारा एकर शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतीतून बाहेर पडण्याचा निर्णय गडदे यांनी घेतला.प्रायोगिक तत्त्वावर हिंमत धरून एक एकरमध्ये निर्मल 225 वाणाचे खरबूज बियाण्याची सव्वा फूट बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. त्यापूर्वी मशागत करून व शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. जानेवारी अखेरीस मल्चिंग पेपर अंथरून खरबूज बियाणे लावण्यात आले. पाणी व्यवस्थापणासाठी विहीर आहे. ठिबक सिंचनद्वारे पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात आला.\nखरबूज पीक सत्तर ते ऐंशी दिवसांत काढणीस येते. गडदे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोसलेले व पक्व झालेले खरबूज व्यापार्‍यास न देता थेट अंबाजोगाई शहर गाठले. स्वतः चौकात उभारून खरबूज विक्रीसाठी उपलब्ध केले. मित्र आप्पासाहेब गडदे, श्रीराम गडदे यांनी वेळोवेळी मदत केली. पंचवीस ते तीस रुपये प्रती किलो प्रमाणे पाच टन खरबुजाची विक्री केली.\nएकूण विक्रीतून एक लाख रुपये मिळाले त्यातील पन्नास हजार रुपये लागवडीसाठी व इतर खर्च झाला. सत्तर दिवसांत विठ्ठल गडदे यांना पन्नास हजार रुपये फायदा झाला. महत्वाचे म्हणजे मिळालेल्या उत्पन्नातून मित्रांकडून घेतलेले हातउसने पैसे परतफेड केले. विशेष म्हणजे शेतकरी विठ्ठल गडदे यांनी मित्र, नातेवाईक, शेजारी या सर्वांना खरबुजं खाण्यासाठी शेतात आमंत्रणे दिली. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो, हेच त्यांनी यातून दाखवले आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/child-death-from-nylon-cable-issue-in-sarste-nashik/", "date_download": "2019-01-19T02:09:54Z", "digest": "sha1:7QEJXPXRESA27F64W3CCQZSLUELHUINR", "length": 2999, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झोका खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › झोका खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू\nझोका खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू\nतालुक्यातील सारस्ते येथे बारा वर्षीय मुलाचा झोका खेळत असताना फास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरात लहान बाळासाठी नायलॉन दोराने बांधलेला झोका खेळत असताना रविवारी दुपारी त्याला फास लागला. यामध्ये उमेश मनोहर कुवर (वय१२, रा. सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेनंतर उमेशला त्याचा चुलत भाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्‍याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.\nयाप्रकरणी हरसूल पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-to-delhi-flight-service-start/", "date_download": "2019-01-19T02:49:43Z", "digest": "sha1:SSXIT7TQG7FBVNBUVBRTGAOMUXVQKCOE", "length": 12154, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकहून विमानाचेे दिल्लीसाठी उड्डाण | पुढा��ी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकहून विमानाचेे दिल्लीसाठी उड्डाण\nनाशिकहून विमानाचेे दिल्लीसाठी उड्डाण\nकेंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत नाशिक -दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी प्रारंभ झाला. दुपारी 2.30 वाजता विमानाने ओझर विमानतळाहून राजधानी दिल्लीसाठी उड्डाण घेतले. यामुळे देश आणि विदेशात कनेक्टिविटीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे 31 जुलै 2018 पर्यंत उडान अंतर्गत नाशिक दिल्लीचे सर्व तिकिटांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे.\nखा. हेमंत गोडसे, जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उड्डाण झाले. नाशिकच्या ओझर विमानतळाहून प्रथमच एअर डेक्कनच्या बोइंग विमानाद्वारे सेवा देण्यात येत आहे. जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व रिबन कापून या सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.\nयावेळी राज शिवकुमार म्हणाले की, पहिल्याच दिवशी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही सेवा अविरतपणे सुरू राहण्यासाठी उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापार्‍यांसह विविध क्षेत्रांतील मान्वरांचे सहकार्य मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. यापुढील काळात सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी जेट एअरवेज कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.\nआरसीएस उपक्रमामुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे फायदे देश आणि विविध भौगोलिक शहरांना दिले जाणार आहे. भारतीय प्रवासी, प्रादेशिक व उदयोन्मुख शहरे जोडण्यासाठी व वन स्टॉप निवडीसाठी अनेक पर्याय, सोय व कनेक्टिविटी देणार असून त्यांना प्रगतीच्या दृष्टीने नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. प्रवााशांना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करत असताना सर्वोत्तम इन फ्लाइट उत्पादने व सेवेचा लाभ घेता येणार आहे.\nआरसीएस योजनेतंर्गत जेट एअरवेजने अलाहाबाद या धार्मिक शहराला लखनौ व पाटणा या राज्यांच्या राजधानींशी जोडण्यासाठी उत्तर प्रदेशातही सेवा सुरू केली आहे. नवी आरसीएस सेवा आठवड्यातून तीन वेळा दिली जाईल. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी हीींिीं://क्षशीींलरशिी.क्षशींरळीुरूी.लेा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ज्ञानेश्‍वर गोपाळे, मनीष रावल, निमाचे सरचिटणिस श्रीकांत बच्छाव, दलजित सिंग, एचएएलचे महाव्यवस्थापक शेषगिरी राव, एस.पी.खापले, एच.बी.सहारे, आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.\nआंबे लंडनला, तर भाजीपाला दुबईला\nनाशिकहून या विमानसेवेत 3 टन आंबे लंडनला तर 1 टन भाजीपाला हा दुबईला पाठविण्यात आला असल्याची माहिती जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे आता नाशिकचा भाजीपाला व फळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्याची व्यवस्था नाशिक-दिल्ली विमानसेवेमुळे झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या शेतकरी आणि व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे.\n40 आसने राखीव : 2890 रुपये तिकीट\nजेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवेस प्रारंभ झाला आहे. या विमानाची आसन क्षमता 168 आहे. यातील 40 आसने ही उडान योजनेतंर्गत राखीव आहेत. नाशिकहून -दिल्लीप्रवासाठी दर सर्व करांसहीत 2890 रुपये आहेत. तर 40 तिकिटानंतरच्या प्रवाशांना 4658 रुपये तर बिझनेस क्‍लास प्रीमियम क्‍लाससाठी 18,693 रुपये द्यावे लागणार आहे. 12 आसने असणार्‍या या प्रवाशांना अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहे.\nपहिल्याच उड्डाणात 128 प्रवासी दिल्लीसाठी रवाना\nआठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवारी अशी तीन दिवस नाशिकहून दिल्लीसाठी विमान सेवा राहणार आहे. पहिल्याच दिवशी नाशिकहून दिल्लीसाठी 128 तर दिल्लीहून नाशिकसाठी 140 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे सोमवारसाठी देखील तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांनी सांगितले.\nएअर कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. दिल्लीसह इतर ठिकाणाहून पर्यटक, उद्योजक, व्यापारी नाशिकमध्ये आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एअर जेटवेजला आवश्यक ते सहकार्य देणार आहे. नाशिकहून दिल्लीसाठी प्रथम मुंबई आणि नंतर दिल्लीला जावे लागायचे. परंतु, आता नाशिकहून थेट दिल्लीला विमानाने जाता येणार आहे. विमानतळाकडे येणार्‍या रस्त्याची दुरूस्ती लवकरच केली जाणार आहे.\n- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी\nनाशिकच्या उद्योजकांची खर्‍या अर्थाने नाशिक- दिल्ली विमानसेवेची मागणी पूर्ण झाली आहे. उद्योजकांसाठी तर विमानसेवा महत्त्वाची आहे. परंतु, शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, लोकप्रतिनिधींचा देखील विमानसेवेला प्रतिसाद मिळेल. विमानसेवेला निमासह सर्व औद्योगिक संघटनांचे पूर्ण सहकार्य राहील.\n-मंगेश पाटणकर, अध्यक्ष, नीमा\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-fraud-of-the-old-man-by-showing-unpredictable-pension-in-satara-phaltan/", "date_download": "2019-01-19T02:04:07Z", "digest": "sha1:MRAY7FLJCV7PU44U4HUZQ5LPJTOEH3KP", "length": 3710, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक\nफलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक\nजेष्ठ नागरिकांना मासिक ३ हजार रुपये पेंशन मिळवून देण्याचे अमिष दाखवून काही लोक शहरातील व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फलटणमध्ये तहसील व प्रांत कार्यालयाच्या परिसरात काही लोकांनी जेष्ठ नागरिकांना फसवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अशा लोकांना ताबडतोब पकडून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी जेष्ठ नागरिक करू लगले आहेत.\nकेंद्र किंवा राज्य सरकार मार्फत दरमहा ३ हजार रूपये पेन्शन देणारी कोणतीही योजना अंमलात नाही. तरी अशा भुलथापांना सर्वसामान्य नागरिक बळी पडू नये. यासाठी गावपातळीवरील लोकसेवक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि पोलिस पाटील यांनी सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन याबाबत पुरेशी जनजाग्रुती करावी.\nविजय पाटील, तहसीलदार फलटण\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/i-pac-survey-kejriwal-is-best-chief-minister/", "date_download": "2019-01-19T02:59:54Z", "digest": "sha1:UDFT35TLP6CI3SCVBRBKZ2FLAW27PTCA", "length": 18022, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "केजरीवाल देशातील टॉप मुख्यमंत्री! सर्वेक्षण कंपनीचा दावा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nभाजप मंत्र्याचे हात छाटून टाकावेसे वाटतात\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकेजरीवाल देशातील टॉप मुख्यमंत्री\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nसोशल मिडीयावर सातत्याने हेटाळणीचा विषय बनलेले अरविंद केजरीवाल हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचं एका सर्व्हे करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. I-PAC नावाच्या राजकीय सल्ले देणाऱ्या एका कंपनीने हा सर्व्हे केला असून पहिल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केजरीवाल यांच्यानंतर सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचा नंबर आहे तर तिसरा नंबर ओडिशाच्या नवीन पटनायक यांचा आहे.\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधअये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे निवडणुका होणार असून या तीन राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याला या यादीत स्थान न मिळणं ही भाजपसाठी चिंतेची बाब असल्याचं मानलं जात आहे.\nहा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता. ज्यात ८ वर्षांवरील नागरिकांनी सहभाग घेतला होता असं या कंपनीचं म्हणणं आहे. देशभरातील जवळपास ७५३६ महाविद्यालये या सर्वेक्षणात सहभागी झाली होती असं आयपॅकचं म्हणणं आहे.\nटॉप ३ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपला स्थान मिळालं नसलं तरी या सर्वेक्षणातून मोदी हे राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्यापेक्षा बरेच पुढे असल्याचंही दिसून आलंय, जी भाजपसाठी दिलासादायक बाब ठरू शकते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजिवंत पत्नीचे श्राद्ध करण्यासाठी वाराणसीत येतात घटस्फोटीत पती\nपुढीलबॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री जाणार बिग बॉसच्या घरात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nभाजप मंत्र्याचे हात छाटून टाकावेसे वाटतात\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थि�� व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/peacock-2/", "date_download": "2019-01-19T02:47:04Z", "digest": "sha1:O7HJE56SQXSHJB7272SGHAX64RETIPMJ", "length": 17547, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोरपीस घरात ठेवा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे मोरपीस घरात ठेवल्यावर खूप फायदे होतात. ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया.\n> घराच्या आग्नेय कोपऱयात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही अडचण येत नाही.\n> मंदिरातील राधा-कृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात ४० दिवसांसाठी मोरपीस लावावे. त्या मूर्तीला दररोज तुप-साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि ४१ व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो.\n> ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री झोपताना आपल्या उशीत सात मोरपिसे टाकावीत. दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीतकमी ११ पिसे असणारा पंखा लावावा. कालसर्प दोष दूर करण्याची ताकद मोरपिसात असल्याचे म्हटले जाते.\n> घरात मस्तीखोर मूल असेल तर तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल.\n> नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा. त्यामुळे बाळाला नजर लागणार नाही आणि त्याचे संरक्षण होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचोरांची टेस्ट बदलली; दारूवर डल्ला, मिठाच्या गोण्याही लंपास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n+91-9166008103जब कंही ना बने काम तो हमसे ले समाधान, समस्या चाहे कोई भी हो जड़ से ख़त्म\nपति-पत्नी अनबन, प्रेम संबंधी, दुश्मनों से छुटकारा, रूठे प्रेमी को मानना, शादी के लिए माता-पिता को मानना\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-on-sambhaji-bhide-guruji/", "date_download": "2019-01-19T02:27:14Z", "digest": "sha1:I4USFP2A3ZNYVEW2DAT33AJF4DIGUCZG", "length": 7370, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी : आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत ��े दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़ असं विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी काल नगरमध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे…\nनेमकं काय म्हणाले आठवले \nशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे घटनेच्या विरोधात व मनुस्मृतीचे समर्थन करत असल्याने ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी. भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़. भाजप सरकारच्या काळात हिंदुत्वावादी अधिक आक्रमक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाना घेऊन पुढे जात आहेत.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nटीम महाराष्ट्र देशा : मेलबर्न येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने सामना ७…\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना ���ोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-mumbai-military-built-elphinstone-foot-over-bridge/", "date_download": "2019-01-19T03:03:12Z", "digest": "sha1:KTWNTHRTGZDZELUB52XIEXPDYZETEORF", "length": 6167, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीज भारतीय सैन्य बांधणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीज भारतीय सैन्य बांधणार\nटीम महाराष्ट्र देशा- एल्फिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीजचा प्रश्नही समोर आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी हा ब्रीज भारतीय सैन्यांकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nयावेळी ही घोषणा करण्यात आली. 5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रीजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत पुलाचं बांधकाम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ.नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करण्यात महाराष्ट्रातील यंत्रणा…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळ���ाजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t3569/", "date_download": "2019-01-19T01:58:43Z", "digest": "sha1:6NMRDFQUZT67JJ5GX7V2XBNDVE74AKZE", "length": 5353, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला-1", "raw_content": "\nप्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nAuthor Topic: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला (Read 12194 times)\nप्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nसाला top हि केला ......\nमेला कावळाच घेऊन गेला\nपुरता पोपटच झाला .............\nप्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nhi, ...प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nमेला कावळाच घेऊन गेला....\nRe: प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\nप्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/balmaifal-article-about-new-friend-1802357/", "date_download": "2019-01-19T02:32:55Z", "digest": "sha1:IIPI5ZUAWNLVX7YJ2IBCJR5MX5ECL45K", "length": 24700, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Balmaifal article about New friend | नवा मित्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nरोहितने मदानात जाणाऱ्या ओमला बोलावलं. ओमसुद्धा लगेच हात दाखवून धावत त्या घोळक्यात मिसळून गेला.\n‘‘अरे, तो बघा ओम. तोपण आला वाटतं. ए ओम, तूपण ये ना\nरोहितने मदानात जाणाऱ्या ओमला बोलावलं. ओमसुद्धा लगेच हात दाखवून धावत त्या घोळक्यात मिसळून गेला. सायली, रोहित, समीक्षा आणि ओम अशी च���कडी आज खूप दिवसांनी एकत्र आले होते. नुकतीच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि ती सर्वानीच मजेत घालवली होती. पुन्हा तोच अभ्यास सुरू झाला होता. सुट्टी संपल्याची खंत आणि सुट्टीतल्या गमतीजमती त्या सर्वाच्या गप्पागोष्टींमध्ये व्यक्त होत होत्या.\n‘‘मी तर संपूर्ण सुट्टीभर मामाकडे गेले होते. आणि तिथेच खूप मज्जा केली आम्ही. दिवाळीच्या सणासोबतच गावी राहायची मौज काही निराळीच. मामीनं कित्ती फराळ केला होता\nसायली अगदी हावभाव करत सर्वाना एकेका पदार्थाचं वर्णन करून सांगत होती. मग इतरांनीही आपल्या गमतीजमती सांगण्यास सुरुवात केली. ते सांगता सांगता रोहित म्हणाला, ‘‘मी तर खूप सारे फटाके फोडले. फुलबाज्या, पाऊस, चक्र आणि अजून काय काय..’’\n‘‘अरे, पण त्यानं तर प्रदूषण होतं ना रे माझी आई सांगते की, फटाके नाही फोडायचे. त्याने त्रास होतो. आणि मूकप्राण्यांना तर अजिबात त्रास द्यायचा नाही. मी पाहिलं दादा, तू त्या दिवशी आपल्या मोतीच्या शेपटीला फटाका बांधून कसा त्रास देत होतास ते. बरं झालं, जोशीकाकांनी ते पाहिलं आणि बिचारा मोती वाचला.’’\nओमने रोहितची चूक सर्वासमोर अशी निदर्शनास आणली आणि त्याला रोहितदादाच्या रागाला सामोरं जावं लागलं. हे आधी माहीत असूनसुद्धा ओम मोठय़ा हिम्मतीनं त्याच्या चुकीच्या कृत्याबद्दल बोलून दाखवत होता, याचं सायली आणि समीक्षा दोघीनांही कौतुक वाटत होतं. पण रोहितचा राग दूर कारण्यासाठी सायलीनं लगेच विषयांतर केलं.\n‘‘अरे ओम आणि समीक्षा तुम्ही दोघं तर इथेच होतात ना तुम्ही काय केलं या सुट्टीत तुम्ही काय केलं या सुट्टीत खूप कंटाळला असाल ना इथेच राहून खूप कंटाळला असाल ना इथेच राहून\n‘‘हो इथेच होतो. पण आम्ही तर खूप काही केलं. तुम्हाला पाहायचं आहे का ते\nओम लगेच एक उडी मारून समोर आला.\n तुम्ही असं काय केलं जे पाहायला मिळणार\n‘‘घरी चला, मग दाखवतो तुम्हाला.’’ असे म्हणत ओम पुढे चालू लागला आणि त्यामागोमाग सायली, समीक्षा आणि रोहीतसुद्धा ओमच्या घरी पोहोचले. ओमच्या आईनं सर्वाचं गार सरबत आणि फराळ देऊन स्वागत केलं. ओमनं धावत पळत आत जाऊन एक मोठी वही आणली. मुखपृष्ठावर एक मोठ्ठं झाडाचं चित्र होतं. फुलांनी बहरलेलं ते झाड हसत होतं.. काही तरी बोलत आहे असा भास होत होता. त्याचं शीर्षक होतं- ‘नवा मित्र’.\n‘‘वाह.. हे काय आहे गं समीक्षा नवा मित्र\nसायलीनं उत्सुकतेनं विचार��ा विचारता त्या वहीची पानं उलटवण्यास सुरुवात केली. त्यातली माहिती, चित्रं पाहून तीही प्रभावित झाली. रोहितनंसुद्धा उत्सुकतेनं वहीत डोकावलं.\n‘‘तुला शाळेत प्रोजेक्ट बनवायला सांगितला होता का\n‘‘नाही नाही. हा फक्त समीक्षादीदीचा नाही, माझापण प्रोजेक्ट आहे.’’\nओमच्या या उत्तरामुळे रोहित आणि सायली या दोघांच्याही चेहऱ्यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.\n‘‘सायली, रोहित हो. हा आम्ही दोघांनी मिळून बनवलेला ओमचा प्रोजेक्ट आहे. पण शाळेतून बनवायला नाही सांगितलं असं काही. आमचा आम्हीच केला.’’\nसमीक्षाच्या प्रश्नावर रोहितकडून अगदी अपेक्षित प्रतिप्रश्न विचारला गेला.\n‘‘दिवाळी सुरू होण्यापूर्वी हा ओम एके दिवशी फटाकेच हवेत म्हणून खूप खूप रडला. अगदी हट्टच केला होता. तेव्हा आईनं ओमला समजावताना फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तेव्हा ‘प्रदूषण’ हा एक नवा शब्द ओमच्या शब्दकोशात जमा झाला आणि त्याबद्दल माहिती मिळवण्यास त्याने सुरुवात केली. असे नवे काही शोधायचे आणि शिकायचे हा तर आमच्या ओमचा आवडता छंद. असे काही शोधण्यातही मज्जा येते रे. मग मीपण त्याला मदत करू लागले. तेव्हा मोठय़ांकडून, काही पुस्तकांमधून, बाबांचा कॉम्प्युटर घेऊन गुगलमधून आम्ही दोघांनी प्रदूषणाबद्दल- त्याची कारणे, ते थांबवण्यासाठी करता येणाऱ्या उपायांबद्दल बरीच माहिती मिळवली. ती पाहून आईनं आम्हाला ही माहिती लिखित स्वरूपात संकलित करून ठेवण्याची कल्पना सांगितली आणि आम्हाला आवडली ती संकल्पना. म्हणूनच आईनं खास ओमसाठी ही रंगीत पानांची वही आणून दिली.’’\nसमीक्षा उत्साहाने ती सर्वासमोर दाखवत होती. सर्व जण मिळून ओमचं कौतुक करत होते, ते पाहून मग ओमलाही खूप आनंद झाला. त्यानेसुद्धा समीक्षा दीदीसोबत प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती पुरवण्यास सुरुवात केली.\n‘‘हे सर्व शोधत असताना मी कधी अभ्यास करतो आहे असं वाटलंच नाही. उलट गंमत वाटत होती. रंगीत पानांवर गोळा केलेली भली मोठी माहिती संक्षिप्त स्वरूपात लिहिणं हे तर महाकठीण. पण दीदीनं मदत केली त्यात. हे करताना खूप सारी नवी चित्रं, नवे शब्द शिकलो मी. प्रत्येक नव्या धडय़ासोबत काही नवे शिकायला मिळत होतं. रात्री जेवल्यावर त्यातली गंमतजंमत आई-बाबांना सांगताना खूप मज्जा यायची. आणि बरं का, त्यामुळे मला रोज शाबासकीसुद्धा मिळायची.’’\n��ायली आणि रोहित कुतूहलानं हे सर्व ऐकत होते.\n‘‘खूप छान कल्पना आहे रे ही तर. मलाही असंच काही तरी करावंसं वाटत आहे. पण आता वेळच नाही.’’ रोहित दु:खी होत म्हणाला. त्यावर समीक्षानं त्याला समजावलं, ‘‘अरे रोहित, या सुट्टीत नाही करता आलं तर काय झालं. पुढच्या सुट्टीत कर ना. आणि सुट्टीतच कशाला, इतर दिवसांत रोज थोडा वेळ देऊनही असं काहीतरी नक्कीच साध्य करता येईल. फारफार तर १० दिवसांत होणारा प्रोजेक्ट दोन महिन्यांत पूर्ण होईल. पण एक नवे ध्येय पूर्ण झाल्याचं समाधान आणि आनंद मिळेल. त्यासाठी फक्त एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास हवा. आणि हो रोहित, अजाणतेपणी होणाऱ्या चुका तू पुढच्या वेळी नक्कीच सुधारू शकतोस. जसे, त्या मूकप्राण्याला नको रे पुन्हा असा त्रास देऊस.’’\nरोहितने शरमेने होकारार्थी मान हलवली आणि पुढच्याच क्षणी प्रोजेक्ट पाहता पाहता रोहितच्या मनात घोंगावत असणारा एक प्रश्न त्यानं चटकन् विचारून विषय बदलण्यात यशस्वी झाला.\n‘‘अरे ओम, पण तुझ्या प्रोजेक्टचं नाव ‘नवा मित्र’ असं का आहे\n‘‘हा एक छान प्रश्न आहे रोहित. कारण या प्रोजेक्टमुळेच आम्हाला आमचा एक नवा मित्र मिळाला आहे म्हणून.’’\nसमीक्षाच्या स्पष्टीकरणावर रोहितला असा प्रश्न न पडेल तर नवलच ना\n‘‘ही माहिती मिळवताना आम्हाला झाडांचं महत्त्व समजलं. प्रदूषणयुक्त हवा घेऊन प्राणवायू देणाऱ्या झाडांबद्दल एक विशेष आपुलकी मनात निर्माण झाली आणि त्याच आपुलकीतून आम्ही एक रोपटं बागेत लावलं. सुरुवातीला किती इवलंसं होतं ते. त्याची तांबूस पानं आमच्याशी हवेच्या तालावर संवाद साधायची आणि मग एक गट्टी जमली त्याच्यासोबत. आज बरोबर आठ दिवस झाले असतील त्याची संगत होऊन. हो की नाही ओम\n‘‘हो हो. तो माझा सर्वात प्रिय मित्र आहे.’’\n‘‘किती छान, मलाही असे मित्र हवे आहेत. मीपण असा एखादा मित्र जरूर माझ्या घरी आणेन. एखादा गुलाब किंवा चाफा किंवा प्राजक्त.. कसं वाटेल’’ सायली असं म्हणाली आणि त्यापाठोपाठ रोहितदेखील सामील झाला.\n‘‘आणि मीपण. पण मी ना असे फुलांचे झाड नाही लावणार. मी आंब्याचं झाड लावेन, म्हणजे काही दिवसांत मी आंबे खाऊ शकेन.’’\nहे ऐकून सारे हसायला लागले. सर्वाकडे चिडून प्रश्नार्थक मुद्रेने पाहणाऱ्या रोहितला उद्देशून समीक्षा म्हणाली, ‘‘अरे रोहित, फळं किंवा फुलं काही अशी लगेच मिळत नाहीत. त्यासाठी आधी त्या झाडाला जोपासाव�� लागतं. खत, पाणी, हवा, ऊन अशा अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. मग जाऊन ते झाड आपल्याला फळे, फुले, आधार सर्व सर्व देतात. आणि तुझ्या झाडाला आंबे लागायला तर अजून खूप वष्रे लागतील. पण तरी तू झाड मात्र नक्की लाव. त्या झाडाची फळं चवीच्या आनंदासोबत एक वेगळंच समाधान देतील.’’\nसर्वाना ते पटलं. इतक्यात ओम एक बाटली भरून पाणी घेऊन आला.आणि ते सर्व जण ओमच्या नव्या मित्राला भेटण्यासाठी बागेच्या दिशेने घराबाहेर पडले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2006/12/ice-ice-baby_04.html", "date_download": "2019-01-19T02:13:38Z", "digest": "sha1:X34PPKC5OZXNQIZJ22GTGVKRUQEZ6ZHK", "length": 12688, "nlines": 112, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: Ice Ice Baby.....!", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nह्या वर्षी हिवाळ्याची सुरुवात जरा जास्तच लवकर झाली... मागची वर्षी thanks giving च्या आधिच्या week end ला पहिल्यांदा jackets,gloves घालायची वेळ आली होती... यंदा मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यापासूनच winter accessories वापराव्या लागतायत... मागच्या वर्षी snow fall, skiing हे सगळ enjoy करून देखिल ह्या वर्���ी पण snow fall ची वाट बघणं चालू होतच.. आणि हे मी आमच्या ऑफ़िस मधल्या फ़िरंग्यांना सांगितल्यावर त्यांच्या शिव्या पण खाव्या लागल्या.. :) त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सारखे \"परप्रांतिय\" इथे येउन snow fall व्ह्यायची वाट बघतात आणि मग snow fall झाला की त्रास त्यांना सहन करावा लागतो.. \nThanks giving ची चाहूल लागली आणि थंडी चांगलीच वाढू लागली.. गाडीवर रोज सकाळी snow flakes दिसू लागले..त्यातच east coast वर बर्यापैकी बर्फ़ पडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या.. आमचा १९ जणांचा कोलोरॅडो ला जवळ जवळ १५ तास drive करुन जायचा मेगा प्लॅन बनत होता...लोक जास्त चालणारी डोकी ही जास्त त्यामूळे rounds of discussion होऊन ट्रिप final झाली... ह्या ट्रिप मधे overall सगळंच मेगा होतं... डोकी १९, ३ SUVs, १७/१८ तासांचा मोठा drive, रहायला घेतलेली २ मोठी cabins सगळच huge...आधी मी christmas ट्रिप च्या ठरवाठरवीत आणि नंतर परत एकदा शिकागो ला गेल्यामुळॆ, कोलोरॅडो ट्रिप च्या organization मधे मी अजिबातच involve नव्हतो...आणि \"तरूण रक्ताला वाव देण्याचा उदात्त हेतू\" ही त्या होत..:D अर्थात अर्पणाच्या शिव्या खाव्या लागल्याच त्यामूळे...:)\nडेन्वर ला पोहोचता पोहोचता उजाडलं आणि रस्त्यावरून rocky mountains च्या शिखरांचं सुंदर द्रुष्य दिसलं..त्याच्यावर बर्फ़ शिंपडल्यासारख दिसत होतं.. आम्ही west ला drive करत असल्याने सूर्योदय दिसत नव्हता .. पण अचानक मागे लक्ष गेलं आणि एव्हडे सूंदर रंग दिसायला लागले...त्या रंगांचे गाडीतूनच जमतिल तेव्ह्डे फोटो काढले.. पण exit घेउन थांबे पर्यंत ते रंग गायब झाले... Denver ते brekenridge चा drive होता साधारण १५० मैल चाच पण पूर्ण डोंगरा मधून..आणि जसे जसे वर जाऊ तसा बर्फ़ वाढ्त होता...आजूबाजूला द्रुष्य खूप छान दिसत होती पण गाडी चालू असल्याने फोटो निट घेता येत नव्हते...\nकोलोरॅडो ट्रिप मधली एक मुख्य activity म्हणजे snow mobilling... snow mobiling च्या track वर अर्थातच पूर्ण बर्फ़ होता आणि एव्हडच काय तिथे तर नजर जाई पर्यंत सगळी कडे बर्फ़ च बर्फ़ होता... सगळी कडे पूर्ण पांढरा रंग..मधे मधे तूरळक हिरवळ.. काही भाग सूर्यप्रकाशात चकाकणारा आणि त्यात धावणार्या आमच्या snow mobils..\nमधूर snow mobil चालवत असताना मी मागे बसून फोटो काढायाची हौस भागवून घेत होतो... overall ते सगळं इतकं सूंदर होतं की किती ही वेळ पहिलं आणि किती ही फोटो काढले तरी समधान च होतं नव्हतं..\nत्यादिवशी रात्री vail नावाच्या गावाला drive करत असताना अचानक snow fall चालू झाला...तो पूर्ण रस्ता नदी काठून होत्ता.. नदी काठून जाण���रा drive, चालवायला SUV, बाहेर होत असलेला हलकासा snow fall आणि गाडीत चालू असलेली आशा भासलेंच्या जून्या गाण्यांची CD.. ह्या पेक्षा आधिक ideal condition काय असू शकते...\nह्याच ट्रिप मधे skiing देखिल करायचं होतं.. skiing चे tracks अर्थातच डोंगर उतारावर होते...तिथे जात असताना समोर त्याचं द्रुष्य दिसत होतं.. डोंगरावर भूरभूरलेल्या बर्फ़ात मधे मधे तयार झालेली सपाटी आणि त्यावरून खाली घरंगळणारे काळे लाल ठिपके..आपल्याकडे दिवाळीच्या किल्ल्यांवर बनवण्यासाठी हा एकदम perfect scene आहे. :D\nskiing tracks अजस्र्त होते...तिथे registration करत असताना counter वरची मुलगी अगदी काळजीने सांगत होती की गेले ८ दिवस बर्फ़ पडला नाही..आता पडायलाच हवा नाहितर ski resort ला problem होईल.. मला आपल्याकडच्या पावसाची वाट बघणार्या शेतकर्याची आठवण आली.. skiing करतानाही मनसोक्त बर्फ़ात खेळून झालं...\nहा एव्हडा बर्फ़ कमी पडू नये म्हणून का काय तर आम्ही st louis ला परत आल्यवर ४ च दिवसात Ice Rain ची alert यायला लागली...गुरुवारी त्या निमित्ताने ऑफ़िस मधून लवकर सटकताही आलं...:)\nपावसाबरोबर बर्फ़ ही पडत होता...हा ना धड snow होता ना गारा होत्या...हवा पण इतकी थंड होती की पडणारं पावसाचं पाणी गोठत होतं... इतकच काय झाडांवरून, घराच्या छ्परावरून घरंगळणारं पाणी पण गोठून जात होतं...हे असच रात्र भर चालू होतं...\nदुसर्या दिवशी ऑफ़िस ला जाताना सुमारे तास भर गाडी खणून काढण्यातच गेला...जवळ जवळ १५ मिनिटं तर गाडीची दारच उघडत नव्हती... मला तर handle तुटून हातात येतं का काय अशी भिती वाटत होती... wipers मधेही एतका Ice जमा झाला होता की ते हलत पण नव्हते... आरसे तर संध्याकाळ पर्यंत साफ़ झालेच नाहीत... आधी तास भर गाडी स्वच्छ करणे आणि नंतर तास भर drive करून आमची gang एकदाची ऑफ़िस ला पोचली...बाहेर अजूनही Ice slit आहे..\nएकूण काय गेल्या ८/१० दिवसात मिळून आत्तापर्यंत पाहिला त्याच्यापेक्षा हजारपट बर्फ़ पाहून झाला...पहावं तिकडे \"Ice Ice Baby\" अशीच अवस्था आहे.. \nफ़ारच छान लिहिला आहेस पराग..keep it up...\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T01:45:04Z", "digest": "sha1:A6CCGXYIACXGDNBW6BFHTQ7YNZDIIH7J", "length": 12922, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोंदवले खुर्द येथील बंधारा ठेकेदारांच्या लावलीजाव कामामुळे गळती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोंदवले खुर्द येथील बंधारा ठेकेदारांच्या लावलीजाव कामामुळे गळती\nगोंदवले : फळ्या पॅक बसाव्यात म्हणून फाटकी पोती, बारदान, वाकळा यांचा वावर ठेकेदाराने केला आहे. पाण्यावर तरंगणारी प्लास्टिक बारदान. फळ्या नीट न बसवल्याने वाया जाणारे पाणी. (छाया संदीप जठार)\nगोंदवले, दि. 5 (प्रतिनिधी) – गोंदवले खुर्द येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात ठेकेदाराने केलेल्या ‘टुकार’ कामामुळे पाणी वाया जात असून निकृष्ट प्रकारचं काम करुनही ठेकेदाराने कामाच्या बिलासाठी पाटबंधारे खात्याकडे राजकीय तगादा लावला आहे. मात्र, या याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच अर्जुनराव शेडगे यांनी सांगितलं आहे.\nमाण नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्प जिहे-कठापुर अंतर्गत अकरा बंधारे असून या बंधाऱ्याच्या दारांमध्ये लोखंडी फळ्या टाकून बंधारा पॅक करण्याचं काम वाई येथील संस्थेला मिळालं आहे. या संस्थेने हे फळ्या वेळेत बसवणे गरजेचे होते, मात्र ते काम त्यांनी वेळेत केले नव्हते. त्यामुळे बंधाऱ्यांतून पाणी मोठया प्रमाणात वाहून गेले व कोरडे पडले. हे बंधारे दुष्काळी भागात शेतीला पाणी मिळण्यासाठी बांधले आहेत. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर आहे. दरवाजे न बसवल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. माणगंगा नदीवर असलेल्या अशा अनेक कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत होता. हे पाणी पूर्णत: वाया गेले आहे. सध्या उरमोडीमधून पिंगळी तलाव भरण्यासाठी पाणी सोडले असून यादव मळ्यात असणारा कच्चा कॅनॉल थोडा फुटल्याने पाणी माण नदीत सोडले आहे. मात्र, माण नदीत असणारे बंधारे व्यवस्थित न अडवल्याने हे ही पाणी वायाच जात आहे. लोकांना याचा म्हणावा, असा फायदा होणार नाही. दरवर्षी या कामावर लाखो रुपये खर्च करून काय उपयोग दरवर्षी पाटबंधारे विभाग ठेकेदारा मार्फत दरवाजे बसवते. यावर्षी वाईच्या एका ठेकेदाराला माण आणि खटाव तालुक्‍यातील वीस बंधाऱ्याच्या फळ्या बसवण्याचे काम देण्यात आले आहे. त्याप्रमाणे सध्या फळ्या बसवल्या आहेत, पण कोणत्याही प्रकारच टेक्‍निक यात वापरलं गेलं नाही. दोन फळ्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. सध्या ढगाळ वातावरण येत असून कदाचित पाऊस पडला आणि पाणी साठा झाला तरी या फळ्यांमधून पाण��� वाहूनच जाणार आहे. हे काम करत असतात पाटबंधारे विभागाचे कोण तरी सुपरवायझर असणे गरजेचे होते. ते असते तर किमान काम चांगले झाले असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.\nबंधारा पॅक करण्यासाठी नवनवीन साधनं\nबंधारा पॅक करण्यासाठी लोखंडी फळ्या सिमेंटच्या पिलरमध्ये घातल्या जातात. त्यातून पाणी जाऊ नये म्हणून फाटक्‍या वाकळा, कुजलेली प्लास्टिक पोती, खराब झालेली बारदाने असे साहित्य वापरलं गेलं आहे. याबाबत ठेकेदार येवले यांना विचारले असता ते म्हणाले असलेच साहित्य वापरावे लागते. मी याच खात्यातून निवृत्त झालो आहे. त्यामुळे माझा सगळा चांगला अभ्यास आहे.\nदरवर्षी शासनाकडून टेंडर मागवून बंधारे पॅक केले जातात. यावेळी टेंडर उशिरा मंजूर झाले. त्यानंतर त्यांनी काम केलं आहे. याच कामाची पाहणी करणार आहोत. काम योग्य नसेल तर आम्ही ते व्यवस्थीत पूर्ण केल्याशिवाय बील अदा केले जाणार नाही.\nउपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग\nहा बंधारा गावाच्या वरील भागात असल्याने याचा अर्ध्या गावाला व शेतीला मोठा फायदा होतो. मात्र हे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. संबंधित ठेकेदाराने ते व्यवस्थीत करून द्यावे, अन्यथा सर्व शेतकरी उपोषण करणार आहोत.\n– अर्जूनराव शेडगे, माजी सरपंच गोंदवले खुर्द\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-mns-thane-leader-1-crore-and-25-for-each-of-25-workers-penalty/", "date_download": "2019-01-19T03:10:31Z", "digest": "sha1:MNSBNZI34KEBRZ7BKH3E7FOSG6GUX5VE", "length": 7894, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जा��व यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा\nटीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान सहभागी असलेल्या पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. या सर्वांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\nअविनाश जाधव यांना १ कोटी तर इतर ६ कार्यकर्त्यांना प्रत्येकी २५ लाखांचा जामीन भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.या सुनावणी दरम्यान आज मनसेतर्फे युक्तीवाद करताना वकील राजेंद्र शिरोडकर यांनी फक्त जामीनाच्या रकमेचा प्रश्न नाही तर हे सगळे कार्यकर्त्ते काही सराईत गुन्हेगार नाहीयेत त्यामुळे त्यांच्याविरोधात अशी नोटीस बजावणे गैर असल्याचं म्हटलंय.\nतर ठाणे पोलिसांनी आपल्याकडे या कार्यकर्त्यांविरोधात पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती असून ती सादर करण्यासाठी पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्याची विनंती कोर्टाला केली.\nतसं असल्यास या कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिरोडकर यांनी केली. ठाणे पोलिसांनीही तोपर्यंत या कार्यकर्त्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nकुर्डूवाडी - (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा.…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवा�� राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-raj-thackerays-meeting-does-not-get-permission-thane-city-president-avinash-jadhav-was-beaten-death/", "date_download": "2019-01-19T03:00:36Z", "digest": "sha1:7LYVIVINH3YMMM72NGU254PHBSOLFVZ6", "length": 7484, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मनसेला ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीज किंवा तलावपाळी मार्गावर सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nस्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंग��ी घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-is-gatari-amavsya/", "date_download": "2019-01-19T02:28:25Z", "digest": "sha1:RO25TAECR3ZKX2CDSHAPIX6GJ7E6EESN", "length": 8249, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गटारी अमवस्या म्हणजे काय रे भाऊ !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगटारी अमवस्या म्हणजे काय रे भाऊ \n‘पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे’\nआजकाल आपल्याकडे कोणता दिवस काय म्हणून साजरा केला जाईल ह्याचा भरोसा नाही. गेली दोन तीन दिवस झाले फेसबुक , वाट्सअॅपवर गटारी अमावस्येच्या शुभेच्छाचे मेसेज फिरत आहेत. पण नेमक हि गटारी अमावस्या आहे म्हणजे नेमक आहे तरी हे आपण पाहू\nहे तुम्हाला माहित नसेल\nश्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या . या अमावास्येला ‘दिव्याची अमावस्या’ असेही म्हणतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.\nहे तुम्हाला नक्कीच माहित असणार ‘गटारी अमावस्या’\nदिव्याच्या अमावास्येला आपलं वेगळच महत्व आहे. मात्र आज आपल्यापैकी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोक मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन करत नाहीत . त्यामुळे श्रावण सुरु होण्याआधी एक दिवस मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.\nपुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण ‘पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे’. त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.\nआता ही अमावस्या आपल्या कशी साजिरी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून कि खाऊन- पिऊन गटारीत लोळून.\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ…\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://gadwat.com/events-details.php?eid=32", "date_download": "2019-01-19T01:43:19Z", "digest": "sha1:2AABCWCUCUUDJWCWS2I47ZG3JSCGSCSO", "length": 4113, "nlines": 40, "source_domain": "gadwat.com", "title": "Welcome To Gadwat", "raw_content": "\n\"शिव-दिपोत्सव\" २०१४ (२१ ऑक्टोबर २०१४)\nमंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०१४ रोजी धनत्रयोदशीच्या निमित्ताने \"गडवाट... प्र��ास सह्याद्रीचा\" च्या वतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये \"दिपोत्सव\" चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.\nया दिपोत्सवामध्ये प्रत्येक ठिकाणी कमीत कमी १०० दिप लावण्यात येणार आहेत. एकाच वेळी म्हणजे सायं ०५:०० ते ०८:०० ह्या वेळेत पुढील सर्व ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात येईल. ज्या शिवभक्तांना शक्य असेल त्यांनी नक्कीच यात आपला सहभाग दर्शवावा.\nशिवबा चरणी पुष्प वाहुनी\nस्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, तलावपाली, ठाणे\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : आबासाहेब कापसे : ९८७० १४०११४\nस्थळ : छत्रपती शंभूराजे स्मारक, गरवारे चौक, पुणे\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : राहुल बुलबुले ०७७४१ ०३४६१४ / स्वप्नील कोलते पाटील -- ०९७६६ ६०१३३७\nस्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, पोवई नाका, सातारा\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : अजयदादा जाधवराव: ९४२२ ४००६५० / अमित शिंदे: ९८८१ १५७२७२\nस्थळ : शिवस्मारक, क्रांती चौक, संभाजीनगर\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : वैभव मोहिते: ९९२१ ६३२२१९\nस्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, इम्पिरिअल चौक, अहमदनगर.\nवेळ : पहाटे ०४:०० ते ०७:००\nसंपर्क : प्रशांत मुनफन : ९८६० ९०९१७६ / प्रवीण गोदडे : ९७६२ ५३६२५३\nस्थळ : मुंबई आग्रा रोड, पाथर्डी फाटा, नाशिक.\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : डॉ. उत्तम फरताळे : ९८९० ५८४७३४ / गणेश मुरकुटे - ०९९६० ५१५८३६\nस्थळ : शिवाजी चौक, मंगळवेढा\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : रवि मोरे - ०८०८७८१४०४७ / सुदर्शन ढगे : ८०८७५५७१६९\nस्थळ : शिवाजी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व)\nवेळ : सायं ०५:०० ते ०८:००\nसंपर्क : रविंद्र शेडगे : ८०९७७२८४८४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/10/blog-post_5.html", "date_download": "2019-01-19T01:51:53Z", "digest": "sha1:TAIV2LEXZNJHOCWANCRUPCNLKCETUAJG", "length": 8822, "nlines": 32, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: आशियाई चित्रपट महोत्सवात परतु ची बाजी", "raw_content": "\nआशियाई चित्रपट महोत्सवात परतु ची बाजी\nवेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीच्या ‘परतु’ या मराठी चित्रपटाने वॅाशिग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये मानाचे पुरस्कार पटकावत आपली मोहोर उमटवली आहे. सशक्त कथाविषय आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘परतु’ चित्रपटाने हे यश मिळवलंय.\nचौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु’ चीच धूम पहायला मिळाली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता ( किशोर कदम) आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावत आपली ठसठशीत मुद्रा उमटविली.‘परतु’ ने विदेशी चित्रपट रसिकांचीही भरघोस दाद मिळवली. विदेशी रसिकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. एक उच्च निर्मितीमूल्यांचा, चांगल्या आशयाचा सिनेमा पाहिल्याची भावना उपस्थित सर्वच रसिकांनी बोलून दाखवली. आंतरराष्ट्रीय ज्युरी, निवड समितीचे सर्व सदस्य व चित्रपटसृष्टीशी संबधित अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.\n२५ ते २७ सप्टेंबर यादरम्यान चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २७ तारखेला झालेल्या सांगता समारंभात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील २८ चित्रपट या पुरस्कारांच्या अंतिम शर्यतीत होते. या पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नितीन अडसूळ म्हणाले, ‘दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाला एवढा मोठा बहुमान मिळावा यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही’. आपल्या मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आशियाई चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांचा मन:पूर्वक आभारी आहे. ‘परतु’ या चित्रपटाचे यश हे सर्व \"टीम'चे आहे, अशी भावना अभिनेता किशोर कदम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.\nया चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु' चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे.\nसंजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'परतु' चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतु' ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्���णून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत.\nनात्यांमधील अनोखे बंध ‘परतु’ चित्रपटात पाहायला मिळतात. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले,गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t4004/", "date_download": "2019-01-19T01:58:48Z", "digest": "sha1:AQ6QNQMIN2L2PDLP74WVY7ZGA4EDYRGX", "length": 4850, "nlines": 141, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita- मी आणि तो..... -1", "raw_content": "\nआजकाल तो माझ्या खिडकीतून आत डोकावतो,\nदिसते का मी कुठे हे चोरून पाहतो\nकधी जाते मी बाहेर नि कधी येते मी घरी,\nयाची आहे त्याला information सगळी\nमी बाहेर पडते तेव्हा तो समोरच उभा असतो,\nbus stop पर्यंत माझा पाठलाग तो करतो \nमी बाजूने जाते तेव्हा मलाच पाहत बसतो,\nमाहित नाही माझ्यावर इतका का तो मरतो\nतसा तो आहे साधा सिम्पल पण दिसतो खूप छान,\nडोळे त्याचे निळे नि रंग गोरापान\nground मध्ये मुलांसोबत त्याला खेळताना जेव्हा मी पाहते,\nअगदी खर सांगते ....मी भान हरपून जाते \nपावसात भिजल्यावर त्याचे केस जेव्हा तो झाडतो,\nआईशप्पथ सांगते... खूपच handsome वाटतो\nनेहमी माझ मन त्याच्याच मागे जात पळत,\nप्रेमात पडले की काय त्याच्या मलाच नाही कळत\nत्याच्यासोबत पहिले मला की आई खूप ओरडते,\nतरीसुद्धा चोरून चोरून मी त्याला बिस्कीट खायला घालते\nमला पहिले की तो शेपूट जोरात हलवतो,\nखरच माझा TOMY मला खूप आवडतो\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/attack-on-church-create-fear-suspicion-atmosphere-in-kolhapur-village-1812443/", "date_download": "2019-01-19T02:49:31Z", "digest": "sha1:4ALX5MMI4UINRFX6CKEKKQKKVNUE72QL", "length": 17475, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Attack on church create Fear Suspicion atmosphere in Kolhapur Village | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकोवाडमध्ये हल्ल्याच्या तीन दिवसांनंतरही भय, संशयाचे वातावरण\nकोवाडमध्ये हल्ल्याच्या तीन दिवसांनंतरही भय, संशयाचे वातावरण\nखासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर झालेल्या जीवघेण्या हल्लय़ामुळे संभ्रम आणि विचारात पडले आहे.\nउपासनेचे कार्य चालत असलेली इमारत. या इमारतीसमोर असलेल्या भीमसेन गणपती चव्हाण यांच्या मोटारीची हल्लेखोरांनी नासधूस केली.\nप्रार्थनेसाठी जमलेल्यांवरील हल्लाप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही\nकोल्हापूर : खासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्यांवर अज्ञात टोळक्याने हल्ला केल्याला तीन दिवस उलटल्यानंतरही कोवाड (ता. चंदगड) गावात भय, संशय आणि अनभिज्ञतेचे वातावरण आहे. हल्लय़ाने बिथरलेले उपासक भीतीच्या छायेत आहेत. धर्मपरिवर्तनाचे काम होत असल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत असला, तरी त्याचे पुरावे ते देऊ शकत नाहीत. उपासकांच्या प्रमुखाने धर्मपरिवर्तनाचा प्रकार होत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.\nया प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तपास करीत असले तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख आणि गुन्ह्यचा हेतू या दोन्हीचा उलगडा होईल, असे पोलीस उपाधीक्षक अनिल कदम यांनी बुधवारी सांगितले.\nकोवाड हे चंदगडपासून तीस किमी अंतरावर असलेले गाव. लोकसंख्येची नोंद चार हजार. पण आजूबाजूच्या लोकांनी आपला मुक्काम येथे केल्याने वस्ती आठ हजारच्या आसपास. भात शेतीचे रूपांतर आता उसाच्या मळ्यात झाल्याने संपन्नता आलेल्या या गावाने बाळसे धरले आहे. ‘श्रीमान योगी’ ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्यामुळे गावाची ओळख दृढ झाली. माधवी देसाई यांनी गावाला सुधारणेच्या वाटेवर आणून ठेवले. असे हे कोवाड गाव रविवारी खासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर झालेल्या जीवघेण्या हल्लय़ामुळे संभ्रम आणि विचारात पडले आहे. हिरण्यकेशी काठ ढवळून निघाला आहे.\nकोवाडमध्ये सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहणारे. गेला रविवार मात्र त्याला छेद देऊन गेला. गावच्या मुख्य भागापासून काही अंतरावर सुमित्रा दशरथ जाधव यांचे दुमजली घर. त्याच्या तळमजल्यावर भीमसेन गणपती चव्हाण (वय ३६) हे पत्नीसह राहतात. त्यांनीच चंदगड पोलिसात हल्लय़ाची फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी स्वत:ला हिंदू असल्याचे म्हटले आहे. भीमसेन हे आपण समाजकार्य करतो असे म्हणतात. समाजकार्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की ‘मी लोकांना सरळमार्गी जीवन कसे जगायचे याचे समुपदेशन करतो. त्याची उपासना लोकांकडून करवून घेतो. त्यात धार्मिक असे काही नाही. मात्र, उपासनास्थळी येशूंची प्रतिमा कशासाठी असे विचारले असता येशूंद्वारे आम्हाला शांती मिळत असल्याने प्रतिमा ठेवून मार्गदर्शन करतो,असे उत्तर देतानाच धर्मातराचे काम केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. हल्ला कोणी नि का केला याचे कारण माहीत नसल्याचे सांगत भीमसेन यांनी पोलीस तपासाकडे बोट दाखवले.\nघरमालक प्रवीण जाधव हे पुणे येथे उच्चपदावर नोकरी करतात. घडल्या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित केला असता जाधव यांनी सांगितले, भाडय़ाने दिलेल्या जागेत चर्च सुरू करण्यात आलेले नाही तर ते उपासनस्थळ आहे. २००६ पासून ते सुरू असले तरी वादाचा प्रकार कधी घडला नाही, असे त्यांनी सांगितले. अंतर्गतरीत्या धर्मपरिवर्तन केले जात असल्याचा लोकांमध्ये समज असला तरी त्याची सत्यता मला माहीत नाही. प्रार्थना चालते हे मात्र खरे आहे.\nया घटनेची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिसांची ५-६ पथके कोवाड परिसरापासून ते सीमाभाग, बेळगावपर्यंत संशयितांचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. बुधवारी कोल्हापुरात बोलताना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले ‘मागील तीन दिवस पोलिसांनी कसून तपास करून सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयितांची नावे मिळवली आहेत. लवकरच त्यांना अटक होईल. हल्लेखोर पोलिसांच्या टप्प्यात आहेत.’\nया जागेत उपासनेच्या नावावर धर्मपरिवर्तन केले जात असल्याचा संशय गावकरी व्यक्त करतात. केवळ उपासना केली जात असती तर वाद, मारहाण कशाला झाली असती. तसे काही होत असल्याच्या रागातून हल्ला झाला असावा असेही काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दुसरीकडे इतका मोठा प्रकार घडला असताना गावातील बव्हंशी लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. तर काही जण नेमका हा प्रकार काय आहे याबाबत संभ्रमित असल्याचे दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास���त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-19T02:27:32Z", "digest": "sha1:4MXQPJ2WVNT56P67UZISBR4RTJOGDEPU", "length": 14902, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाढीव निविदांना वेसण कोण घालणार? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाढीव निविदांना वेसण कोण घालणार\nमहापालिकेने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जादा दराच्या निविदा स्वीकृतीचा सपाटा आयुक्‍तांनी लावला आहे. विशेष म्हणजे स्थायी समिती सभेतही विनाचर्चा अशा निविदांना मंजुरी दिली जात आहे. एखाद्या निविदेला विरोधकांनी आक्षेप घेतला तर सभा तहकुबीचे अस्त्र उगारले जाते. वातावरण शांत झाल्यानंतर पुढील सभेत बिनबोभाट मंजुरी दिली जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात वाढीव खर्चाला मंजुरीचा घाट घातला जात होता. तर आत्ताच्या सत्ताधारी भाजपच्या काळात वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या जात आहेत. सत्ता बदलली तरी महापालिका तिजोरी लुटीच्या “चोर वाटा’ कायम आहेत.\nअनधिकृत बांधकाम, रखडलेले विकास प्रकल्प, पाणी कपातीचे संकट, शास्ती कर असे अनेक प्रश्‍न महापालिका प्रशासनासमोर आहेत. मात्र, महापालिका प्रशासक आणि पदाधिकाऱ्यांना त्याची चाड नसल्याचे चित्र आहे. तरतुदी अभावी रेंगाळलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकडे दुर्लक्ष करत मलईदार स्थापत्य कामांकडे जातीने लक्ष पुरवले जा�� आहे. रस्ते विकास, डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे यांसारख्या कामांमध्येच सध्या महापालिकेचा रस दिसून येतो. आर्थिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. वर्षभरात साडेपाच हजार कोटींचे बजेट खर्ची करत असताना अनेक प्रकल्प दृष्टीक्षेपात येणे गरजेचे होते. मात्र, सावळ्या गोंधळात महापालिकेचा कारभार भरकटला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील सत्ता काळात वाढीव खर्चाच्या नावाखाली कोट्यावधींचा चुना महापालिकेला लावण्याचा सपाटा सुरू होता. त्याचे भांडवल करत भाजपने सत्ता काबीज केली. वाढीव खर्चाला लगाम लावण्याचे सुतोवाच केले. मात्र, भाजपचा कारभारही “बोलाचीच कढी अन्‌ बोलाचा भात’ ठरत आहे.\nनिश्‍चित दरापेत्रा प्राप्त झालेल्या कोट्यावधी रकमेच्या वाढीव खर्चाच्या निविदांना बिनबोभाट मंजुरी दिली जात आहे. एखाद्या विकास प्रकल्पासाठी निविदा दर निश्‍चिती करताना महापालिकेचा अंदाज चुकतोय की जाणीवपुर्वक चुकवला जातोय हे मोठे गौडबंगाल आहे. वाढीव दराच्या निविदांबाबत ओरड झाल्यानंतर सत्ताधारी सोईस्करपणे त्याचे खापर महापालिका आयुक्‍तांवर फोडतात. मात्र, ठेकेदाराशी कोणाचे लागेबांधे असतात, निविदेचे निकष ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून कसे निश्‍चित केले जातात, हे आता करदात्यांपासून लपून राहिलेले नाही. तीन वर्षासाठी शासनाकडून नियुक्तीवर येणारे आयुक्‍त जणू काय ठेकेदारही सोबत घेवून येतात, अशा अर्विभावात सत्ताधारी आणि विरोधकही आरोप करतात. जसं रडल्याशिवाय आई दुध देत नाही, तसं ओरड केल्याशिवाय टक्केवारी मिळत नाही, असे चित्र एकूणच महापालिकेच्या कारभारात तयार झाले आहे.\nनिविदा प्रक्रियेत ठराविक लोकच सहभागी होत असल्याचे आणि तीन-तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही शेवटी गाडी जादा दरावरच येऊन थांबत आहे. आयुक्तांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत राबविलेली घरकुल योजना असो अथवा सद्यस्थितीतील अर्बन स्ट्रीट कामांची निविदा प्रक्रिया यामध्ये जादा दराच्या निविदा स्वीकारल्या गेल्या. महापालिकेच्या विविध कामात टक्केवारी, ठेकेदारांचे हित जपण्यासाठी आखले जाणारे चढे दरांचे प्रस्ताव हे नेहमीच वादग्रस्त ठरत आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या बळावर आखले गेलेले अमृत, पंतप्रधान आवास, स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पातील गौडबंगाल तर ���गळ्यावर कडी करणारे ठरू शकेल असे एकंदर चित्र आहे.\nवाढीव दराच्या निविदा प्रक्रियेमुळे संतपीठासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाभोवती संशयाचे मळभ तयार झाले. संतपीठ इमारती पाच कोटी, चऱ्होली-लोहगाव रस्त्यासाठी सुमारे नऊ कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी चार कोटी, जगताप डेअरी ते मुळा नदी रस्त्याच्या कामात सव्वा कोटी, आकुर्डी ते बास्केट ब्रीज रस्त्याच्या कामात दोन कोटी, वायसीएममधील दोन विभागांच्या नुतनीकरणासाठी पावणे दोन कोटींच्या जादा दराच्या खर्चाला मंजुरी दिली गेली. निविदांची सुरू असलेली ही कोटीच्या-कोटी उड्डाणे महापालिकेच्या तिजोरीला सुरूंग लावत आहेत. एकीकडे जीएसटी, एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होत असताना दुसरीकडे वाढीव दराच्या निविदांवर होत असलेली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी चिंतेची आहे. जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचे वाढते प्रमाण पाहता आयुक्तांनी त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. मात्र, अशा निविदा प्रक्रियांवरुन आयुक्तच टीकेचे धनी बनले आहेत. त्यामुळे वाढीव खर्चाला वेसण घालणार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-19T01:42:14Z", "digest": "sha1:FOPOLH5KYGKAYZNPGTBQGCIMI62DTREM", "length": 11177, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवगावातील स्मशानभूमीतील अतिक्रमणे काढण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेवगावातील स्मशानभूमीतील अतिक्रमणे काढण्याची मागणी\nशेवगाव: येथील मिरी रस्त्यावरील ईदगाह मैदान जवळील स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढून त्याला वॉ�� कंपाऊंड करून देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nभूखंडाचे श्रीखंड परस्पर लाटून माया जमवण्याचे काम शासकीय कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांच्या युतीतून ठिकठिकाणी सातत्याने चालू आहे. शेवगावही त्याला अपवाद नाही हेच या मुस्लिम बांधवांच्या मागणीवरून अधोरेखित होत आहे. कर्जतच्या तौसीफची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने या बाबीमध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे.\nयासंदर्भात मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार या गट नंबरमध्ये ही 14 गुंठे जागा 1920 साली मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी तत्कालीन शासनाने दिली होती. आज जरी ती जागा शहराच्या मध्यवर्ती दिसत असली तरी 1920 साली येथे प्लेगची साथ आली होती तेव्हा प्लेगने मयत झालेल्या मुस्लिम बांधवांना गावाबाहेर दफन करण्यासाठी ही जागा दिली होती. शहराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे ही जागा आता शहराच्या मध्यवर्ती आली आहे. त्यामुळेच अनेकांनी ती चोहोबाजूंनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी तेथे घरे, व्यावसायिक गाळे बांधून ती गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही या जागेत अनेक मुस्लिम कबरी आहेत.\nअतिक्रमण केलेल्या मंडळींनी त्यांचे सांडपाणी या स्मशानभूमीत सोडल्याने कबरीची विटंबना होते, तसेच या पाण्यात डुकरे, मोकाट जनावरे हुंदडतात, कबरीला घासतात त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जातात. तरी येथे झालेले अतिक्रमण काढून शासकीय सातबारानुसार या 14 गुंठे जागेला वॉल कंपाऊंड करून मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबत सिटीसर्वे व गट नंबरचे नकाशे जोडले आहेत, तसेच मोजणी फी अर्जदार करण्यास तयार आहे असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पत्रकारांना देण्यात आल्या असून याकामी मदतीची याचना करण्यात आली आहे. या निवेदनावर सय्यद मेहराज बशीर, शेख मुनीर पठाण, शेख लाला बाबूभाई, शेख शहारूख, शेख मुनीर आदिंच्या सह्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांपेक्षा जिल्ह्यात चोरांची मुजोरी\nनेत्यांसह उमेदवारांच्या पायाला भिंगरी…\nचारा, पाण्यासाठी ग्रामस्थ���ंचा रास्तारोको\nमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होतेय कसरत किरकोळ अपघातांमध्ये वाढ\nशिक्षक बॅंक आणि सत्ताधाऱ्यांनी झटकली “विकास’ ठेवींची जबाबदारी\nझेडपीत विहीर मंजुरीचा रेट 50 हजार रुपये\nजबरी चोरीतील सराईत गुन्हेगाराला अटक\nराम मंदिरासाठीच नव्हे, तर रामराज्यासाठी अध्यादेश काढावाञ्च\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gadwat.com/events-details.php?eid=35", "date_download": "2019-01-19T02:50:57Z", "digest": "sha1:F7REWXK6HSN5EHUZ4ZEIXCQJGZWTEMZW", "length": 5788, "nlines": 40, "source_domain": "gadwat.com", "title": "Welcome To Gadwat", "raw_content": "\nअनाथ मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती \nअनाथ मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती \nतमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज\nहोय, आपल्या महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा जवळ येतोय....युगपुरुषाचा जन्मोत्सव येतोय.....(तमाम मराठ्यांचा हा सण) गुरुवार, १९ फेब्रुवारी २०१५....\n\"गडवाट.... प्रवास सह्याद्रीचा\" हि आपली संस्था, नेहमीच शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत असते.. त्याचप्रकारे आपली यंदाची शिवजयंती \"आधारतीर्थ\" ह्या नाशिकस्थित शेतीसाठी बलिदान देणाऱ्यां शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या आधाराश्रमातील मुलांसोबत साजरी करणार आहोत. त्यांना महाराजांच्याबद्दल माहिती, विचार सांगत,,, संपूर्ण दिवस त्यांच्या सोबतीत घालवून साजरी केली जाणार आहे...\nतरी आपणा सर्वांना गडवाटतर्फे अगत्याचे आमंत्रण देण्यात येत आहे.. \nशिवजन्मोत्सव २०१५ : कार्यक्रम स्वरूप\nकार्यक्रम स्थळ- आधारतीर्थ आधाराश्रम, अंजनेरी , त्र्यंबकेश्वर. ( नाशिक)\nसकाळी ८ वाजता : त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील छत्रपती शिवरायांच्या ���ूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन.\nशोभायात्रा आणि शिवरायांची पालखी मिरवणूक (आधारतीर्थ आश्रमापर्यंत)\nप्रमुख उपस्थिती : श्री. प्रमोद गायकवाड (संचालक - Silicon valley India )\nमार्गदर्शनपर व्याख्यान : श्री योगेश नांगरे - दुर्गअभ्यासक\nमुख्य आकर्षण : ''जेव्हा गड बोलू लागला\" (एकपात्री प्रयोग) सादरकर्ते - संकेत नेवकर\nपोवाडा: \"शिवजन्म ते शिवशाही\" सादरकर्ते - कृष्णा मुरकुटे (गडवाटकरी नाशिक)\nआश्रमवासी मुलांच्या कला: गीत, पोवाडे, चित्रकला\nअश्याप्रकारे शिवजयंतीचा संपूर्ण दिवस, आश्रमवासी मुलांच्या सहवासात व्यतीत करण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण \nजय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे \nसदर शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याकरिता गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.\nमुंबई - आबासाहेब कापसे ९८७०१४०११४ ,\nपुणे - राहुल बुलबुले ७७४१०३४६१४\nसातारा - अजयदादा जाधवराव ९४२२४००६५०,\nसंभाजीनगर (औरंगाबाद ) - प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ , अविनाश लोखंडे : ९१५८१९१५११\nकोल्हापूर - अमर मोरे ८९७५७२०२०४,\nनाशिक - डॉ. भोजराज गायकवाड : ०९४२२२६२३२२ ,\nडॉ. उत्तम फरताळे : ०९८९०५८४७३४\nअहमदनगर: प्रशांत मुनफन : ९८६०९०९१७६\nजळगाव : अमोल देशमुख : ९९७०३९८६१६\nसोलापुर : सुदर्शन शिंदे : ९९७०७२९४७२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/dev-dharma/page/20/", "date_download": "2019-01-19T02:54:13Z", "digest": "sha1:3NSM6CCF4YZMM62V4GAKALWQA472JEBK", "length": 17493, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "देव-धर्म | Saamana (सामना) | पृष्ठ 20", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्�� दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nपाहुणे येतील. प्रवास कराल. संयम ठेवा.\nधावपळ होईल. व्यापारात लाभ. खरेदी कराल.\nतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैशांची बोलणी जपून करा. प्रवास टाळा.\nकष्टाचे चीज होईल. शब्ज जपून वापरा. मित्र भेटतील.\nमीरेचा मुक्त भाव हवाहवासा – संजिवनी भिलांडे\nदेवाचे वेगळे परिमाण सांगताहेत गायिका संजिवनी भिलांडे. > देव म्हणजे -देव म्हणजे विश्वास > आवडते दैवत -देव म्हणजे विश्वास > आवडते दैवत - संत मिराबाई यांना मी दैवत मानते. तिचा मुक्त भाव...\nभगवद्गीतेत श्रीकृष्णाने ‘वृक्ष म्हणजे मी’ असं म्हटलंच आहे. पिंपळाबाबतही काही रिवाज प्रसिद्ध आहेत. ते फायद्याचेच आहेत. > रविवार सोडून इतर दिवशी दररोज पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालिसा म्हटले...\nखापरादेव मंडळाच्या वतीने २१ ते २५ जानेवारीदरम्यान ‘माघी श्री गणेश जयंती’ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव करी रोड पूर्व येथील रामदूत वसाहत...\nमानसी इनामदार, ज्योतिषतज्ज्ञ उद्यापासून माघातील बाप्पाच्या उत्सवास सुरुवात होते आहे. चला सारे मिळून बाप्पाची मानसपूजा करूया... आजपासून माघ महिन्यातील गणेशोत्सव सोहळ्यास सुरुवात होते. महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय...\nभविष्य – रविवार १४ ते शनिवार २० जानेवारी २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - प्रतिष्ठा वाढेल राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांचा गूळ जेवढा मोठा व गोड असेल तेवढे तीळ त्याकडे आकर्षित होतील. प्रतिष्ठा व लोकप्रियता...\nकोकणामध्ये पारमार्थिक वाटचालीत अग्रगण्य असणाऱ्या पोलादपूर तालुक्यात असलेल्या दुर्गम भागातील कोतकाल या गावात येत्या सोमवारी १५ जानेवारी रोजी कीर्तन सोहळा रंगणार आहे. कोतवाल बुद्रुक,...\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ajoy-mehta/", "date_download": "2019-01-19T02:08:06Z", "digest": "sha1:JUTKDZD5QHNMIXSYQ4RZL6MK7PKOP7NR", "length": 10020, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajoy Mehta- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...\nमहापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते.\nअजाॅय मेहता, हाजीर हो \nताप अंगावर काढू नका, मनपा आयुक्तांनी केलं मुंबईकरांना आवाहन\nनालेसफाईच्या नव्या कंत्राटांची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय पैसे देऊ नयेत - अजॉय मेहता\nसीताराम कुंटेंची बदली, अजोय मेहता मुंबईचे नवे महापालिका आयुक्त\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%8A-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T03:07:47Z", "digest": "sha1:MNTPICUHKLF7XCLF3LPD2EC7I4GL4TJY", "length": 17565, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नऊ जणांचा खुनी बचावला! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनऊ जणांचा खुनी बचावला\nपुणे – एसटी बसचालक संतोष मानेने 25 जानेवारी 2012 रोजी सकाळी स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली होती. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्याने 9 जणांना चिरडले होते. तर या घटनेत 37 जण जखमी झाले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 वाहनांचा चक्काचूर झाला होता. या प्रकरणी, शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.\nही दुर्मीळातील दुर्मीळ आणि अतिहिंसक घटना असल्याचे कोर्टाने नमूद केले होते. परंतु, खालच्या कोर्टाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर हायकोर्टात शिक्कामोर्तब होणे गरजेचे असते. त्यामुळे मा��ेने दाखल केलेले अपील आणि फाशीवरील शिक्कामोर्तब या दोन्हींची सुनावणी हायकोर्टात झाली होती. त्यात मानेला दिलासा मिळाला होता. संतोष मानेचे म्हणणे पुण्यातील सेशन्स कोर्टाने ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश देऊन हायकोर्टाने त्याची फाशीची शिक्षा रद्द केली होती. या पार्श्‍वभूमीवर नंतर सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा संतोष मानेचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. त्यात कुठलाही नवा मुद्दा त्याला मांडता आला नाही, आपल्या कृतीचं समर्थन करता आले नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टात मानेने धाव घेतली असता, तेथेही त्याचा दावा फेटाळत हायकोर्टाने त्याची फाशी कायम ठेवली होती.\nस्वारगेट बस स्थानकावर 25 जानेवारी 2012 रोजी नेहमीप्रमाणे गर्दी होती. फलाटावर सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-सातारा-पुणे ही बस लागली होती. इतक्‍यात संतोष मारुती माने याने बसमध्ये चढून आपल्याकडील मास्टर कीने बस चालू केली. हडपसर रस्त्याच्या बाजूने असलेल्या गेटमधून बाहेर काढत गोळीबार मैदान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेऊन गेला. त्याने बेदरकारपणे बस पळवत रस्त्यावरील 27 पेक्षा जास्त वाहनांना उडवत नऊ जणांचा बळी घेतला होता. 37 जण या घटनेत जखमी झाले होते. यापैकी अनेक जण कामाला, कॉलेजला जात होते. तसेच रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जखमी व मृत्यूमध्ये समावेश होता. माने घेऊन जात असलेल्या बसला पोलिसांनी-नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. लष्कर भागात बीट मार्शलनी बसच्या चाकावर गोळीबार केला. पण मानेला अडविण्यात यश आले नाही. माने पूलगेट येथून लष्कर भागात गेला तेथून आतमध्ये फिरून कासेवाडी मार्गाने सेव्हन लव्हज चौकातून सरळ जात मुकुंदनगर येथील रस्त्याने लक्ष्मीनारायण चौकात आला. या चौकात पोलिसांनी पीएमटी बस आडवी लावून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मित्रमंडळ चौकातून सारसबाग चौकात सिंहगड रस्त्याला तो लागला. सिंहगड रस्त्यावर डिव्हायडर तोडून बस पुन्हा विरुद्ध दिशेला नेताना रिक्षाला मोटारीला उडविल्यामुळे बस थांबली. त्यावेळी एका तरुणाने मध्ये शिरून मानेला बाहेर खेचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.\nघटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्ती\nया घटनेत पूजा भाऊराव पाटील (19 , र��. ससाणेनगर), राम ललीत शुक्‍ला (25 , रा. शिवनेरीनगर, कोंढवा), शुभांगी सूर्यकांत मोरे (रा. शुक्रवार पेठ), पिंकेश खांडेलवार (28 , रा. महर्षीनगर), अंकुश तिकोणे (46 ), अक्षय प्रमोद पिसे (20 , रा. लॉ कॉलेज रोड), मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड (46 , आनंदनगर, सिंहगड रस्ता), श्वेता धवल ओसवाल (28 , रा. टिंबर मार्केट) व चांगदेव भांडवलकर (55 ) यांना प्राण गमवावे लागले.\nएसटी महामंडळासही मोठा धक्का\nही घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच ती शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली. एसटी महामंडळाला तर या घटनेमुळे मोठा धक्का बसला होता. यानंतर वाहन चालकांचे मानसिक व शारीरीक आरोग्य, त्यांच्या सुट्टयांचा प्रश्‍न, तसेच बस पार्क केल्यानंतर तीच्या सुरक्षेचा प्रश्‍न आदी अनेक प्रश्‍न उपस्थित राहिले होते. यामुळे महामंडळास चालक व वाहकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे गांभीर्याने बघावे लागले. यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले.\nसंतोष माने याने बेफान बस चालवून 9 जणांना चिरडल्यानंतर महामंडळातील बस चालकांच्या बेदरकारपणावर सर्वच स्तरावरुन चर्चा सुरु झाली. सर्वसामान्य नागरिक एसटी चालक आणी कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेऊ लागले. एखादा बस चालक जोरात बस घेऊन शेजारुन गेला किंवा अपघात होता होता टळला तर सर्व सामान्य नागरिक त्याला संतोष मानेची उपमा देऊ लागले. यामुळे महामंडळातील बस चालकांच्या दुष्टीने संतोष माने ही एक प्रकारे शिवीच झाली आहे. संतोष मानेने केलेल्या कृत्याचा त्याच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे.\nमहामंडळालाही द्यावी लागली नुकसानभरपाई\nया प्रकरणात एसटी महामंडळाने तातडीची मदत म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख व जखमींना 50 हजार असे एकूण 70 लाख रुपये दिले होते. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च एसटी महामंडळाने केला होता. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात 11 नावे दाखल झाला. या दाव्यांतील 16 जानेवारी 2016 रोजी लागला. या सर्व निकालांमध्ये न्यायालयाने एसटीला 9 टक्के व्याजदाराने 98 लाख 68 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. आधीचे 70 लाख व व्याजासह नुकसानभरपाईची सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयाची रक्कम एकत्र केल्यास 1 कोटी 68 लाख रुपये द्यावे लागले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातून मेट्रोमार्ग नाही\nपुणेकरांना पूर्वीप्रमाणेच 1,350 एमएलडी पाणी देणार\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\nडॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातून मेट्रोमार्ग नाही\nपुणेकरांना पूर्वीप्रमाणेच 1,350 एमएलडी पाणी देणार\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/shivshahi-accident-on-mumbai-goa-highway/", "date_download": "2019-01-19T02:06:32Z", "digest": "sha1:VDEIVY5VL2XVV7Q2QCTZIDXTVFW672VJ", "length": 8602, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई-गोवा महामार्गावर “शिवशाही’ला अपघात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गावर “शिवशाही’ला अपघात\nदापोली: एसटी महामंडळाच्या “शिवशाही’च्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी शिवशाहीचा अपघात झाला असून यात सहा जण जखमी झाले आहे. ही बस दापोलीवरुन मुंबईच्या दिशेने येत होती.\nमुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्‍यातील गडब गावाजवळ शिवशाही बसचा आणि मिनी डोअर रिक्षेचा अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. या अपघातानंतर नियंत्रण सुटलेली बस पलटली. यात बसमधील चार, तर रिक्षेतील दोन प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सेवेपेक्षा अपघातमुळेच अधिक चर्चेत असते. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनाची पुढील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. यामुळेच वारंवार अपघात घडत असल्याचे समजते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\n��ाज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nआरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून नागरिकांची फसवणूक- जयंत पाटील\nबाळासाहेबांच स्मारक उभारू शकले नाहीत ते राम मंदिर बांधण्याच्या बाता करतात- अजित पवार\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nराज्यातील तपासयंत्रणा सक्षम आहेत काय : हायकोर्टाकडून सीबीआयची कान उघडणी\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T02:47:57Z", "digest": "sha1:SXX7CHLPQDROI474YZQCINAPLFAOXBQ4", "length": 13647, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापौर, पदाधिकाऱ्यांनी केली कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापौर, पदाधिकाऱ्यांनी केली कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी\n-महापौरांसमवेत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरची घेतली माहिती\n-पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप व सहकाऱ्यांनी विशद केले प्रकल्पाचे महत्त्व\nपुणे – स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांच्यासह महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. हा प्रकल्प पूर्णत्वाला आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन जानेवारी महिना अखेरीपर्यंत माननीय मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात येत आहे.\nसभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, वाहतूक पोलिस उपायुक्त सौ. तेजस्वी सातपुते, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस, तसेच पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nपुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मागील वर्षी बसविलेल्या १९९ वाय-फाय हॉटस्पॉट्समध्ये आणखी १०० हॉटस्पॉट्सची भर टाकण्यात आली आहे. पुणे शहरातील व्हेईकल टॅकिंग सिस्टीम, पीएमपीएमल बससेवा, पीएमसी केअर अशा विविध प्रकल्पांना इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येत आहे. त्यांच्या सेवांबाबतच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांसह अशा विविध विभागांच्या प्रकल्पांची इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.\nमहापौर मुक्त टिळक म्हणाल्या, “पुणे स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरला आम्ही भेट दिली. पुणे शहरात पोलिस, पीएमपीएमएल अशा विविध सेवा दिल्या जात आहेत, त्यासंदर्भातील अद्ययावत डेटा हा नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्रित करून तो प्रभावीपणे वापरून वाहतूक सुधारण्याबरोबर पुणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून स्मार्ट इलेमेंट्सचा उपयोग होईल अशी मला खात्री आहे.”\nपुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची अंमलबजावणी हे पुणे शहराच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून संकलित करण्यात येणार डेटा भविष्यवेधी नियोजन आणि सेवा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. विविध विभागांच्या सेवांचे एकात्मीकरण (इंटिग्रेशन) केल्याने शहरातील अधिकारी, तसेच नागरिक अशा सर्व घटकांना अद्ययावत माहिती मिळण्यासाठी व नवनवीन उपाययोजनांचा ��ाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.”\nयावेळी उपस्थित मान्यवरांनी स्मार्ट सिटीतील नवकल्पनांबद्दल चर्चा केली. पुणे स्मार्ट सिटीचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सध्या कामे सुरू असलेले, आगामी प्रस्तावित प्रकल्पांविषयी सादरीकरणांद्वारे उपस्थित मान्यवरांना माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराने आघाडी घेतली असून, भारतातील सर्वांत यशस्वी स्मार्ट सिटींपैकी एक असे पुणे शहराची ओळख निर्माण झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/exercise-and-good-food-can-reverse-type-2-diabetes/", "date_download": "2019-01-19T01:54:57Z", "digest": "sha1:4N3E3FZYT3TSD24VM4ZT7KJZADWPM3EQ", "length": 10053, "nlines": 142, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "व्यायाम आणि योग्य आहाराने ‘टाईप-२’ डायबिटीसवर मात शक्य | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी व्यायाम आणि योग्य आहाराने ‘टाईप-२’ डायबिटीसवर मात शक्य\nव्यायाम आणि योग्य आहाराने ‘टाईप-२’ डायबिटीसवर मात शक्य\nमधुमेह ही संपूर्ण भारताची समस्या झालीये. टाईप २ मधुमेही रूग्णांनी योग्य तो आहार, शारीरिक हालचाल आणि तपासणी नियमितपणे करणं गरजेचं आहे. यासाठीच पुण्यातील 'फ्रीडम फ्रॉम डायबेटीस' या फाऊंडेशनमार्फत जनजागृती करण्यात येतेय.\nटाईप २ मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया योग्यरित्या होत नाही\nटाईप २ मधुमेही रूग्णांनी योग्य तो आहार, शारीरिक हालचाल आणि रक्तातील साखरेची तपासणी नियमितपणे करणं गरजेचं\nडॉक्टरांनी लिहून दिलेली औषधंही वेळेवर घेतली पाहिजेत\nपुण्यातील ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस’ या फाऊंडेशनमार्फत जनजागृती करण्यात येतेय\nहे फाऊंडेशन २०११ सालपासून मधुमेही रूग्णांसाठी कार्यरत.\nआतापर्यंत जवळपास ५ हजारांहून जास्त व्यक्तींना औषधांपासून तर १००० व्यक्तींना इन्सुलिनपासून मुक्त करण्यात यश आलं\nयंदाच्या वर्षी त्यांचं १ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दीष्ट आहे\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना, फ्रीडम फ्रॉम डायबेटीसचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी सांगतात की, “या उपक्रमाद्वारे आम्ही अनेकांना वजन कमी करण्यास, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब या समस्यांपासून दूर होण्यास मदत केली. फीटनेसच्या अभावामुळे दरवर्षी मधुमेहाचे नवीन रूग्ण पाहायला मिळतात.”\nडॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले की, शरीरातील अतिरीक्त फॅटमुळे इन्सुलिनच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, शरीरात पित्त असेल तर रोगप्रतिकारक शक्ती योग्य काम करत नाही. या कारणांमुळे प्रौढ व्यक्तींमध्ये टाईप २ मधुमेहाचं प्रमाण अधिक आहे.\nडॉ. त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार,\nइन्सुलिनच्या पातळीची तपासणी करावी\nकमरेचा घेर उंचीच्या मानाने अर्धा असावा\nसी रिअॅक्टीव्ह प्रोटीनची (सीआरपी) तापसणी करावी. जेणेकरून शरीरातील पित्ताची पातळी लक्षात येईल\nप्रत्येक व्यक्तीने अर्ध्या लिटरपेक्षा कमी तेलाचं सेवन करावं\nहा उपक्रम राज्यातील विविध शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यात येतोय. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनीwww.freedomfromdiabetes.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nPrevious articleनॅशनल कमिशन विधेयक- एम्सच्या डॉक्टरांनी पुकारला संप\nNext articleस्तनांच्या आकाराने नाखूश महिला स्तनांची तपासणी टाळतात\nरडवणारा कांदा खुलवतो सौंदर्य\nहेअरड्रेसरमुळे ‘तो’ कॅन्सरपासून वाचला\nपुणे – दुर्मिळ ट्युमर झालेल्या चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्���रावर राबवण्यात हालचालींना वेग\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nका म्हणतोय कोहली डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह\nतुमच्या कानात विचित्र आवाज येतोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/467321", "date_download": "2019-01-19T02:54:03Z", "digest": "sha1:ZP3BVNDC3PYWSCUITXJ4SD5TRLHNYELV", "length": 11739, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नीलेश राणे यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नीलेश राणे यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा\nनीलेश राणे यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून तोफ डागत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद सुमारे दोन वर्षे रिक्त आहे. या बाबत चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राणे यांनी नेतृत्वावर टीकास्र सोडले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पक्षातराबाबतची चर्चा, त्याला स्वतः राणे यांनी दिलेला पुर्णविराम या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, निलेश राणेंच्या भूमिकेला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकाऱयांनी पाठींबा देत सामुहिक राजीनामास्राचा इशारा दिला आहे.\nविधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचा रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद दिड वर्षांपासून रिक्त आहे. जिल्हाध्यक्षांविनाच नगर परिषद व जि.प.., प. स निवडणुकीला पक्ष सामोरा गेला. पाच तालुक्यांमध्ये राणे यांनी तर चार तालुक्यांमध्ये भाई जगताप यांनी उमेदवार निवडीसह सर्व प्रकिया पार पाडल्या होत्या. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दिरंगाई करणाऱया प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर राणे यांनी तोफ डागली आहे.\nपक्षाचा जिल्हाध्यक्ष नेमू न शकणाऱया पक्षाला मतदान का करायचे असा सवाल मतदार करत होते. या दिरंगाईमुळेच पक्षाला पराभवला सामोरे जावे लागल्याचे नमूद करत राणे यांनी नेतृत्वावर टीकास्र सोडले आहे. आपल्याकडे दीड वर्ष पाठपुरावा करूनही हा विषय आपण गांभीर्यानें घेतला नाही. त्यामुळे आपल्यासोबत यापुढे काम करणे जमणार नाही असे राणे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. मंगळवारी त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सादर केला.\nदरम्यान निलेश राणे यांच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद रत्नागिरी जिल्हय़ात उमटू लागले आहेत. चिपळूण, राजापूर, रत्नागिरी येथील कार्यकारिणीने राणे यांचे समर्थन केले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत प्रदेश स्तरावरून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तालुका, महिला आणि युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य राजीनामा सामुहिक राजीनामे देतील असा इशारा देण्यात आला आहे. राजापुर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका युवक अध्यक्ष समीर खानविलकर व जिल्हा सरचिटणीस जयवंत दुधवडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नीलेश राणे यांच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी युवकचे अरविंद लांजेकर, मुकेश जाधव आदी उपस्थित होते.\nचिपळुणात नीलेश राणेंच्या भूमिकेला पाठिंबा\nचिपळुणातील पदाधिकाऱयांनीही राणे यांच्या पाठीशी राहत राजीनामे देत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला आहे. चिपळूण कॉंग्रेस शहराध्यक्ष परिमल भोसले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.\nया संदर्भात जिल्हा सचिव मंगेश शिंदे, तालुका सरचिटणीस कबीर काद्री, तालुका सचिव राजेश वाजे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष गुलजार कुरवले, युवक तालुकाध्यक्ष अजय साळवी, तालुका सरचिटणीस अन्वर जबले, शहर सचिव हारूण घारे, युवक शहराध्यक्ष प्रफुल्ल पिसे, काँग्रेस आघाडी महिला प्रदेश सरचिटणीस मेघना शिंदे, शहर सचिव संजीवनी शिगवण, उपाध्यक्ष सफा गोठे आदींनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गेल्या अडीच वर्षात जिल्हाध्यक्षपदाची निवड झाली नाही. त्यामुळे तालुकाध्यक्ष निवडले गेले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय संघटनेला बळ न देता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्हय़ाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राणे यांच्या मताशी आपण सहमत असून ते जे भूमिका घेतील त्याला आपला पाठिं��ा असल्याने आपण पदांचे राजीनामे देत असल्याचे म्हटले आहे.\nदापोली, मंडणगडातील सेना पदाधिकाऱयांना डच्चू\nपर्यावरण संवेदनशील प्रदेशातच ‘लालउद्योग’\nपरतीच्या प्रवासासाठी खासगीसह सर्व गाडय़ांना खच्चून गर्दी\nपैशाच्या वादातूनच आनंद क्षेत्रीचा खून\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/528800", "date_download": "2019-01-19T02:43:03Z", "digest": "sha1:DF7FLU5ZC6WXLREYAX45XN2YSCW4X6QL", "length": 11311, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय\nसिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय\nमाध्यमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार\nकला उत्सवाची माहिती तब्बल महिन्यानंतर पाठविली\nकलाध्यापक संघाकडून नाराजी व्यक्त\nशासनातर्फे घेण्यात येणाऱया कला उत्सवाच्या माहितीचे पत्रक राज्य शासनाकडून 19 सप्टेंबरला जिल्हय़ाच्या माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हे पत्र तब्बल महिन्यानंतर 25 ऑक्टोबरला जिल्हय़ातील माध्यमिक शाळांना पाठविण्यात आले. जिल्हय़ात अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बसविण्यासाठी शिक्षक वर्ग आणि संस्था चालक प्रयत्नशील असताना माध्यमिक शिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीने नियोजन केले गेल्याबद्दल कलाध्यापक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाकडून अन्यायच केला गेल्याचा आरोप केला आहे.\nकेंद्र सरकारकडून 2015 पासून दरवर्षी माध्यमिकस्तरावर कला उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक कला, आदिवासी, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाटय़ असे परंपरा जपणारे विषय आणि संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी म्हणून हा कला उत्सव राष्ट्रीयस्तरापर्यंत साजरा होतो. या साठीच्या पारितोषिकांची रक्कम अनुक्रमे विभागाला प्रथम 1 लाख 25 हजार, द्वितीय 75 हजार, तृतीय 50 हजार रुपये शिवाय विभागस्तरापासून पुढे सर्व प्रवासखर्च केंद्रामार्फत केला जातो. कला उत्सवात शासनाकडून प्रत्येकवर्षी एक विषय सादरीकरणासाठी ठरवून दिला जातो. त्यानुसार कला प्रकार आपण सादर करणार त्याचा इतिहास, तो कलाप्रकार सादर करणाऱया कलाकारांच्या मुलाखती, लेखी दस्तऐवज इत्यादी पहिल्यांदा तयार करावे लागतात. त्या कलेविषयी माहितीपट तयार करावा लागतो. यातून उद्ययोन्मुख कलाकारांना त्या कलेविषयी आवड निर्माण होऊन कलाकार तयार होतील, असा शासनाचा उद्देश आहे. मात्र, शासनाचा मुख्य उद्देशच बाजूला ठेवण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे. राज्य शासनातर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्यावतीने 19 सप्टेंबरला पत्र पाठविण्यात आले होते.\nशिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड\nया वर्षी कला उत्सव साजरा करण्यासाठीच पत्र शिक्षण विभाग माध्यमिक, सिंधुदुर्ग यांच्या बोगस कारभारामुळे तब्ब्ल महिन्यापेक्षा जास्त उशिरा सर्व शाळांना 25 ऑक्टोबर रोजी मिळाले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हे पत्र सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाला 19 सप्टेंबर रोजी मिळाले. परंतु त्यावर कोणताही विचार शिक्षण विभागाकडून झाला नाही. शिवाय जिल्हास्तरीय कला उत्सव 10 ऑक्टोबरला प्रत्येक जिल्हय़ात घ्यायचा होता. त्याची तारीख बदलून जिल्हा शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर व तालुका कला उत्सवाची तारीख 31 ऑक्टोबर या दिवसांना ठरवत कला उत्सवाची आणि केंद्र सरकारच्या उपक्रमाची चेष्टा केली आहे. अवघ्या चार दिवसांत तीस मिनिटांचे लोकनाटय़ बसविले आणि स्पर्धेत सादर करणे शक्य आहे का मुलांकडून लोकनृत्याचा अभ्यास करणे चार दिवसांमध्ये शक्य आहे का मुलांकडून लोकनृत्याचा अभ्यास करणे चार दिवसांमध्ये शक्य आहे का कोणताही कला प्रकार इतक्या कमी वेळेत विषयाला अनुसरून सादरीकरण करणे, केवळ अशक्य आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे.\nकलाध्यापक संघाकडून त���व्र नाराजी\nसलग दोन वर्षे सिंधुदुर्ग शिक्षण विभागाला सूचना करूनही या वर्षी पुन्हा तीच चूक केली आहे. सिंधुदुर्गात असंख्य कलाकार आहेत आणि कला जोपासण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. विद्यार्थी घडवीत आहेत. अशावेळी शासनामार्फत राबविल्या जाणाऱया अशा कला उत्सवांमध्ये केवळ अपुऱया सरावामुळे जर आमचे विद्यार्थी मागे पडत असतील, तर ही गोष्ट निंदनीय आहे. आम्ही कलाध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने या प्रकाराचा निषेध करीत आहोत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश नेवगी यांनी केली आहे.\nपेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळून जनतेची फसवणूक\nग्रामीण डाक सेवकांचा उद्यापासून संप तीव्र\nदिल्लीतील ‘त्या’ घटनेच्या व्हायरल व्हीडिओबाबत चौकशी व्हावी\nकोळंब पूल ‘बंद’चा आणखी एक मुहूर्त टळला\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vivalaunj/", "date_download": "2019-01-19T02:39:42Z", "digest": "sha1:X3STTQDDJMDN65C5HG43LJZJLWU27TBB", "length": 8490, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्हिवा लाऊंज | Video Section | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमनसेचे खळ्ळ खट्याक, कंपनीच्या...\nपुण्यात दहीहंडीच्या थरारादरम्यान स्टेज...\nराधिकाने अनिता दातेला काय...\nमला मुक्ता बर्वेसारखं काम...\nअभिनेत्री नसत�� तर व्यावसायिक...\nराधिकासारखी अनिता सहनशील नाही-...\nमुर्खपणा लोकांना आवडतो- अनिता दाते...\nज्वारी बाजरीपासून बनू शकतात...\nहे आहे ‘अनारकली’ प्रियंका...\nप्रियंका बर्वे सांगतेय तिच्या...\nलोकांनी आम्हाला स्टार म्हणून...\nप्रिया बापट आणि उमेश...\n… अशा प्रकारे प्रिया...\nSharvari Jamenis: ‘रिअॅलिटी शोजमध्ये...\nशर्वरी जमेनीसचा सुरेख कथक...\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://gadwat.com/events-details.php?eid=39", "date_download": "2019-01-19T01:59:37Z", "digest": "sha1:KCOWAJJ5Y3U5GXJKAQGW5ZSBVCO2FFEX", "length": 2908, "nlines": 29, "source_domain": "gadwat.com", "title": "Welcome To Gadwat", "raw_content": "\nगडवाट कृतज्ञता सोहळा (रविवार, १९ जुलै २०१५)\nगडवाट कृतज्ञता सोहळा (रविवार, १९ जुलै २०१५)\n•••••• गडवाट कृतज्ञता सोहळा•••••\n\"शिवशंभूंचे चरण स्पर्शूनी घडवू राष्ट्राची उन्नती\nयुगे युगे स्मरणात आमुच्या युगप्रवर्तक शिवछत्रपती\"\nमहाराष्ट्राचे शाश्वत नेतृत्व आणि कर्तृत्व तसेच जागतिक शौर्याचे प्रतीक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करणारी \"गडवाट...प्रवास सह्याद्रीचा\" ही संस्था यंदा ५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. या दिवसाचे औचित्य साधून गडवाट परिवाराने \"कृतज्ञता सोहळा\" आयोजीत केला आहे. आपले आशीर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत. तरी आपण सहकुटूंब, मित्रपरिवारासह या सोहळ्यास अगत्य येण्याचे करावे व सोहळ्याची शोभा वा��वावी ही विनंती \nउद्घाटक व प्रमुख उपस्थिती:\nमा. छत्रपती श्री. उदयनराजे भोसले.\nश्री. रघूजीराजे आंग्रे (सरखेल कान्होजी आंग्रे यांचे थेट वंशज)\nइतिहासतपस्वी श्री. आप्पा परब\nदुर्गमहर्षी श्री. प्रमोद मांडे.\nदिनांक: रविवार, १९ जुलै २०१५\nस्थळ: पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dipak-kesarkar-targeted-on-narayan-rane/", "date_download": "2019-01-19T02:22:28Z", "digest": "sha1:QP5JAWYGBAHZFWWWMK6XABJJT5XGWUY3", "length": 6471, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही - दीपक केसरकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही – दीपक केसरकर\nमुंबई : नारायण राणे यांनी कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा झेंडा मिरवला होता. नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींत निर्विवाद वर्चस्व असल्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल असल्याचा आरोप गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले…\n“नारायण राणे यांच्यात सरपंच सोडा स्वतःच्या मुलाला सुधा निवडणूक आणण्याची ताकद नाही असा टोला केसरकर यांनी लावला आहे. राणेंचं चारित्र्य मला माहिती आहे, मी अद्याप सोज्वळता सोडली नाही म्हणून बोलत नाही. राणेंच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत” अशी टीका देखील दीपक केसरकर यांनी केली.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचा आदेश मिळाला…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T02:48:52Z", "digest": "sha1:3QCC64LR3VGOKXEAZXVLM7JZSWKERVMK", "length": 9272, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाज्यांची आवक घटून भाव वाढले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाज्यांची आवक घटून भाव वाढले\nचाकण बाजार भाव : सलग तिसऱ्या आठवड्यात कांद्याची आवक वाढली\nचाकण- येथील बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या आठवड्यात आवक 7605 क्विंटलने वाढली तर भाव 100 रुपयाने घसरले. तर बटाटा आवक 270 क्विंटल ने वाढून भाव 100 रुपयाने वधारले. हिरवी मिरची, टोमाटो, दुधी भोपळा, वांगी, कारली, वाटाणा, शेवगा, गवार या भाज्यांची आवक घटली व भाव वाढले. या आठड्यात भूईमुग शेंग आवक व भाव स्थिर झाली तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसूण आवक व भाव स्थिर झाले. तर भाज्यांची आवक घटली. जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 32 लाख रुपये झाली.\nखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची एकूण आवक 22 हजार क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 800 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 860 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 270 क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव एक हजार रुपयांवर आला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 05 क्विंटल झाली, भाव 5 हजार रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 8 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव या आठवड्यात 2 हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 440 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 105,000 जुड्यांची आवक होऊन 600 ते 1600 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 45 हजार जुड्यांची आवक होऊन 900 ते 1800 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.\nजनावरांच्या बाजारात 2 ���ोटींची उलाढाल\nचाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 95 जर्शी गायींपैकी 46 गायींची विक्री झाली त्यांना 10 ते 70 हजार रुपये, 120 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली त्यांना 20 ते 40 हजार रुपये, 225 म्हशींपैकी 145 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 90 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 11, 420 शेळ्या-मेंढ्यापैकी 9, 770 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,500 ते 12 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 10 लाख ते 2 कोटी 20 लाख रुपये उलाढाल झाली\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T02:02:56Z", "digest": "sha1:USLPRAWPDEU4X53WXQY23ZQH4MN65MMA", "length": 9850, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेच्या शिक्षक गौरव पुरस्कांची घोषणा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापालिकेच्या शिक्षक गौरव पुरस्कांची घोषणा\nपुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या महापालिकेच्या शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा महापौर मुक्‍ता टिळक यांनी केली. पालिकेच्या वतीने एकूण 19 पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 11 तर खासगी शाळांमधील 8 शिक्षकांचा पुरस्कारांमध्ये समावेश असल्याचे टिळक यांनी सांगितले.\nमहानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पालिका हद्दीतील मनपा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या वर्षीपासून शासनाच्या धर्तीवरच पुरस्कार निवडीचे निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. शिक्षकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये एकूण 89 जणांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. प्रत्यक्ष मुलाखत आणि पडताळणीसाठी 39 पात्र शिक्षक उपस्थित होते. त्यातून पुरस्कार्थिंची निवड करण्यात आली.\nपालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी 10, माध्यमिकसाठी 2, खासगी प्राथमिक शाळेसाठी 3 तर, माध्यमिकसाठी 5 पुरस्कार असे एकूण 20 पुरस्कार देण्याचे निश्‍चित करण्यात आले. पालिकेच्या माध्यमिक शाळेच्या दोन पुरस्कारांपैकी एकाच शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा 19 पुरस्कार देण्यात येणार आहेत. यापूर्वी पुरस्कार्थी शिक्षकांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा या सर्व साहित्यासोबतच टॅबही पुरस्कार स्वरूप देण्यात येणार आहे. हे पुरस्कार येत्या 7 जानेवारी रोजी वितरीत करण्यात येणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mamata-banerjee-a-big-push-ahead-of-lok-sabha-elections/", "date_download": "2019-01-19T02:33:13Z", "digest": "sha1:W4DOEQTQPMD5PY6TD6J2H3RS7QVKAFMD", "length": 8107, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसभा निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जींना भाजपचा मोठा धक्का! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जींना भाजपचा मोठा धक्का\nतृणमूलच्या खासदाराचा भाजपात प्रवेश\nनवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्या असतानाच आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार सौमित्र खान यांनी आज अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडविला आहे.\nतृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नसून येथे सर्वत्र पोलीस राजच चालतो.”\nयावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना, “देशातील अन्य युवकांप्रमाणेच माझा देखील पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.” अशा शब्दांमध्ये मोदींची स्तुती केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/vocabulary-1816113/", "date_download": "2019-01-19T02:46:38Z", "digest": "sha1:OIOVA63PRRZ3USKZSVB6CMU7VPUPTBMM", "length": 14049, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vocabulary | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी हो��नही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nफारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द तयार झाला.\nनव्या वर्षांत शब्दबोध हे सदर दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे. शब्दांचा शोध आणि बोध घेण्यातली गंमत यातून अनुभवण्यास मिळेल.\n‘रात्रीचा गर्द काळोख तिची भीती अधिकच वाढवत होता.’ चित्तथरारक, रहस्यमय कथा, कादंबरीमध्ये शोभणारे हे वाक्य समस्त रहस्यकथा लेखकांचे अतिशय आवडते. गर्द म्हणजे दाट, घट्ट, गडद असे जमणारे अथवा दाटून येणारे. मग तो एखादा रंग असो किंवा धुके असो. मराठी कवितेत देखील ‘गर्द’ हा शब्द चांगलाच दाटलेला आहे. कवितेत येणाऱ्या ‘गर्द’ शब्दामुळे ती कविता अधिक अलवार होते.\nशरच्चन्द्र मुक्तिबोध यांच्या कवितेतून हाच अनुभव येतो, सांज ये हळूहळू नि गाढ गर्दले धुके क्लांतशा मुखावरी हसे पुसटसे फिके\nतर कवी ग्रेस या गर्दचा वापर कसा करतात बघा- ‘श्रावणातिल वासनांची गर्द प्रतिमा जांभळी’ मूळ फारसी शब्द देखील ‘गर्द’ असाच आहे. पण फारसीमध्ये दाट, गडद याव्यतिरिक्त अजून अर्थ आहेत. ते म्हणजे धूळ, धुराळा, धुलीभूत, नष्ट इ. शिवाय एक प्रकारचे रेशमी कापड या अर्थानेसुद्धा वापरतात.\nइतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या उदाहरणामध्ये दाट हा अर्थ व्यक्त होतो-‘मनात उगीच संशयाची गर्द आली असेल ती काढून टाकिली म्हणजे साफ काहीच खत्रा नाही.’ तर ऐतिहासिक लेखसंग्रहात नष्ट या अर्थाचे उदाहरण मिळते -‘टिपूचे संस्थान गर्द झाले हे सरकारचे दौलतीस चांगले नाही.’ किंवा ‘मारून गर्द करणे’ हा वाक्प्रयोगही याअर्थीच येतो. या गर्द वरूनच ‘गर्दी/गरदी’ हा शब्द तयार झाला. लोकांची दाटी म्हणजे गर्दी, वाहनांची गर्दी. पानिपतच्या बखरीमध्ये एका ठिकाणी गर्द आणि गर्दी अशा दोन्ही शब्दांचा एकाच वाक्यात उपयोग दिसतो -‘खासे विश्वासरावसाहेब अगदीच गर्दीत गर्द होऊन गेले.’ बालकवींच्या सुप्रसिद्ध ‘औदुंबर’ या गूढ कवितेत या गर्दीचे उदाहरण मिळते-’ शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.’\nफारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द ���यार झाला. गर्दन म्हणजे मान, गळा. फारसीत ‘गर्दन मारणे’ या अर्थी वाक्प्रयोग रूढ आहे. म्हणजे ठार मारणे. पण हिंदीत मात्र गर्दन म्हणजे केवळ गळा अथवा मान. तर असा हा विविध अर्थानी ‘गर्दलेला’ शब्द.\n‘पती निधनानंतर तिला कुणी वाली राहिलेला नाही.’ अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो किंवा कधी घरात एखादा पदार्थ बरेच दिवस पडून असेल कुणी खात नसेल तर गमतीने म्हटलं जातं अरे त्या चिवडय़ाला कुणी वाली आहे का नाही वाली म्हणजे धनी, कैवारी, रक्षणकर्ता, त्राता, आश्रयदाता, मालक, पती. मूळ अरबी शब्द वाली असाच आहे व त्याचा अर्थ हाच आहे. सुप्रसिद्ध शाहीर होनाजी बाळ यांच्या रचनेत वाली हा शब्द आला आहे,\nही लूट नौतिची लाली, तू माझा वाली इश्काची शिपायावाणी, बान्धलिस ढाली.\nअरबीमधला ‘वालीद’ शब्द या वालीवरूनच तयार झाला आहे. वालीद म्हणजे पिता, बाप आणि वाली म्हणजे रक्षणकर्ता. पिता हा एकप्रकारे मुलांचे रक्षणच करीत असतो त्यावरून वालीद हा शब्द तयार झाला असावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/use-real-time-telemedicine-technology-in-rural-areas/", "date_download": "2019-01-19T01:42:57Z", "digest": "sha1:AXJBFXA4M5PRHGM4ETF4FGCHIXS45LV4", "length": 12512, "nlines": 124, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "ग्रामीण भागात ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – आरोग्यमंत्री | India's leading marathi medical news portal | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ग्रामीण भागात ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – आरोग्यमंत्री\nग्रामीण भागात ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – आरोग्यमंत्री\nग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यांच्या सोयी-सुविधा पोहोचाव्यात म्हणून रिअल टाइम टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं मत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी व्यक्त केलंय.\nराज्यातील गावखेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यांच्या सोयी-सुविधा पोहोचाव्यात यासाठी रिअल टाइम टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं मत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितलंय. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस द्वारे आयोजित क्रिएटेक या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सावंत बोलत होतं.\nया परिषदेत ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अध्यक्ष माल्कम ग्रँट यांच्यासह ब्रिटनमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या १३ संस्थांचे शिष्टमंडळ सहभागी झालेत. ८ फेब्रुवारीपर्यंत हे भारत दौऱ्यावर असतील. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद या महानगरांमध्ये या काळात परिसंवाद आयोजित केले जात आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वापराने आजारांवर मात करणे हा या परिषदे मागील मुख्य उद्देश आहे.\nया परिषदेत शहरी भागातील लोकांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा आजही तुटवडा जाणवतोय. या मुद्द्यावर बोलताना गावखेड्यातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं डॉ. सावंत यांनी म्हटलंय.\nग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे. सरकारद्वारे वेळोवेळी डॉक्टर पदभरतीच्या जाहिराती दिल्या जातात. परंतु, ग्रामीण भागात काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा बोजवारा पाहायला मिळतोय. या स्थितीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रिअल टाइम टेलिमेडिसि�� हा पर्याय निवडण्याचा विचार सुरू आहे.\nडॉ. सावंत यांनी पुढे सांगितलं की, “टेलिमेडिसिन हा पर्याय आता पुढे येऊ लागला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून केवळ रुग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट न पाहता, ग्रामीण भागातील रुग्णाचे हृदयाचे ठोके मुंबईत बसलेल्या डॉक्टरला ऐकता येऊ शकतील. त्यामुळे या रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची गरज नसून तेथेच राहून रुग्णांवर उपचाराचा सल्ला देणं शक्य होणार आहे.”\n“रिअल टाइम टेलिमेडिसिन हे ऑनलाईन ‘लाइव्ह’ रुग्ण तपासणी असेल आणि ज्याला भौगोलिक परिस्थितीचे बंधन नसेल. याशिवाय रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ प्रणाली बसविणे, विशेष नवजात दक्षता केंद्रांचे श्रेणीवर्धन करणे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल,” असंही डॉ. सावंत यांनी नमूद केलं.\nब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या बाईक अॅम्ब्युलन्समुळे मुंबईत मागील सहा महिन्यात १,३०० रुग्णांना जीवदान मिळालं आहे. हे पाहून मुंबईत आणखीन १० तर राज्यातील दुर्गम भागात २० बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार आहोत, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.\nPrevious article९० टक्के कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूवर बंदी घाला, तज्ज्ञांची मागणी\nNext articleनॅशनल कमिशन विधेयक- एम्सच्या डॉक्टरांनी पुकारला संप\nरडवणारा कांदा खुलवतो सौंदर्य\nहेअरड्रेसरमुळे ‘तो’ कॅन्सरपासून वाचला\nपुणे – दुर्मिळ ट्युमर झालेल्या चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया\nअशी उडवा दिवसाची झोप\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nकोरड्या त्वचेसाठी आयुर्वेदीक उपचार\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nएलफिस्टन ब्रीज दुर्घटना: चेंगराचेंगरीत प्रवासी गंभीररीत्या जखमी\nमुलांना नक्की द्या गोवर-रुबेला लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/accident-near-palghar-5-dead/", "date_download": "2019-01-19T02:47:32Z", "digest": "sha1:HZD7JKCCA4CJVW3TO72G4XGPPY7B7PRY", "length": 17829, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "हळदी समारंभातू��� परतताना भीषण अपघात, पाच तरुण ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्राम��र हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nहळदी समारंभातून परतताना भीषण अपघात, पाच तरुण ठार\nमित्राच्या हळदी समारंभावरून घरी परतणाऱया पालघरमधील पाच तरुणांवर आज पहाटे काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव फोक्स वॅगन कार वडाच्या झाडावर जाऊन आदळल्याने ही भीषण दुर्घटना घडली असून हे पाचही तरुण जागीच ठार झाले. या घटनेने पालघर शहरावर शोककळा पसरली आहे.\nपालघर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडराई गावात आपल्या मित्राच्या हळदी समारंभातून हे सर्व तरुण आपल्या घरी परतत होते. त्यावेळी केळवा-पालघर रोडवरील पाटीलवाडी येथे पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान डुलकी लागल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून त्यामधील पाचही तरुण जागीच ठार झाले. पहाटे पाच वाजता या मार्गावरून जाणाऱया एका वाहनचालकाला ही घटना लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.\nनिकेश मोहन तामोरे (२५, रा. तारापूर घिकली)\nदीपेश रघुनाथ पागधरे (२५, रा. सातपाटी)\nकिराज अर्जुन केताळ (२५, रा.पालघर)\nकिरण परशुराम (३०, रा. कडराई)\nसंतोष कामन बहिराम (३७, रा. खाणपाडा)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरायगडच्या पालकमंत्रीपदावरून प्रकाश मेहतांना डच्चू\nपुढीलधोनीच्या ४०० शिकार, हिंदुस्थानकडून ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.veerendratikhe.com/blog/author/veerooadmin/", "date_download": "2019-01-19T02:38:39Z", "digest": "sha1:SMKG7HYUFSL6HQVMLYJZWUE7OKIU5C4K", "length": 2504, "nlines": 30, "source_domain": "www.veerendratikhe.com", "title": "Veerendra, Author at Veerendra Tikhe", "raw_content": "\nझटपट वेबसाईट सुरु करा, काही मिनीटात तुमचा व्यवसाय जगाशी जोडा \nइंटरनेटचं युग आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय हा ऑनलाईन हवाच प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाची उत्तम वेब साईट असावी व त्याद्वारे आपल्याला अधिकाधिक ग्राहक मिळावे असे वाटत असते. इंटरनेटवर वेबसाईट करणे हे तसे खर्चिक काम असते व वेळ खाणारेही. म्हणूनच काही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स नी ही गरज ओळखून काही वर्षांपूर्वीच ब्लॉगर, वर्डप्रेस आणि इतर अर्ध स्वयंचलित वेबसाईट नियंत्रक प्रणाली विकसित …\nझटपट वेबसाईट सुरु करा, काही मिनीटात तुमचा व्यवसाय जगाशी जोडा अधिक वाचा & raquo;\nझटपट वेबसाईट सुरु करा, काही मिनीटात तुमचा व्यवसाय जगाशी जोडा \nवेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल \nlogo तयार करून घेत आहात \nकॉपीराइट © 2019 Veerendra Tikhe | अस्त्रा द्वारा समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2736/", "date_download": "2019-01-19T02:06:22Z", "digest": "sha1:ORCQXJ5476VYP5KPVRITJRFVQK5XGOHK", "length": 4026, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तू एकदा उमलून जा....", "raw_content": "\nतू एकदा उमलून जा....\nतू एकदा उमलून जा....\nभडकू दे श्वासात वणवा....\nजवळ तू... तू दूर तरीही\nबघ चिडवतो हा गार वारा\nथांबायचे नसते तुला तर\nआता जवळ घेस्वप्नात मजला\nआता बुडव तू म��्यात मजला\nबेईमान सारे शब्द माझे\nओढ़ मलाही कवितेत... किंवा\nझटक तू ... केस आता तुझे अन...\nमी आता उरलो कुठे \nकाही तुला देण्यास नाही\nतू एकदा उमलून जा....\nRe: तू एकदा उमलून जा....\nRe: तू एकदा उमलून जा....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: तू एकदा उमलून जा....\nRe: तू एकदा उमलून जा....\nRe: तू एकदा उमलून जा....\nतू एकदा उमलून जा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/turning-the-maharashtra-bandh-into-a-violent-turn-in-pune-the-office-of-the-collectors-office-was-broken-new/", "date_download": "2019-01-19T02:20:20Z", "digest": "sha1:VT5KJOEZFZYSFY3XH3SE7JXETJPBHADD", "length": 8200, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले\nपुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ठिय्या आंदोलन संपल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलकांनी घोषणाबाजी करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.\nआंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र आचारसंहितेची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडल्याची देखील माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येवून निवेदन स्वीकारावे या मागणीसाठी आंदोलकांनी हट्ट धरला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रक्षेपण करण्यापासून देखील रोखण्यात आलं.\nआज पुण्यात मुख्य बाजापेठेसह उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील 15 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्य��त कडकडीत बंद पाळला जात आहे.\n‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmer-agrowon-discussion-shivendrasinhraje-bhosale-124319", "date_download": "2019-01-19T02:48:03Z", "digest": "sha1:M4LYBZXPX2O7Y7JBASTFAERVEDQJ2K67", "length": 15040, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmer Agrowon Discussion Shivendrasinhraje Bhosale शेतकऱ्यांसाठी आता ‘ॲग्रोवन’ चर्चासत्रे - शिवेंद्रसिंहराजे भोसले | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी आता ‘ॲग्रोवन’ चर्चासत्रे - शिवेंद्रसिंहराजे भोसले\nसोमवार, 18 जून 2018\nसातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे दिली.\nसातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘���ग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे दिली.\nजिल्हा बॅंकेतर्फे शेतकरी मंडळे व बॅंकेच्या शाखांत दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू करण्यात आले आहेत. याकरिताचा धनादेश आमदार भोसले यांनी ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक आमदार बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ‘ॲग्रोवन’चे वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक संजय जाधव, मधुकर जाधव, व्यवस्थापक सुजित शेख आदी उपस्थित होते.\nआमदार भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक कार्यरत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतीविषयक माहिती उपलब्ध व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.’’\nश्री. पाटणकर म्हणाले, ‘‘दैनिक ॲग्रोवनमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यापुढे शेतमालाची विक्री, प्रक्रिया उद्योग तसेच वनस्पती लागवड व विक्री व्यवस्था याविषयी शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’ने मार्गदर्शन करावे.’’\nश्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा बॅंक ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहकारात काम करणारी सर्वोत्कृष्ट बॅंक आहे. शेतकऱ्यांसाठी या\nबॅंकेच्या माध्यमातून भविष्यात शेती उत्पादनात वाढ, विक्री व्यवस्था, औषधी वनस्पती यांविषयी चर्चासत्रांचे संयुक्तरित्या अयोजन करू.’’\nबॅंकेने नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट ३०० शेतकरी मंडळांना\nव जिल्ह्यातील सर्व शाखांना दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू केले आहेत. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे यांनी मार्गदर्शन केले. श्री. राजेंद्र सरकाळे यांनी आभार मानले.\nराजांच्या मनोमिलनाची साताऱ्यामध्ये तयारी\nसातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचाली साताऱ्यात गतिमान झाल्या...\nखासदारकीचा निर्णय केवळ आमदारांच्या मतावर\nसातारा - साताऱ्याच्या खासदारकीचे करायचे काय, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना केल्याच्या काही...\nधोका टाळण्यासाठी उदयनराजेंची भाजपला टाळी\nसातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून...\nबदलतेय वारे अन्‌ शिडांची दिशाही\nसातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पाटणमधील कार्यक्रमात पाठराखण केली....\nअजिंक्‍यतारा किल्ला रस्त्याची रुंदी वाढणार\nसातारा - येथील अजिंक्‍यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अरुंद, निकृष्ट होत असल्याने त्याविरोधात सुमित्राराजे कॉलनीसह रस्त्यालगतच्या महिलांनी...\nआमदार फंडातील कामांत पृथ्वीराजबाबांची आघाडी\nसातारा - जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून डिसेंबरअखेर आठ कोटी ८८ लाख रुपयांची १६२ विकासकामे मार्गी लागली आहेत. निधी खर्चात शशिकांत शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/rath-punctured-before-congress-jan-sangshsh-yatra-start-1820906/", "date_download": "2019-01-19T02:35:25Z", "digest": "sha1:QGZZQU2MB7JQ74WKB2CV7ZOLHIOJIXWY", "length": 13620, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rath punctured before Congress Jan Sangshsh Yatra start | नेत्यांच्या भाराने काँग्रेसचा रथ जमिनीवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या ज��वावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nनेत्यांच्या भाराने काँग्रेसचा रथ जमिनीवर\nनेत्यांच्या भाराने काँग्रेसचा रथ जमिनीवर\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यास गुरुवारी दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली.\nपूर्व विदर्भातून निघणाऱ्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची रथयात्रा प्रारंभ होण्याच्या पूर्वी पंक्चर झाला.\nचाक निकामी झाल्याने सक्तीची पदयात्रा\nनागपूर : तीन राज्यातील विजयानंतर पूर्व विदर्भातून निघणाऱ्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची रथयात्रा प्रारंभ होण्याच्या पूर्वी पंक्चर झाला. यामुळे रथावर स्वार होण्यास सज्ज झालेल्यांना खाली उतरून खुल्या जीपवर चढावे लागले तर अनेकांना पदयात्रा करावी लागली.\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यास गुरुवारी दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, विधान सभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान आदी नेते सजवलेल्या रथाकडे वळले. काही नेते त्यावर स्वार देखील झाले, परंतु रथाचे एक चाक पंक्चर असल्याचे लक्षात आल्याने सर्व नेते खाली उतरले आणि खुल्या जीपमध्ये चढले. काँग्रेस नेते मुकुल वासनिक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे पायदळ निघाले. प्रदेश काँग्रेसने रथ तयार करण्याची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस रामकिसन ओझा यांच्याकडे दिली होती. खुल्या जीपमध्ये चढण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ दिसली. छायाचित्र काढल्यानंतर काही नेते जीपखाली उतरले.\nदरम्यान, यात्रा दीक्षाभूमीहून ताजाबादला गेली. तेथून नेते टेकडी गणपतीच्या दर्शनाला गेले. तेथून ही यात्रा संविधान चौकात आली. रामटेकला पहिली सभा झाली. या यात्रेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, माजी आमदार आशीष देशमुख, नंदा पराते, राजू वाघमारे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री सहभागी होते. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले.\nकाँग्रेसमधील नेत्यांच्या व्ह��आयपी संस्कृतीवर मुकुल वासनिक यांनी पदयात्रेदरम्यान नाराजी व्यक्त केल्याची चित्रफित वायरल झाली आहे. मुंबईहून नागपूरकरिता तीन विमाने असतानाही काही नेत्यांनी खासगी विमानांचा आग्रह धरला, असे वासनिक म्हणत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र उपप्रभारी आशिष दुवा, राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी हा आग्रह धरल्याचे समजते. हे सर्व नेते जनसंघर्ष यात्रेकरिता नागपुरात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/stop-catching-cattle-by-municipal-corporation-1817404/", "date_download": "2019-01-19T02:54:10Z", "digest": "sha1:Q7COJCX2YUIKAQUSD3MFJZBUMJNVHFQM", "length": 13943, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stop catching cattle by municipal corporation | पालिकेचे मोकाट जनावरे पकडण्याचे काम बंद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nपालिकेचे ���ोकाट जनावरे पकडण्याचे काम बंद\nपालिकेचे मोकाट जनावरे पकडण्याचे काम बंद\nसिडकोतील सात वर्षांचे बालक आणि वृद्धेवर मोकाट गाईंनी हल्ला चढविल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे.\nशहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठाण मांडलेले असते.\n* सहा महिन्यात एकही जनावर ताब्यात नाही\n* सिडकोतील घटनेनंतर जाग\nशहरात मोकाट जनावरांनी अक्षरश: धुडगूस घातला असताना त्यांना पकडण्याची जबाबदारी महापालिकेच्या ज्या पशुवैद्यकीय विभागावर आहे, त्यांच्यामार्फत सहा महिन्यांत एकही मोकाट जनावर पकडण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. गाई-गुरे पकडण्यासाठी या विभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ नाही. खासगी संस्थेमार्फत हे काम करावे लागते. मोकाट जनावरे पकडण्यात कोणत्याही संस्थेने रस न दाखविल्याने हे काम ठप्प आहे.\nसिडकोतील सात वर्षांचे बालक आणि वृद्धेवर मोकाट गाईंनी हल्ला चढविल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. गाई-गुरांना हाताळणाऱ्या गो शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली जाणार आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा झाली असून असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले. शहरात सर्वत्र मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. मुख्य रस्ते, मध्यवर्ती भागातील वर्दळीचे मुख्य बाजार, भाजी बाजार असा कोणताही परिसर त्यास अपवाद नाही. मोकाट जनावरे कधी बिथरतील, याचा नेम नसतो. रस्त्यात ठाण मांडणाऱ्या कळपामुळे वाहतुकीस अडथळे होतात. यापूर्वी मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रश्नावर स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकदा लक्ष वेधूनही कोणताही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमोकाट जनावरांवर कार्यवाहीची जबाबदारी पशुवैद्यकीय विभागावर आहे. गाई, म्हशी, गुरे पकडण्यासाठी आपल्याकडे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याचे कारण या विभागाने पुढे केले. हे काम त्रयस्थ संस्थेवर सोपविले जाते. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून तिची मुदत १० जानेवारीपर्यंत असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सूचित केले. मोकाट जनावरे पकडण्यासाठी संस्था न मिळाल्याने सहा महिन्यांपासून शहरात एकही मोकाट जनावर पकडले गेलेल�� नाही. कोंडवाडा व्यवस्थापन नियमावलीनुसार मोकाट जनावर पकडून १० दिवस ठेवावे लागते. या काळात मालक आल्यास दंडात्मक कारवाई करून जनावर दिले जाते. मोकाट जनावरांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याची किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. सिडकोतील घटनेच्या पाश्र्वभूमीवर, असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून स्थानिक गोशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marutitravels.com/RateCard.htm", "date_download": "2019-01-19T02:24:34Z", "digest": "sha1:JCIOM7O26FMJW2NHWTD7WY7ZHLEL5QTG", "length": 5321, "nlines": 195, "source_domain": "marutitravels.com", "title": "rate card of pune bus association", "raw_content": "\nपुने बस ओनर्स असोसिअशन, पुणे\n* दर पत्रक *\nस्पेशल परमिट व टैक्स प्रति दिवस\nस्पेशल परमिट व टैक्स प्रति दिवस\nलोकल १० तास १०० कि.मी.साठी दर\nटिप: लोकल ट्रिपची मर्यादा ही पुने, पिंपरी - चिंचवड अणि कैन्टोमेंट हद्दिपरेंत राहिल\nऐ.सी . बसेसचे रेट\nबाहेरगावी प्रति कि.मी.दर (कमीतकमी ३०० कि.मी)\nलोकल १० तास कि.मी.दर\n१. संपूर्ण टोल, पार्किंग, प्रवासी कर, सर्विस टैक्स अणि स्पेशल परमिट च खर्च पार्टीने करावयाचा आहे.\n२. इतर राज्यांचे कर (महाराष्ट्र बाहेरील) पार्टीने भारवयाचा आहे. (राज्याप्रमाने)\n३. वेळ अणि मीटर रीडिंग पार्किंग ते पार्किंग असेल.\n४. ट्रिप साठी प्रति दिवस ३०० कि.मी. अवरेज राहिल / मुंबई, महाबलेश्वरचे दर वेगले राहिल.\n५. प्रवाशांचा नावाची यादी व प्रवासाची ठिकाने व्यवस्थित नमूद करून किमान २ दिवस अधि ऑफिस मधे द्यावी.\n६. बस वापरण्याचा कालावधि पहाटे ५.०० ते रात्रि १२.०० परेंत असेल.\n७. जर रात्रि १२०.. नंतर बस च वापर जाला तर पुढील प्रत्येक तासला ३०० रु आकार पडेल. ही मुदत पहाटे ४.०० परेंत असेल व त्यानंतर आल्यास दुसर्या दिवसाचा संपूर्ण ३०० कि.मी चा आकार पडेल.\n८ . बस बुक करते वेळेस ५% अनामत व उर्वरित रक्कम बस ट्रीपला जाण्याचा अगोदर २ दिवस भारवायाची आहे.\nटिप: सदर नियमांचे उल्लंघन केल्यास ५०००/- रुपये दंड असोसिअशन मधे भरवा लागेल.अन्यथा सभासदत्व रद्द करण्यात येइल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://patil2011.blogspot.com/2018/05/predictable.html", "date_download": "2019-01-19T02:58:47Z", "digest": "sha1:MM7RXIHR5YS5CYASJZDUMEM5IZIHBE4R", "length": 11601, "nlines": 119, "source_domain": "patil2011.blogspot.com", "title": "साधं सुधं!!: मी किती Predictable !!", "raw_content": "\nतंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्य दिवसेंदिवस नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने उपलब्ध असलेल्या डेटाचं विश्लेषण करुन भविष्यात त्या माहितीच्या स्त्रोताची वागणूक कशी असेल याविषयी अनुमान मानण्याचं बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आणि ह्या प्रयत्नाला काही अंशी यशसुद्धा मिळत आहे. त्याचप्रमाणे एकंदरीत मनुष्याच्या सोशल मीडियावरील वागणुकीवरून त्याच्या वर्तणुकीविषयी तर्क काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकारात मनुष्याचं वागणं हे एका विशिष्ट साचेबंद पद्धतीतून वर्तवता येईल हे एक मोठे गृहीतक आहे.\nआता ह्या गृहीतकाची अचूकता आपल्याला पडताळून पाहायची असेल तर एक मनोरंजक अभ्यास करता येईल. पूर्वी मुलं वेगवेगळ्या गावांमध्ये शिकायची आणि हे शिक्षण मातृभाषेतून दिलं जायचं. शिक्षकांच्या किमान पात्रतेविषयी काही मार्गदर्शक तत्व असली तरी त्याविषयी फारसा आग्रह धरला जात असेल अस मला वाटत नाही. शिक्षक सुद्धा आपल्या स्वभावात वैविध्य बाळगुन असायचे. त्यामुळे एकंदरीत व्हायचं काय की ज्या प्रकारे मुलं शिक्षण घ्यायची त्यामध्ये भरपुर वैविध्य असायचं. आणि त्यामुळं शालेय जीवन संपेपर्यंत वेगवेगळी व्यक्तिमत्वे विकसित व्हायची.\nसद्यकाळी असं घडू लागलं आहे की मुल जन्मल्यापासून आपण त्याच्या भोवतालचे घटक साचेबंद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्यामुळे भविष्यातील मनुष्याचं वागणं आणि विचारपद्धती ह्यांच्यात खरोखरच एक प्रकारची साचेबद्धता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ज्या काही प्रणाली असतील त्यांच्या यशाची शक्यता वाढीस लागली आहे असं आपल्याला आढळून येईल. आता दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर भविष्यात या साचेबद्धतेच्या पलीकडे जी माणसे विचार करू शकतील त्यांचं महत्व वाढीस लागेल. आणि जर त्यांच्या विचारामध्ये खरोखरच शुद्धता असेल तर त्यांना खरोखरच महत्त्व प्राप्त होईल. आणि त्यामुळेच सर्वांनी सरसकट स्टिरीओटाईप जीवनपद्धतीच्या मागे लागणे चुकीचे आहे.\nहे सर्व सुचायचं कारण की गेल्या रविवारी पाहिलेला संताप सिनेमा राझी. खरंतर हा पिक्चर मी पाहिला सुद्धा नसता परंतु एका अग्रगण्य मराठी वर्तमानपत्रातील या चित्रपटाचे परिक्षण वाचून मी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. आता हल्ली झालंय कसं ते पहा जेव्हा केव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी त्या चित्रपटाचे आघाडीचे कलाकार तथाकथित लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये किंवा शोमध्ये येऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करीत असतात. त्याच प्रमाणे ह्या चित्रपटाचे मीडिया पार्टनर असणारे रेडिओ स्टेशन, वर्तमानपत्र हे सर्व संभाव्य प्रेक्षकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत असतात. या सर्व लोकांचं लक्ष्य असते ते खूप खोलवर विचार न करणारा समाजातील वर्ग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ज्या काही प्रणाली विकसित होत आहेत त्या सर्वांचे सर्वात मोठे गृहीतक म्हणजे हे सर्वजण निकालांची 100% अचूकता देण्याचं कबूल करत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की समाजातील जो काही सरसकट पद्धतीने विचार करणारा वर्ग आहे, तोच वर्ग ह्या सर्व प्रणालींचे लक्ष्य असणार आहे.\nयंत्रमानव एक तर बाह्यशक्तीद्वारे आपल्यावर लादले जाऊ शकतात किंवा आपल्यातील काही जणांचे यंत्रमानवांत रुपांतर केले जाईल \nआपल्य�� वागण्यामुळे आपल्या भविष्याविषयी कोणाला तर्क बांधता येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या वागण्यामधे काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करा हेच या पोस्टचे सांगणे आणि काहीसे विवादास्पद विधान म्हणजे मातृभाषेतील शाळा, गावातील बालपण मुलांची ओरिजिनॅलिटी कायम ठेवण्यास मदत करतात \nया विषयावरील मागील आठवड्यात व्हॉट्सऍपवर आलेली पोस्ट वाचली. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी आपली अनुपलब्धता घोषित ...\nआयुष्य जसजसं अधिकाधिक बिझी होत जातं तसतसं बालपणाच्या, कॉलेजजीवनातील आठवणी दुरवर जात असल्यासारख्या वाटतात. पण काही प्रसंग असे घडतात की त...\n१९८५ बॅच - सातत्याचे कौटुंबिक आणि सामाजिक भान \nमध्यंतरीच्या काळात सर्व ठिकाणी स्नेहसंमेलनाची लाट पसरली होती. शालेय जीवनानंतर वीस-पंचवीस वर्षे दूर गेलेली मित्रमंडळी एकत्र येऊ लागल...\nचित्रपट मालिका गीत (34)\nजुना काळ - नवा काळ (17)\nमाहिती आणि तंत्रज्ञान (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-updates-subramanian-swamy-on-rahul-gandhis-statement-on-rajiv-gandhi-assassination-blame-on-sonia-gandhi-and-priyanka-gandhi/", "date_download": "2019-01-19T02:33:12Z", "digest": "sha1:VOMANSYEJ26O73THY4XHN7R4HIIUZLXE", "length": 9262, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला\"", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n“राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”\nटीम महाराष्ट्र देशा- राजीव गांधी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला असल्याचा खळबळजनक दावा देखील स्वामी यांनी केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे.\nनेमकं काय म्हणाले स्वामी \nसर्वोच्च न्यायालयाने नलिनीला मृत्यूदंड ठोठावला होता. त्यांनी (गांधी कुटुंब) राष्ट्रपतींना पत्र लिहून तिला आजीवन कारावास देण्याची मागणी केली. त्यांच्या (राहुल) वक्तव्यावरून संपूर्ण कुटुंबावर संशय येतो. ��ाजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींना झाला होता.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nजेव्हा सर्वोच्च न्यायालय यावर विचार करत असेल आणि भारत सरकारने सक्त भूमिका घेतली असेल नेमके त्याचवेळी असे वक्तव्य करणे याचाच अर्थ त्यांचा एलटीटीईशी काही संबंध असू शकतो. कदाचित राजीव गांधी यांची हत्येसाठी सुपारी दिली असेल. याचा तपास केला पाहिजे. राजीव गांधी काय त्यांची ‘प्रॉपर्टी’ आहे का, असा सवाल करत ते देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाली.\nतुरूंगात फक्त नातेवाईकांना कैद्याशी भेटू दिले जाते. त्या कोणत्या नातेवाईक आहेत सोनिया गांधींनी नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आहे. त्यांच्यावर एवढी दया का दाखवली जात आहे \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nपुणे : महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pusad-and-umarkhed-caught-inligal-weapons/", "date_download": "2019-01-19T02:53:13Z", "digest": "sha1:5QVI2T4AWLQHWEZU4DJQ27O7ISNXR6GW", "length": 8055, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुसद व उमरखेड़ येथे मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुसद व उमरखेड़ येथे मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त.\nआईपीएस अजय कुमार बन्सल यांची धडक करवाई\nसंदेश कान्हू, ( जिल्हा प्रतिनिधी )- यवतमाळ. जिल्ह्यतील पुसद काळी दौलतखान व महागाव या ठिकाणाहून मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खड़बळ उड़ाली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत\nशिक्षणाधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकून मारहाण\nहिवारी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nमोठा अवैध शस्त्र साठा असल्याची माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली . माहितीच्या आधारे आरोपी अबरार अहमद वय ३५ रा पुसद यास ताब्यात घेऊन उमरखेड़ येथील परवेज खान सलीम खान याच्या घराची झाड़ती घेण्यात आली. १२ बोअरचे बंदूक जप्त करण्यात आले तर दोन्ही आरोपींची पोलिस कोठड़ी रिमांड घेऊन कसुन तपास केले असता त्यांनी दिलेल्या माहिती द्वारे शब्बीर खान रऊफ खान रा काळी दौलतखान याचे घराची झड़ती घेतली त्यात एक बंदूक वन्यप्राणी सांबर शिंग, बंदूकीचे सूट भाग ४ , १२ बोअर नळीची बंदूक जप्त करण्यात आली तार पुसदच्या वसंतनगर मधील अजहर खान सलीम खान एयर रायफल पैलेट, बंदूक कवर , गुप्ती,२ तलवार २खंजर मोठे ,२ लहान चाकू, फायटर जप्त करण्यात आले.\nउमरखेड येथे एक संशयित इसमाची झडती घेतली असता त्याचे जवळून एक मोठी बंदूक ५ जिवंत काडतुसे एक वापरलेले काडतुसे,३चाकू जप्त करून अटक करण्यात आली. सादर कारवाई पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांचे मार्गदर्शनात आईपीएस अजय कुमार बंसल व डी वाय एसपी संजय पूजलवार उमरखेड़, पी आय हनुमंत गायकवाड, एपीआई गजेंद्र शिरसागर, गोपाल जाधव, बस्वराज तमशेट्टे नीलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आड़े, राहुल कदम, उमरखेडचे संजय उन्हाळे,महाजन,जगताप यांचे टीम ने करवाई पार पाडली.\nशिक्षणाधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकून मारहाण\nहिवारी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्याचा औषध फवारण्याचा प्रयत्न\nबाभूळगाव पंचायत समितीने फडकाविला फाटका राष्ट्रध्वज\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.च�� whatsapp बंद…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/demand-giving-certificates-students-time-121863", "date_download": "2019-01-19T03:11:18Z", "digest": "sha1:34DVH4OLGFPCSF2ONUE4U4SIYRCYBU7A", "length": 13056, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for giving certificates to students in time विद्यार्थ्यांना दाखले वेळेत देण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांना दाखले वेळेत देण्याची मागणी\nबुधवार, 6 जून 2018\nजुनी सांगवी - सध्या दहावी व बारावी परिक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणा-या विविध दाखले प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.स्थानिक पातळीवरील तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्र, ईत्यादी ठिकाणी विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. तलाठी कार्यालयातुन लागणारे दाखले विद्यार्थी पालकांना वेळेत द्यावेत याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे ललित म्हसेकर यांनी जुनी सांगवी येथील तलाठी कार्यालयास निवेदन दिले आहे.\nजुनी सांगवी - सध्या दहावी व बारावी परिक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणा-या विविध दाखले प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.स्थानिक पातळीवरील तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्र, ईत्यादी ठिकाणी विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. तलाठी कार्यालयातुन लागणारे दाखले विद्यार्थी पालकांना वेळेत द्यावेत याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे ललित म्हसेकर यांनी जुनी सांगवी येथील तलाठी कार्यालयास निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते.स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्रे दाखले वेळेत मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रकियेसाठी वेळ मिळेल. अनेकदा दाखले व क���गदपत्रांची जुळवा जुळव करताना केवळ स्थानिक कार्यालयांमधुन वेळेत दाखले न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची दमछाक होते.सर्वच स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वेळेत देण्यात यावे. याबाबत जुनी सांगवी,पिंपळे गुरव,नवी सांगवी भागातील कार्यालयामधुन भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.\nतलाठी कार्यालयातुन सध्या उत्पनाचा दाखल्या ऐवेजी चौकशी अहवाल या नावाने प्रमाणपत्र दिले जाते. याचबरोबर नॉनक्रिमिलियर साठी लागणारी प्रमाणपत्रे आमच्याकडुन तात्काळ दिली जातात.\n-श्री अर्जुन नाचण, तलाठी कार्यालयीन मदतनिस जुनी सांगवी.\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nगोव्यात भाजप सरकार पडणार\nपणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता...\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\n'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'\nनवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को' राष्ट्रधर्म का पालन हों' राष्ट्रधर्म का पालन हों असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बा���म्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537519", "date_download": "2019-01-19T02:42:21Z", "digest": "sha1:FU7LJAE7VAPGUWYUFI4DKNDCT3GSF5FW", "length": 6960, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "...तत्परता पालिकेची व्हॉल्व्हची केली दुरुस्ती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » …तत्परता पालिकेची व्हॉल्व्हची केली दुरुस्ती\n…तत्परता पालिकेची व्हॉल्व्हची केली दुरुस्ती\nवाढीव पाणी पुरवठा योजनेमधून सातारा पालिकेसमोर मोठी टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून रविवार पेठ, मल्हारपेठ यासह भागाला पाणी पुरवठा केला जातो. सकाळी या टाकीखाली असणारा पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला अन् लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पोलीस वसाहतीत पाणीच पाणी झाले. पालिपेच्या ही बाब निदर्शनास येताच पाणी पुरवठा विभागाने तत्परता दाखवत अवघ्या तीन तासात दुरुस्ती केली. यामुळे घटनेमुळे काही भागात पाण्याची टंचाई भेडसावणार आहे.\nसातारा शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी मनोमीलनाच्या काळात वाढीव पाणी पुरवठा योजना करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शहरात सुमारे 12 टाक्या उभ्या करण्यात आल्या. त्यापैकी एक टाकीही पालिकेसमोरच उभी करण्यात आली. या टाकीच्या माध्यमातून सातारा शहरातील रविवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, जेल परिसर, राजसपुरा पेठेचा काही भाग या भागांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी या टाकीतून पाणी सोडणाऱया व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांनी पाणी मोठय़ा प्रमाणावर वाया जात असल्याची बाब पालिकेला सांगितली. पालिकेचे अभियंता द्विग्विजय गाढवे व पर्यवेक्षक संदीप सावंत यांनी तत्परतेने तेथे जावून पाहणी करुन लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यासाठी मोठय़ा खटपटी करुन लेथ मशिनवरुन हे काम करुन केवळ तीन तासात ही दुरुस्ती करण्यात आली. तेवढय़ा काळात लाखो लिटर पाणी हे पोलीस वसाहतीत गेले. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दुरुस्ती झाली असली तरीही उद्या सकाळी मात्र या टाकीद्वारे होणाऱया भागात काही काळ कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.\nतहसीलदार यांच्या आश्वासनानंतर समीर जाधव यांचे उपोषण मागे\nवडूजमध्ये दीड लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला\nरयतच्या अनुकंपाखालील नियुक्तीसाठी प्रयत्न करु\nजिल्हय़ात पेट्रोलने नव्वदी ओलांडली\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/rifleman-aurangzeb-mother-shattered-due-to-death-of-his-son-aurangzeb-getting-the-shaurya-chakra-300570.html", "date_download": "2019-01-19T02:18:29Z", "digest": "sha1:R5WONCWWZWTXLAKLHDIM2YK6D6RKS473", "length": 5374, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुलाच्या मृत्यूमुळे मी पुरती ढासळली, पण त्याला मिळणाऱ्या शौर्यचक्राचा आनंदच आहे, औरंगजेबच्या आईची प्रतिक्रिया–News18 Lokmat", "raw_content": "\nमुलाच्या मृत्यूमुळे मी पुरती ढासळली, पण त्याला मिळणाऱ्या शौर्यचक्राचा आनंदच आहे, औरंगजेबच्या आईची प्रतिक्रिया\nत्याच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे ढासाळले आहे. तो आज माझ्यासोबत नाही यामुळे मी अतीव दुःखात आहे\nपूंछ, १५ ऑगस्ट- जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील रायफलमन औरंगजेब यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, औरंगजेबच्या आईने मुलाला मिळणाऱ्या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, त्याच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे ढासळली आहे. तो आज माझ्यासोबत नाही यामुळे मी अतीव दुःखात आहे, असं जड अंतःकरणाने औरंगजेबच्या आईने भावना व्यक्त केल्या. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथून औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन १४ जूनला त्याची हत्या केली. औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर करण्यात आले आहे. औरंगजेबचे ज्यावेळी अपहरण करण्यात आले तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात टॉर्चर करण्यात आले. या टॉर्चरचा व्हिडिओही समोर आला होता. औरंगजेब या जवानाला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण करुन त्याची हत्या केली होती.\nव्हिडिओमध्ये त्याच्याकडून सैन्यासंदर्भात काही माहिती विचारण्यात येत होती. तसेच भारतीय सैन्यांकडून ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांबद्दल औरंगजेबला प्रश्न विचारण्यात आले होते. भारतीय लष्कराची पुढील रणनीती काय आहे वसीम, तल्हा, समीर टायगर आणि इतर दहशतवाद्यांना कसे ठार केले वसीम, तल्हा, समीर टायगर आणि इतर दहशतवाद्यांना कसे ठार केले असे प्रश्न विचारल्यानंतर औरंगजेबची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/node/220", "date_download": "2019-01-19T02:58:58Z", "digest": "sha1:SMDGEECDL7D2PROD7FAWKMDPFYCL2MJQ", "length": 6483, "nlines": 71, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले\nप्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले\nबाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे\nप्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले\nदु:खामधेच मिळते संधी पराक्रमाची, आयुष्य जिंकण्याची\nजाणून घे तुझ्या तू हृदयी विवंचनांचे भांडार साचलेले\nपेरून बीज येथे सोडून देश माझा गोरे निघून गेले\nआता सभोवताली दिसतात सर्व काळे साहेब माजलेले\nडोळ्यांत स्वप्न आहे, हातात हात आणिक हृदयी दिशा निराळ्या\nगंमत अशी तरीही येथे सुखात सारे संसार चाललेले\nसंपून प्राण गेले जगतो तरी सखे मी आणून श्वास उसने\nदेतेस हात हाती इतक्याच तारणावर आयुष्य चाललेले\nSelect ratingGive प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 1/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांच�� आभाळ दाटले 2/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 3/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 4/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 5/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 6/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 7/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 8/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 9/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 10/10\n‹ नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी अनुक्रमणिका प्राण ओसरायचाच आज ना उद्या ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2555", "date_download": "2019-01-19T02:52:39Z", "digest": "sha1:XWPSNZK7YW5YLY7552VNBUIWJLSV4EIU", "length": 44767, "nlines": 226, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "देव आनंद : हरहुन्नरी, जवादिल, चिरतरुण, मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nदेव आनंद : हरहुन्नरी, जवादिल, चिरतरुण, मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nदेव आनंद (२६ सप्टेंबर १९२३ - ३ डिसेंबर २०११)\nकला-संस्कृती कलीम अजीम Kalim Azim देव आनंद Dev Anand\nप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांची आज जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचा हा लेख...\nदेव आनंदबद्दल नेहमी सांगितलं जाई की, ‘त्यांचे सिनेमे नेहमी काळाच्या पुढे असतात.’ ‘बाजी’, ‘जिद्दी’, ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम ���ोनो’ अशा अनेक चित्रपटांतून देव आनंदनी काळाच्या पुढचा विचार मांडला आहे. ‘गाइड’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम दोनो’ हे देव आनंद यांचे आवडते सिनेमे होते.\n१९६५ साली त्यांनी ‘गाइड’सारखा ‘बोल्ड’ सिनेमा बनवला, जो काळाच्या खूप पुढे होता. १९५१ सालचा ‘बाजी’ एका शहरी पार्श्वभूमीवरील क्राइम थ्रिलर होता. १९७१ सालच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील ड्रग्सचा विळखा, हिप्पी कल्चर, नातेसंबध असो वा १९६७च्या ‘ज्वेल थीफ’मधील चतुर चोर… त्याचबरोबर ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘काला पानी’, ‘गॅम्बलर’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हीरा पन्ना’ हे सर्वच सिनेमे काळाच्या पुढे होते.\nदेव आनंद यांच्याबद्दल दोन गोष्टी सर्वांत जास्त चर्चिल्या जात असत. एक म्हणजे ‘गाइड’ सिनेमा आणि दुसरी म्हणजे त्यांची प्रेमप्रकरणं. २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’ या आत्मकथेमध्ये त्यांनी या दोन्हींवर भरभरून लिहिलं आहे. लंडनमध्ये एका सोहळ्यात या पुस्तकाचं लोकार्पण झालं होतं. यानंतर भारतात तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते दिल्लीत ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’चा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देव आनंद यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते असं, ‘जे आपल्या आयुष्याबद्दल सत्य घटना प्रामाणिकपणे लिहू शकतात, त्यांनीच आत्मकथा लिहाव्यात. आत्मस्तृती आणि खोटे बोलणाऱ्यांनी आत्मकथा लिहिण्याची गरज नाही.’\nदेव आनंद यांची ही आत्मकथा बरीच गाजली. काही दिवसांतच ती बेस्ट सेलर ठरली. गेल्या वर्षी नवाजुद्दीन सिद्धिकीनं आपल्या ‘अॅन ऑर्डनरी लाईफ’ या आत्मकथेत मैत्रिणीचं नाव छापल्यानं वाद झाला होता. त्या वेळी मला देव आनंद यांचं वरील विधान वारंवार आठवत होतं. अखेर वाढत्या वादाला कंटाळून नवाजनं ही आत्मकथा मागे घेतली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मंटो’च्या प्रमोशनच्या वेळी त्यानं म्हटलंय, ‘आत्मकथेत अजून वादग्रस्त सत्य लिहीन, पण यावेळी कुणाचंही नाव छापणार नाही.’\nदेव आनंद यांनी अनेक वेळा कबुली दिली की, मला ‘गाइड’बद्दल वारंवार बोलायला आवडतं. काही वर्षांपूर्वी (२०००चा काळ असावा) दूरदर्शनवर ‘गाईड’ प्रथमच दाखवण्यात येत होता. सिनेमा सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या प्रतिक्रिया डीडीनं दाखवल्या. त्यात देव ‘गाइड’बद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘ ‘गाइड’ला कुणीही वितरक मिळ��� नव्हता. या सिनेमासाठी दागिने, स्थावर मालमत्ता विकून पैसा लावला होता. सिनेमाच्या निर्मितीमुळे कर्जबाजारी झालो होतो. मी हवालदिल झालो. काय करावं सुचेना. अशी बोल्ड फिल्म बॉक्स ऑफिसवर टिकणार नाही. आम्ही आमचं नुकसान करणार नाही, अशी भूमिका सर्वच वितरकांनी घेतली होती. अखेर एकजण काही शो दाखवण्यासाठी तयार झाला. कसाबसा शो झाला. सिनेमा बघून लोकं कथानकाच्या प्रेमात पडले. मला हायसं वाटलं. हळूहळू वितरकानं शो वाढवले.’\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nप्रत्येक मुलाखतीमध्ये देव आनंद यांचा मुख्य विषय ‘गाइड’च असायचा. मी त्यांच्या कितीतरी मुलाखती पाहिल्या-वाचल्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये हेच दिसतं. १९६६साली प्रदर्शित झालेल्या ‘गाइड’नं पाच फिल्मफेअर अवार्ड पटकावून नवा उच्चांक बनवला होता. इतकंच नव्हे तर तो भारताकडून ‘ऑस्कर’साठी नामांकित झाला होता. जगभरात झालेल्या, होत असलेल्या विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आजही ‘गाइड’ नियमित दाखवला जातो. असा मान मिळवणारा हा एकमेव सिनेमा असावा.\nकेसांचा टोपदार झुपका, सतत हलणारी मान, काळी पॅण्ट पांढरा शर्ट-कोट आणि संवाद फेकीची विशिष्ट शैली, अशी देव आनंदची छबी अनेक सिनेमांतून आपण पाहिली आहे. असं सांगितलं जातं की, रुबाबदार वेशात ते ज्या वेळी बाहेर पडत, त्या वेळी अनेक तरुणींना मूर्च्छा येत. कालांतरानं पांढरा शर्ट, कोट काळी पॅण्ट अशा वेशात त्यांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. कारण अनेक मुलींनी देव आनंद यांना त्या रूपात पाहून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.\n२६ सप्टेंबर १९२३ साली तत्कालिन अखंड पंजाबच्या गुरदासपूरमध्ये जन्मलेल्या देव आनंद यांना नऊ भाऊ-बहीण होते. देव आनंद यांचे वडील- किशोरीमल एक वकील होते. इंग्रजी साहित्यात एम.ए. असलेल्या देव आनंद यांनी १९४६ साली ‘हम एक हैं’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण त्यांना यश १९४८ साली आलेल्या ‘जिद्दी’ सिनेमातून मिळालं. बॉम्बे टॉकीजचा हा सिनेमा इस्मत चुगताईंच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटानंतर देव आनंद यांनी आपल्या मोठ्या भाऊ चेतन आनंदसोबत मिळून ‘नवकेतन फिल्म्स’ची स्थापना केली. १९५० साली आलेला ‘अफसर’ नवकेतन बॅनरची पहिली निर्मिती. हा सिनेमा साधारण ठरला. पण १९५१ साली आलेल्या ‘बाजी’नं मात्र मोठं यश मिळवलं. गुरुदत्तचं दिग्दर्शन आणि देव ��नंद यांचा अभिनय असा सुरेख संगम दर्शकांनी हातोहात उचलून धरला. हा थ्रिलर सिनेमा सुपरहिट ठरला.\n‘बाजी’नंतर एकाहून एक असे अनेक सरस सिनेमे नवकेतननं दिले. १९८० पर्यंत चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद हे त्रिकूट सिनेसृष्टीची शान समजली जात होती.\n‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘फंटुश’, ‘कालापानी’, ‘तेरे घर के सामने’, ‘तेरे मेरे सपने’, ‘हिरा-पन्ना’, ‘इश्क इश्क इशक’, ‘अव्वल नंबर’, ‘गॅम्बलर’, ‘सेन्सॉर’पासून ते शेवटचा २०११ साली आलेला ‘चार्जशिट’ अशा कितीतरी सिनेमांची निर्मिती देव आनंद यांनी केली. नवकेतन व्यतिरिक्त इतर बॅनरखालीही त्यांनी काम केलं. जवळजवळ १०० सिनेमांमधून देव आनंदनी अभिनय केला आहे. १९९० पासून त्यांच्या अनेक चित्रपटांना यश मिळत नव्हतं. ‘एकापाठोपाठ सतत दर्जाहीन सिनेमे बनवतो’ म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली होती. पण त्यांनी सिनेनिर्मिती थांबवली नाही. ‘थांबणं माझ्या स्वभावात नाही’ असं ते म्हणायचे. ४ डिसेंबर २०११ साली त्यांचं लंडनमध्ये निधन झालं. त्या वेळी ते रूटीन चेकअपसाठी गेले होते. नसिरूद्दीन शाह अभिनित ‘चार्जशिट’ची निर्मिती त्या वेळी ते करत होते.\nनेहमी प्रसन्न आणि उत्साहित राहणारे देव आनंद आपल्या सुखासीन जगण्यासाठी प्रसिद्ध होते. ‘मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुँए में उड़ाता चला गया’ हे एक गाणं नसून देव आनंद यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान होतं. ते मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व होतं. ते अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखनही करत. संगीत आणि फिल्म मेंकिगची त्यांना चांगली समज आणि जाण होती.\nत्यांच्या प्रेमप्रकरणांचे अनेक किस्से बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी या प्रेमसंबंधांना कधीही नाकारलं नाही. आपल्या रोमँटिक आयुष्याबद्दल देव आनंद भरभरून बोलत. अभिनेत्री सुरैय्यासोबत त्यांनी सहा चित्रपटांमध्ये काम केलं. एकदा देव आनंद यांनी शूटिंग सुरू असताना सुरैया यांना पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, तेव्हापासून सुरैय्या देव आनंद यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. परंतु त्यांच्या आज्जीला देव आवडत नव्हते. त्यामुळे दोघांचं मीलन होऊ शकलं नाही.\nदेव आनंदनं एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी कल्पना कार्तिकशी अचानक विवाह केला. या धक्क्यातून सुरैया सावरू शकल्या नाहीत. परिणामी त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. एका मुलाखतीत देव आनंद यांनी कबुली दिली होती की, सुरैय्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. सुरैय्यानंतर अनेक अभिनेत्रीशी देव आनंद यांचं नाव जोडलं गेलं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘मी संपूर्ण आयुष्य विचारासोबत रोमान्स केला आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या हिरोइनसोबत मी रोमान्स केला आहे. जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा तुम्हाला कुणाशी तरी प्रेम करावं लागतं, नसता तुम्ही ते काम कसं करू शकाल\n२०११ साली ‘हम दोनो’ सिनेमा कृष्णधवलचा रंगीत झाला. २००७ सालीच देव आनंदनी ‘हम दोनो’च्या रंगीत आवृत्तीची घोषणा केली होती. चार वर्षांत हा सिनेमा रंगीत झाला. फेब्रुवारी २०११ला औरंगाबादला असताना बोटावर मोजण्यइतक्या प्रेक्षकांत बसून मी हा सिनेमा पाहिला होता. बाहेर पडणारी मंडळी देवला पाहून नाक मुरडत होती, त्यांना मुन्नीला बदनाम करणारा सिनेमा हवा होता. त्यामुळे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या सुपरस्टार देव आनंदला त्यांनी नाकारलं होतं. ४० वर्षांचा हा टप्पा देव आनंदला वेदना देऊन गेला. हा चित्रपट आपलं निर्मितीमूल्यदेखील वसूल करू शकला नाही.\nदेव आनंद नेहमी स्वत:ला तरुण म्हणवून घेत. २००७ साली आत्मकथेच्या प्रकाशनावेळी लंडनमध्ये काही जणांनी त्यांना त्यांचं वय विचारलं. त्या वेळी ते एकाला म्हणाले, ‘मी १८ वर्षांचा आहे’, दुसऱ्याला सांगितलं, ‘मी १०० वर्षांचा आहे’; तर तिसऱ्याला म्हणाले, ‘मी एजलेस आहे. वयाच्या सीमेच्या पलीकडचा मी आहे’. देव आनंद चिरतरुण व्यक्तिमत्त्व होतं. वयाच्या ८८व्या वर्षांतही ते तेवढ्याच उत्साहानं दिग्दर्शन, निर्मितीमध्ये रमत असत.\n२००६ साली अतिथी संपादक म्हणून बीबीसीला लिहिलेल्या एका लेखात ते म्हणतात, ‘सुंदरता वस्तूंमध्ये नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर सुंदरता अवलंबून असते. तुमच्या डोळ्यांवर आहे, की कोण आणि काय सुंदर वाटेल. मला ज्या वेळी एका सुंदर मुलीला घेऊन सिनेमा बनवायचा आहे, त्यावेळी मी एका जेमतेम व कुरूप दिसणाऱ्या मुलीला घेऊन सिनेमा बनवेन आणि ती पडद्यावर सर्वांत जास्त सुंदर दिसेन. ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या वेळी झिनत अमानला घेऊन मी हा प्रयोग करून दाखवला.’\nदेव आनंद सतत नवनव्या प्रयोगासाठी प्रसिद्ध होते. सिनेमात नवे विषय हाताळणं, नव्या तारकांना संधी देणं, सिनेमाचे वे���वेगळे फॉर्म त्यांनी वापरले. ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘ज्वेल थीफ’, ‘लॉकेट’, ‘लव्ह अॅट टाईम्स स्क्वेअर’ या सिनेमांत विविधरंगी छटा त्यांनी भरल्या होत्या.\nअसाच एक प्रयोग त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून केला. देव आनंद आणीबाणीत इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक झाले होते. जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा देऊ केला, पण जनता पक्षाचं सरकार फार दिवस टिकलं नाही. यामुळे देव आनंद संजय गांधींच्या निशान्यावर आले. कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही, असं ठरवून त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला.\n१९७९ साली ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ (NPI) नावाच्या राजकीय पक्षाची उभारणी केली. ‘रोमॅन्सिग विथ लाईफ’मध्ये राजकीय पक्षाच्या उभारणीवर काही पानं त्यांनी खर्ची केली आहेत. संजीव कुमार, एफसी मेहरा आणि जीपी सिप्पी असा दिग्गज मंडळींना घेऊन त्यांनी हा पक्ष उभारला होता. या पक्षाची पहिली जाहीर सभा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झाली होती. हा असा पहिलाच प्रयोग होता, जिथं सर्वच सिनेसृष्टीतील महत्त्वाची नावं एकत्र येऊन देशातील राजकारणावर भाष्य करत होती. त्यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठा जनसमुदाय जमा झाला होता. पक्षाचा उद्देश होता की, लोकसभेच्या चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणं, पण योग्य उमेदवार मिळाला नसल्यानं देव आनंदनी आपला राजकीय पक्ष बरखास्त केला.\nआपल्या ७० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत देव आनंद यांनी अनेक दर्जेदार सिनेमे केले. अनेक पात्रांत त्यांनी जीव ओतून अभिनय केला. प्रत्येक वयोगटात त्यांचे लाखो चाहते होते. त्यांच्या फिल्मी योगदानाबद्दल २००१ मध्ये त्यांचा पद्मभूषण आणि २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.\nअशा हरहुन्नरी, जवादिल नायक अभिनेत्याला एका चाहत्याची स्मृतिवंदना.\nलेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला ���र्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारा���्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sandarbhsociety.org/issue-37/", "date_download": "2019-01-19T02:16:32Z", "digest": "sha1:WS4NPGN3GVCOGS4LNISUKVMRPZGFBWCK", "length": 6027, "nlines": 94, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "Issue 37 | Sandarbh Society", "raw_content": "\nवनस्पतींची अभियांत्रिकी अ.चिं.इनामदार वनस्पती शास्त्र झाडांची लवचीकता, मुळांची क्षमता , ऊतींची श्रमविभागणी, गर्डरचे तत्त्व , व्हॅस्क्युलर बंडल (वाहक वृंद), दृढोतक 5\nजग इलेट्रॉनिक्सचे–भाग ३ राजश्री राजगोपाल,प्रियदर्शिनी कर्वे भौतिकशास्त्र सुवाहक , अर्धवाहक पदार्थ, संयुजा पट्ट, वहन पट्ट, निषिद्ध पट्ट, वंचिका, विद्युतधारेची दिशा 10\nआठवड्याचे दिवस आठ का नाहीत वृषाली वैद्य कला / इतिहास सप्ताह, ग्रहांविषयी धारणा , आठवड्याची वारनिश्चिती 18\nनव्या दुनियेतील सात आश्चर्ये बी.एम.पुरोहित / स्मिता जोगळेकर कला / इतिहास चीनची भिंत,तिबेटचा पोतळा राजवाडा ,ताजमहाल- भारत ,कलोझीयम- इटली, चीचेन ईत्सा पिरॅमिड- मेक्सिको, इस्टर बेटावरचे पुतळे, पिसाचा मनोरा- इटली ,न्यू ओपन वर्ल्ड फाऊनडेशन 21\nवैदिक गणित -७ अंजली पेंडसे गणित गुण्य, गुणक, आधारक, तात्पुरता आधारक 30\nसुमेरियन संस्कृती राम अनंत थत्ते इतिहास टायग्रीस, युफ्रेटीस, मेसोपोटेमिया , बाबिलोनियन, खाल्डीयन ,राजा गुडे , क्युनिफॉर्म लेखन पद्धती , झिगुरात, ईश्तर गेट, असुरबेनीपाल राजा , शिथीयान , आयोनियन , सुमेरियन 33\nदेवराई -वनसंरक्षणाची परंपरा –भाग ३ अर्चना गोड��ोले पर्यावरण राष्ट्रीय उद्याने , अभयारण्य , देवराई परंपरा , मोडका डंग, मार्लेश्वर 43\nमुक्तीची विज्ञान वाट –भाग १ दिलीप कुलकर्णी भौतिकशास्त्र डॉ. फ्रिट्यॉफ काप्रा, ताओ ऑफ फिजिक्स, विज्ञान योग, क्वान्टम थिअरी , रिलेटिव्हीटी थिअरी , मूलतत्त्वाचा शोध, मॉर्डन फिजिक्स 47\nऑयलेरियन मार्ग किरण बर्वे गणित प्रेगेल नदी,कॉनिसबर्ग शहर, ग्राफ थिअरी 54\nलाजाळू जावेद सिद्दिकी / यशश्री पुणेकर वनस्पतीशास्त्र लाजाळूचे स्पर्श ज्ञान , प्रकाश, उष्णता, पाणी , विद्युत प्रवाह यांचा लाजाळूवर होणारा परिणाम , ऑसमॉसिस, अक्वापॉरीन्स प्रथिने 56\nउत्तर : तयार असावं का तयार करावं कॅरेन हॅडॉक/अमिता नायगावकर शशी बेडेकर अध्ययन प्रश्नांचे उत्तर मुलांनी स्वतःच्या भाषेत लिहिणे, भाषा विषयक जाण 63\nविज्ञानातील चुका कशा टाळाल पुस्तक परिचय -प्रियदर्शिनी कर्वे विज्ञानाचे आकलन, निरीक्षण, विश्लेषण , कुतूहलातून आलेले प्रश्न 67\nलोकविज्ञान दिनदर्शिका परिचय – श्री.न.गुत्तीकर 75\nतीन चेष्टा – एक गुपित मनहर चौहान / नागेश मोने कथा 77\nहे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.sandarbhsociety.org/issue-101/", "date_download": "2019-01-19T02:37:35Z", "digest": "sha1:SHGXYPA5Q7GFIQ4YLAT2EOCI7FX26NIG", "length": 5402, "nlines": 92, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "Issue 101 | Sandarbh Society", "raw_content": "\nकवायती फौज डॉ.आ.दि.कर्वे धनुष्य, क्रॉस बो, धनुर्धारी, कवायती फौज, सैन्य,बंदूक, काडतूस 4\nनकाशे बनवण्याचे शास्त्र अभिजित बोरकर,रोहित दिलीप होळकर The great trignometric survey of India, पाहणी पद्धत, होकायंत्र, त्रिकोणीकरण, नकाशा 11\nउष्मगतिकीचा दुसरा नियम- भाग ४ फ्रँक लँबर्ट / नीलिमा सहस्रबुद्धे ऊर्जा, ऑक्सिडेशन, गतिज ऊर्जा, उष्म ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा 17\nप्रतिजैविकांना चांदीची साथ विनय र.र. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन, डॉ.जेम्स कॉलीन, जंतुनाशक गुण, स्टेमा, पेनिसिलीन, व्हँकोमायसिन, सिल्व्हर सल्फाडायझाईन 20\nधरण आणि भूकंप वैजयंती शेंडे भूखंड, भूस्तर, नदीचा प्रवाह, धरण, हूवर धरण, क्रेमास्ता धरण, कोयना धरण, रिश्टर मापन, डॉ.के.एल.राव 28\nशब्दकोश – भाग १ मुरारी तपस्वी शब्दकोशांचे प्रकार, एन ग्राम पद्धत, महाराष्ट्र शब्दकोश, हिंदी शब्दसागर, random house dictionary, wiktionary, outlook, wordsmyth 32\n सुशील जोशी / संजीवनी आफळे रेडिओ सक्रियता, रेडिओ सक्रियविखंडन, radio active decay, अर्धायू,कार्बनची समस्थानके, कॉम्प्टे दी बुर्फो, युरेनियम ���३८, आयसोक्रॉन पद्धत, रेडिओमेट्रिक डेटिंग 44\nसोशल मीडिया- एक ऐतिहासिक दृष्टीकोन प्रियदर्शिनी कर्वे टॉम स्टँडेज, व्हॉटस अप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट, http://www.you tube.com/watch\n मूलचंद बोरा / जयश्री दामले आकलन, संकल्पना, मानसशास्त्रीय सिद्धांत, माउस टाकाज, सोलोमन, रोजेनवर्ता, बेजेदिक, वालवर्ग, अँडरसन 54\nधिस फिशर लँड – अॅन इकॉलॉजिकल हिस्टरी ऑफ इंडिया माधव गाडगीळ,रामचंद्र गुहा / परिचय-प्रियदर्शिनी कर्वे सामाजिक आर्थिक संक्रमणे, पर्यावरणीय इतिहास, आधुनिक पूर्व भारतातील सांस्कृतिक संक्रमणे, आधुनिक भारतातील पर्यावरणीय बदल, सामाजिक संघर्ष 58\nजंगल आणि आग माधव गाडगीळ,रामचंद्र गुहा / परिचय-प्रियदर्शिनी कर्वे, अनुवाद -मीना कर्वे नेमस्त शिकारी, नवाश्मयुगातील क्रांती, नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती, खांडव वन, बांते श्रेई 60\nपिंटीचा साबण संजय खाती / वैशाली डोंगरे 68\nहे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/528809", "date_download": "2019-01-19T03:05:12Z", "digest": "sha1:OAE73572ZK2LDEMB5JLG7I7YQXG7TKKL", "length": 10833, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रोहा ते वीर दुपदरीकरण सुरू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रोहा ते वीर दुपदरीकरण सुरू\nरोहा ते वीर दुपदरीकरण सुरू\nपहिल्या टप्प्यात 50 किमीचे काम\nदुसऱया टप्प्यासाठी चार हजार कोटी हवेत\nकोकण रेल्वेच्या 740 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी 157 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर या 50 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार कोटी रुपये तर उर्वरित मार्गासाठी चार हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. तसा चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दुपदरीकरणानंतर कोकण रेल्वे मार्गावर 21 नवी स्टेशन उभी राहणार असून कोकण रेल्वे मार्गावरील स्टेशनांची संख्या 87 होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nकोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असतांना गती दिली. दुपदरीकरणाचे कामही सुरू झाले. मात्र, प्रभू यांचे खाते बदलण्यात आल्याने दुपदरीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल काय, ��ाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. परंतु प्रवासी संख्या वाढत असूनही या मार्गावर दुपदरीकरणाअभावी जादा गाडय़ा सोडणे शक्य होत नाही. जादा गाडय़ा सोडल्या तरी विलंबाने धावतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे या मार्गाने दुपदरीकरण करण्यात येत आहे. पूर्ण मार्गाचे दुपदरीकरण करायचे झाल्यास 15 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 157 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून ठराविक ठिकाणी हे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पाच हजार कोटी रुपये अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 50 कि. मी. लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. तर उर्वरित मार्गासाठी 4 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव कधी मंजूर होतो, यावर दुपदरीकरणाच्या कामाचे भवितव्य अवलंबून आहे. साधारणत: सात वर्षात दुपदरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निधी वेळेत न मिळाल्यास दुपदरीकरणाचे काम लांबणीवर पडणार आहे.\nकोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. सुमारे 740 कि. मी. लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण होणार असून त्यासाठी 1100 कोटी रुपये मंजूर आहेत. विद्युतीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा इरादा कोकण रेल्वेचा आहे. विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत होणार आहे.\nकोकण रेल्वेमुळे प्रवासी वाहतूक वाढली आहे. मात्र, प्रवासी वाहतूक वाढूनही कोकण रेल्वे अद्याप फायद्यात नाही. कोकण रेल्वे फायद्यात येण्यासाठी मालवाहतूक मोठय़ा प्रमाणात होण्याची गरज आहे. त्यासाठी कोकण रेल्वे विजयदुर्ग, रेडी बंदराला जोडण्याचा विचार सुरेश प्रभू यांनी मांडला होता. मात्र, प्रभू रेल्वेमंत्री नसल्याने कोकण रेल्वे बंदराला जोडण्याच्या प्रस्तावाचे काय होणार, असा प्रश्न आता कोकणवासीयांना पडला आहे.\nकोकण रेल्वेत साधारण साडेसहा हजार कर्मचारी आहेत. त्यातील क व ड वर्गाच्या कर्मचाऱयांना गेली दोन वर्षे दिवाळी बोनस 17,500 रुपये देण्यात आला. मात्र, यंदा हा बोनस निम्म्यावर आला असून कर्मचाऱयांना 7 हजार रुपये देण्यात आला. प्रभू रेल्वेमंत्री नसल्याने बोनस कमी करण्यात आला नसावा ना, अशी शंका कर्मचाऱयांत व्यक्त होत आहे. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱयांना 23 हजार 500 रुपये ��ोनस दरवर्षी देण्यात येतो. मात्र, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांना बोनस देताना सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले.\nगांधी हत्येचा दडपलेला इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न\nविवाहिता अपहरणातील संशयिताची आत्महत्या\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/536828", "date_download": "2019-01-19T02:35:51Z", "digest": "sha1:GTUSSQIHDD5ADJIN64V2FTFQVABFBOIA", "length": 4356, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017\nमेष: भागीदारी व्यवसाय व देणीघेणी या बाबतीत उत्तम दिवस.\nवृषभः आर्थिक समस्या मिटतील, नव्या व्यवसायास उत्तम दिवस.\nमिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल.\nकर्क: अडचणी व अडथळे आले तरी त्यातून काहीतरी चांगलेच घडेल.\nसिंह: उधळपट्टीमुळे जमाखर्चाचा ताळेबंद जमणे अवघड.\nकन्या: कामे झाल्याने मानसिक सौख्य चांगले राहील, आर्थिक लाभ.\nतुळ: स्वप्नरंजनापेक्षा कृतीवर भर दिल्यास चांगले होईल.\nवृश्चिक: तथाकथित आध्यात्मिक मृगजळामागे मागे लागल्याने नुकसान.\nधनु: आर्थिक आवक वाढेल, संततीची इच्छा पूर्ण होईल.\nमकर: इस्टेटीबाबतचे अनेक अवघड प्रश्न सुटतील.\nकुंभ: गेलेली नोकरी परत मिळेल, व्यवसायातील अडचणी कमी होतील.\nमीन: अचानक धनलाभाच्या मागे लागू नका.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 1 जून 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/desh/page/652/", "date_download": "2019-01-19T01:43:42Z", "digest": "sha1:QMWHFL5JMJF6YTJWQRK2HIV6LL7RMMCO", "length": 19598, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 652", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीन��� धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nअपघात रोखण्यासाठी रेल्वेचे ऑनलाइन मॉनिटरिंग\n नवी दिल्ली भारतीय रेल्वेने वाढते अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक यंत्रणा बसविली आली आहे. या यंत्रणेची पहिली प्रायोगिक चाचणी पानीपत येथे...\nचौथ्या घोटाळ्यात लालूंना १४ वर्षांची शिक्षा\n रांची चारा घोटाळय़ातील दुमका कोषागार प्रकरणात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज १४ वर्षे कारावास व ६० लाख रुपये...\nसरकारचे लक्ष उंदरांकडेच जास्त\n वाणगाव मंत्रालयात इतके उंदीर असूनही सरकारने त्यांना फक्त एका दिवसात संपवले. इतकी तत्परता सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत दाखवली जात नाही. फडणवीस सरकारचे जनतेपेक्षा...\nदेशाला सत्य काय ते सांगा, चंद्राबाबूंनी अमित शहांना तडकावले\n नवी दिल्ली केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला भरभरून निधी दिला, पण तिथल्या सरकारला तो वापरता आला नाही असे सांगणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा...\nअमित शहांना चंद्राबाबूंचे खरमरीत उत्तर; वाचा सविस्तर\n अमरावती ( आंध्र प्रदेश) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पत्राला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. केंद्र सरकारचे...\nभाजपला माझी हत्या करायची आहे का\n लखनौ समाजवादी पक्षाशी आघाडी केल्याचा निर्णय घेतल्यापासून सोशल मीडि���ावर बसपा अध्यक्ष मायावती यांना लखनौमधील ‘गेस्ट हाऊस कांड’चा प्रश्न विचारला जात आहे. लखनौमध्ये...\nसपा-बसपा एकत्रच; २०१९ मध्ये भाजपला भोगावे लागणार परिणाम\n लखनौ उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपा अध्यक्ष मायावती यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला...\nभाजपला पुन्हा धक्का, आणखी एक पक्ष एनडीएमधून आऊट\n दार्जिलिंग चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चापाठोपाठ बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) मधून...\nलोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होणार; केंद्रीय मंत्र्यांचे भाकित\n नवी दिल्ली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. भाजप विरोधात विरोधी पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत....\nलालू हे तर लोकनेते; भाजपाच्या ‘शत्रू’चा वार\n रांची चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा...\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणु���ांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/citizens-of-gurunanaknagar-suffer-from-untimely-dog-%E2%80%8B%E2%80%8Bdiseases/", "date_download": "2019-01-19T03:06:05Z", "digest": "sha1:HOZIK7IYU5WKMMNDWE62WK72CMTD2ZGW", "length": 9066, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुरुनानकनगर मधील नागरिक बेवारस कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त; कारवाई न केल्यास न्यायालयीन लढा देणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुरुनानकनगर मधील नागरिक बेवारस कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त; कारवाई न केल्यास न्यायालयीन लढा देणार\nपुणे : पुण्यातील गुरुनानकनगर भागातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्याच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. ठिकठिकाणी पडलेले कुत्र्यां-मांजरांची विष्ठा,सडलेले अन्न, हाडांचे तुकडे, रात्री-अपरात्री भुंकण्याच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आदिमुळे रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.याविरोधात तेथील रहिवाश्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. महापालिकेने हा प्रश्न त्वरित न सोडविल्यास आम्ही त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा रहिवाशींनी दिला आहे.\nमिशन पॉसिबल या संस्थे मार्फत बेवारस प्राण्यांचे पालन केले जाते. प्राण्यांच्या उपचारासाठी या संस्थेने अनधिकृत उपचार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे कुत्री पाळण्यात येत आहेत. त्यांचे व्यवस्थितरीत्या संगोपन, व्यवस्थापन, देखभाल, केली जात नाही. नियमाप्रमाणे निवासी डॉक्टरांची सोय न करता स्थानिक तरुणांकडून त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचारादरम्यान मृत प्राण्यांना गुरुनानकनगर भागातच पुरतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी पसरते. प्राणी प्रेम समजू शकतो, मात्र त्याचा इतरांना नाहक त्रास देणे चुकीचे आहे. असे आरोप पत्रकार परिषदेत तेथील नागरिकांकडून करण्यात आले.\nमिशन पॉसिबल या संस्थेसाठी एका दानशूराने स्वतःची अडीज एकर जागा प्रति महिना १ रु. शुल्काने सासवडरोडला उपलब्ध करून दिली आहे. परंतु संबधित संस्था त्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहे. त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.\nमाजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे विद्यार्थी गृहास ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी\nमाझी नेमणूक नियमानुसारच; डॉ चंदनवालेंनी फेटाळले तृप्ती देसाईंंचे आरोप\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nटीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93/all/page-5/", "date_download": "2019-01-19T02:36:52Z", "digest": "sha1:PJI5JXGX4AQAM7LTSYJDRIWBI37HQONB", "length": 10804, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिओ- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nकाय आहेत 'कौन बनेगा करोडपती 9'ची वैशिष्ट्यं\nदर सिझनप्रमाणेच यावेळीही या खेळात अनेक इंटरेस्टिंग बदल करण्यात आलेत. 28 ऑगस्टपासून केबीसी 9 आपल्या भेटीला येतोय.\nजिओ मोबाईलचं बुकिंग आजपासून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजिओफोनसाठी प्री-बुकिंग कधी आणि कसं कराल\n'मायजिओ अॅप' तब्बल 10 कोटीवेळा डाऊनलोड झालं \nटेक्नोलाॅजी Jul 23, 2017\nफक्त 3 क्लिकमध्ये होईल Jio 4G फोनचं प्री-बुकिंग \n...आणि लाँच झाला जिओ स्मार्ट फोन\nकाय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स\nजिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार\nजिओ मोबाईलच्या घोषणेमुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घसरले\nगरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री\nबाबा रामदेवांचं 'पतंजली' भारतातील टाॅप 5 प्रभावशाली ब्रँडमध्ये \nटेक्नोलाॅजी Apr 11, 2017\nजिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा\nटेक्नोलाॅजी Apr 6, 2017\nजिओची समर सरप्राईज आॅफर मागे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA/news/", "date_download": "2019-01-19T01:54:19Z", "digest": "sha1:IWYXUYJVXPOJ4ZKEPE7G5S6JNUSLG5PX", "length": 11951, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nयुतीवर सस्पेंस कायम, काहीच नाही बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सध्या चर्चा आहे ती भाजप-शिवसेनेच्या युतीची.\nBREAKING : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला मोठा हल्ला\nशीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन\nअमेरिकेत पहिल्यांदाच 2 मुस्लिम महिला निवडणूक जिंकल्या\nडोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, भारताला धक्का\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nNobel Peace Prize 2018 : नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल, लैंगिक अत्याचार पीडितांसाठी काम\nभारत हा मुक्त समाजाचा देश,लाखो लोकं गरिबीतून बाहेर आली-डोनाल्ड ट्रम्प\nडोनाल्ड ट��रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nपुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प \nफेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै)\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2510/", "date_download": "2019-01-19T03:19:51Z", "digest": "sha1:MPENYUJRV766FTXJV5FG55KHEMCBYD42", "length": 2391, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-वेळ गेला", "raw_content": "\nफुलपाखरू गवसले म्हणून ……………………..\nफुलपाखरांना पकडण्यात वेळ गेला\nफुलांचा सुगंध दरवळला म्हणून …………………\nकाही फुलांना वेचण्यात वेळ गेला\nस्वप्नामध्ये परी आली म्हणून ………………….\nपरी होण्याचे स्वप्नं बघण्यात वेळ गेला\nप्रियकराची भेट होईल म्हणून ………….\nपाहुणे आले दरी म्हणून ………………\nपाहुण्यांना बघण्यात वेळ गेला\nबैठक झाली म्हणून ………………..\nचर्चेत वेळ गेला .\nसौ संजीवनी संजय भाटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-19T01:51:22Z", "digest": "sha1:SQWIB62JEB5JFKIVD5OLTDHVQ2I6DXP3", "length": 9988, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी वाहने ठेवायची कुठे? प्रशासनापुढे प्रश्‍न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआणखी वाहने ठेवायची कुठे\n‘टो’ करून आणलेल्या गाड्या नदीपात्रात पडून\nपुणे – रस्त्यात अडथळा ठरणारी टो करून आणलेली वाहने अजूनही नदीपात्रात पडून आहेत. येथील पार्किंग फुल्ल झाल्याने आता आणखी वाहने कुठे ठेवायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालकांनी वाहनेच नेली नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.\nमहापालिका आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने एकत्रीतच रस्त्यावर पार्क केलेली वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी उच��ली जातात. ती उचलण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना वाहन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबदल्यात या कारवाईतून जमा झालेल्या दंडातील निम्मी रक्‍कम महापालिकेला द्यावी लागणार आहे.\nमहापालिका कायद्यानुसार अशा वाहनांचा दंड हा हजारांमध्ये आहे. दुचाकींना पाच हजार, तीन चाकींना दहा हजार तर, चार चाकींना तब्बल पंधरा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.\n24 तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर ही कारवाई केली जात आहे. कारवाईतून शेकडो गाड्या पोलिसांनी उचलल्या आहेत. त्यातील दुचाकी वाहने टेम्पोमधून तर तीन चाकी वाहने “टो’ लावून भिडेपूलाजवळ नदीपात्रात आणली आहेत.\nमात्र, आणलेल्या गाड्यांमध्ये काही गाड्या बिनधनीही आहेत. त्यांचा मालक शोधणेही आवश्‍यक आहे. त्यातील काही गाड्या चोरीच्या किंवा कोणत्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या आहेत का हे तपासणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे ती लिस्ट पोलीस आणि आरटीओकडेही पाठवण्यात आली आहे.\n…तर वाहनांचा होणार लिलाव\nमहापालिकेच्या नियमानुसार ठराविकच दिवस या गाड्या ताब्यात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने त्याचा लिलाव केला जाणार असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतल���ला निर्णय रद्द करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/mumbai-paral-crystal-tower-fire-insight-footage-301817.html", "date_download": "2019-01-19T02:18:27Z", "digest": "sha1:7MICGM46FIZHGF76BABWJ3XOZX2CUMWN", "length": 5533, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - परळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO–News18 Lokmat", "raw_content": "\nपरळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO\nमुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आयुष्यभराची जमापूंजी लावलेल्या घराचं काही क्षणात होत्याचं नव्हतं होताना पाहताना अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले असून आता इमारतीतील आतील भागांचे भयावह दृश्य समोर आले आहे. १६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला.\nमुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आयुष्यभराची जमापूंजी लावलेल्या घराचं काही क्षणात होत्याचं नव्हतं होताना पाहताना अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले असून आता इमारतीतील आतील भागांचे भयावह दृश्य समोर आले आहे. १६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/asian-games/", "date_download": "2019-01-19T02:18:09Z", "digest": "sha1:72QCMNOBVNOMJG23V6KR4ISTPMJCP4BQ", "length": 11360, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Asian Games- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nमहाराष्ट्रातला शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सहन करतोय. त्याच दुष्काळाचे चटके देशासाठी गोल्डमेडल मिळणारा चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथला दत्तू भोकनळलाही बसताहेत.\nस्पोर्टस Sep 4, 2018\nAsian Games 2018 : नवरा अपयशी तर बायकोने दिली भारताला दोन पदकं\nस्पोर्टस Sep 3, 2018\nSuccess Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक\nIND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका\nफोटो गॅलरी Sep 2, 2018\nAsian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला\nAsian Games 2018: अमित पंघलचा 'गोल्डन' पंच, भारताच्या खात्यात 14वे सुवर्णपदक\nSuccess Story: गाई-म्हशी चरायला नेणाऱ्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्णपदक\nAsian Games 2018: डबल धमाका, जॉनसन आणि महिला टीमने पटकावले दोन सुवर्णपदक\nनरेंद्र मोदींना भेटून पालटलं या खेळाडूचं नशीब\nAsian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड \nAsian Games 2018:अरपिंदर सिंहची 'सुवर्ण'झेप,भारताच्या खात्यात दहावे 'गोल्ड'\nVIDEO : नोकरीवरून काढून टाकलं होतं मनजीतला, आज पटकावले सुवर्णपदक\nAsian Games 2018:मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2757", "date_download": "2019-01-19T02:55:06Z", "digest": "sha1:ZJQJNFOKXBC62NW3IPAXY4JA7QJZRIB5", "length": 29782, "nlines": 214, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘नाळ’ : मा��वी संवेदना आणि भावनांशी घट्ट नातं टिकवून ठेवणारी ‘नाळ’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘नाळ’ : मानवी संवेदना आणि भावनांशी घट्ट नातं टिकवून ठेवणारी ‘नाळ’\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\n‘नाळ’ या चित्रपटाचं पोस्टर\nकला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie नाळ Naal सुधाकर रेड्डी यक्कंटी Sudhakar Reddy Yakkanti नागराज मंजुळे Nagraj Manjule देविका दफ्तरदार Devika Daftardar\nमराठीमध्ये साधारण ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ नंतरच्या कालखंडात सिनेमा आणि अगदी मालिकांमध्येही ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रणात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. अर्थात त्यात काही अपवाद वगळता इतर निर्माते सदर पार्श्वभूमीला न्याय देऊ शकत नाहीत ही बाब वेगळी. असं असलं तरी नागराज मंजुळेच्या ‘आटपाट’ आणि उमेश कुलकर्णीचा ‘आरभाट’ यांच्या आणि प्रभावी ठरणाऱ्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांचा घनिष्ठ संबंध आहे. हे सगळं सांगण्याचं कारण हे की सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट ‘आटपाट’नं प्रस्तुत केला आहे, तर उमेश कुलकर्णीचे त्यात विशेष आभार मानले आहेत. कुलकर्णी आणि मंजुळेच्या बहुतांशी चित्रपटांचं छायाचित्रण करणाऱ्या या छायाचित्रकाराचं हे दिग्दर्शकीय पदार्पण नक्कीच आश्वासक आहे.\nचैतन्य ऊर्फ चैत्या (श्रीनिवास पोकळे) हा गावातील जमीनदार शंकरचा (नागराज मंजुळे) मुलगा. आई (देविका दफ्तरदार), वडील आणि आजीचा समावेश असलेलं आपलं चौकोनी कुटुंब, गावातील मित्र, शाळा, शाळेतील मित्र असं लहानसं विश्व असलेलं त्याचं आयुष्य अगदीच हसतखेळत सुरू आहे. तो भूतकाळ वा भविष्याची फिकीर अशा कुठल्याही बंधनांपासून मुक्त आहे. ‘नाळ’ साधारणतः त्याला नायकस्थानी ठेवून त्याभोवती फिरत राहतो, आणि त्याच्याच दृष्टिकोनातून त्याचं छोटेखानी भावविश्व उलगडत जातो.\n‘नाळ’चा ट्रेलर पाहिल्यास त्याच्या मूलभूत, ढोबळ कथानकाचा अंदाज येत नाही. अगदी चित्रपट सुरू झाल्यावरही एक असा पॉइंट येतो की पुढे काय हा प्रश्न पडतो. म्हणजे चित्रपटाचा विचार करता तो कुठल्या दिशेनं वाटचाल करणार हा प्रश्न उद्भवतो. लागलीच त्याचं उत्तर कथानकाला गरजेच्या असलेल्या लहानशा कन्फ्लिक्टच्या माध्यमातून म���ळून चित्रपटाला पुन्हा गती प्राप्त होते. अर्थात ते कारण किंवा कथानक निर्मात्यांना उघड करावंसं वाटत नसल्यानं त्याविषयी न बोलणं अधिक उचित ठरेल.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nमंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ आणि ‘हायवे : एक सेल्फी आरपार’सारख्या चित्रपटांचा सिनेमॅटोग्राफर राहिलेल्या सुधाकर यक्कंटीच्या स्वतःच्या सिनेमाचं छायाचित्रण सुंदर नसतं तरच नवल. इथं ‘नाळ’मधील कन्फ्लिक्ट फारच मूलभूत स्वरूपाचा असल्यानं चित्रपटाला प्रभावी बनवण्यासाठी सदर पात्रांच्या आणि त्यांच्या भोवतालाच्या अंतरंगात जाणं गरजेचं होतं. जेणेकरून खिळून राहण्यासाठी एक रंजक कारण मिळेल. इथं यक्कंटीचा कॅमेरा सदर पात्रांशी कनेक्ट होण्याचा दुवा तर बनतोच, पण सोबतच मूलतःच सुंदर असलेली लोकेशन्स ते अगदी ‘नेक्स्ट डोअर’ भासणारा भोवताल, असं सर्व काही तितक्याच सुंदरतेनं टिपलं जातं.\nअद्वैत नेमळेकर यांचं पार्श्वसंगीत यक्कंटीच्या कॅमेऱ्याला अगदीच तरलपणे साथ देतं. ते या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग बनतं, समोर येणाऱ्या दृश्यांना पूरक ठरत महत्त्वाची कामगिरी बजावतं. समोर येणारी दृश्यं आणि पार्श्वसंगीत यांच्यात असलेलं ट्युनिंग उल्लेखनीय आहे. सदर संगीत चित्रपटाला भावनिक आणि सिनेमॅटिक पातळीवर उंचावण्याचं काम करतं.\nसुधाकर यक्कंटीची कथा नातेसंबंधांना उलगडत परिणामकारक ठरत जाते. बाप-लेक, सासू-सून किंवा आई-मुलगा अशा ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन’ स्वरूपातील नात्यांच्या अनेक सुंदर छटा कलाकारांच्या आणि अगदीच अचूक संवादांच्या माध्यमातून टिपल्या जातात. नागराज मंजुळेचे संवाद चित्रपटातील कथेला पूरक ठरतात. काहीशा आर. के. नारायण शैलीत ग्रामीण सभोवताल उभा केला जातो. अर्थात त्याला ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहण्याचं किंवा कुठला तरी वैशिष्ट्यपूर्ण आशय-विषय समोर आणण्याचं बंधन नाही. कारण हे सगळं काही आपण चैत्याच्या भूमिकेतून आणि त्याचं प्रत्येक गोष्टीला समोर जाण्याच्या रूपातून अनुभवत असल्यानं त्याची गरजही भासत नाही.\nश्रीनिवास आणि इतरही बालकलाकार उत्तम कामगिरी करतात. जे मंजुळे हे नाव निगडित असलेल्या आधीच्या चित्रपटातील बालकलाकारांचे परफॉर्मन्सेस पाहता अपेक्षितही होतंच. ‘फँड्री’ आणि गजेंद्��� अहिरेच्या ‘द सायलन्स’नंतर मंजुळे पुन्हा एकदा बऱ्यापैकी विस्तृत म्हणाव्याशा भूमिकेत दिसून येतात. मंजुळे, देविका दफ्तरदार आणि ओम भुतकर ही मंडळी सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी ठरतात.\n‘नाळ’ हा त्याच्या सिनेमॅटिक मूल्यांना उंचावणारं संगीत आणि तितकेच चांगले परफॉर्मन्सेस यांनी अधिक उत्तम बनतो. तो न आवडणं तसं कठीण आहे, कारण मुळातच त्यात उणीवा तशा नाहीतच. थोडक्यात हा सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं सुंदर आणि पहावा असा सिनेमा आहे.\nलेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षय शेलार.. दादा खुप छान समिक्षा लिहली आहे\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्���्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/asian-games-2018-shooting-competition-138667", "date_download": "2019-01-19T02:55:11Z", "digest": "sha1:OQYGB4LLMVQ4RZFAMLRJOWYF35ST74IH", "length": 13001, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asian games 2018 Shooting Competition Asian games 2018 : अपूर्वी-रवीकडून पदक लक्ष्याचा प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nAsian games 2018 : अपूर्वी-रवीक��ून पदक लक्ष्याचा प्रारंभ\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजीच्या मोहिमेस ब्राँझ पदकाने सुरवात झाली. अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली, पण त्याच वेळी गेल्या काही महिन्यांत वेगाने प्रगती करीत असलेली मनू भाकर आपले सरासरी गुणही नोंदवू न शकल्याने भारतास १० मीटर पिस्तूलच्या दुहेरीत पदकापासून दूर राहावे लागले.\nआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजीच्या मोहिमेस ब्राँझ पदकाने सुरवात झाली. अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली, पण त्याच वेळी गेल्या काही महिन्यांत वेगाने प्रगती करीत असलेली मनू भाकर आपले सरासरी गुणही नोंदवू न शकल्याने भारतास १० मीटर पिस्तूलच्या दुहेरीत पदकापासून दूर राहावे लागले.\nअभिनव बिंद्राचे मार्गदर्शन लाभत असलेल्या रवी कुमारने प्राथमिक फेरीत प्रभावी कामगिरी करीत भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. भारतीय ४२ शॉट्‌सच्या अंतिम फेरीत ४२९.९ गुणांसह दुसरे होते, पण या प्रकारात जागतिक स्तरावर वाक्‌बगार असलेल्या चीनच्या अनुभवी जोडीने भारतास मागे टाकत रौप्यपदक जिंकले व भारतीय जोडीस ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत चित्र बदलते. प्राथमिक फेरीतील आघाडीची कोरियन जोडी चौथी आली.\nअंतिम फेरीत अपूर्वीचा खेळ उंचावत असताना अभिषेककडून काही चुका झाल्या. आता हे दडपणाखाली झाले असेल, पण या अनुभवाचा ते फायदा घेतील, याची खात्री आहे.\nमनू आणि अभिषेक वर्मा नवोदित आहेत. मनूकडून कायम ३८० पेक्षा जास्त स्कोअरची अपेक्षा असते. तिला ३७८ गुणच मिळवता आले. अभिषेकने ३८१ गुणांची समाधानकारक कामगिरी केली. भारताचे, तसेच कझाकस्तानचे समान ७५९ गुण झाले. कझाकस्तानने जास्त अचूकता (२५-१४) साधत भारतास सहाव्या क्रमांकावर ढकलले.\nपुरुषांच्या ट्रॅपमध्ये अनुभवी मानवजित ७२ गुणांसह अव्वल\nलक्ष्य शेरॉन (७५ पैकी ७१) पाचवा - महिला ट्रॅपमध्ये श्रेयासी ७१ गुणांसह दुसरी\nसीमा ७१ गुणांसह चौथी\nअंतिम फेरीत सहा जणांना स्थान\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\nचित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन\nमुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/8?page=3", "date_download": "2019-01-19T01:52:53Z", "digest": "sha1:4ZWH4KBMAQ5PJHFK3PFTAR56WYFKTBMK", "length": 8384, "nlines": 152, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तत्त्वज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nरेल्वेच्या तिकीट खिडकीवर एक माणूस रांग मोडून पुढे घुसत जोरात ओरडतो, \"मी कोण आहे हे माहित आहे का\nतो कर्मचारी घोषणा करतो, \"या काउंटरवर एका माणसाला तो कोण आहे ते आठवत नाही. कृपया त्याला ओळखणा-यांनी मदत करावी.\"\nअरुंधती रॉय (आणि तत्सम)\nव्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.\nकाठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही\nअशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू ��ागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.\nपाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा\nउपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं.\nकलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nस्वर्गरहस्य ......हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय \nलेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल\nप्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे\nइब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)\nज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो.\nगणितवादखंडन व काल्पनिक संख्यांचे मिथ्य\nएकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते. ह्या तीन सहस्रकांतील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर सर्वत्र बोकाळलेला गणितवाद\nनैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-19T02:38:48Z", "digest": "sha1:7Z55HLCUP6SZTXHNJMEEFM4IVLNMTUED", "length": 13596, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nआळंदीचा प्रवास स्मार्ट शहराच्या दिशेनं होत आहे. शहरात प्रवेश करणारे रस्तेच याची जाणीव आपल्याला करून देतात. आळंदीचा अंतर्गत विकासही याच धर्तीवर करण्याचे प्रयत्न नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर करीत आहेत.\nसंकलन : एम. डी. पाखरे\nआळंदीच्या राजकीय इतिहास लिहायचा झाला तर अशोक उमरगेकर आणि वैजयंता उमरगेकर यांच्या नावाशिवाय तो लिहिता येणारच नाही. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून आळंदीच्या राजकारणात आणि विकासकारणात महत्त्वाची भूमिका उमरगेकर कुटुंबानं बजावली आहे. 1988 मध्ये आळंदीत आलेल्या या कुटुंबानं अवघ्या 30 वर्षांत आपलं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक भक्‍कम स्थान निर्माण केलं आहे. या स्थानामुळंच नगराध्यक्षा म्हणून आळंदीच्या नेतृत्वाची धुरा वैजयंता उमरगेकर मोठ्या धडाडीनं आज पेलत आहेत.\n2016 मध्ये आळंदीचं नगराध्यक्षपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्यासाठी जाहीर झालं, तेव्हा झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या “वैजयंता उमरगेकर’ या एकाच नावाला जनतेनं पसंती दिली आणि 15 डिसेंबर 2016 पासून आळंदीसारख्या तीर्थक्षेत्र स्थानाच्या विकासाचं नेतृत्व करण्यासाठी त्या सज्ज झाल्या. खरंतर वैजयंता उमरगेकर यांचा राजकीय प्रवास अपक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्ष असा झालेला आहे. त्यामुळं सगळ्याच पक्षांची मोट बांधून विकासाच्या दिशेनं लावण्यात त्यांना पुरेपूर यश आलेलं आहे. सर्व पक्षातील निवडून आलेल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन 2017 मध्ये नव्या इमारतीतून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला.\nनगराध्यक्षा म्हणून शपथ घेतल्यानंतर आळंदीच्या पाणी पुरवठ्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. परिसरातील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यावर देत विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्‍याही बांधल्या आहेत. त्यामुळं शहराचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. भामा आसखेडमधून शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या प्रकल्पालाही तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.\nपाणीप्रश्‍नानंतर रस्त्यांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. शहराला जोडणारे प्रमुख रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण करून अंतर्गत रस्त्याचंही सिमेंटीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यात चाकण चौक ते सिद्धेश्‍वर रस्ता, आळंदी-चऱ्होली रस्ता, आळंदी-वडगाव रस्ता, आळंदी-गोपाळपुरा रस्ता यासह अन्य रस्त्यांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास अशा विविध मुद्द्यांवर सध्या उमरगेकर काम करत असून त्यात त्यांना यशही मिळत आहे.\nवैजयंता उमरगेकर यांचे पती अशोक कांबळे यांनी आळंदीच्या ज��तेच्या मनात विश्‍वास पेरला. या विश्‍वासाला साथ देण्यासाठी वैजयंती उमरगेकर यांचीही पक्‍की साथ मिळाली, ही साथच त्यांना नगराध्यक्षपदापर्यंत घेऊन आली आहे. जनतेच्या विश्‍वासाच्या बळावरच त्यांची वाटचाल सुरू आहे. पुणे शहर स्मार्ट दिशेच्या दिशेनं वाटचाल करत असताना शहरालगतचे आळंदी हे महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचीही स्मार्ट शहराच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी वैजयंता उमरगेकर यांनी कंबर कसली आहे.\nप्रगतीपथावरील व प्रस्तावित कामे\nशाळेपुढील मैदानात बगीचा करणे\nप्राथमिक शाळांत वर्गखोल्यांचे बांधकाम करणे\nनगरपालिकेची इमारत नव्यानं बांधणे.\nझोपडपट्टीधारक व बेघरांना घराचा लाभ मिळवून देणे\nमैलामिश्रित पाणी शुद्ध करण्यासाठी सिवेज प्लांट उभारणे\nपंढरपूर-आळंदी-देहू भूसंपादनासाठी 119 कोटी रुपये मंजुरीसाठी प्रयत्न\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nस्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं \nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2758", "date_download": "2019-01-19T02:55:24Z", "digest": "sha1:5YLJBZVS656FKETY6LYEHNSZEHNGH7TC", "length": 37082, "nlines": 215, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘मोहल्ला अस्सी’ : ऐतिहासिक, संवेदनशील विषयाची प्रभावहीन मेलोड्रॅमॅटिक हाताळणी", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘मोहल्ला अस्सी’ : ऐतिहासिक, संवेदनशील विषयाची प्रभावहीन मेलोड्रॅमॅटिक हाताळणी\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nकला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मोहल्ला अस्सी Mohalla Assi सनी देओल Sunny Deol साक्षी तन्वर Sakshi Tanwar रवी किशन Ravi Kishan\nअसं म्हणतात उत्तम पटकथा असेल तर वाईट दिग्दर्शक त्याला पुरेपूर न्याय देऊ शकत नाही. त्याच्या हाताळणीमुळे कथा प्रभावहीन ठरण्याची शक्यता वाढते. तर याच्या उलट चांगला दिग्दर्शक वाईट पटकथेत उत्तम रंग भरून नजाकतीनं तिला पेश करतो. त्यामुळे जेव्हा चर्चित साहित्यकृतीवर सिनेमा बनतो, तेव्हा दिग्दर्शक विषय कशा पद्धतीनं हाताळतोय याचं महत्त्व वाढतं. चर्चित साहित्यकृती ही संवेदनशील विषयावर असेल तर त्याची हाताळणी हा कळीचा विषय ठरतो. हिंदीतले ज्येष्ठ साहित्यिक काशी नाथ सिंग यांची बहुचर्चित कादंबरी ‘काशी का अस्सी’ यावर आधारित ‘मोहल्ला अस्सी’ हा सिनेमा संवेदनशील विषयाची हाताळणी कशी असावी, याचा वस्तूपाठ म्हणता येणार नाही, पण बरं उदाहरण ठरेल\nकाशीच्या घाटावर आपली रोजीरोटी चालवणारा पंडित धर्मनाथ पांडे (सनी देओल) हा आधुनिकतेचा कट्टर विरोधक. अस्सी घाटावर आपलं वडिलोपार्जित ज्ञान वापरून चार पैसे कमावणारा साधा ब्राह्मण. पण मंडल आयोगाच्या इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या शिफारसीमुळे रागावलेला. धर्मभ्रष्ट करणारा हा निर्णय त्याला मान्य नाही, तसंच आजूबाजूला होणार्‍या बदलाला तो सामोरा जात नाही. त्याची सोज्वळ, परंपरा प्रिय पत्नी सावित्री (साक्षी तन्वर) त्याच्या ‘ज्ञान हे विक्रीसाठी नसतं’ या तत्त्वज्ञानाला कंटाळलेली. त्यानं निव्वळ घाटावर मिळणार्‍या पैशांपेक्षा चार पैसे अजून जास्त कमवावेत असं म्हणणारी. कन्नी (रवी किशन) हा हिंदी साहित्यात एम.ए. केलेला तरुण विदेशी पर्यटकांना वाराणसी दाखवत असतो. तसंच त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करून स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करत असतो. त्याच गल्लीत असणारी नेहमीची चहाची टपरी कम दुकान हे वाराणसीच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं ठिकाण. तिथं आयुष्य गेलेले सर्वजण जमून समकालीन विषयांवर आणि अस्सीत होणार्‍या बदलांवर भाष्य करण्यासाठी जमणारे. अस्सीत खरा बदल घडायला लागतो, जेव्हा ‘हर हर महादेव’ या पारंपरिक घोषणेत बदल घडून ‘हे राम’ ही नवी घोषणा त्याची जागा घ्यायला लागते तेव्हा.\n‘काशी का अस्सी’ ही कादंबरी जेव्हा २००४ ���ाली प्रकाशित झाली, तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली. टीका होण्याचं मुख्य कारण होतं त्यात केलं गेलेलं वाराणसीचं चित्रण. हे चित्रण इतकं वास्तववादी होतं की, साहित्यिक काशी नाथ सिंग यांनी प्रत्यक्ष वाराणसीमधल्या व्यक्तींची नावं वापरली आणि त्यांचं बोलणं संवादांच्या रूपात ठेवलं. काळ होता मंडल आयोगानं सुचवलेल्या शिफारसी, त्याचे होणारे संभाव्य परिणाम आणि त्यानंतर अडवाणींची रथयात्रा व अयोध्येत राम मंदिराची बांधण्याची घोषणा. साधारण १९९० व १९९८ चा काळ कादंबरीत आला आहे. तर सिनेमात १९८८ ते १९९२ हा काळ दाखवला आहे. टीकेचा दुसरा मुद्दा होता संवादात असणार्‍या शिव्या... ज्या वाराणसीत नेहमी बोलल्या जाणार्‍या पण बाहेरच्यांच्या भुवया उंचावणार्‍या. उदाहरणार्थ ‘भोसडीके’ हा शब्द सिनेमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरला आहे. धार्मिक कर्म करणार्‍या व्यक्तींच्या तोंडी असणारा हा शब्द सर्वांनाच खटकणाराच ठरला असणार. वाराणसी किंवा काशी म्हटलं की, गंगेचा पवित्र घाट, आपलं पापं धुऊन काढणारी गंगा, मोक्षप्राप्तीचं ठिकाण. त्यामुळे तिथं राहणारे सर्वसामान्य लोक कसे जगतात, याचं चित्रीकरण वास्तववादी पद्धतीनं तोपर्यंत साहित्यकृतीत न आलेलं. त्यामुळे त्यावर टीका झाली.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nदिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना ही कादंबरी पडद्यावर का आणावीशी वाटली याचं कारण वरील गोष्टीत असावं. तसंच त्याचं नजीकच्या भूतकाळाचं यथोचित चित्रण करणं हेही आकर्षित करणारं असावं. द्विवेदी हे ‘पिंजर’मुळे संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध, तरीही त्यांची ही कलाकृती त्याच्या जवळही गेलेली नाही. त्याचं कारण ते स्वतःच आहेत. त्यांना कादंबरीतला कोणता भाग घ्यायचा, कोणता नाही हे माहिती आहे, पण हाताळणी कशी करावी यात गोंधळ उडाला असावा. तो पडद्यावर दिसूनच येतो.\nदोन-तीन गोष्टी समांतर चालतात, पण त्याच्या केंद्रस्थानी ‘धर्मनाथ पांडे’ आहे. मुख्य कथा त्याच्याभोवती फिरते, पण त्याच गल्लीत असणारं चहाचं दुकान हे सर्वसामान्य लोकं समकालीन घटनांकडे कसे बघत होते यालाही महत्त्व आहे. तिथं सेक्युलर ते डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. ते सतत चर्चा, टिप्पणी, विनोद व शेरेबाजी करतात. बदलणार्‍या काळाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. एकमेकांवर कुरघोडी करतात.\nवाराणसीत येणारे परदेशी पर्यटक हा अजून एक विषय कथेत मिसळलेला आहे. या पर्यटकांमुळे व त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या खोट्या बाबा-बुवांची चलती वाढलेली. त्यांची राहण्याची सोय करून देऊन बदलत्या काळात चार पैसे कनातीला जोडणारे लोक आहेत. अशा एकाच वेळी तीन चार धाग्यांना गुंफायचं काम द्विवेदी करतात पण ढोबळ पद्धतीनं.\nविषयाकडे बघण्याचा वरवरचा दृष्टिकोन त्याच्या हाताळणीवर दुष्परिणाम करणारा झालाय. तसंच सिनेमाचं सात वर्षांपूर्वीचं चित्रीकरणसुद्धा त्यात भर घालतं. ज्यात काळाची अखंडता दिसून येत नाही. काही प्रसंग नंतर चित्रित करण्यात आले असावेत असं वाटतं. एके ठिकाणी सावित्री सुरुवातीच्या दृश्यात चुलीवर स्वैपाक करताना दिसते, तर मध्यंतरानंतर ती गॅस-सिलेंडरवर काम करताना दिसते. धर्मनाथकडे मुलीच्या कम्प्युटर कोर्ससाठी पैसे नसतात, पण सावित्रीकडे मात्र गॅस-सिलेंडर येतो. त्याचं स्पष्टीकरण देण्यात येत नाही.\nतसंच असंख्य प्रसंग, संवाद हे कमालीच्या वरच्या सुरात चित्रित केलेले. पात्र राग किंवा इतर भावना व्यक्त करतानासुद्धा तारस्वरात बोलतात. एकही प्रसंग असा नाही जिथं संयत हाताळणी केली आहे. त्यात दर वाक्यात ‘भोसडीके’ या शब्दाची पेरणी. शिवी ही इतर वेळी खूप अपमानास्पद वाटणारी गोष्ट. पण सिनेमात ती योग्य वेळी व पात्रांच्या मानसिकतेला पोचवणारी असली तरच तिचा प्रभाव राहतो. इथं एका टप्प्यावर पात्रांनी आता ही शिवी न देता साधं सरळ वाक्य बोललं तरी चालेल असं वाटायला लागतं इतका त्याचा वापर वाढतो.\nपार्श्वसंगीतात शास्त्रीय संगीताचा वापर अयोग्य हाताळणीत भर घालणारी गोष्ट. ज्या प्रसंगात पात्रांनी संयतपणे प्रसंगांचं गांभीर्य पोचवणं अपेक्षित आहे, तिथं पार्श्वसंगीताचा वापर करून त्याचा परिणाम मेलोड्रॅमॅटिक करतात. त्यामुळे परिणाम शून्य होतो. तसंच सातत्यानं असे ढोबळ हाताळणीचे प्रसंग असल्यामुळे शेवटाकडे सिनेमा कंटाळवाणा व्हायला लागतो.\nहाताळणीत मागे पडलेला हा सिनेमा तोलून धरतात ते यातले कलाकार. रवी किशन, साक्षी तन्वर, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, राजेंद्र गुप्ता, मिथिलेश चतुर्वेदी, सीमा आझमी, फैसल रशीद, श्रीचंद मखिजा, नरेश जंग व मोहित सिन्हा अतिशय उत्तम काम करतात. त्यांचा पात्रांना जिवंत करण्या���्या अभिनयामुळे सिनेमा प्रेक्षणीय ठरतो.\nयात सर्वांत चुकीची पात्रयोजना आहे ती धर्मनाथ पांडेची. सनी देओलची निवड द्विवेदींनी कोणत्या चुकार क्षणी केली असेल हे त्यांनाच माहिती. देओल ब्राह्मण वाटत नाहीत. त्यांनी भाषेवर मेहनत घेतलेली नाही, कारण बर्‍याच संवादात संस्कृतचा वापर आहे. उच्चार अतिशय बाळबोध. तसंच त्याचं सनी देओल असणं लपत नाही. भावुक प्रसंगात चेहर्‍यावर हावभावच दिसत नाहीत. धर्मनाथ व सावित्रीच्या वयात बरंच अंतर असतं असा उल्लेख एके ठिकाणी आहे. निव्वळ या गोष्टीसाठी देओलची निवड हे कारण असू शकत नाही. दुर्दैवानं ज्याच्या खांद्यावर सिनेमाचा डोलारा उभा करायचा, त्याचीच चुकीची निवड केल्यामुळे सिनेमाच्या प्रभावहीनतेत भरच पडत गेली आहे.\nआणीबाणीनंतर भारतात घडलेल्या दोन घटना म्हणजे मंडल आयोगाची शिफारस व बाबरी मशिदीचा पाडाव. त्यातच संगणक क्रांती व आर्थिक उदारीकरणासाठी भारतानं उघडलेले दरवाजे. या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी पडद्यावर आणताना तिची हाताळणी संयत व प्रभावी करण्याची एक खूप मोठी संधी दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदींना होती. त्यांनी त्याच्याकडे ढोबळपणे बघितल्यामुळे ही संधी वाया गेलीय असं म्हणावं लागतं.\nलेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ के���ा आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/hatkanangale-headmaster-commits-suicide-after-extra-marital-affair-went-wrong-1821811/", "date_download": "2019-01-19T02:37:33Z", "digest": "sha1:K5HMMGRYVR6AMUSWNUFDTHMEXDA57A6O", "length": 12277, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hatkanangale headmaster commits suicide after extra marital affair went wrong | विवाहबाह्य संबंधामुळे वाद, महिलेच्या धमकीमुळे मुख्याध्यापकाची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nविवाहबाह्य संबंधामुळे वाद, महिलेच्या धमकीमुळे मुख्याध्यापकाची आत्महत्या\nविवाहबाह्य संबंधामुळे वाद, महिलेच्या धमकीमुळे मुख्याध्यापकाची आत्महत्या\nमहिलेने या प्रकरणी पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी चौकशीसाठी भास्कर यादव यांना बोलावले होते.\nविवाहबाह्य संबंधांतील वादातून महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केल्याने घाबरलेल्या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली. अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक भास्कर मारुती यादव (वय ५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.\nहातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेत भास्कर यादव हे मुख्याध्यापक होते. शनिवारी सकाळी भास्कर यादव यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी यादव यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी विवाहबाह्य संबंधातील वादाचा उल्लेख केल्याचे समजते. भास्कर यादव यांचे शाळेतील एका शिक्षिकेशी संबंध होते. या महिलेने यादव यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यादव यांनी पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडून त्या शिक्षिकेशी लग्न केले. तिला घर आणि गाडीची व्यवस्थाही करुन दिली.\nमात्र, गेल्या काही दिवसांपासून यादव आणि त्या महिलेत वाद सुरु होते. महिलेचे आणखी एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय यादव यांना होता. दोघांमधील वाद वाढले होते. वाद वाढल्याने यादव पेठ वडगाव येथे पहिल्या पत्नीसोबत राहायला गेले. दुसरीकडे हातकणंगलेत महिलेने पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घ्यायचा असल्यास ३० लाख रुपये द्यावे, अशी मागणी तिने यादव यांच्याकडे केली होती. आता आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यास नोकरी जाईल, या भीतीपोटी त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी यादव यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://osmanabadlive.in/article_view?id=170&catid=5", "date_download": "2019-01-19T03:14:57Z", "digest": "sha1:RIXPQVTS6ZLIXSXJ2UG57P65WDKWQUKS", "length": 16050, "nlines": 83, "source_domain": "osmanabadlive.in", "title": "Osmanabadlive | मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला ‘जय महाराष्ट्र’ केला!", "raw_content": "\nउस्मानाबाद लाइव्हला बातम्या देण्यासाठी कॉल ���रा - 9420477111\nआपल्या बातम्या, आपले न्यूज पोर्टल - उस्मानाबाद लाइव्ह\nमोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला ‘जय महाराष्ट्र’ केला\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात\nसिंदखेड राजा - शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेस्तोवर शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला‘जय महाराष्ट्र’ केल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. दुसऱ्या संघर्ष यात्रेची सुरूवात होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी राजमाता जिजाबाईंच्या जन्मस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर नजीकच्या एका मैदानावर शेतकऱ्यांच्या विशाल समुदायाला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आ. जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी आदी उपस्थित होते.\nरयतेचे कल्याण हेच पहिले कर्तव्य, असे संस्कार देऊन शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊंना वंदन करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणाची सुरूवात केली. त्यानंतर अनेक ताज्या घटना व घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी पित्याकडे लग्नाला पैसा नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली या गावातील 21 वर्षीय तरूणीने आत्महत्या करण्याच्या घटनेसाठी त्यांनी सरकारला जाब विचारला. रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची मुले-बाळेही विहिरीत उड्या घेत आहेत. तरीही राज्याच्या मुर्दाड सरकारला जाग येत नाही, या इतके दुसरे दुर्दैव काय असू शकते अशी संतप्त विचारणा त्यांनी केली.\nभाजप-शिवसेनेने सरकारने प्रत्येक कामाचा इव्हेंट केला आहे. सरकारचे निर्णय, घोषणा, कारभार आदी सर्व बाबी इव्हेंट मॅनेजमेंटने सुरू आहेत. भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेनेने तर आपल्या विदुषकी चाळ्यांनी राज्याचे मनोरंजन सुरू केले आहे. कधी ते कर्जमाफीच्या मुद्यावर बहिष्कार टाकतात, मध्येच दिल्लीला जाऊन जेटलींना भेटून येतात, नंतर अर्थसंकल्पाच्या कामकाजात सहभागी होतात, कर्जमाफी विसरून मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये मश्गूल होतात, नंतर पुन्हा मंत्र्यांना घाबरून फेरबदल थांबवतात, पंतप्रधानांसोबत बैठकीसाठी दिल्लीला जातात, कधी मोदींना शिव्या देतात तर कधी ‘मेरे नरेंद्र भाई’ म्हणत त्यांच्याशी भाऊबंदकी जोडतात. अशी परस्परविरोधी भूमिका घेत शिवसेनेने महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमालाही मनोरंजनात मागे टाकल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.\nगेल्याच आठवड्यात अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. ती बातमी वाचून मला वाटले की, भाजप आणि शिवसेनेने भांडणाची जी नौटंकी केली होती, शेतकरी आणि सर्वसामान्यांप्रती कमालीचा कळवळा असल्याचा जो अभिनय केला होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.\nमुंबई महापालिकेतील दोन्ही पक्षांनी एकमेकांची औकात काढली. गावगुंड देतात तशा पाहून घेण्याच्या धमक्या दिल्या. पुढे काय झाले कर्जमाफीसाठी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. मुंबईचे महापौर पद मिळाले अन् राजीनामे कचऱ्याच्या पेटीत गेले. आपल्या खासदाराला विमानात बसता यावे म्हणून शिवसेनेने संसदेत गोंधळ घातला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या विमान वाहतूक मंत्र्याची कॉलर पकडल्याचे वर्तमानपत्रात छापून आले. पण् याच शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या विरोधात केंद्रातील अर्थमंत्र्यांची किंवा कृषिमंत्र्यांची कॉलर पकडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का\nराज्यभरात सध्या कर्जमाफीचा, शेतमालाच्या भावाचा, खरेदी केंद्रांचा प्रश्न पेटला आहे. पण् युती सरकारची जनतेत जाऊन बोलायची हिंमत राहिलेली नाही. हे फक्त टीव्हीवरून ‘मन की बात’ करतात. आता मुख्यमंत्र्यांनीही ‘मी मुख्यमंत��री बोलतोय’ म्हणून कार्यक्रम सुरू केला आहे. या नौटंकीबाज सरकारने इव्हेंट बंद करून रयतेचे कल्याण, शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून राज्य कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वीकारला पाहिजे. अन्यथा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत, असा सज्जड इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.\nदरम्यान, सिंदखेड राजावरून बुलडाणाकडे जाताना चिखली येथे शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेचे प्रचंड मोठे स्वागत केले. तब्बल हजार बाइकस्वारांनी प्रमुख नेत्यांसह शहरातून रॅली काढली. यावेळी संघर्ष यात्रेतील सर्व नेते व आमदार ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आरूढ झाले होते. बुलडाणा येथेही शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. मुख्य रस्त्यापासून सभास्थळापर्यंत सर्व नेते बैलगाडीवर बसून गेले.\nत्या पोलिसांविरूध्द 302 चा गुन्हा\nराज्यातील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर\nतुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा समारोप\nडिजिटल मीडियावर विशेष चर्चासत्र\nमारेकरी सापडला, सूत्रधार कधी \nपंकज देशमुख नको, संदीप पाटील हवेत\nरोटी घाटात तुकाबांचा थाट \nशिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा\n'इज्तेमा'वरुन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात, ५ ठार\nअडीचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा आरोपी उस्मानाबादचा\nउस्मानाबादचा तोतया ‘एसीबी अधिकारी अकोल्यात गजाआड\nउस्मानाबाद जिल्ह्याला सर्वांत आधी कर्जमाफी\nतिच्या गुप्तांगात लाठी खुपसल्यमुळे तिचा मृत्यू\nमुलींच्या छेडछाडीविरोधात खळखटयाक ,मारमगुप्पी प्रदर्शित\nमहाराष्ट्र देशातील पहिले हागणदारी मुक्त राज्य करणार\nसुनील ढेपे, मुख्य संपादक\nतुळजाभवानीचे महिलांनी घेतले हात लावून दर्शन\nउप जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर अडचणीत\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nतुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2010/12/blog-post_15.html", "date_download": "2019-01-19T02:43:08Z", "digest": "sha1:RMKRGZS2VAKW3AZEP6SMX4GRFNR66SLZ", "length": 5857, "nlines": 114, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: पोंगल", "raw_content": "\nप्रथम एक वाटी तांदूळ धुवून पूर्ण न निथळता किंचित पाण्यात एक तास पाण्यात भिजवावे. मूगडाळ एक चमचा तुपात लालसर भाजून घ्यावी. भाजतानाच त्यात लवंगा टाकाव्यात. नंतर डाळही धुवून पूर्ण निथळून एक तास भिजत ठेवाव���. गूळ बारीक चिरुन ठेवावा.\nजाड पातेल्यात ३ वाट्या दूध, एक वाटी पाण्याबरोबर गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदूळ व डाळ घालावी.\nकमी आचेवर दूध पातेल्याला लागू न देता अधूनमधून ढवळत रहावे. (१० मि.)\nआता एक वाटी गूळ घालावा.(जास्त गोडीसाठी दिड वाटी) गूळ विरघळून डाळ तांदूळ एकत्र झाल्यावर दोन चमचे तूप घालावे. नंतर काजू, बेदाणे, वेलदोडे, आणि दोन वाट्या खोबरं घालून मिसळावे.\nएक वाफ आल्यावर परत थोडे खोबरे आणि १ चमचा तूप शिजलेल्या पोंगलमधे घालावे.\nखोबरे जास्त घातले तरी छान लागते. अधिक नारळाचे दूधही वापरतात.\nमला फार आवडतो हा प्रकार\nमी पॅरिसमध्ये खाल्ला होता हा भात\nमस्त जमलेला दिसतोय फोटोवरून...\nमस्त. आपल्या आवडीचा आहे हा प्रकार.\nममी अहमदाबाद मध्ये खाल्ला होता हा.\nबरा झाला असावा.. दुसर्‍या दिवशी कामवालीला नाही द्यावा लागला\nआणि एक पदार्थ अ‍ॅड केलास का लिस्टात\n तू आणि मी गोडवाली माणसं.. :D\nवा वा....येत म्हणजे मुलीला जेवण बनवता...:P..मी पण करुन बघेन...नाहीतर तु आहेच...\nजेवण नाही, असलं बाकीचच बनवता येतं.. :)\nकरुन बघ, नाहीतर ये कोल्हापूरला..\nमीनल, मलाही हा पोंगल प्रकार फार आवडतो. शिकागोच्या देवळात गेलो की खाल्ल्याशिवाय देव मुळी सोडतच नाही. :D\nही पोस्ट योग्य व्यक्तींपर्यंत पोचवण्यात येईल ;)\nमीनल यु टू.........ओह नो....काय गं शिल्लक राहिलाय का माझ्यासाठी थोडा नसेल तर बनव परत मी काही बनवणार नाही स्वतः...जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/hameed-ansari-is-released-from-pakistani-jail/", "date_download": "2019-01-19T02:24:23Z", "digest": "sha1:C4VMPRR6UZP7ATBPHEC44KR7CDLMBI74", "length": 8547, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हमीद अन्सारी याची पाकिस्तानी कारागृहातून सुटका | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहमीद अन्सारी याची पाकिस्तानी कारागृहातून सुटका\nइस्लामाबाद: हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटक करण्यात आलेला भारतीय नागरीक हमीद निहाल अन्सारी याची आज पाकिस्तानच्या कारागृहातून सुटका करण्यात आली. तीन वर्षांच्या कारावासाची त्याची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर त्याला आज कारागृहातून सोडण्यात आले. 33 वर्षीय अन्सारी हा मुंबईचा रहिवासी आहे याला पाकिस्तानातील पेशावर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.\nभारतीय नागरीक असला तरी त्याने पाकिस्तानी नागरीक असल्याचे भासवण्यासाठी खोटा पासपोर्ट त्याने तयार केला होता. तो भारतीय ह���र असल्याचे त्याने मान्य केले होते असे पाकिस्तानी अधिकाऱ्याचे म्हणणे होते. तथापी तो फेसबुकद्वारे झालेल्या आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत गेला होता असे सांगण्यात येते. 15 डिसेंबरलाच त्याची शिक्षा संपली होती पण त्याच्याकडे आवश्‍यक ती कागदपत्रे नसल्याने त्याची कारागृहातून सुटका होऊ शकली नव्हती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोलंबिया पोलीस अकादमीवर दहशतवादी हल्ला ; 20 ठार, 72 जखमी\nअमेरिकन शिष्टमंडळाचा दाओस दौरा ट्रम्प यांनी केला रद्द\nइस्त्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मोदींशी चर्चा\nसुदानच्या अध्यक्षांच्या राजप्रासादाबाहेर निदर्शने\nथेरेसा मे यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nजर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्‌डाणे रद्‌द\nकेनियातल्या हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nकडाक्‍याच्या थंडीने गारठून सीरियात 15 बालकांचा मृत्यू\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642458", "date_download": "2019-01-19T02:04:24Z", "digest": "sha1:YMKECGNJVQA2OVBQVNRQHNGNRRZS5I5U", "length": 2390, "nlines": 34, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ॥\nकविता ॥ मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ॥\nमला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली\nमाझी आई नेहेमीच नाक मुरडत बसली\nसलमा बद्दल बोललं तर मी पाकिस्तानी\nशायना बद्दल बोललं तर इंग्लीस्तानी\nसाल येडं व्हायचं बाकी होतं\nएकदम विचित्र चालली होती जिंदगानी\nतिकडं सलमा अल्लाचा वास्ता द्यायची\nइकडं शायना नेहेमी पास्ता आणायची\nनेहेमीच प्रश्न पडायचा मला\nया दोघींमधली कोण निवडायची \nदिली आणून एक भगवद गीता\nसांगितलं हे जे कुणी मोठ्यानं वाचंल\nतीच होईल माझी सीता\nसलमानें नमाज पढायला घेतला\nशायनाने बायबल ऑनलाईन म्हंटली\nमला मात्र माझ्या वेडेपणाची लाज वाटू लागली\nकुणाला तरी एकीलाच नादि लावायला हवं होतं\nदोघींशी असं खेळायला नको होतं\nमी ठेवुनी गीतेवर हात , सार कबूल केलं\nदोन्ही आधी माझ्या मागं मागं होत्या\nमग शिव्या श्राप देऊन त्यांनी सार वसूल केलं\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2006/08/blog-post.html", "date_download": "2019-01-19T02:16:16Z", "digest": "sha1:5CL2K3N3BJWL46JBOADOHPJCJ2CN26CR", "length": 14695, "nlines": 119, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: शेजारी", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nआज अचानक बर्याच दिवसांनी आमच्या शेजार्याचं दर्शन झालं. तो कधितरी बाहेर बसून चित्र काढत असतो तेव्हा hi hello होतं. पण बाकी काही नाही. एकूण तो जरा अत्रंगीच वाटतो. एकटाच असतो. कधिकधि मूली येतात रात्री (दरवेळी वेगळ्या).\nआम्ही वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेजारी रहात असूनही आम्हाला एकमेकांची नावं पण माहीत नाहीत. हाच तर फ़रक आहे भारतात आणि अमेरीकेत.\nमला अचानक डोंबिवली ला रहाणार्या आमच्या शेजार्यांची आठवण झाली. तिथे एका मजल्यावर आम्ही ३ कुटूंब अनेक वर्ष एकत्र राहीलो. बाकी २ घरात बरेच लोक बदलले. आमची building होण्याआधी सगळे त्याच गल्लीत वेगवेगळ्या वाड्यांमधे रहात होते. त्यामुळे परिचय आता जवळजवळ २५/३० वर्षांचा आहे. आमच्या अगदी दाराला लागून दार असलेल्या घरात दातार काका आणि माधूरी काकू रहात. ते पूर्ण जगाचे काका काकू. मला आठवतं तेव्हा पासून आमचे शेजारी तेच. माझ्या मोठ्या भावा पासून ते त्याच्या मुलापर्यंतची आसपासची मधली सगळी मुलं काकूच्या मांडीवर खेळली. आणि प्रत्येकाने काकूची साडी एकदातरी खराब केलीच आहे. काकू म्हणायची पण की मोठं झाल्यावर प्रत्येकाकडून एक साडी घेणार आहे. :) त्यांच्या घरात झोपाळा होता त्यामूळे सगळ्या मुलांना त्याचं पण आकर्षण असायचं. लहान मुलं काकू कडे रमत असतं. खाऊ च्या बाबतित लाड पण होतं कारण घरात लाडू, वड्या, चिवडा ह्यापैकी काहितरी नेहमीच केलेलं असे. लाडं होतं असले तरी फ़ाजिल लाड मात्र कधिही होत नसतं. उलट उत्तर देणं, हावरट पणा ���रणं, आचरटपणा आणि मस्ती करणं ह्यापैकी काही केलं की मात्र चांगला ओरडा मिळतं असे आणि त्या मुलाची घरी रवानगी केली जात असे. अश्या ओरडयाच्या वेळी मग कोणाची आई पण काही बोलत नसे आणि मधे पडत नसे.\nकधिकधि काकू क्लास मधे शिकवायला जायची किंवा मग घरीच शिकवणी घ्यायची. बाकी चा वेळ घरीच असे. माझी आजी देखिल घरीच असल्याने त्या दोघिंचं चांगलं जमत असे. त्यांच्या पाकक्रूती च्या शिकवण्या चालतं. मघ कधिकधि कुठल्यातरी वड्यांचा प्रयोग बिघडला की हमखास दुपारी \"बघा हो आजी जरा..ह्या वड्यांचा भसका होतोयं.\" असं म्हणून आमच्या आजीला बोलावणं येई. त्या दोघिंचं rework करुन झालं की अर्थातच वाटी आमच्याकडे ही येई. मी आणि माझा भाऊ दोघेही दिवसभर आजी जवळ असायचो त्यामुळे आजी काय करत्ये हे ओट्यापाशी उभं राहून बघताना स्वैपाकातले फ़ंडे आम्हीही ऐकत असू आणि मग काकू नी काही नविन पदार्थ केला आणि तो बिघडला की आम्हीही बिनधास्तपणे \"तुझ्या चिरोट्यांमधे मोहन कमी झालयं \" वगैरे काहितरी hi-fi dialouge मारत असू. :)(मग त्या चिरोट्यांमधे मोहन असो अथवा नसो. आणि मुळात मोहन म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही.)\nकधि काकूचा भाऊ आला की आसपासच्या झाडांवरच्या कैर्या, जांभळं काढण्याचा कार्यक्रम होत असे आणि त्यालाही काकू चा सक्रीय पाठिंबा असे. क्रिकेट्ची match ही माझी आजी आणि काकू मिळून बघत.. म्हणजे दोघी आपपल्या घरी पण काही घडलं की दार उघडून एकमेकींना सांगणारं की हा आउट झाला, त्याची century झाली etc. सास बहू serials त्यावेळी नसल्याने दोघिंनाही cricket मधे interset होता.\nमाझ्या आजी ला आणि काकूला दुखणिही अगदी सारखिच होतं. दोघिंनाही थंडीचा त्रास होतं असे आणि दोघिंनाही आयुर्वेदिक औषधं घ्यायची भारी हौस त्यामुळे स्वैपाकाच्या प्रयोगांबरोबर दोघिंचेही वेगवेगळे वैद्य try करणंही चालू असे. आणि कसले कसले लेप, काढे, मात्रा वगैरेंवर चर्चा चालू असत. काका दोघिंनाही खूप चिडवायचे की आजी ७० वर्षांच्या आणि ही ४५ वर्षांची तरीही औषधं मात्र दोघिंची सारखिच. :)\nकाकूच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या की त्या आणि माझी आजी दुपारी पत्ते खेळतं असतं. कधि आजी गेली नाही की काकू तिला मुद्दामचं बोलावून घेत असे आणि म्हणे \"तुम्ही रोज येत जा पत्ते खेळायला.. त्या तेव्हड्याच जरा busy रहतातं.\" ;)\nआमचा मजला सोडला तर आमच्या तिनही कुटूंबांचं इतर कोणाकडे विषेश येणंजाणं होत नसे. तसच काक��� स्वतःचा आवडी निवडीं बद्दल ही अगदी ठाम त्यामुळे कोणी काही बोललं की \"आम्हाला असच आवडतं\" असं म्हणून त्यांची बोळवण होत असे. आणि त्यामुळे दातार family शिष्ठ म्हणून famous. :) जेव्हा काकांनी नविन गाडी घेतली तेव्हा कौतूक बाजूलाच पण वर \"दातारीण आधिच शिष्ठ त्यात गाडी घेतली आतातर काय बघायलाच नको. \" :D अश्या comments पण ऐकायला मिळाल्या. आणि ह्या comments काकूनेच कुठूनतरी ऐकल्या आणि आम्हाला सांगितल्या.\nकाका काकू गप्पा मारायला एकदम jolly. आणि किस्से रंगवून सांगण्यात expert. आणि मुख्य म्हणजे कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं ह्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे माझ्या आजी पासून ते माझ्या ४ वर्षांच्या पुतण्या पर्यंत कोणाशीही समोरच्याला bore नं करता बोलू शकतातं. आम्ही पुण्याला रहायला गेल्यावर पण बरेचदा आम्हाला आठवण यायची की आत्ता शेजारी काकू असती तर पट्कन ५/१० मि. timepass करून आलो असतो. अधिक सहावासामुळे अर्थातच माझ्यापेक्षा माझ्या भावावर काका काकूंचा अधिक जिव आहे आणि मग बोलतानाही पट्कन \"अमितचे बाबा ,अमितची आजी\" असे उल्लेख येतं आणि मग लहानपणी मी पण लगेच \"अमितचे बाबा नाही माझे बाबा\" असं correction करत असे. :)\nमधे आजीची तब्येत खराब झाल्याचं ऐकून काका काकू लगेच पुण्याला येऊन गेले. त्यांचाशी गप्पा झाल्यावर आजीलाही जरा बरं वाटलं. कधिकधि नात्यांपेक्षा सहवासाचे ऋणानुबंध अधिक घट्टं असतात हेच खरं. मी पण आता भारतात जाइन तेव्हा डोंबिवली ला काका काकूं च्या घरी जाइन आणि काकू ला तिची special साबुदाण्याची खिचडी करायला सांगेन आणि हो मुख्य म्हणजे त्यांचाशी भरपूर गप्पा मारेन. :)\nलेख आवडला. By the way, मोहन म्हणजे (बहुतेक) पदार्थ खुसखुशीत करण्यासाठी पिठात घातलेले गरम तेल. उदा. भजीच्या पिठात.\n सख्खे शेजारी असतातच मायेचे आणि हक्काचे\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/accident-in-kolhapur-15-injured-1817673/", "date_download": "2019-01-19T02:59:22Z", "digest": "sha1:C2PUKTMAE2R2TVX6GKY2XD7CYIZ7HWOR", "length": 9735, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Accident in Kolhapur 15 injured | कोल्हापुरात मर्दानी खेळ खेळण्यासाठी चाललेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 15 जखमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकोल्हापुरात मर्दानी खेळ खेळण्यासाठी चाललेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 15 जखमी\nकोल्हापुरात मर्दानी खेळ खेळण्यासाठी चाललेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 15 जखमी\nचालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली\nकोल्हापुरात गाडी उलटून झालेल्या अपघातात 15 मुलं जखमी झाले आहेत. पन्हाळा रोडवर हा अपघात झाला आहे. सर्व मुलं मर्दानी खेळ खेळण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. मुलं 11 ते 14 वयोगटातील आहेत. 15 जण जखमी झाले असून यामधील एकजण गंभीर जखमी आहे. जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, एका क्रूझरमधून सर्व मुलं प्रवास करत होती. पन्हाळ्याला मर्दानी खेळ खेळण्यासाठी हे सर्वजण जात होते. गाडी केरली परिसरात पोहोचली असता चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात 15 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2232", "date_download": "2019-01-19T01:43:54Z", "digest": "sha1:PZJB23YWKOBJWLKJ7XJ5KQGM2CSLSMLK", "length": 7225, "nlines": 143, "source_domain": "latenightedition.in", "title": "उपवासाची कचोरी – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n#उपवासाची कचोरी || #OnlineCooking || खादाडगिरी || खवय्ये\n२ टी स्पून साबुदाणा पीठ\n२ कप ओला नारळ खोवून\n१ टे स्पून लिंबू रस\nमीठ व साखर चवीने\nतळण्यासाठी डालडा तूप किंवा रिफाईड तेल\nनारळ खोवून घ्यावा. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. काजू थोडे कुटून घ्यावेत. मग खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, काजू. कीस-मिस, लिंबू रस, मीठ व साखर घालून मिक्स करून सारण बनवून घ्यावे.\nबटाटे उकडून सोलून किसून घ्यावेत. मग त्यामध्ये साबुदाणा पीठ व मीठ मिक्स करून घ्या, मग त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून त्यामध्ये नारळाचे सारण भरून गोळा बंद करा.\nकढईमध्ये तूप गरम करून मंद विस्तवावर कचोऱ्या तळून घ्याव्यात.\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/balmaifal-article-jimmys-dream-1810543/", "date_download": "2019-01-19T02:47:43Z", "digest": "sha1:SB2JGL72DLDPMPHEW3IDA4X5E3NAGCE2", "length": 17331, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Balmaifal article Jimmy’s dream | जिमीचे स्वप्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nनाताळचा सण जवळ यायला लागला की सगळ्याच लहान मुलांना सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंची आठवण यायला लागते.\nनाताळचा सण जवळ यायला लागला की सगळ्याच लहान मुलांना सांताक्लॉजकड���न मिळणाऱ्या भेटवस्तूंची आठवण यायला लागते. छोटा जिमीदेखील त्याला अपवाद नव्हता.\nजिमीला नाताळच्या वेळी दोन भेटवस्तू हव्या होत्या. एक म्हणजे लाल रंगाचा मफलर आणि दुसरी म्हणजे आजीकडे राहायला जाताना कपडे नेण्यासाठी छानशी सॅक. या भेटवस्तूंशिवाय त्याला सांताक्लॉजच्या बर्फावरून घसरत जाणाऱ्या गाडीत बसून फिरायचं होतं. जिमीने नाताळच्या आदल्या दिवशी सांताक्लॉजला एक पत्र लिहिलं आणि आपल्या आईला म्हणाला, ‘‘ तू हे पत्र सांताक्लॉजकडे पाठवशील का\nआईला जिमीच्या सांताक्लॉजला पत्र लिहिण्याच्या कल्पनेचं खूप कौतुक वाटलं आणि तिने ते पत्र त्याच्याकडून घेतलं.\nदुसऱ्या दिवशी सकाळी, नाताळच्या दिवशी सांताक्लॉजकडून आवडीच्या भेटवस्तू मिळणार या आनंदात जिमी झोपायला गेला. त्याला लगेचच गाढ झोप लागली. थोडय़ा वेळाने त्याला घराच्या खिडकीतून दूरवर एक बर्फाचा डोंगर दिसला. डोंगराच्या माथ्यावर सूर्यकिरणं पडली होती. हळूहळू सूर्य वर येत होता आणि सगळीकडचा बर्फ वितळायला लागला होता. जिमीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडला. त्या उजेडाने त्याने डोळे उघडले. त्याला आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी दिसलं. तो एका छोटय़ाशा बेटावर उभा होता. त्याच्या लक्षात आलं की त्या बेटावर तो एकटाच आहे. तो खूप घाबरला आणि आईकडे घरी जाता येणार नाही या कल्पनेनंच रडायला लागला. इतक्यात आकाशात वीज चमकल्यासारखं काही तरी झालं आणि पांढरी शुभ्र दाढी, लाल कपडे आणि लाल टोपी घातलेला सांताक्लॉज आपल्या घसरगाडीतून त्या बेटावर आला. जिमी रडत रडत त्याला म्हणाला, ‘‘मला घरी आईकडे जायचं आहे.’’\nसांताने जिमीचे डोळे पुसले आणि हळूच उचलून त्याला आपल्या घसरगाडीमध्ये बसवलं. काही कळायच्या आत ती गाडी बेटावरून आकाशात झेपावली. आकाशातले चमचमणारे तारे बघून जिमी आपलं रडणं विसरून खुशीत टाळ्या वाजवायला लागला. थोडय़ा वेळानं सांताक्लॉजने आपली गाडी उंच डेंगरावरच्या बर्फावर उतरवली. तिथे फक्त पंढराशुभ्र बर्फच बर्फ पांघरलेला होता. इतक्या उंच बर्फाच्या डोंगरावर जिमी पहिल्यांदाच आला होता. खाली दिसणारी छोटी छोटी घरं आणि झाडं बघून त्याला मजा वाटली.\nसांताक्लॉजने जिमीला दूरवर दिसणारं त्याचं घर दाखवलं आणि म्हणाला, ‘‘आता पहाट व्हायला आली आहे. मला इतर मुलांना त्यांच्या नाताळच्या भेटवस्तू द्यायला जायचं आहे, त्यामुळे मी आता त���ला तुझ्या घरी सोडतो.’’\nजिमीला घसरगाडीतून िहडायला खूप मजा येत होती. तो आता घरी जायचंही विसरला होता. तो सांताला म्हणाला, ‘‘मला तुझ्या घसरगाडीतून आणखी फिरायचं आहे.’’ ते ऐकून सांताक्लॉज हसला आणि जिमीला डोंगरउतारावरून पाईनच्या झाडांमधून, तळ्याच्या काठावरून फिरवलं. वाटेत रेनडियर्स, पांढरे अस्वल, वॉलरस असे बर्फातले प्राणी दाखवले आणि थोडय़ा वेळानं आपली घसरगाडी जिमीच्या घराशेजारी येऊन थांबवली. त्याने जिमीला गाडीतून उतरवून त्याच्या पलंगावर नेऊन झोपवलं आणि त्याला नाताळच्या शुभेच्छा दिल्या.\nसांताक्लॉजला शेकहँड करून त्याचे आभार मानण्यासाठी जिमीने डोळे उघडले तर समोर त्याला त्याची आई दिसली. ती जिमीला नाताळच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी त्याच्या खोलीत आली होती.\nजिमीने तो सांताक्लॉजबरोबर त्याच्या घसरगाडीतून कसा िहडून आला आणि त्या वेळी कशी मजा आली याचं रसभरीत वर्णन आपल्या आईला सांगितलं. तो इतका खूश झाला होता की, त्याला काय सांगू आणि काय नको, असं झालं होतं.\nआईने जिमीला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘अरे जिमी, तू आता सांगतोस ते तुला पडलेलं स्वप्न होतं. तुझ्या स्वप्नात तू घसरगाडीतून सांताक्लॉजबरोबर चक्कर मारून आला आहेस. म्हणजे तुझी एक इच्छा पूर्ण झाली, आता तुला हव्या असलेल्या या आणखी दोन भेटवस्तू.’’\nजिमीने त्या भेटवस्तू उघडल्या. एकात घसरगाडीत बसलेल्या सांताक्लॉजचे चित्र काढलेली सॅक होती आणि दुसऱ्यात लाल रंगाचा मफलर. जिमीने आईला घट्ट मिठी मारून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्याने सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्रातल्या त्याच्या तिन्ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे तो अगदी खूश झाला.\nआता तो नाताळच्या सुट्टीत लाल रंगाचा मफलर गुंडाळून आणि त्या सॅकमध्ये आपले कपडे घालून आजीकडे राहायला जाणार होता. त्याला आजीला सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्राबद्दल आणि आपल्या स्वप्नाबद्दल सांगायचं होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-sharad-pawar-by-akshay-bikkad/", "date_download": "2019-01-19T02:23:57Z", "digest": "sha1:PEHOD4MOEJHUMMG6Y5CBSRA5LYUMUR7O", "length": 16463, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका\nवाचा पवारांनी सत्ता काळात टोकाची भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारची वागणूक दिली\nफडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातला बळीराजा दुसऱ्यांदा संपावर गेला आहे. चांगल्या नेतृत्वाचा अभाव आणि आंदोलकांमध्ये असलेला कम्युनिकेशन गॅप याच्यामुळे पहिल्या संपातून काही साध्य व्हायच्या आधीच संपाची वांझोटी सांगता झाली. सरकारने संप शमविण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती का होईना फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. त्यातली सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे कर्जमाफी. गैरवापर टाळण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजनेत पात्र होण्यासाठी अनेक किचकट निकष घालून दिले होते. त्यामुळे अपेक्षित संख्येपेक्षा कितीतरी कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शिवाय कर्जमाफीत कमाल रकमेची मर्यादा देखील घातली होती. यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. थोडक्यात पहिल्या शेतकरी संपातच दुसऱ्या संपाची बीजे रोवली गेली होती अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांची जखम खूप खोल आहे , कर्जमाफी ही त्यावर तात्पुरती मलम पट्टी आणि राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी मारलेला मास्टर स्ट्रोक असू शकतो पण कायमचा इलाज नक्कीच नाही. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी आजवर कोणत्याही सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत. मग ते फडणवीस सरकार असेल अथवा याच्या आधीचे कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकार असेल.\nआजच्या आणि या आधीच्या शेतकरी संपाला न मागता पाठींबा आणि तेवढेच अनाहूत सल्ले देणारे आदरणीय पवार साहेब तब्बल दहा वर्षे सलग केंद्रीय कृषी मंत्री असूनदेखील त्यांनी या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. पवारसाहेब आज सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांना जे सल्ले देत आहेत ते त्यांनी त्यांच्या दशकभराच्या कारकिर्दीत का अवलंबिले नाहीत हा प्रश्न राज्यातील तमाम शेतकऱ्यांना पडला आहे. जर पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते तर जनतेने त्यांना इतक्या वाईट पद्धतीने सत्तेबाहेर फेकले नसते. आज स्वतःच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी कळवळून उठणाऱ्या पवारसाहेबांनी सत्ता असताना शेतकऱ्यांवर केलेले अन्याय अत्याचार महाराष्ट्र विसरला नाही.\nआज पवारसाहेब आंदोलक शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत, परंतु २०११ साली साहेब सत्तेत असताना मावळच्या शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत रस्त्यावर उतरले तेव्हा यांच्या सरकारने पोलिसांना शेतकऱ्यांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले. गोळीबाराचा आदेश देताना कोणतीही स्टॅंडर्ड प्रोसिजर फोलो करण्यात आली नव्हती. त्या गोळीबारात ३ शेतकरी मृत्युमुखी पडले आणि दहा शेतकरी गंभीर जखमी झाले हेसांगायला साहेब विसरतात.राजकीय अपरिहार्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी कळवळून उठणाऱ्या पवारसाहेबांनी सत्ता असताना शेतकऱ्यांवर केलेले अन्याय अत्याचार महाराष्ट्र विसरला नाही.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nआज पवारसाहेब आंदोलक शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत, परन्तु २०११ साली साहेब सत्तेत असताना मावळच्या शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत रस्त्यावर उतरले तेव्हा यांच्या सरकारने पोलिसांना शेतकऱ्यांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले. गोळीबाराचा आदेश देताना कोणतीही स्टॅंडर्ड प्रोसिजर फोलो करण्यात आली नव्हती. त्या गोळीब��रात ३ शेतकरी मृत्युमुखी पडले आणि दहा शेतकरी गंभीर जखमी झाले हे सांगायला साहेब विसरतात.शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असणाऱ्या साहेबांनी गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई न करता केवळ एक वॉर्निंग लेटर देऊन मुक्तता केली.\nसाहेबांनी शेतकऱ्यांवरच प्रेम दाखवण्याची एकही संधी कधी सोडली नाही. १९९४ साली साहेब मुख्यमंत्री असताना नागपुरात ‘गोवारी’ या आदिवासी जमातीच्या ४० हजार लोकांचा जमावआपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर येऊन धडकला. हिवाळी अधिवेशन सुरु होतं. झाडून सगळे मंत्री नागपुरात होते परंतु एकही मंत्री, सरकारचा प्रतिनिधी निवेदन घ्यायला यांच्याकडे गेला नाही. अशा परीस्थित काय करायचं याची माहिती नसलेल्या सैरभैर झालेल्या जमावावर पोलिसांनी लाठीमार सुरु केला. चेंगरा चेंगरी झाली. शंभराहून अधिक आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले व पाचशेहून अधिक आदिवासी जखमी झाले. मृतांमध्ये लहान मुलं आणि स्त्रियांची संख्या जास्त होती.\nया दुर्दैवी घटनेची नैतिक जबादारी स्वीकारत आदिवासी विकास मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी दिलेला राजीनामा वगळता लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई केली नाही. विधानभवनावर अशा प्रकारचा मोर्चा होत आहे याची मला माहिती नव्हती अशी अजब भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यावेळी घेतली होती. डॅमेज कंट्रोल चा भाग म्हणून मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचीही पूर्तता करायला साहेबांच्या सरकारला वेळ मिळाला नाही. आज शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देणाऱ्या पवार साहेबांनी त्यांच्या सत्ता काळात टोकाची भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारची वागणूक दिली आहे हे महाराष्ट्रातला बळीराजा कधीच विसरू शकणार नाही. – अक्षय बिक्कड\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’डान्स\nटीम महाराष्ट्र देशा- बी लाइव्ह प���रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cia-announces-vhp-and-bajrang-dal-as-religious-militant-organisations/", "date_download": "2019-01-19T02:42:01Z", "digest": "sha1:XQ2K6XZGD7JR5OIF5NYQFHJCAE6NQGLR", "length": 6955, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमेरिकन गुप्तचर संस्थेने विहिप आणि बजरंग दलाला ठरवले दहशतवादी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमेरिकन गुप्तचर संस्थेने विहिप आणि बजरंग दलाला ठरवले दहशतवादी\nटीम महाराष्ट्र देशा: अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला ‘धार्मिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना म्हंटल आहे.\nसीआयएकडून दरवर्षी ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’नावाने अहवाल जाहीर केला जातो. यामध्ये जगभरातील जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे. या अहवालात विविध देशांच्या राजकीय, सामाजिक, उद्योग तसेच इतर विषयांची माहिती देण्यात येते.\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय…\nआर्थिक मागास घटकांच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nबजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले असून दहशतवादी म्हणून केलेला उल्लेख काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सीआयएला दिला आहे.\nदरम्यान, आम्ही राष्ट्रवादी असून आम्ही देशाच्या हितासाठी काम करतो. सीआयएनमे ओसामा बिन लादेनची निर्मिती केली त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याच विहिंपने म्हटले आहे.\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nआर्थिक मागास घटकांच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nराजकीय आरोपांमुळे नैराश्यात असलेल्या नाथाभाऊंचा मोठा निर्णय\nशिवसेनेकडून राजकीय सोयीसाठी आरोग्य खात्याचा वापर : हेमंत टकले\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nटीम महाराष्ट्र देशा : अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/photo-of-bjp-mlas-viral-on-social-media/", "date_download": "2019-01-19T02:28:00Z", "digest": "sha1:G7ILP6QQGM3IIOWDI2PWCQ7IAAIXIRB2", "length": 6924, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप आमदारांचा 'हा' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप आमदारांचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nपाऊस पडत असताना खाली झाडांना पाणी घालणारे आमदार\nवेबटीम:तुम्ही कधी कोणाला येन पावसामध्ये झाडांना पाणी देताना पाहिलं आहे का सहाजिकच तुमचं उत्तर असेल वरून पाऊस पडत असताना खाली झाडांना पाणी कोण घालणार. मात्र, असा प्रकार सत्य परिस्थितीमध्ये घडला आहे\nमीरा-भायदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा येन पावसात झाडांना पाणी घालतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मेहता हे झाडांना पाणी घालत असल्याच दिसत आहेत. तर त्यांच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या लोकांनी वरून पडणाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी छत्री धरल्याच दिसत आहे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – ��नंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nसध्या राज्यामध्ये सरकारकडून पावसाळ्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट ठेवण्यात आलं आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत., अशातच आमदार साहेबांचा या फोटोवरून त्यांनी वृक्ष लागवडीचे ‘टार्गेट’ किती मनावर घेतल आहे हे दिसत आहे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा…\nविक्रमगड - रविंद्र साळवे : आदिवासी अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी…\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2360/", "date_download": "2019-01-19T02:28:19Z", "digest": "sha1:OX76SL6HEPPC7D26CPTSRBITAETCTMQM", "length": 2690, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आजोबा", "raw_content": "\n[ आजोबा म्हंटले कि उभे राहते ते त्यांचे व्यक्तीमहत्व ]\nडोक्यावरती टोपी त्यातून बाहेर\nपाहत असणारी त्यांची लांब शेंडी\nअंगावरती सदरा , धोतर , जाकीट\nजाकीतमध्ये आहे विड्याची चंची\nहातात आहे वेताची छडी\nतेव्हा नातवंडांची मज्जाच होई\nपण आजोबा घरात आले तर\nनातवंडे दडी मारून बसे\nआभ्यास तोंड पाठ घेई\nपण स्वतः कधी आभ्यास केला नाही\nपदवीधरान पेक्षा जास्त बोलत राही\nपण आजोबा घरात नाही\nआजीनी घेतली pension आणि\n- सौ संजीवनी संजय भाटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2234", "date_download": "2019-01-19T01:49:24Z", "digest": "sha1:SAJJDJACZJBXBPSRO2NAKWDG4LY67NAA", "length": 18366, "nlines": 135, "source_domain": "latenightedition.in", "title": "Harry Potter Characters are Like Mahabharata – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n#महाभारत अन हॅरी पॉटर मधील मिळतेजुळते कॅरक्टर\nआपल्यातील बर्‍याच जणांनी J.K. Rolling लिखित हॅरी पॉटर हा चित्रपट बघितला असेलच. अनेक लोक त्या चित्रपटाचे, कथेचे अन कथेतील पात्रांचे जबरदस्त चाहते आहेत. अनेकदा तर ते characters खरे आहेत की काय असाही भास अनेकांना होत असतो. हॅरी पॉटर कथेतील नवीन पुस्तक येणार असेल तर रात्र-रात्र जागून, लांबलचक लाइनमध्ये थांबून ते पुस्तक खरेदी करायचा अनेकांचा अट्टहास असतो. अर्थात, हे त्या पात्रांवरील प्रेम आहे. हॅरी पॉटर चित्रपटाने तर जगभरातील रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.\nमीही हॅरी पॉटरचा असाच एक फॅन आहे. चित्रपटाचे सात पार्ट आहेत. अर्थात sequel म्हणतात त्याला. त्यातील प्रत्येक चित्रपट मी पन्नास-एक वेळा नक्कीच बघितला आहे. पहिल्या चित्रपटातील घटनेचा संबंध आणि रहस्य शेवटच्या भागात उलगडलं जातं त्यातच खरं लेखिकेचे श्रेय आहे. सातही भागांची गुंफण अशी आहे की संपूर्ण भाग बघितल्यावर प्रेक्षकाच्या लक्षात येतं की एकंदरीत काय घटना आहेत. ते जादुई जग, ते पात्र, त्या जागा, ते hogwarts school हे सगळं सत्य भासत असतं.\nहॅरी पॉटर मधील प्रत्येक character ला परिपूर्ण असा अर्थ आहे. कोणातही character अपूर्ण किंवा विनाकारण नाही. प्रत्येकाची भूमिका आहे. त्यामुळेच हॅरी नायक असला तरी severus snape किंवा Albus Dumbledore हे पात्र जास्त भाव खाऊन जातात.\nपण आपल्याला आठवतं का, की असेच characters आपण आधी कुठल्यातरी कथेत वगैरे ऐकले, वाचले आहेत Albus Dumbledore सारखा सर्वज्ञानी, सर्वपरिचित, सर्वशक्तिमान असा नायकापेक्षाही मोठी व्यक्तिरेखा असलेला… किंवा Severus Snape सारखा धूर्त, चलाख पण शेवटपर्यंत कोणाशी इमान आहे हे न समजू शकलेला… किंवा धाडसी नायक असूनही नेहमी द्विधा मनस्थितीत असलेला, सतत मार्गदर्शनाची गरज असलेला हॅरी…\nमला तर यातील काही character हिंदू महाकाव्य महाभारतातील पात्रांप्रमाणे भासतात…. आपण एक-एक करून बघूयात… हॅरी पॉटर अन महाभारत यातील सम characters बद्धल….\nAlbus Dumbledore कडे जरा लक्ष द्या. हे hogwarts school चे सध्याचे मुख्याध्यापक. जादुई दुनियेतील सर्वशक्तिमान मानला जाणारा जादूगर. याला सगळेच टरकून असतात. ह्यांना सगळ्यातील सगळं माहीत असतं. म्हणजे भूतकाळात घड��ेल्या घटना माहीत असतात, वर्तमानावर सतत पकड असते, सर्वच समस्यांवर इलाज असतात, ज्ञान असतं आणि सगळं काही. हेच Albus Dumbledore किंवा Professor Dumbledore हॅरी पॉटरचे मुख्य मार्गदर्शक अन रक्षक असतात. त्यांचा हॅरी वर अन हॅरी चा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. ते सगळ्या वाईट शक्तींच्या विरोधात लढणार्‍या संघटनेचे order of the phoenix चे संस्थापक अन सेनापती असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे ते कितीही सत्याच्या बाजूने असले तरी त्यांचे मार्ग कूटनीतीचे असतात. त्यांना सर्वशक्तिमान बनायची प्रबळ इच्छा असते. असं त्यांचाच भाऊ Aberforth हॅरीला सांगतो. ताकत मिळवण्यासाठी ते अनेक उठाठेवी करत असतात. पण हे सगळं सत्याचा विजय व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मी चांगला आहे आणि माझ्याकडे सर्वशक्ति असतील तर सगळ्यांवर मी नियंत्रण ठेऊ शकतो असा त्यांचा समज असतो. Severus Snape जेंव्हा त्यांच्याकडे मदतीला येतो (हॅरी जन्माच्या वेळेस) तेंव्हा ते Severus कडून एक वचन मागतात अन त्यांच्या मृत्यूपर्यंत ते Severus चा भल्यासाठी वापर करून घेतात. त्यांच्याकडे जगातील सर्वशक्तिमान अशी Elder Wand असते, जे त्यांच्या सर्वशक्तिमान असण्याचा पुरावा असते. त्यांना सर्वच क्षेत्रातील माहिती असते. एखाद्याला योग्यप्रमाणे मार्गदर्शन करणे हे तर त्यांचा विशेष गुण म्हणावा लागेल. Professor Dumbledore हे हॅरीला सतत मार्गदर्शन करत असतात अन सर्वप्रकारे (direct & indirect) मदत करत असतात अन गरज पडली तरच त्याची मदत करत असतात. काळ्या शक्तीचा अन Lord Voldemort चा नाश करणे अन सत्याची स्थापना करणे हेच त्यांचं उद्दीष्ट असतं. त्यासाठी वेळ पडली तर कुठल्याही मार्गाचा अवलंब करायची त्यांची तयारी असते. Professor Dumbledore असण्याचे काही फायदे आहेत असं म्हणत ते वेळ पडल्यावर बिनधास्त नियम तोडतात. चांगल्या ध्येयसाठी बंडखोरी हा त्यांचा स्वभावगुण. चेहर्‍यावर सतत मंद हास्य, नम्र अन विनोदी स्वभाव, गरज पडेल तेंव्हा कठोरपणा अन स्पष्टपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टे.\nआता वळूयात वासुदेव कृष्णाकडे. भारतीय अध्यात्ममधील सर्वात लोकप्रिय देवता. चेहर्‍यावर मंद हास्य, सावळे रूप, खट्याळपणा पण सत्य बोलण्याची सवय. सर्वांना मोहक असं रूप. भगवान कृष्ण हे महाभारतातील सर्वात शक्तिमान पात्र आहे. वासुदेवाला काय घडलं, काय घडणार असं सगळं काही ज्ञात असतं. त्याच्या शक्ति अन युक्तिपुढे सगळेच हतबल असतात. अधर्म संपवून धर्माची स्थापना करणे हेच त्याच्या अवताराचं साध्य सत्याची अन धर्माची स्थापना करण्यासाठी एखाद वेळेस छळ-कपट करणे किंवा धूर्तपणा हा त्याचा धर्ममार्ग सत्याची अन धर्माची स्थापना करण्यासाठी एखाद वेळेस छळ-कपट करणे किंवा धूर्तपणा हा त्याचा धर्ममार्ग सत्याची स्थापना करताना कितीही बळी गेले तरी सत्य हेच अंतिम उद्दीष्ट एवढीच त्याची मनोकामना असते. सर्व पांडवांचा अर्थात सत्याचा सेनापतिच कृष्ण सत्याची स्थापना करताना कितीही बळी गेले तरी सत्य हेच अंतिम उद्दीष्ट एवढीच त्याची मनोकामना असते. सर्व पांडवांचा अर्थात सत्याचा सेनापतिच कृष्ण अर्जुन अन इतर पांडवांना मार्गदर्शन अन त्यांचे रक्षण हे त्याचं कर्तव्य. त्याला लीलाधार म्हणतात हे त्याच्या लीला बघूनच अर्जुन अन इतर पांडवांना मार्गदर्शन अन त्यांचे रक्षण हे त्याचं कर्तव्य. त्याला लीलाधार म्हणतात हे त्याच्या लीला बघूनच त्याच्याकडे सर्वशक्तिमान असं शस्त्र असतं, सुदर्शन चक्र, म्हणूनच तो चक्रधर…. वासुदेवाला महाभारताचा अन कुरुक्षेत्र युद्धाचा परिणाम माहीत असतांनाही अखेरच्या धर्माच्या होणार्‍या स्थापनेसाठी त्याला सर्व पार पाडावे लागते… अर्जुन अन पांडवांचा त्याच्यावर पुर्णपणे विश्वास असतो आणि विरोधकांना त्याची भीती असते. अनेकांचा वाढ करताना त्याने वापरलेली कूटनीती ही आड्मार्गाने सत्यच्या स्थापनेचाच मार्ग असतो. सर्व क्षेत्रातील ज्ञान अन प्रत्येक क्षणाची माहिती. विरोधकांचे कच्चे दुवे माहीत असणे. कर्ण हा महारथी अन प्रतिपक्षातील असल्याने त्याचा धूर्तपणे वापर करून घेणारा वासुदेव हा चतुर होता. सत्यच्या वाटेत कोणीही येणार असेल तर त्याला बाजूला करणे, शासन करणे हाच त्याचा धर्म होता.\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजि��� स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1079", "date_download": "2019-01-19T02:52:25Z", "digest": "sha1:5CWIIAG57VCVFDUTC6FGOJI4CG2PYHNQ", "length": 33872, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nराहुल गांधी, अबु आझमी, दिवाकर रावते, नितीश कुमार आणि तेजस एक्सप्रेस\nविनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi अबु आझमी Abu Azmi दिवाकर रावते Diwakar Raote नितीश कुमार तेजस एक्सप्रेस Tejas Express\n१. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या सिद्धीसाई इमारतीतल्या रहिवाशांच्या आरोपांनुसार सोसायटीतील अध्यक्ष, सचिवासह प्रमुख चार पदे आरोपी शितप याच्या कुटुंबाने आपल्याकडे घेतली होती. त्यामुळे त्यांच्या मनमानीला धरबंध उरला नव्हता. शितपने तळमजल्यावरील तीन खोल्या एकत्र करून त्या व्यावसायिक उद्देशाने भाड्याने दिल्या होत्या. शितप या रुग्णालयाचा मालमत्ता कर स्वतंत्रपणे भरत होता. स्वतंत्र जलवाहिनीही जोडून घेतली होती. वर्षभरापूर्वी रहिवासी जागेत रुग्णालय कसे काय सुरू झाले, याबाबतच्या तक्रारी पालिकेला ‘मिळाल्याच’ नाहीत.\nकेबलच्या धंद्यातून हा शितप मोठा झाला आणि शिवसेनेचा पदाधिकारी बनला. असे शेकडो शितप आपल्या आसपास आहेत. कोणी बुर्जीची गाडी चालवत होता, कोणी रिक्षा, कोणी भुरट्यांची गँग... राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने ही मंडळी गडगंज होतात, तेव्हा त्यांच्या अवतीभवती गोंडा घोळणाऱ्यांत, साहेब साहेब म्हणून लाळ घोटणाऱ्यांत मध्यमवर्गीयही कमी नसतात. यापुढे असल्या कोणत्याही गल्लीगणंगाला साहेब म्हणताना आपल्या डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीन आपण अकलेबरोबरच गहाण टाकली आहे आणि इमारतीखाली चिरडून घेण्याची पात्रता कमावली आहे, याचं भान ठेवायला हवं.\n२. नितीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती होतं, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल म्हणाले, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी ते मला भेटले होते, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. तरीही नितीश कुमार असे ���ाहीतरी करणार, याची गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली आहे.\nबरं का राहुलजी, मी किनई लवकरच भाजपबरोबर हातमिळवणी करून तुम्हा सगळ्यांना तोंडघशी पाडणार आहे बरं का, तयार राहा आपल्या फट्फजितीला, असं नितीश यांनी सांगितलं नाही, हे चुकलंच थोडं त्यांचं. ते राहुल यांना शोधायला प्राथमिक शाळेत गेले असणार. त्यांची अजून बालवाडी पूर्ण झालेली नाही, याची त्यांना कल्पना नसणार. आपल्या कल्पनाशून्य नेतृत्वामुळे आपण काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचं महात्माजींचं स्वप्न पूर्ण करण्याकडे निघालो आहोत, हे राहुल यांना कळणार कधी विसर्जनानंतर ‘हाता’वर ‘प्रसाद’ मिळेल, तेव्हा\n३. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केलं. अबू आझमींच्या विधानावर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, असं दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे. मद्रास हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणणं बंधनकारक केलं आहे.\n‘मादर-ए-वतन भारत की जय’ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातली घोषणा अजीमुल्ला खान यांनी दिली होती. भारतात मादर-ए-वतन या नावाच्या कितीतरी मुस्लिम संघटनाही आहेत. याची कल्पना अबुनाना आणि रावतेतात्या यांना नसावी. विषय कशाच्याही सक्तीचा आहे आणि ती सक्ती देशावरच्या प्रेमापेक्षा मुस्लिमांत अमुक गोष्ट मानत नाहीत ना, मग तीच करून घ्या, या अधर्मी अट्टहासातून आलेली आहे. या गणंगांना आपल्या परंपरांच्या नावाखाली सुरू असलेल्या धुडगुसांच्या आणि मध्ययुगीनतेचं मात्र प्राणपणाने रक्षण करायचं असतं. तात्या आणि नाना एकमेकांच्या ‘दुकानां’ची काळजी उत्तम प्रकारे घेत आहेत. दुसऱ्याचं टिकलं तर आपलं टिकेल, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.\n४. मुंबई-गोवा अंतर झपाट्यानं पार करणाऱ्या लोकप्रिय तेजस एक्स्प्रेसमध्ये हवाई सुंदरींच��या धर्तीवर प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी रेल्वे सुंदरींची नेमणूक होणार आहे. मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये या रेल्वे सुंदरी हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल.\nतेजस एक्स्प्रेस दरम्यानच्या काळात कशासाठी कुप्रसिद्धी पावली होती, याचा प्रशासनाला विसर पडला की काय विमानातल्या प्रवाशांना ‘हवेत’ असल्याचा जरा तरी धाक असतो. इथं चेन ओढ आणि पळ अशी सोय आहे. सरकारी संपत्ती ही बापाची संपत्ती आहे, असं मानण्याची सगळ्या सामाजिक स्तरांमध्ये भिनलेली घाणेरडी वृत्ती आहे. तिचं गलिच्छ दर्शन तेजसने प्रथमच प्रवास करणाऱ्यांनी घडवलं होतं. आपले सदाबुभुक्षित लोक हवाई सुंदरींचाही नजरेनं विनयभंग करण्यात पटाईत आहेत. इथं तर रेल्वे आहे. दर रेल सुंदरीमागे रेल्वे सुरक्षा दलाचे दोन दोन हत्यारबंद जवान पुरवणार असाल, तर ठीक... नाहीतर आणखी भयावह बातम्या येतील तेजसमधून.\n५. गेल्या १५ वर्षांत भारतातल्या पावसाचं प्रमाण वाढत गेल्यामुळे मध्य आणि उत्तर भारतातल्या दुष्काळी परिस्थितीत परिवर्तन झाल्याचं अमेरिकेतल्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (एमआयटी) केलेल्या अभ्यासात आढळलं आहे. भारतातील जमीन आणि समुद्रावरील तापमानात अदलाबदल झाल्यामुळे प्रामुख्याने हा बदल झाला आहे. ‘नेचर क्लायमेट चेंज’ या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. १९५० ते २००२ या कालावधीत मध्य व उत्तर भारतात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण दर वर्षी कमीकमी होत गेलं. २००२नंतर मात्र विपरित परिणाम दिसू लागला आणि मध्य व उत्तर भारतातील पावसाचं प्रमाण वाढत गेलं आणि गरजेपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये पडू लागला, असं ‘एमआयटी’चे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ शिएन वांग यांनी नमूद केलं आहे.\nआमच्याकडे पाऊस का पडतो, याचा आम्ही अभ्यास करत नसताना अमेरिकेतल्या या शास्त्रज्ञांना या उचापत्या सांगितल्यात कुणी पर्जन्यदेव वगैरे प्रगत आणि शाश्वत विज्ञानाचं ज्ञान नसल्याचा परिणाम. या वेडपटांना तापमान वगैरेंचा अभ्यास करून कारणं शोधायला लागतात. आमच्याकडे आम्ही गायीच्या तुपात, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून होम हवन करतो, त्यातून निर्माण होणारा धूर डासांपासून कॅन्सरच्या विषाणूंपर्यंत (असतात असतात, नंतर तुम्हालाही सापडतील, तेव्हा कळेल) सगळं काही मारत मारत वर पोहोचतो आणि पावसाचे ढग त्या पवित्र धुराचं दर्शन घ्यायला गोळा होतात, तेव्हा पाऊस पडतो. जरा गुजरात-राजस्थानातल्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केलात, तर तुम्हाला आमचं पुरातन आधुनिक ज्ञान कळत जाईल.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१�� सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत ���लेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kaurav-pandavas-nave-mahabharat/", "date_download": "2019-01-19T02:35:39Z", "digest": "sha1:7VNKG37F2KLGGPF4EO5VORMGMF65RFCM", "length": 35109, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "कौरव-पांडवांचे नवे महाभारत इथेही समेट कोणाला हवाय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव ग��ण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nशिवसेनेमुळे पितळ उघडे पडले,शशांक राव यांची तंतरली\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकौरव-पांडवांचे नवे महाभारत इथेही समेट कोणाला ��वाय\n<< रोखठोक >> << संजय राऊत >>\nमुंबईच्या लढाईस कौरव-पांडवांचे युद्ध असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ‘युती’ तुटली. त्याचे खापर फोडण्यासाठी ‘शकुनी’ शोधण्यापेक्षा महाभारतातही समेट का झाला नाही व शेवटी युद्ध का झाले याचा अभ्यास श्रीकृष्णाच्या भूमिकेतून करायला हवा. श्री उद्धव हे मोलाचे व्यक्तिमत्त्व महाभारत व भागवतात होतेच. तो श्रीकृष्णाचा अर्जुनाप्रमाणे प्राणसखाच होता.\nमुंबईची निवडणूक हे महाभारत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यालाही महाभारतच म्हटले गेले. आज जे लोक महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसले आहेत, त्यापैकी एकही जण त्या महाभारतात सहभागी नव्हता. मुंबई महाराष्ट्रास मिळावी यासाठी खऱ्या अर्थाने जे महाभारत घडले त्याचे ‘स्मारक’ मुंबईतील फोर्ट परिसरात आहे. त्या सर्व भागास हुतात्मा चौक म्हणतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी (उमेदवारांनी) हुतात्मा स्मारकावर जाऊन शपथा वगैरे घेतल्या. यामुळे हुतात्म्यांचे पवित्र आत्मेही तडफडले असतील. मुंबई महाराष्ट्रात राहिली काय किंवा स्वतंत्र केली काय, मुंबईवर भूमिपुत्रांचा ठसा राहिला काय किंवा पुसला काय, याचे विद्यमान राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नागपुरात बसलेले काही नेते महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करतात तेव्हा इथे मुंबईत तोंडास बूच मारून बसलेले लोक हुतात्मा स्मारकावर जातात, ते कोणत्या हेतूने महाभारताचा लढा न्याय आणि सत्यासाठी झाला. तसा मुंबईचा लढा हा महाराष्ट्राची इज्जत आणि प्रतिष्ठेसाठी झाला. मुंबईचे वस्त्रहरण द्रौपदीप्रमाणे करण्यात आले. ते रोखण्याचा हा लढा होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, हे कौरव-पांडवांचे युद्ध आहे, पण संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या वेळी धृतराष्ट्र दिल्लीतच होते. आजही धृतराष्ट्र मंडळ दिल्लीतूनच सूत्रे हलवत आहे. पण मराठी जनता गांधारी नाही\nसंकटे आणि संघर्ष महाराष्ट्राच्या पाचविलाच पुजलेला आहे. त्या संघर्षातूनच महाराष्ट्र उभा राहतो. शिवसेना हे संघर्षाचे दुसरे नाव. फ्रान्समधील प्रख्यात लेखक अनातोले याने एके ठिकाणी लिहिले आहे, ‘‘ ‘दैवाने तुझे काय करू’ असे जर मला विचारले, तर मी त्याला म्हणेन, ‘माझे सारे काही दूर कर, परंतु माझी धडपड दूर करू नकोस. माझा संघर्ष, माझी वेदना दूर करू नकोस\nमहाभारतात कुंती म्हणाली, ‘सदैव मला विपत्तीच दे.’ विपत्ती म्हणजेही धडपडच. संघर्ष आणि ओढाताण. शिवसेनेला कौरवांची उपमा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ‘महाभारत’ पुन्हा नजरेखालून घालायला हवे. महाभारत हे सत्ता व सिंहासन यासाठी लढले गेले हे मला पटत नाही. हे युद्ध द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, तिचे पवित्र केस दुःशासनाच्या रक्तात भिजविण्यासाठीच लढले. द्रौपदीच्या अपमानाच्या सूडातून युद्धाची ठिणगी पेटली.\nयुती तुटली त्यास ‘शकुनी मामा’ जबाबदार, असे मुख्यमंत्री म्हणतात. महाभारत घडण्याशी शकुनीचा काडीमात्रेने संबंध नाही. जे शिवसेना-भाजपच्या बाबतीत घडले तेच त्या काळी महाभारतात घडले. राजकारणात जसे घोळ घातले जातात तसे तेव्हाही घातले गेले. वाटाघाटी, मध्यस्थ, निषेध, पुन्हा दूत, पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ हे महाभारतातही होते. शेवटी वाटाघाटीची सूत्रे कृष्णालाच हाती घ्यावी लागली. कुशल ‘सर्जन’ ज्याप्रमाणे सडलेला अवयव कापून टाकीत असतो त्याप्रमाणे कोणताही प्रश्न कुजविण्याऐवजी तडीस लावणे अशी कृष्णाच्या राजकारणाची दिशा होती, असे ‘महाभारत’ अभ्यासकांचे म्हणणे आहे. समेट होऊच नये व पाप नष्ट व्हावे यासाठी एकदाचे युद्ध व्हावे यासाठीच जणू शिष्टाईसाठी धावपळ करणारा श्रीकृष्ण अंतरंगातून प्रयत्न करीत होता. आजच्या राजकारणातही ‘युती’ व ‘समेट’ घडविण्यासाठी भले प्रयत्न वरवर दिसत होते, पण जे सर्वात जास्त युतीचे समर्थक होते असे श्री. उद्धव ठाकरे हेच शेवटी श्रीकृष्णाच्या भूमिकेत वावरले.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘समेट’ बिघडविणारे ‘शकुनी’च होते.’’ त्यांना महाभारताचा आत्मा माहीत नाही. पांडवांनी फक्त सहा गावे मागितली म्हणून त्यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला, पण येथे कोणताही हक्क नसताना मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ११४ गावे मागितली. (वॉर्ड हो) व ज्यांना मुख्यमंत्री कौरवांची उपमा देतात त्या शिवसेनेने ६० गावे देण्याची तयारी दाखवून दिलदारीचे दर्शन घडवले हे सत्य का नाकारले जात आहे) व ज्यांना मुख्यमंत्री कौरवांची उपमा देतात त्या शिवसेनेने ६० गावे देण्याची तयारी दाखवून दिलदारीचे दर्शन घडवले हे सत्य का नाकारले जात आहे महाभारतात युद्ध होणारच होते तशी युती तुटणारच होती. कारण कौरवांचा अरेरावीपणा ज्याप्रकारे भाजप सत्ताधाऱ्यांत उतरला होता तो दुर्योधनासही लाजवणारा होता. त्यामुळे भाजपने हे धर्मयुद्ध असल्याचे बोलणे योग्य नाही. ‘जशास तसे’ हा धर्माचा एक मोठा भाग आहे. दुष्टांना दंड करणे, कुरापतखोर अतिरेक्यांचा ठरवून वध करणे अशा धर्माच्या आज्ञा आहेत. त्यामुळे शिखंडीआडून बाण मारणे, द्रोणाशी खोटे बोलणे, कर्णाला अडचणीत पकडणे, दुर्योधनाची मांडी फोडणे या साऱ्या गोष्टी युद्धधर्मात बसतात. एकदा युद्धाला तोंड लागले म्हणजे जो धर्म पाळायचा तो मानवधर्म नसून फक्त युद्धधर्म होय महाभारतात युद्ध होणारच होते तशी युती तुटणारच होती. कारण कौरवांचा अरेरावीपणा ज्याप्रकारे भाजप सत्ताधाऱ्यांत उतरला होता तो दुर्योधनासही लाजवणारा होता. त्यामुळे भाजपने हे धर्मयुद्ध असल्याचे बोलणे योग्य नाही. ‘जशास तसे’ हा धर्माचा एक मोठा भाग आहे. दुष्टांना दंड करणे, कुरापतखोर अतिरेक्यांचा ठरवून वध करणे अशा धर्माच्या आज्ञा आहेत. त्यामुळे शिखंडीआडून बाण मारणे, द्रोणाशी खोटे बोलणे, कर्णाला अडचणीत पकडणे, दुर्योधनाची मांडी फोडणे या साऱ्या गोष्टी युद्धधर्मात बसतात. एकदा युद्धाला तोंड लागले म्हणजे जो धर्म पाळायचा तो मानवधर्म नसून फक्त युद्धधर्म होय धर्मयुद्ध आणि युद्धधर्म यात जमीन-अस्मानाचा फरक आहे धर्मयुद्ध आणि युद्धधर्म यात जमीन-अस्मानाचा फरक आहे जिथे कृष्ण आहे तिथे युद्धधर्म आहे\nमुख्यमंत्री व त्यांचे सहकारी स्वतःला ‘पांडव’ म्हणवून घेतात, पण शेवटी पांडवांतही गुण-दोष होतेच व धर्मराजाने जुगारात आपल्या पत्नीस लावले व ते हरले. ‘पांडवां’ना ‘राज्य’ करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार नैतिक अधिष्ठानातून निर्माण झालेल्या प्रश्नांतून होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाभारतातील कोण हे ठरवण्यापेक्षा स्वयंभू पांडवांनी स्वतः नक्की कोणत्या पात्रांचे प्रतिनिधित्व करतोय हे पाहायला हवे.\nमहाभारत सांगितले जाते, श्री. उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे भाऊ व देवांचा खास दूत. श्रीकृष्ण व उद्धवातील चर्चेवर ‘उद्धवगीता’ अस्तित्वात आहे व ती मार्गदर्शक आहे हे नव्या कौरव-पांडवांनी समजून घेतले पाहिजे. उद्धव पूर्णपणे भगवान कृष्णाच्याच बाजूने उभे होते. म्हणजे धर्माच्या बाजूने उभे होते. आता महाभारतात ‘समेट’ का झाला नाही ते पहा समेट होणे शक्य नाही हा कृष्णाचा निश्चय होता. कृष्ण हा समेट करण्यासाठी गेलाच नव्हता तर तो युद्ध अटळ करण्यासाठी, त्याचा समय न��श्चित करण्यासाठीच गेला होता. दुसरा कोणीही दूत गेला तर त्याच्या हातून हे होणार नाही त्याची त्यास जाणीव असल्याने त्याने ही महान जबाबदारी आपल्यावर घेतली. परंतु हे जाणण्याची कुवत युधिष्ठरास नसल्याने तो त्याला मोघमपणे म्हणाला, ‘समेट होवो किंवा न होवो, पण प्रयत्न केला नाही असे लोकांनी म्हणू नये म्हणून मी जातो.’\nपुढे हस्तिनापुरात गेल्यावर कृष्ण दुर्योधनास पदोपदी ठोकरी देतो त्यावरून ही गोष्ट स्पष्टच होते. दुर्योधनाच्या स्वभावाचे यथार्थ ज्ञान कृष्णास होते. तो चुकूनही समेटास अनुकूल होऊ नये आणि आपण वरकरणी जे बोलणार आहोत ते त्याने सुतराम मान्य करू नये असेच धोरण त्याने ठेविलेले होते.\nतो आला तेव्हा त्याच्या उतरण्याची सोय दुःशासनाच्या महालात करण्यात आली होती. शक्य तर कृष्ण वळून आपल्या पक्षात यावा यासाठी आवश्यक ते सारे राजकारण तयार होते. नाना सौंदर्यलक्षणे मिरवणाऱ्या स्त्रिया, सुवर्ण, रत्ने यांची दाने त्याला लाच म्हणून तेथे सज्ज होती. पण कृष्णाने या सर्वांस उघडपणे लाथाडले आणि तो विदुराच्या घरी मुक्कामास गेला. अजून समेटाची बोलणी सुरू व्हायची होती. अशा वेळी का ही ठोकर समेटानुकूल वातावरण तयार करण्यासाठी दिलेली होती\nदुर्योधन यावेळी त्याला स्पष्टपणे म्हणाला, ‘‘कृष्णा, तू मध्यस्थ. दोघांना समान म्हणून आलेला माणूस. तुला हे वर्तन शोभत नाही’’ त्यावर कृष्ण मोठे मासलेवाईक उत्तर देतो, ‘‘दुर्योधना, अशा गोष्टींचा विचार दोनच प्रसंगी संभवतो. एक, देणाऱ्याच्या मनात प्रेम असेल तर आणि दुसरा घेणारा गरजू असेल तर. तुझ्या मनात प्रेम नाही आणि मी गरजू नाही.’’\nहे का समेटाचे बोलणे जे असे मानतील त्यांनी आपणास शांतिदूत खुशाल म्हणावे, पण भागवत म्हणवू नये हे बरे. पुढे त्याने समेटाचे बोलणे केले त्यातही मधे मधे दुर्योधनावर मेहेरबानी केली जात आहे असा सूर ठेवला.\n‘‘युद्धाचे हे भयंकर संकट तुमच्यावर आले आहे. तुझी इच्छा असेल तर यातून तुझी सुटका होऊ शकेल. तुझी वृत्ती दुराग्रहाची आहे. विपरीत आहे. या कर्माने तुझा समूळ नाश होणार आहे. अरे, अर्जुनाशी लढण्याची तुला ताकद तरी आहे काय’’ अशा सुराने रुचिर बनविलेल्या बोलण्याने दुर्योधन वाकेल असे मानण्याएवढा कृष्ण काही दूधखुळा नव्हता. पण ज्यामुळे समेट दुरापास्त व्हावा, पण त्याचे खापर मात्र दुर्योधनाच्या कपाळावर फुटावे अ���े कौशल्याचे धोरण कृष्णाने ठेविले होते.\nकृष्णाच्या मनाचा निर्धार पक्काच होता. वाटाघाटीच्या अखेरच्या फेरीसाठी निघताना कृष्ण भीमास म्हणाला, ‘‘न हि युद्धं न कामये’’ म्हणजे मला युद्ध नको असे तुला वाटत असेल तर तसे नाही. इथे कोणा लेकाला समेट हवा आहे’’ म्हणजे मला युद्ध नको असे तुला वाटत असेल तर तसे नाही. इथे कोणा लेकाला समेट हवा आहे\nकृष्णाची ही सरळ भूमिका होती व देवाचा माणूस म्हणून सोबत असलेल्या श्री उद्धवाशी त्याने चर्चा केली. त्याला युद्धच हवे होते. कारण पाप आणि अधर्माचा त्याला सरळ अंत व नाश करायचा होता. श्री. उद्धव हे महाभारतातील व रणांगणावरचे एक मोलाचे पात्र. जणू ते भगवान श्रीकृष्णाचे प्राणसखाच. अर्जुन व श्री उद्धव हे दोन श्रीकृष्णाचे विश्वासू मित्र. ‘महाभारत’ पुन्हा अभ्यासण्याची गरज भाजपमधील मित्रांना आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती रोड शो\nपुढीलसंभाजी ब्रिगेडच्या हाती नारळ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\n���ाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rains-in-konkan/", "date_download": "2019-01-19T03:05:50Z", "digest": "sha1:3G23YUIOWBLVERC35ZG27YSTS7YUUCSI", "length": 15680, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोकणात पावसाची रिमझिम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nभाजप मंत्र्याचे हात छाटून टाकावेसे वाटतात\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमालवणसह देवगड, वेंगुर्ला किनारपट्टी भागात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडला आहे.\nदरम्यान, अरबी समुद्रात कर्नाटक पासून ४०० किलोमीटर अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मात्र येत्या दोन दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामान विभाग तज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेवगड-जामसंडेची पाणी समस्या यंदाही भेडसावणार\nपुढीलदक्षिण आफ्रिकेत झुलन गोस्वामीचे ऐतिहासिक ‘द्विशतक’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय म��त्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-bjps-consparacies-in-palghar-election/", "date_download": "2019-01-19T01:56:36Z", "digest": "sha1:NLD2X5IT7AXVHLPHNTNP7N2HCMQHEUAR", "length": 31715, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : भाजपची वनगांना श्रद्धांजली! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nरोखठोक : भाजपची वनगांना श्रद्धांजली\nचिंतामण वनगा यांनी आयुष्यभर भाजपचा प्रचार केला. त्यांच्या मुलाचा पराभव करून भाजपने वनगा यांना श्रद्धांजली वाहिली हा पराभव व्हावा यासाठी साम, दाम, दंड, भेद नीती वापरली. भाजप पालघरला जेमतेम जिंकली ती असंख्य षड्यंत्रे रचून. भंडारा-गोंदियात ते पराभूत झाले. तसेच देशात अन्य ठिकाणीही पीछेहाट झाली. पालघर विजयाचा आनंद २०१९ पर्यंत टिकणार नाही असे देशातले वातावरण आहे…\nमहाराष्ट्रातील ‘पालघर’ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला, पण देशभरात झालेल्या जवळजवळ सर्वच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव केला. विदर्भ हा भाजपचा अभेद्य गड राहिला नाही हे भंडारा-गोंदियाच्या पराभवाने दाखवून दिले. महाराष्ट्राचे वारेही देशाच्या बरोबरीनेच वाहत आहेत. ‘भंडारा घेऊ घासून आणि पालघर घेऊ ठासून’ अशी घोषणा भाजपतर्फे देण्यात आली. प्रत्यक्षात पालघरला विजयी झाले असले तरी हा विजय निर्विवाद नाही. विजयाचे गोडवे गावेत व विजय साजरा करावा अशी परिस्थिती अजिबात नाही. निकालाच्या पूर्वसंध्येस भाजपचे एक आमदार भेटले व त्यांनी सांगितले, ‘पालघर जिंकू की नाही हे माहीत नाही, पण पालघर आम्ही काढले आहे’ जिंकणे आणि ‘काढणे’ यातला फरक ज्यांना समजला त्यांना पालघर विजयामागचे सत्य समजेल. पालघरचा विजय ठासून नव्हता व भंडारा घासूनही नव्हता. महाराष्ट्रातील दोन्ही निकाल म्हणजे भाजपच्या वाताहतीची सुरुवात आहे.\nपालघर पोटनिवडणुकीत काय निकाल लागेल त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र आह��त, पण पालघरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व त्यात एका सत्ताधाऱ्यांचा विजय झाला तेवढ्यापुरताच या निकालाचा अर्थ नाही. सत्तेत राहूनही शिवसेना भारतीय जनता पक्षाला विरोध करीत राहिली. शिवसेना २०१९ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल. त्याची सुरुवात पालघरपासून झाली. पालघरला भारतीय जनता पक्षाला २ लाख ७२ हजार मते मिळाली व शिवसेनेने २ लाख ४३ हजार मते घेतली. स्थानिक बहुजन विकास आघाडीने २ लाख २२ हजार मते घेतली. काँग्रेस व कम्युनिस्ट दोघांनी मिळून लाखभर मते घेतली. हे लक्षात घेतले तर २ लाख ७२ हजार मते मिळवणाऱया भाजपच्या विरोधात सहा लाखांवर मते पालघरात पडली. भाजपने सत्तेचा वापर केला. पैसे वाटले, पोलीस व निवडणूक यंत्रणा गुलामासारखी वापरली. हे सर्व केले नसते व नीतिमत्तेचे दर्शन घडवले असते तर पालघरला भाजप किमान ८० हजार मतांनी पराभूत झाला असता.\nनिवडणूक आयोग हा सत्ताधारी हुकूमशहाच्या हातचे कळसूत्री बाहुले म्हणून काम करतो. संघ शाखेशी संबंधित असलेले लोक घटनात्मक पदावर बसवून त्यांच्याकडून निवडणुकीचे सूत्रसंचालन करणे हे धोकादायक आहे. यामुळे संघ विचारांची बदनामी होते. महाराष्ट्रात दुर्दैवाने तसे घडत आहे. पालघरला ते प्रत्यक्ष दिसले. मतदान केंद्रांवर दरोडे टाकण्यापेक्षा, बूथ लुटण्यापेक्षाही हे भयंकर आहे.\nशिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सगळय़ात मोठा राजकीय शत्रू आहे. शिवसेनेचा प्रखर हिंदुत्ववाद यापुढे भाजपास अडचणीचा ठरू शकेल. त्यामुळे गरज आहे तोपर्यंत शिवसेनेबरोबर रहा व सत्ता, पैसा यांचा वापर करून शिवसेनेची ताकद कमी करा हे सध्याचे भाजपचे धोरण आहे. भंडारा-गोंदियात विजयासाठी जेवढी ताकद लावली नाही त्यापेक्षा शंभरपट जास्त ताकद पालघरला शिवसेना पराभूत व्हावी म्हणून लावली गेली.\n‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून पालघरला जिंकू असे ते म्हणाले, पण ही भाषा त्यांनी भंडारा-गोंदियाच्या संदर्भात वापरली नाही. भंडारा-गोंदिया विदर्भात असूनही मुख्यमंत्री गाफील होते व पालघरला ते ठाण मांडून बसले. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पराभवासाठी त्यांनी काँग्रेसकडून राजेंद्र गावित यांना आयात केले. भाजपला शिवसेनेवर विजय मिळवण्यासाठी स्वतःचा उमेदवारही मिळाला नाही. वनगा यांच्या मुलास तिकीट नाकारले, पण चिंतामण वनगा यांचे फोटो गावितांच्या बाजूला लावून मते मागितली. वनगा यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ती निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली नाही. मतदारांना पैसे आणि दारू वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना खुलेआम पकडले गेले. निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱयांनी येथेही दुर्लक्ष केले. मतदान संपताच रात्री आठ वाजता जिल्हाधिकाऱयांनी ४६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. हा अधिकृत सरकारी आकडा होता, पण पुढच्या १२ तासांत ही टक्केवारी अचानक बदलली. मतदान ५६ टक्के झाले व एका रात्रीत ८२ हजार मते वाढली. हे धक्कादायक होते. मतपेटय़ांची वाहतूक खासगी वाहनांतून केल्याचे उघड झाले. याहीपेक्षा मोठा घोटाळा ईव्हीएमचा होता. मतदानाच्या दिवशी पालघरात किमान शंभर ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बिघडली. त्यामुळे चार तास रांगा लावूनही ६० हजार लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. शिवसेनेने मतदानाची वेळ वाढवून मागितली तेव्हा त्यास नकार देणाऱया निवडणूक अधिकाऱयांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी मतदानासाठी वेळ वाढवून मागताच त्यांची मागणी मंजूर केली व संध्याकाळी वेळ संपल्यावर ज्या मतदान केंद्रांवर मतदान झाले त्या प्रत्येक ईव्हीएमवर भाजप उमेदवाराला सरासरी १०० मते जास्त पडली. अशा पद्धतीत काही हजार मते वाढवून घेतली. ही फसवणूक व गैरव्यवहार आहे असे न वाटणाऱ्या निवडणूक आयोगाकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. कायद्याचे राज्य संपले आहे. तसे न्यायालये व निवडणूक आयोगातील तटस्थता नष्ट झाली आहे. ज्याची सत्ता त्याचेच कायद्याचे राज्य असा ‘हम करे सो कायदा’ सर्व स्तरांवर चालला आहे.\nशरद पवार हे राजकारणात कारस्थाने करतात, असा सतत आरोप करणाऱ्यांनी अचंबित व्हावे असे प्रकार देवेंद्र फडणवीस व त्यांचे लोक राज्यात करीत आहेत, पण शरद पवार हे टीकेचे लक्ष्य होतात. भाजप सत्तेत आहे या संभ्रमातून बाहेर पडण्याची वेळ नक्कीच आली आहे. महाराष्ट्राचे व देशाचे राजकारण वेगाने बदलत आहे. २०१९ साली भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर पराभव होईल हे आता नक्की झाले आहे. जे योगी पालघर मतदारसंघात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी आले व फक्त हिंदी भाषिकांना थापा मारून गेले त्या योगी आदित्यनाथ यांचा तिसरा दारुण पराभव कैराना लोकसभा मतदारसंघात झाला. उत्तर प्रदेशातील नुरपूरची विधानसभा पोटनिवडणूकदेखील ते हरले. पालघरमध्ये जो बा��� कालपर्यंत भाजपचा शिलेदार होता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचा पराभव करण्यासाठी फडणवीस व भाजपने साम, दाम, दंड, भेद नीती वापरली. मुलाचा पराभव घडवून बापाला श्रद्धांजली वाहिली हे कारस्थान नाही तर काय देशाचे मानस आज असे आहे की, राहुल गांधी किंवा देवेगौडाही चालतील, पण मोदी-शहांची जोडी नको. महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया भाजपने गमावले. तेथे विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांत थेट लढाई होती. भंडारा-गोंदियात दुष्काळाचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी हाहाकार आहे. त्यामुळे सरकारविरोधाचा रोष मतपेटीतून बाहेर पडला. काही झाले तरी विदर्भातील जागा आपण सहज जिंकू असे श्री. फडणवीस व भाजपने गृहीत धरले. पालघरला शिवसेनेच्या पराभवासाठी सर्वकाही पणास लावले. पांडवांनी द्रौपदी पणास लावली त्यापेक्षा भयंकर काम येथे झाले. सरकारी यंत्रणा इतकी लाचार, निवडणूक यंत्रणा इतकी गुलाम झालेली मी काँगेसच्या राज्यातही पाहिली नव्हती. मोखाडासारख्या भागात मतदार रांगेत उभे आहेत हे पाहून पाण्याचे टँकर पाठवले व कोरडय़ा विहिरीत ओतले. मतदार रांगा सोडून पाण्यासाठी धावले. असे प्रकार हा निवडणूक भ्रष्टाचार आहे, असे कुणाला वाटू नये. कारण भाजपसाठी घाम गाळणाऱ्या चिंतामण वनगांच्या मुलाचा पराभव करणे हेच त्यांचे ध्येय होते.\nहा त्यांचा आनंद औटघटकेचा ठरेल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, मुंडे बहिणींचा पत्ता कट होणार\nपुढीलपाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासा���ी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-only-politics-of-the-shivsena-BJP-on-the-subject-of-Shastikarkar-cancellation/", "date_download": "2019-01-19T02:58:45Z", "digest": "sha1:S3DTYZAECOA5RJD5GOOJHITETZK7OQWW", "length": 7782, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शास्तीकर रद्द’च्या विषयावर सेना-भाजपचे केवळ राजकारण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘शास्तीकर रद्द’च्या विषयावर सेना-भाजपचे केवळ राजकारण\n‘शास्तीकर रद्द’च्या विषयावर सेना-भाजपचे केवळ राजकारण\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nअनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तीकर रद्द करण्याच्या विषयावरून शिवसेना भाजपचेे केवळ राजकारण चालले आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून शास्तीकर माफीचा आदेश काढण्याचे आश्‍वासन घेऊन परतलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अन शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. दुसरीकडे शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगणार्‍या व त्यासाठी राज्य शासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम देणार्‍या शिवसेनेला अद्याप आंदोलनासाठी मुहूर्त मिळालेला नाही.\nपिंपरी-चिंचवड शहरात 88 हजार 863 अनधिकृत बांधकामे आहेत. राज्यात आघाडी सरकारच्या काळात अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला. पिंपरी- चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे हाच लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा होता. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचे कारण देत आ. लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. शिवसेनेनेही अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी मुंबईत मंत���रालय नागपूर हिवाळी अधिवेशनवर मोर्चे काढले. विधानसभेलाही हा विषय चर्चेत राहिला चिंचवडमधून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या जगताप यांनी बांधकामे नियमितीकरण मुद्दाच हायलाईट केला.\nराज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला गेला मात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शर्ती व दंड जाचक असल्याने सामान्य नागरिकांनी पाठ फिरविली. बांधकामे नियमितीकरण कागदावरच आहे. शास्तीकर रद्द व्हावा ही जनतेची मागणी लक्षात घेवून राज्य शासनाने 600 चौ.फूटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर माफ केला तर 601 ते 1000 चौ फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामांना शास्तीकरात सवलत लागू करणारा अध्यादेश 11 जानेवारी 2017 ला लागू केला गेला पिंपरी पालिकेस 2017 -18 या वर्षात शास्तीकरापोटी 60 कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळाले.\nशास्तीकर पूर्णपणे रद्द करण्याचा आदेश येत्या 15 दिवसात काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची आवई मध्यन्तरी भाजपने उठवली तर राष्ट्रवादीच्या काळेवाडी येथील हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वसंध्येला सेनेने पत्रकार परिषद घेऊन शास्तीकर रद्दसाठी आंदोलनाचा इशारा दिला. शासन पंधरा दिवसात शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मग मुहूर्ताची वाट पाहून लोकांना वेठीस का धरता असा सवाल करत पंधरा दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला गेला मात्र सेनेला जनजागृती अन आंदोलनासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.\nशशी थरूर यांचा भाजपला #TenYearChallenge वरुन चिमटा\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-slaughter-of-trees-on-the-Satara-Parali-road/", "date_download": "2019-01-19T02:04:58Z", "digest": "sha1:WMAD3IRRLVH6QYYO5VJXW4FAJJTOUS5T", "length": 7022, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुंध्यात विस्तव टाकून झाडांच्या कत्तली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बुंध्यात विस्तव टाकून झाडांच्या कत्तली\nबुंध्यात विस्तव टाकून झाडांच्या कत्तली\nसातारा- परळी मार्गावर इंग्रजांच्या काळात ला��ण्यात आलेले वडाचे व जांभळीचे वृक्ष येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना तसेच पर्यटकांना आपली सावली देत. त्यामुळे या मार्गावरचा प्रवास आलाददायक असायचा. मात्र, काही वर्षात हे चित्र पालटले असून बोगदा, खंडोबाची खोरी, डबेवाडी ते उरमोडी नदीवरील पूल या मार्गावरील वृक्ष बोडके झाले आहेत. काही विघ्नसंतोषी लोकच झाडाच्या बुध्यांत विस्तव टाकून ही वृक्षसंपदा नष्ट करत आहे. यावर वन विभागाने तातडीने कारवाई करणे गरजेचे बनले आहे.\nशासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोटी वृक्ष लागवड करीत आहे. असे असताना दिवसाढवळ्या झाडाच्या बुध्यांत, खोडात विस्तव टाकून महाकाय वृक्ष जमीनदोस्त केले जात आहेत. याचा सुगावाही बांधकाम विभागाला, वन विभागाला लागत नाही, ही आश्‍चर्याची गोष्ट नाही का गेल्या पंधरा दिवसात उरमोडी नदी पुलानजीक दोन महाकाय वृक्ष झाडाच्या बुंध्यात विस्तव टाकून पाडण्यात आले. या कृत्यामुळे पर्यावरण व निसर्ग प्रेमीच्यात संतापाची लाट उसळली आहे.वृक्षांना आग स्थानिक लोक वखार व्यवसायिक यांच्याकडून लावली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.\nही पेटलेली झाडे रहदारीच्या मार्गावर पडून अपघात होण्याची शक्यता असते. गेल्या वर्षीच परळी येथील व्यवसायिक सचिन बोबडे यांच्या चारचाकी वाहनावर झाड पडले होते. झाडाच्या बुंध्यात चिंध्या कोंबून त्यात रॉकेल, पेट्रोल ओतून ही आग लावण्याच्या नामी शकली वापरल्या जात आहेत. निसर्गाने विपुल प्रमाणात वनसंपदा दिली आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदरी प्रत्येकाची आहे. निसर्गाचा वनसंपदेचा र्‍हास म्हणजे मानवी जीवन ही र्‍हासाकडे अशी परिस्थिती आहे. जे कोणी अशी गैरकृत्य करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.\nझाडांच्या रांगा गेल्या अन् उन्हाचा पारा वाढला\nसातारच्या बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जांभूळ, वट अशां झाडाच्या रांगा होत्या. ऐन उन्हाळ्यातही जांभूळणी भरलेली ही झाडे येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना, पर्यटकांना आकर्षित करत होती. मात्र, या पट्ट्यातील झाडेच आता गायब झाली आहे. त्यामुळे येथील अल्हाददायक प्रवास संपुष्टात आले. गेल्या काही वर्षांपर्यंत दिसणार्‍या झाडांच्या रांगा दिसेनाशा झाल्या असून सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा सतत वाढत��� चालला आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2016/article-228945.html", "date_download": "2019-01-19T01:58:01Z", "digest": "sha1:4FX674CPJADUTRJZGUJQHHT23VGHGHTA", "length": 12756, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्चना कोळेकर, पुणे", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सि���ेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nबाप्पा मोरया रे -2016\nपुणेरी मिरवणुकीत परदेशी पाहुणे\nमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाना निरोप\n'देव द्या, देवपण घ्या\nविसर्जन मिरवणुकीत खैरेंनीही धरला ताल\nलालबागच्या राजासमोर कोळी महिलांचं पारंपरिक नृत्य\nबाप्पाला निरोप द्यायला आला खंडोबा\n'मुंबईचा राजा'ची काकड आरती\nपारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक\nज्ञान प्रबोधिनी पथक, पुणे\nतुषार मोरे, रोठ, रोहा\nराजू केरकर, वरसे, रोहा\nदेखाव्यातून विठ्ठल नामाचा गजर\nअंधेरीच्या महाराजाला दक्षिण मंदिराची आरास\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/world/videos/page-2/", "date_download": "2019-01-19T02:42:48Z", "digest": "sha1:HGLTVZTX3IE2RH6NKWTZEFPHVLMYKHCQ", "length": 10008, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंत��्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nबेल्जियममध्ये फुललं जगातलं सर्वात मोठं फुल\nही आहेत जगातली सर्वात उंच स्मारकं\nजगातला सगळ्यांत 'जम्बो वडावाप'\nमोदींचा योग दिन चंदीगढमधून\nटी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी झाला भावूक\nमॅच जिंकण्यासाठी देवाकडे साकडं\nमॅचच्या निमित्ताने शानशी बातचीत\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-central-jail-fire-godown-108631", "date_download": "2019-01-19T02:31:46Z", "digest": "sha1:XQD3J5CO5ASPH2AXDOVPIARX6N53B7AB", "length": 12207, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur central jail fire at godown नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या गोडाऊनमध्ये आग | eSakal", "raw_content": "\nनागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या गोडाऊनमध्ये आग\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nनागपूर : वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. सदर आग ही कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाच्या एकूण ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निग्रस्त गोडाऊनचा वापर कारागृहातील सामान व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.\nगोडाऊनला लागून असलेल्या बराकमध्ये सुद्धा आग पसरली असून ती विझवण्याचे काम सुरु आहे. या बरॅकमध्ये कोणीही कैदी नव्हता तर फक्त काही सामान ठेवण्यात आले होते.\nनागपूर : वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. सदर आग ही कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाच्या एकूण ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निग्रस्त गोडाऊनचा वापर कारागृहातील सामान व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.\nगोडाऊनला लागून असलेल्या बराकमध्ये सुद्धा आ��� पसरली असून ती विझवण्याचे काम सुरु आहे. या बरॅकमध्ये कोणीही कैदी नव्हता तर फक्त काही सामान ठेवण्यात आले होते.\nअग्निशमन दलाच्या सर्व गाड्या आतमध्ये प्रवेश करणे शक्य नसल्याने कारागृह इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतींच्या बाजूने बाहेरूनच आगीवर नियंत्रण मिळवले जात असल्याची माहिती मिळाली आहे.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nआकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी...\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2010/03/", "date_download": "2019-01-19T01:44:01Z", "digest": "sha1:C7V4MJBQXP3SNOLGOODE2IVQZRST5AK6", "length": 18391, "nlines": 78, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: March 2010", "raw_content": "\n\"हॅलो, कोण मंगळाचार्य आहेत का हो, मी अर्थ सेक्टर मधूनच बोलतोय. आम्ही दिड वर्षांपूर्वी आपली अपॉईंमेंट घेतली होती. नाही कसे म्हणता हो, मी अर्थ सेक्टर मधूनच बोलतोय. आम्ही दिड वर्षांपूर्वी आपली अपॉईंमेंट घेतली होती. नाही कसे म्हणता आपल्याला पाठवलेल्या सॅटेलाईट संदेशाचा बॅकअप आहे आमच्याकडे आपल्याला पाठवलेल्या सॅटेलाईट संदेशाचा बॅकअप आहे आमच्याकडे सरकारी कामाचा अनुभव आपल्या पूर्वजांनी सुध्दा पुराणात लिहून ठेवला आहे. त्यावरुन सगळे संदेश ई फाईल्स मध्ये आहेत आमच्याकडे. ठीक आहे. उद्या परत बॅकअप सिग्नल्ससकट संपर्क साधतो. हॅलो, हॅलो.. काय कटकट आहे, जवळच सिग्नल पॉईंट असूनही संपर्क होत नाही. अहो उंगिरे, जरा ती फाईल डिस्प्ले करा.. \"\n\" साहेब, ती फाईल गेली कधीच\n\" अहो आपल्या अँटी लायरसलाच लायरस लागला. त्याची वाजली घंटी\n\" अँटी करप्शनला बॅकअप डाटा सिस्टिममधे ’रस’ निर्माण झाला. ट्रबलशूटच्या वेळी तुम्हाला विचारल होतं, ती फाईल पण क्लीन करायची आहे का म्हणून तेव्हा तुम्हीच सांगितलेत की बिनसोईच्या फाईल्स उडवा. \"\n\" उंगिरे, मातृभाषेत बोला.. काय त्या दहा तोंडी बोलणार्‍या देशाचे शब्द घुसडताय आणि उडवा काय ’गहाळ’ शब्दाचा अर्थ कळतो की नाही नविन लायरस तयार करा. त्याचे डिटेल्स घंटी लायरस कंपनीला पाठवा आणि त्यामुळे फाईल करप्ट झाल्याचे दाखवा. उद्या बघतो, मंगळ्वाल्यांना काय उत्तर द्यायचे ते.. काही झालं तरी इथल्याच मातीचे आहेत ते. \"\n\" नविन लायरसचा खर्च दाखवायचा कुठे\n\" उंगिरे, प्रत्येक गोष्ट मीच सांगायला हवी का जाता जाता ऑक्सिजन सिस्टीममधली ट्यूब फोडा आणि मेंटेनन्स खर्चामध्ये ’तो’ खर्च घुसडा. काय जाता जाता ऑक्सिजन सिस्टीममधली ट्यूब फोडा आणि मेंटेनन्स खर्चामध्ये ’तो’ खर्च घुसडा. काय\n\" पण साहेब, ऑक्सिजन सिस्टिम बंद पडली तर आपण बाहेर कसे पडणार\n\" तुमची सेवासमाप्ती कधी आहे\n\" नाही, कळलं, मि फक्त कॅंटिनमधली ट्यूब निकामी करतो \"\n\" हं, ठीक आहे. यावरुन आठवलं, माझ्या मुलांना शाळेचा ’हिस्ट्री प्रोजेक्ट’ पूर्ण करायचा आहे. पूर्वी झाडांमधून वगैरे ऑक्सिजन मिळण्याची सोय होती, तर ही दाट म्हणतात तशी झाडी मिळवा. ब्लॅक मनी द्यावा लागला तरी चालेल पण माझ्या मुलांचा सर्वात चांगला प्रोजेक्ट झाला पाहिजे. ते चित्रातून जंगल दाखवण बास झालं\nठीक आहे. आपल्या सरकारवेदांत सुध्दा पाचव्या खंडात वनखात्याचा उल्लेख आहे. ति माहितीही फर्नांडीसला तयार ठेवायला सांगतो. \"\n\" ठीक. त्या चिमण्यांसारखे नामशेष पक्षी झाडावर बसायचे म्हणजे काय ते मुलांना समजवा. नाहीतर आयत्या वेळी गडबडायचे ते सिग्नल ट्रॅफिक समस्येचं उत्तर तयार केलंत का तुम्ही सिग्नल ट्रॅफिक समस्येचं उत्तर तयार केलंत का तुम्ही\n\" तसं वरवरं केलय पण, बिम फोनचे सिग्नल्स, रिसिव्हींग, ट्रांस्मिटींग पॉईंट्स खरचं इतके वाढलेत की, त्याने मशिनिय प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आहे. परवा तर मोनिया मॅडमच्या रोबोटने चक्क मिटींगला बसायचे सोडून गुरुद्वाराची वाट धरली. ’ प्रत्येक कंपनीला रोटेशनने दिवसाचा ठराविक काळ देण्यात येईल ’ हा मार्ग कुणाला पटेल असे वाटत नाही. बड्या बड्या कंपनीने भांडवल गुंतवले आहे त्यामुळे स्काय मिटींगमध्ये दंगा होण्याची शक्याता आहे. कायामती तर मिटींगत्याग करतील \"\n\" उंगिरे, भारतात ९५% जागा आरक्षणासाठी आणि ५% खुल्या, निव्वळ गुणवत्तेसाठी आहेत. तुम्ही ५% मधून आलात हे खरचं वाटत नाही. तुम्ही माझे पी.ए., पण कित्येक गोष्टी बोट वाकडं करुनच कराव्या लागतात हे तुम्हाला कधी कळणारं मीही एका मंत्र्याचा पी.ए.च आहे. पण त्यांना मला काही सांगावेसुध्दा लागत नाही. असं बघा, सभेत दंगा होईल, वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू होईल, मनःशांतीचे संगित लावले जाईल आणि सगळे रिलॅक्स होईपर्यंत सभा पुढे ढकलल्याची घोषणा होईल. आणि काय हवे आहे मीही एका मंत्र्याचा पी.ए.च आहे. पण त्यांना मला काही सांगावेसुध्दा लागत नाही. असं बघा, सभेत दंगा होईल, वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू होईल, मनःशांतीचे संगित लावले जाईल आणि सगळे रिलॅक्स होईपर्यंत सभा पुढे ढकलल्याची घोषणा होईल. आणि काय हवे आहे मधे कुठेतरी आपण किती क्षेत्रात प्रगती केली आहे हे नमूद करायला विसरु नका..\"\n\" बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा पाजीस्तान बाबतचा आहे. परराष्ट्र खात्याने सलोख्याचे संबंध निर्माण होण्यास वाव असल्याचा अहवाल दिला आहे. संपूर्ण देशात २ ठिकाणी आतंक, ५ ठिकाणी फोझन फूड मधून घातक द्रव्ये, प्रक्षोभक प्रचाराने जातिय फूट या सगळ्यांचे धागेदोरे पाजीस्तानापर्यंत पोहोचतात. जागतिक शांततेसाठी ही अतिगुप्त () माहिती सादर करायची की सलोख्याचा रिपो���्ट पुढे ढकलायचा) माहिती सादर करायची की सलोख्याचा रिपोर्ट पुढे ढकलायचा\n\" हं.. तूर्तास तो विषय प्रलंबित ठेवू. तसाही त्या देशात दम उरला नाहीये. च्यामारीका त्यांच्यावर दबाव आणेल असा अंदाज आहे. गुप्त मदत पोचवून त्यांच तरी काय भलं झालं चला, लवकर कँटीनच्या ऑक्सिजन ट्यूबची (अ)व्यवस्था करा. चला, कामाला लागा..\"\nशेकडो वर्षांपासून प्रलंबित विषय आणखी किती लांबवायचा याचा विचार करत उंगिरेंनी वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू केले. मनःशांतीचे संगित लावले आणि मेंटल रिलॅक्सेशनच्या खास सोफ्यामध्ये शांतीची आराधना करत बसून राहिले..\nत्या दोघी बाहिणीत काय बिनसलं होत कोण जाणे बोलणं अजिबात बंद नसलं तरी तुरळक शब्दांपलीकडे संवाद असा व्हायचाच नाही. अगदी परवापर्यंत दोघींच्या दबक्या कधी तार स्वरातल्या हसण्याला त्यांची आई वैतागून गेली होती. निवांत वेळेत काय काय करायचे याची भली मोठी यादी तयार होती तिच्याकडे. पण मुलींचा दंगा नसल्यामुळे आपल्याला इतके चुकचुकल्यासारखे वाटेल याचे तिला आश्चर्य वाटले. तीन जणांच्या कुटुंबात दोघांचे बोलणे बंद म्हणजे घर सामसूमच बोलणं अजिबात बंद नसलं तरी तुरळक शब्दांपलीकडे संवाद असा व्हायचाच नाही. अगदी परवापर्यंत दोघींच्या दबक्या कधी तार स्वरातल्या हसण्याला त्यांची आई वैतागून गेली होती. निवांत वेळेत काय काय करायचे याची भली मोठी यादी तयार होती तिच्याकडे. पण मुलींचा दंगा नसल्यामुळे आपल्याला इतके चुकचुकल्यासारखे वाटेल याचे तिला आश्चर्य वाटले. तीन जणांच्या कुटुंबात दोघांचे बोलणे बंद म्हणजे घर सामसूमच पण यावेळी तिने दोघींच्या मधे न पडण्याचे ठरवले.\nदुपारी शाळेत जाण्यासाठी मैत्रिणीने हाक मारली तसा मोठ्या मुलीच्या मनात विचार चमकून गेला, पुढच्या वर्षी धाकटीची पण शाळा सकाळ ऎवजी दुपारची होईल. मग फक्त मैत्रिणींबरोबर गंमत करत जाता येणार नाही. हिच्याकडे पण लक्ष द्यावे लागेल. पण मी हिला का सांभाळत नेऊ मी इतके दिवस नियमीत पाणी घालून छान वाढवलेल्या गुलाबाच्या रोपाला पहिले फूल आले तर कुणाला दाखवायच्या आत हिने तोडले मी इतके दिवस नियमीत पाणी घालून छान वाढवलेल्या गुलाबाच्या रोपाला पहिले फूल आले तर कुणाला दाखवायच्या आत हिने तोडले आणि माझा नविन ड्रेसही परवा खराब केला. मीच का दरवेळी तिला सांभाळायचं आणि माझा नविन ड्रेसही परवा ख��ाब केला. मीच का दरवेळी तिला सांभाळायचं\n\" अगं, हातावर कसले हे ओरखडे कुठे गेली होतीस एवढ्या दुपारी कुठे गेली होतीस एवढ्या दुपारी\n\" कुठे नाही गं आई, ते माझं गुपित आहे \"\n\" जखमांमधे कसलं आलंय गुपित आणि तुमचं काय चाललयं काय सध्या आणि तुमचं काय चाललयं काय सध्या इकडे तिकडे खेळत बसण्यापेक्षा अभ्यास वाढवलास तर बरं होईल. पुढच्या वर्षी ताईबरोबर जाणार ना तू इकडे तिकडे खेळत बसण्यापेक्षा अभ्यास वाढवलास तर बरं होईल. पुढच्या वर्षी ताईबरोबर जाणार ना तू\n\" हो तर.. पण मला बरोबर नेईल की नाही कुणास ठाऊक रागवली आहे माझ्यावर.. \"\nही दुपार जशी सरसरत गेली, तशा पुढच्या पाच दुपारवेळा हजेरी लावून गेल्या. आता आठवडा अखेर मग काय, दिवसभरच सुट्टी.\n’ही छोटी काय करत असते दरवेळी नेहमी प्रमाणे मला मस्का मारायलाही नाही आली नेहमी प्रमाणे मला मस्का मारायलाही नाही आली यावेळी काही बोलेल तेव्हा सांगतेच.. आई पण म्हणाली, ती दुपारी कोठे जाते जरा लक्ष ठेव. पण मला काय अडलयं यावेळी काही बोलेल तेव्हा सांगतेच.. आई पण म्हणाली, ती दुपारी कोठे जाते जरा लक्ष ठेव. पण मला काय अडलयं मला आत्ता जायचयं तयारीला..’ असे म्हणून मोठी बहीण मैत्रिणीकडे जायला बाहेर पडली. त्यांच्या शाळेत भरणार्‍या कलाप्रदर्शनाची तयारी करायची होती ना\nदुपार सरता सरता ती परत आली, तशी बाहेरच्या पायरीवरच बसलेली छोटी तिला दिसली. तशीच.. विस्कटलेले केस, दमलेली, हात मळलेले, ओरखड्याचे.. आँ, ओरखडे काय कुठे मारामारी करुन आली की काय काय कुठे मारामारी करुन आली की काय की हिलाच कोणी दमदाटी केली की हिलाच कोणी दमदाटी केली विचारु का तिला नकोच.. ही आज सरळ माझ्या डोळ्यात पहाते आहे आशेने काय माहीत.. विचित्रच आहे.\nती छोटा जिना चढून वर आली. वरच्या दोघींच्या खोलीत बदलेलं असं काही नव्हतं, स्वच्छ पलंग, खिडक्यांवर झुळझुळणारे निळे पडदे, दोन दप्तरं, अभ्यासाचे टेबल, आणि हे हे काय आहे टेबलावर तिने उत्सुकतेने तिकडे पाहिलं, तिथे एका शिसवी लाकडात कोरलेलं थोडसं ओबडधोबड पण सुंदर गुलाबाच फूल होतं. जवळच वहीच्या फाडलेल्या कागदावर पेन्सिलीने लिहलेली एक छोटीशी चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचताना तिचे डोळे आनंदाने आणि आठवडी अबोला संपल्याच्या जाणिवेने भरुन आले. चिठ्ठीतली अक्षरे होती,\n’ ताई, तुझं फूल मला फारचं आवडलेल होत म्हणून मी तोडलं. सॉरी. पलिकडच्या रस्त्यावरच्या टेबल ��ुर्चीवाल्या काकांनी मला रोज दुपारी हे फूल करायला शिकवलं. ते तू तुझ्या कलाप्रदर्शनातही ठेवू शकतेस. मला पुढच्या वर्षी शाळेत तुझ्याबरोबर दुपारी नेशील नां\nबुध्दीमत्ता, नैतिकता, भावनाशिलता, धैर्य, परोपकारी वृत्ती, कार्यशिलता, कोमलता या रुपाने आसपास वावरणार्‍या, या गोष्टींशी परिचय करुन देणार्‍या, अनोळखी, ओळखीच्या सर्व स्त्रियांना ’महिला दिनाच्या’ हार्दीक शुभेच्छा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2039", "date_download": "2019-01-19T03:09:18Z", "digest": "sha1:I7JLSYUONWY6EAUMBIIGWPKMUHM7ZFBN", "length": 20028, "nlines": 178, "source_domain": "latenightedition.in", "title": "Health Tips. – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nआरोग्यम_धंनसंपदा: || #घरचे वैद्य || #आयुर्वेदिक_उपाय || अत्यंत उपयुक्त माहिती\nकाही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.\n१.] कोथिंबीर :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.\n२.] कढीलिंब :- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.\n३.] पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.\n४.] मीठ :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.\n५.] चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.\n६.] हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.\n७.] अळू :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.\n८.] अंबाडी :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.\n९.] घोळ :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.\n१०.] टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.\n११.] मायाळू :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प��ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.\n१२.] तांदुळजा :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.\n१३.] मेथी :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.\n१४.] शेपू ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.\n१५.] शेवगा ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.\n१६.] सॅलड :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\n(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.\n(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.\n(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.\n(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.\n(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.\n(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.\n(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.\n(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.\n(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.\n(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.\n(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.\n(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.\n(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.\n(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.\n(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही\n(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.\n(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.\n(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.\n(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.\n(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.\n(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.\n(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते\n(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.\n(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.\n(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.\n(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही\n(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.\n(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.\n(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.\n(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.\n(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.\n(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.\nकिडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये\nकोथींबीर बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक ���ारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल. किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.\nनोट: – संबंधित माहिती संकलित आहे. WhatsApp व इतर माध्यमातून मिळालेली आहे. पण रोजच्या जीवनात अतिशय उपयोगात येईल अशी आहे. पण आचरणात आणण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा.\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mns-leader-sushant-malavade-attacked-by-hawkers-in-malad/", "date_download": "2019-01-19T03:15:51Z", "digest": "sha1:5HOADUIPAUDITTKWUUIZ3ZE6VSGKXCIF", "length": 7244, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला\nमुंबई : मुंबईतील मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत.\nमाळवदे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडला रवाना झाले आहेत.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे आज (शनिवार) दुपारी 3.30च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावानं माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला.\nयावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.\nदरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे…\nटीम महाराष्ट्र देशा- याआधी भारीपसोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस संपर्कात होती. एमआयएम हा जातीय पक्ष असल्याने त्यांची…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2011/03/", "date_download": "2019-01-19T01:46:16Z", "digest": "sha1:E6E4NVWT453YUGWBPWWRLWQUMRW2TQM6", "length": 13335, "nlines": 66, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: March 2011", "raw_content": "\nमाध्यम हा एक अजब प्रकार आहे. जो केमिस्ट्रीमधे वापरतो आणि मानवी नातेसंबंधामधेहीमला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वीमला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत ज���ा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत जरा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो हे कन्फर्म होत गेले. तिसर्‍या आणि शेवटच्या माळावर कुणीही वाद घातला नाही आणि तिथेच येऊन भुते नाचतात यावर शिक्कामोर्तब झाले.\n’इथून वळून सरळ आलं लगेच’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच तोच रस्ता, निमुळता, रस्ता नसलेला रस्ता.. समोर वाडा.. या वेळी वाडा थोडा भकास वाटला. आम्ही आत गेलो.\nथोडा वेळ गेल्यावर आजूबाजूचे बदल टिपत आईच्या गप्पा सुरु झाल्या. इथे आम्ही हे करत होतो, तिथे ते खेळत असायचो.. वगैरे.. घर दाखवताना मधल्या लहान सोप्यापाशी आलो. तिथे गौरी बसायच्या म्हणे त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेली. काहीतरी शोधत, ते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखी त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेली. काहीतरी शोधत, ते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखी काही गोष्टी मिळाल्या असतील.. बर्‍याच दिसल्या नसतील.\n अजूनही आहे; लाकडी आणि मजबूत\nते पिवळट लाकडी कपाट, ���डगळीत जाण्याच्या मार्गावर असलेलं.. तोंडावर भलमोठं कुलुप घेऊन कोपर्‍यात तिरकं बसल्यासारखं.. कधी आज्जीच्या बर्‍याच गोष्टी पोटात दडवल्या असतील त्याने आकडे, मेणाचं कुंकू, हस्तिदंती पिना, नऊवारी कडक पोताच्या साड्या, क्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने.. सख्खं, चुलत वगैरे काही न मानता, सगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमच आकडे, मेणाचं कुंकू, हस्तिदंती पिना, नऊवारी कडक पोताच्या साड्या, क्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने.. सख्खं, चुलत वगैरे काही न मानता, सगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमच मुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यात मुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यात जमवलेल्या बिट्ट्या, गोटे, हातातले नाजूक कांकण.. आवडते पुस्तक किंवा लहान भावासाठी खाऊ\n\"ही लहान खिडकी म्हणजे आमची हेरगिरी करण्याची जागा.. बाहेरचं सगळं दिसायच इथून.. पण बाहेरुन आत काहीच नाही.. चिकाचा पडदा असल्यासारखं\nत्या खिडकीला आता जळमटांनी वेढले आहे. प्रयत्न करुन बघूयात म्हटले तरी, आतून आता बाहेर काही दिसणार नाही. बाहेरुन मात्र विणकाम करुन भरलेला मोर वरती लावलेला दिसतो.\n\"इथे आत्ता नुसती मोकळी जागा आहे, पण जुनं स्वयंपाकघर इथेच होतं. आणि सकाळची न्याहरी, पंगत इथेच असायची. आम्ही सगळे एकत्र...\"\n'एकत्र’ नंतरची पाच सेकंदांची इनोसंट गॅप मोठी आहे आणि उदास आहे.\n इथे रोज परसातल्या फुलांचा ढीग असायचा. आणि शेजारी हा लोण्याचा खांब\"\n\"म्हणजे ताक घुसळायचा खांब. तुझी आज्जी इथे ताक घुसळून झाल्यावर थोडे लोणी काढून या खांबाला लावून ठेवायची आणि मग नंतर ते लोणी खाण्यासाठी आम्ही ती जाण्याची वाट बघत बसायचो. तिने जास्तित जास्त लोणी खांबाला लावावे असे आम्हाला वाटायचे\nतो सुबक नक्षिदार खांब अजूनही तुपकट होवून चमकतोय असं वाटलं. देवघरा शेजारीच त्याची जागा आहे.\n\"आणि मागे पाहिलंस का खूप मोठ्ठी जागा आहे, म्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक खूप मोठ्ठी जागा आहे, म्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक\nवाड्यामागची मोठ्ठी जागा मलाही आठवत होती.. संध्याकाळी सातनंतर तिथे भूत येते असं काहीस आमच्या मनावर ठसवण्यात आलं होतं मग खेळ अर्धवट सोडून आत यावे लागायच���.\n\"अग्गोबाई, चाफा आहे तसाच आहे, चैत्रात या चाफ्याची फुले वाहतात. आपल्या मळ्यातला लाल चाफा, तसा हा पांढरा चाफा आणि ती बटणगुलाबाची फुले, आणि अबोली, मिरचीची रोपं..\"\nदिसेल त्या सगळ्या सोयर्‍यांना नावाने हाका मारुन झाल्या. त्यांचा ’ओ’ ही पोहोचला असेल तिच्यापर्यंत\n\"इथे कुठेतरी खरं का खोटं आज्जीचे घर होते ना आई\n\"हो.. तेच ते लहान खिडकी दिसतेय ते घर\"\nजवळच राहणार्‍या आज्जी.. प्रत्येक दोन वाक्यांनंतर त्यांना ’खरं का खोटं’ असं विचारायची सवय होती.. त्याच नावाने त्या ओळखल्या जायच्या. लांबलचक असलं तरी बाकी मंडळींनी किंवा आम्ही त्यांचे पेट नेम घेण्यास कधीच कंटाळा केला नाही.\n\"झालं आता, बरीच वर्षे झाली त्यांना जाऊन हे पाहिलंस का\nआजोबांच्या खास खेळाच्या खोलीत जुन्या भिंतीला मुटकुळं करुन टेकलेलं हिरवं टेबल आणि कोपर्‍यातली बंदूक.. त्या खोलीतल्या जुनेपणाच्या खुणा फ़्लॅट स्क्रिन टिव्हीला आणि नविन सजावटीला मुळीच सामावून घेत नव्हत्या. बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले होते. तेव्हाही काही बदल असतील कदाचित, निरखून पाहिले नव्हते इतकंच\nआपण आपलं नॉस्टॅल्जिक होणं बरेचदा पाहतो.. कुणा माध्यमातून हे पाहणं, जसं रंगिबेरंगी धागे विणताना पहात त्यातलीच एक नक्षी होऊन जाणं.. तिच्या सांगण्यात मी कुठेच नव्हते पण तिथे फक्त मीच होते. घरभर फिरुन ओळखीचे काही नाद, रंग, हेरगिरीची खिडकी जिथे उघडते, त्या सोप्यातले काही उन्हाळ्याचे दिवस, माजघरातल्या पावसाळी रात्री, लाकडी जुन्या झोपाळ्याचे चार दोन झोके सगळं सगळं गोळा करुन ती म्हणाली, \"आता जाऊयात आपण\nथकलेल्या,वाकलेल्या काकी परत येण्याबद्दल बजावत होत्या. बाहेर दारातच मस्त अबोली फुलून आली होती.\n\"अबोली जरा जास्तच बोलतेय\nआणि परतीच्या प्रवासात आईच्या गाठोड्यात आणखी एक बोलणारा रंग अधिक झाला होता.\nLabels: अवतीभवती, जुनी पाटी, फुटकळ स्फुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2238", "date_download": "2019-01-19T02:30:51Z", "digest": "sha1:YTIT2OVP3XP4BWDF3TKTYAVRXQJQQLL2", "length": 24315, "nlines": 138, "source_domain": "latenightedition.in", "title": "जाऊं द्या ना बाळासाहेब! – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nजाऊं द्या ना बाळासाहेब\nजाऊं द्या ना बाळासाहेब\n#जाऊं द्या ना बाळासाहेब समीक्षा का काय म्हणतात ते समीक्षा का काय म्हणतात ते\nगिरीश पांडुरंग कुलकर्णी ह्या अवलिया लेखकाची दिग्दर्शित केलेली पहि��ी कलाकृती म्हणजे जाऊं द्या ना बाळासाहेब हा चित्रपट. आजवरचे गिरीशचे लेखक म्हणून पाहिलेले चित्रपट हे मुख्यतः ग्रामीण जीवनावर आधारलेल्या कथेंचे होते. जाऊं द्या ना बाळासाहेब हा चित्रपट. आजवरचे गिरीशचे लेखक म्हणून पाहिलेले चित्रपट हे मुख्यतः ग्रामीण जीवनावर आधारलेल्या कथेंचे होते. जाऊं द्या ना बाळासाहेब हा चित्रपटही पूर्णतः ग्रामीण भागातील कथेवर आधारित आहे. आजवर लेखक व अभिनेता म्हणून एक वेगळीच लकब घेऊन भेटणारा गिरीश पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून भेटत असताना प्रेक्षकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे. पण जाऊं द्या ना बाळासाहेब हा चित्रपटही पूर्णतः ग्रामीण भागातील कथेवर आधारित आहे. आजवर लेखक व अभिनेता म्हणून एक वेगळीच लकब घेऊन भेटणारा गिरीश पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून भेटत असताना प्रेक्षकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे. पण जाऊं द्या ना बाळासाहेब ही कलाकृती पाहताना थोडासा हिरमोड होतो. एक संवेदनशील लेखक म्हणून परिचित असलेला गिरीश आणि आजवरच्या त्याच्या कलाकृती बघून एकंदरीत काहीतरी सामाजिक विषय असेल यात शंका नव्हती. नेहमीप्रमाणे विनोदी मांडणी करून एक गंभीर विषय उलगडण्याची गिरीश कुलकर्णी यांची पद्धत आहे.\nकथा आहे गावातील एका बड्या राजकारण्याच्या (मोहन जोशी) आफराट पोराची. बाळासाहेब त्यांचं नाव. अर्थात गिरीश कुलकर्णी. तर हे बाळासाहेब म्हणजे बापाच्या इस्टेटी वर ऐशो-आरामात जीवन जगणारे तरुण बाळासाहेब म्हणजे रंगेल, मनमौजी पण चांगल्या मनाचा माणूस. एखाद्या पाटलाच्या बिघडलेल्या पोराच्या अंगात जितके खोड्या असतात त्या इथे नाहीत. पण बाळासाहेब वाईट वाटेला लागलेले नक्कीच आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांचं राजकारण वगैरे आवडत नसतं. मस्त हुंदडत राहावं एवढीच त्यांची मनीषा असते. असं हे आत्मकेंद्री पात्र. त्यांच्या संगतीला असतात त्यांचे दोन जिवलग मित्र. बारा धंदे बसवलेला विकास अन लेखक असलेला चौधरी. बाळासाहेबांचं त्यांच्या वडलांच्या हट्टामुळे लग्न मोडलं असतं. अगदी वरात मागे फिरवावी लागलेली असते. मग त्यानंतर बाळासाहेबांच्या डोक्यावर थोडासा परिणाम होतो. असेच डॉक्टरचे उंबरठे झिजवत बाळासाहेब पुण्यात जातात अन तिथे अपघाताने ते बघतात उर्मी अर्थात मनवा नाईक हिच्याशी बाळासाहेब म्हणजे रंगेल, मनमौज�� पण चांगल्या मनाचा माणूस. एखाद्या पाटलाच्या बिघडलेल्या पोराच्या अंगात जितके खोड्या असतात त्या इथे नाहीत. पण बाळासाहेब वाईट वाटेला लागलेले नक्कीच आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांचं राजकारण वगैरे आवडत नसतं. मस्त हुंदडत राहावं एवढीच त्यांची मनीषा असते. असं हे आत्मकेंद्री पात्र. त्यांच्या संगतीला असतात त्यांचे दोन जिवलग मित्र. बारा धंदे बसवलेला विकास अन लेखक असलेला चौधरी. बाळासाहेबांचं त्यांच्या वडलांच्या हट्टामुळे लग्न मोडलं असतं. अगदी वरात मागे फिरवावी लागलेली असते. मग त्यानंतर बाळासाहेबांच्या डोक्यावर थोडासा परिणाम होतो. असेच डॉक्टरचे उंबरठे झिजवत बाळासाहेब पुण्यात जातात अन तिथे अपघाताने ते बघतात उर्मी अर्थात मनवा नाईक हिच्याशी मनवा ही स्वतंत्र विचारांची, वेगळ्या वाटेवरची मुलगी. तिच्या संपर्कात येऊन बाळासाहेब जरा विचारी होतात. किंबहुना तिच्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून ते तसा घाट घालतात. बाळासाहेबांना ती आवडलेली असते. मग त्याच सगळ्या प्रकारात ते लेखक चौधरीच्या लिखानावर नाटक बसवायला घेतात. मग नाटकात काम कोण करणार मनवा ही स्वतंत्र विचारांची, वेगळ्या वाटेवरची मुलगी. तिच्या संपर्कात येऊन बाळासाहेब जरा विचारी होतात. किंबहुना तिच्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून ते तसा घाट घालतात. बाळासाहेबांना ती आवडलेली असते. मग त्याच सगळ्या प्रकारात ते लेखक चौधरीच्या लिखानावर नाटक बसवायला घेतात. मग नाटकात काम कोण करणार तर गावातील गावकरी. बाळासाहेबांना त्यांच्या वडलांनी एक तर आहे ते राजकारण करा किंवा काहीतरी नवीन मांडणी करून दाखवा अन बिनपैशाचे दोन माणसं तरी जमा करून दाखवा असं आव्हान. ह्यात मग डाव-प्रतिडाव आले अन राजकारणही आलं. शेवटी मग ते बसवत असलेले नाटक अन खरं आयुष्य यांत काहीतरी संबंध….\nअभिनयाच्या बाबतीत तर सर्वांनी कमाल केली आहे असं म्हणावं लागेल. गिरीश कुलकर्णीने आजपर्यन्त बर्‍याचदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. ही त्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे, पण बाज अन लहेजा तोच वाटतो. पण चेहर्‍यावरचे हावभाव अन एकंदरीत मिश्किलपणा त्याने मस्त रंगवला आहे. पाटलाचा निर्बुद्ध पोर हे सुरूवातीला थोडं अति वाटतं पण गम्मत आणि विनोद म्हणून तो आपण सहज पचवू शकतो. मध्यंतराच्या आधीचा बाळासाहेब अन नंतरचा बाळासाहेब यांत बराच फरक आहे जो गिरीशने ���तिशय उत्तमपणे टिपला आहे. गिरीशची ही भूमिका जारी वेगळी असली तरी त्याला नेहमीच्या पठडीतून बाहेर काढणारी वाटत नाही. मध्यंतरी पुणे 52 किंवा अग्लि चित्रपटात त्याने ह्या चौकटीतून बाहेर पावले टाकली होती जी यशस्वी झाली होती. पण पुन्हा ग्रामीण भागातील भूमिका हे अभिनेता म्हणून त्याची वाढ खुंटवणारं वाटतं. नेहमीप्रमाणे गिरीशने ही भूमिकाही उत्तम पार पाडली असंच म्हणूया शेवटी. बाकी बाळासाहेबांचे मित्र म्हणून दिसणारे विकास, योगेश यांच्याही भूमिका उत्तम झाल्या आहेत. लेखक चौधरी तर अगदीच जमून आला आहे. त्याच्या हावभावातून व्यक्त होणारी हतबलता, नैराश्य, कधी धूर्तपणा हा कोणत्याही मानसाच्या स्थायी भावाला जागृत करणारा वाटतो. मोहन जोशी यांनीही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सुरुवातील गाणं चालू असताना तर काही सेकंदाचा सीनमध्ये मोहन जोशींनी जो वात्रट मिष्किलपणा दाखवला आहे तो कमाल आहे. रीमा लागू यांना एका वेगळ्या शैलीत बघायला मिळालं यात आनंद आहे. त्यांचा अभिनय ‘perfect’ असतो. वेगळी भूमिका असली तरी भूमिकेला फार काही हाताला आहे असं वाटत नाही. काही सीन वगळता त्यांचं पात्र थोडसं निशब्द वाटतं. म्हणजे बाळासाहेब अन त्यांच्या वडलांतील दुवा असलेल्या आईसाहेब किंवा पहलवान ह्या विनोदनिर्मिती यातच गुंग असतात. भाऊ कदम नेहमीप्रमाणे चौकार मारून मोकळा होतो आणि क्षणभर डोळ्यात टचकण पाणीही आणतो. बाकी मनवा नाईक सुंदर दिसतेच अन सुंदर अभिनयही आहे. सईला ह्या भूमिकेत घेण्याचा अट्टहास का हा प्रश्न पडतो. ह्या भूमिकेत तिला imagine करणं जरा जड जातं. तिच्याकडून काहीतरी अजून चांगलं नक्कीच अपेक्षित आहे.\nगिरीश हा संवेदनशील अन उत्तम लेखक आहे. त्याच्या लिखाणात एक मार्मिक विनोद असतो. त्याच्या लिखाणाला एक वेगळाच फॉर्म आहे. एका उंचीवरून सुरू झालेली कथा दुसर्‍या उंचीवर जाताना किती घाटवळण घेत जाते हे गिरीशलाच माहीत असतं. ही कथा मात्र कुठल्यातरी घाटात घुटमळते. कथा उत्तम आहे पण कथेचा शेवट काहीतरी वेगळा असेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाच्या सुरूवातीला ग्रामीण विनोद अन अतिशयोक्तिचा मारा आहे. तिथे माणूस हास्यात खिळून जातो. पण नंतर कथा खुंटल्यासारखी वाटते. मध्यंतरानंतरही काही कंटाळवाणे सीन आहेत. प्रेक्षकांना शेवट काय होईल याची उत्कंठा अन घाई लागते. शेवटी ही गाडी अपेक्षित वळण घेत अपेक्ष���त ठिकाणीच पोचते. हा प्रकार काही रुचत नाही. शेवटचा नाटक करताना भाषण हा प्रकार तर बालिश वाटू लागतो. पुण्यात असं काही घडलं असतं तर पुणेकरांनी भयंकर ‘अपमान’ केला असता. नाटक करत असताना अन दुसर्‍यांच्या तोंडून पुस्तक वाचून बाळासाहेब अचानक बदलतात अन बापाच्या विरोधात बंड करून उभे राहतात हा प्रकार काही समजत नाही.\nसर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाच्या कथेत नावीन्य असं वाटत नाही. असे चित्रपट हिंदीत येऊन गेले आहेत. बाळासाहेब तर अगदी राजा बाबू किंवा अक्षय कुमार वाटतात. आजची निम्मी तरुणाई फेसबूक वर आहे अन निम्मी बॅनर वर हे शब्द बरच काही सांगून जातात. समाजात काहीतरी वेगळं राजकारण काहीतरी वेगळी मांडणी तरुणांनी करावी असा कथेचा मतीतार्थ आहे. पण वाट थोडीशी चुकल्याप्रमाणे वाटते. बिघडलेले बाळासाहेब, उर्मी, लेखक, मग काहीतरी प्रकल्प, पाडला जाणारा वाडा, सईचं लग्न, सुधारलेले बाळासाहेब, आईसाहेबांचा आशीर्वाद आणि गावकर्‍यांचं नाटक यात कुठेतरी ताळमेळ सुटल्याप्रमाणे वाटतो. गाडी थेट जात नाही, जरा जास्तच वळण घेत जाते त्यामुळे खूप गोंधळल्यासारख होत जातं. एका ऊतम विषयाला थोडं विसकटल्याप्रमाणे कथा मिळते, तेही गिरीशकडून हे रुखरुख लाऊन जातं.\nदिग्दर्शक म्हणून गिरीशचा हा पहिलाच चित्रपट. पण गिरीशने ती जबाबदारी लीलया पेलली आहे असंच वाटतं. सुरुवातीच्या गाण्यापासून ते शेवटच्या वाड्यातील भागापर्यंत एक दिग्दर्शकीय दृष्टीकोण दिसून येतो. कुठेही नवखेपणा वाटत नाही. अगदी चित्रपटाची शीर्षक नावे देताना ‘पेशल अभिनय’ वगैरे जे अस्सल गावरण शब्दांची उधळण केली आहे ती संकल्पना भारीच आहे. सुरूवातीला गाणं चालू असताना काही घडामोडी घडतात तेही सुंदरच म्हणावं लागेल. सगळी locations पुणे व आसपासची आहेत. FTII मधले मोजके सीन आहेत त्यातही नायिका/मनवा सिगरेट वगैरे ओढते वगैरे ओढते आहे अन वैचारिक बोलते आहे हे खूपच अति होतं. कारण तिथे नेहमी तेच दृश्य असतं. बाकी दिग्दर्शक म्हणून गिरीश कमी पडला नाही. पुढे त्याच्याकडून अजून उत्तम कलाकृती बघायला मिळतील हे नक्की\nअजय-अतुल यांचं संगीत हे चित्रपटातील एक पात्र असतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या डॉल्बी गाण्यापासून ते शेवटच्या गोंधळापर्यन्त सगळीच गाणी उत्तम आहे चित्रपटासाठी महत्वपूर्ण आहेत. मोना डार्लिंग गाणं गरजेचं नव्हतं अन खूपच भिकार वाटतं. ��ण अजय-अतुल ह्यांनी जे संगीत दिलं आहे ते अप्रतिम आहे. त्या संगीतामुळे चित्रपटाला एक वेगळीच शोभा येते. सैराट नंतर ही त्यांच्या संगीताची मेजवानीच म्हणावी लागेल. उत्तम\nथोडक्यात काय तर, चित्रपटात अर्भाट विनोद आहेत जे तुम्हाला हसवतात. ग्रामीण ठसका आहे. काही क्षण भावनात्मक प्रसंगही आहेत. उत्तम संगीत आहे. उत्तम अभिनय आहे. वेगळी मांडणी हुकली आहे. थोडीशी अतिशयोक्तिही होते. महत्वाचं म्हणजे एक गंभीर विषय आहे. गोळाबेरीज म्हणाल तर एकदा बघून यावा असा चित्रपट आहे. फार अपेक्षा न ठेवता अन फार निराशाही होणार नाही तुमचे शंभरपैकी 65-70 रुपये वसूल होतील.\nती सध्या काय करते\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T01:58:10Z", "digest": "sha1:MTXVNWNARWDJVAYDE6YSE6VW7JFMFBZK", "length": 8791, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेना विरोध करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेना विरोध करणार\nनवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेकडून विरोध केला जाणार आहे. शिवसेनेचे पक्ष नेते संजय राउत यांनी एका निवेदनाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे. आसाममधील नागरिकांनी जात, धर्म आणि वंशाचा विचार न करता या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला आहे, असेही राउत यांनी सांगितले.\nअफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या घुसखोरांना धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याची तरतूद या दुरुस्ती विधेयकामध्ये असणार आहे. या विधेयका���ी छाननी सध्या संसदेच्या संयुक्‍त समितीकडून केली जात आहे. उद्या,(7 जानेवारी) हे विधेयक संसदेमध्ये मांदले जाणार आहे.\nया विधेयकामुळे आसाम कराराद्वारे आसामी नागरिकांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक सौहार्द जपण्याच्या प्रयत्नांना तडा जाईल, अशी शिवसेनेची भूमिका आहे. याशिवाय जर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सचे कामच या निरर्थक ठरेल. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असतानाच शिवसेनेने भाजपविरोधातील आपली भूमिका आणखी एका मुद्दयावरून तीव्र विरोधी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/railway-wheel-repairing-factory-get-approval-by-government/", "date_download": "2019-01-19T01:47:09Z", "digest": "sha1:YLM53YAZX37XXJF3UCDKC5HY2Z3B7SMT", "length": 16788, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याला मंजुरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरस��वकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nरेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याला मंजुरी\nनाशिकरोड येथे रेल्वेच्या व्हील रिपेअरिंग कारखान्याला मंगळवारी केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी मंज��र केला आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.\nनाशिकरोड येथे १९८३ साली तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे इंजिन कारखान्यासाठी अडीचशे एकर जागा दिली. या जागेवर कोणताही प्रकल्प उभारला गेला नाही.\nही आरक्षित जागा वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आणून देत खासदार गोडसे यांनी तेथे रेल्वे व्हील रिपेअरिंगचा कारखाना व्हावा, यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घडवून आणल्या. सततच्या पाठपुराव्यानंतर आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या कारखान्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखारफुटीचे संरक्षण न केल्यास शेती धोक्यात\nपुढीलअस्वलाच्या हल्ल्यात एक ठार, दोन जखमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | ���ंभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T02:26:44Z", "digest": "sha1:6RY2FGG5AKKJ3ZQSBJ3BT5H6OYQXH4WE", "length": 6924, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशातून कॉंग्रेसचा बिमोड करण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपचे कान मागील काही दिवसांपासून संघ टोचत आहे. यातच आता देशात सुदृढ लोकशाहीसाठी बलवान विरोधी पक्षही आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा आहे, असे प्रतिपादन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी सत्ताधारी भाजपला घराचा आहेर दिला. ते नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले मा. गो. वैद्य \nदेशात लोकशाही सुदृढ करण्यासाठी दोन पक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताची कल्पना मला मान्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. त्या वेळीही मी हीच भूमिका व्यक्त केली होती. परंतु देशात काँग्रेस टिकणे आवश्यक आहे.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nमतभेद विसरून एकत्र या, सत्तांतर निश्चित होईल – सिंग\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nपुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-maharashtra-vidhan-parishad-election-on-7-december-latest-update/", "date_download": "2019-01-19T02:39:06Z", "digest": "sha1:FO34O3KQIVIEMRONUUN25BPPWPHV2RVT", "length": 6416, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला\nटीम महाराष्ट्र देशा – नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 डिसेंबरला ही निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणे विरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नसल्याची सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले…\nराणेंना पुन्हा विधानपरिषदेवर निवडून यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं शक्य केवळ अशक्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याच अटळ असल्याचं स्पष्ट दिसंतय.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nटीम महाराष्ट्र देशा : न्यायालयाच्या लढाईत अडकलेल्या मराठा समाजाच्या आरक���षणा बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1551", "date_download": "2019-01-19T02:18:54Z", "digest": "sha1:HDVMM6OBMDGFJVWNYW7Q4TFHOL5JC4SA", "length": 9711, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आर्थिक मन्दि , भारत व आपण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआर्थिक मन्दि , भारत व आपण\nजागतिक मन्दिचा भारतावर काही परीणाम झाला काय \nआपले अनुभव आपण येथे माण्डूया .\nमी स्वतः एक छोटा फब्रिकेशन करणारा बिझिनेसमन आहे. ऊत्तर भारतातील छत्तीसगड येथे मला , तीन कम्पन्यामधे सुमारे ८० लाख रुपयान्ची कामे मीळाली आहेत. या मन्दीचा परीणाम म्हणून दोन कम्पनीनी , आपली कामे पुढे ढकलली आहेत , तर एका कम्पनीने फक्त ३०% रक्कम आगाउ देउन तेवढेच काम सध्या करा असे सान्गितले आहे.\nमला अशी चिन्ता आहे की बहुधा पुढे ढकललीली कामे कम्पनी करतील की नाही.\nनोकरी तून कमी केले असे आपण वाचतो , पण वर दिलेल्या वस्तुस्थितीत नुसार मला काही कर्मचार्याना कमी करण्याशिवाय दूसरा मार्ग दिसत नाही.\nअसा प्रसन्ग आपण कोणावर आला आहे का आपले अनुभव वाचून मी माझे थोडे सान्त्वन करुन घेइन.\nमिलिंद जोशी [12 Dec 2008 रोजी 07:37 वा.]\nआर्थिक मंदीचं हे संकट जागतिक आहे आणि भारताचीही यातून सुटका नाही. नशिबानी आपली आर्थिक स्थिती मुळात बरी असल्यामुळे अगदी दिवाळखोरीची पाळी आपल्यावर आलेली नाही. पण निदान पुढचे चार सहा महिने तरी हे संकट टळेल अशी शक्यता नाही. इंग्रजीत \"होप फॉर द बेस्ट अँड प्लान फॉर द वर्स्ट\" असं म्हणतात. तुम्ही पण सध्या या तत्वावरच तुमच्या धंद्याची पुढची रणनीती ठेवावी असं वाटतं.\nआम���्या बंधूचा पगार तीन टक्क्याने कमी\nमाझंतरी सध्या शिक्षण चालू आहे. मंदी येऊनही मार्क तेवढेच किंवा आधीपेक्षा जास्त मिळवावे लागतील असे दिसते\n'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'\nद्वारकानाथ [13 Dec 2008 रोजी 03:05 वा.]\nकोणताही वायफळ खर्च न करणे आणि जास्तीत जास्त पैसे वाचविणे हेच या मंदीवरचे उत्तर आहे.\nयकदाचित नौकरी गेलीच तर जास्त चिंता न करता आपल्या आवडत्या छंदाची जोपासणा करणे ( वाचन, श्रवण इत्यादी).\nमाझ्यामते मार्च'०९ नंतर परिस्थितीमधे सुधारणा होईल.\nयकदाचित नौकरी गेलीच तर जास्त चिंता न करता आपल्या आवडत्या छंदाची जोपासणा करणे ( वाचन, श्रवण इत्यादी).\nहैयो हैयैयो [13 Dec 2008 रोजी 14:34 वा.]\nऐ.सी.ऐ.सी.ऐ. / ष्टांडर्ड् चार्टर्ड् / एच्च्.डी.एफ्.सी / कोटक महिंद्रा / इ.इ. ब्यांकांमध्ये कॉस्ट् कटिंग् चा अतिरेक चालला असून सदरील ब्यांकांनी ॠण वसूली दावे संबंधित न्यायाधिकरणांमधून काढून घेण्यास प्रारंभ केला आहे असे ऐकून आहे.\nमुक्तसुनीत [15 Dec 2008 रोजी 03:01 वा.]\n>> दरील ब्यांकांनी ॠण वसूली दावे संबंधित न्यायाधिकरणांमधून काढून घेण्यास प्रारंभ केला आहे असे ऐकून आहे.\nथोडे विस्ताराने सांगाल का दावे मागे काढल्याने कॉस्ट् कटींग कसे होईल / किंवा कॉस्ट कटिंग मधे भर कशी पडेल दावे मागे काढल्याने कॉस्ट् कटींग कसे होईल / किंवा कॉस्ट कटिंग मधे भर कशी पडेल याचा अर्थ या बॅंकानी ही दिलेली कर्जे आता परत मिळणार नाहीत असे धरले आहे काय \nहैयो हैयैयो [15 Dec 2008 रोजी 16:54 वा.]\nऋण वसूली संबंधीचे दावे काढून घेतल्याने (ते दावे चालविण्यासाठी) येणारा खर्च उणा होईल. तात्पर्य कॉस्ट् कटिंग् होईल. दिलेली कर्जे परत मिळविण्यासाठी ब्यांकांनी द्विपक्षी 'सेटल्मेण्ट्' हा मार्ग अंगिकारण्यास प्रारंभ केला आहे. दावे चालविण्यासाठी वकीलांची फी देण्यापेक्षा ऋण वसूली दावेच सोडून देणे हा ब्यांकांना परवडणारा मार्ग झाला आहे.\nमराठी साहित्य संमेलनावर परिणाम\nपरदेशात होणार असलेले मराठी साहित्य संमेलन जागतिक मंदीच्या भयंकर विळख्यामुळे भव्यपणाने न होता केवळ शानदारपणे होईल असे कौतिकराव ठाले पाटील यांनी कळवले असल्याचे काल/परवा पेप्रात वाचले. भव्य न होता शानदार होईल म्हणजे काय हे कुणी स्पष्ट केले तर बरे होईल. ;-)\n'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'\n'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gadwat.com/events-details.php?eid=41", "date_download": "2019-01-19T01:45:19Z", "digest": "sha1:JBZOPDQZHNULV4S3CAZ5YFXT7HUYER3P", "length": 2850, "nlines": 18, "source_domain": "gadwat.com", "title": "Welcome To Gadwat", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ( शुक्रवार ११ मार्च २०१६ )\nगडवाट... प्रवास सह्याद्रीचा तर्फे, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिना निमित \"रक्तदान हेच जीवनदान\" हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे...\nशक्तिस्थळ तुळापूर येथे, छत्रपती संभाजी महाराजांचे रक्त स्वराज्यासाठी, रयतेसाठी सांडले... तर त्यांना आदरांजली देण्यासाठी रक्तदान करणे हीच आपली खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल...\nस्वत:च्या तेजाने प्रकाशमान होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या व आपल्या रक्तात स्वाभिमानाचा अंगार फुलवणाऱ्या ह्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला, छत्रपती संभाजी राजांना श्रद्धांजली वाहायला गडवाट परिवार ११ मार्च २०१६ रोजी पुढील ठिकाणी एकत्र येत आहे.\nस्थळ: शक्तिस्थळ तुळापुर, छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ\nदिनांक : शुक्रवार, ११ मार्च २०१६\nरक्तदान शिबीर: सकाळी ९ वाजता सुरु होईल.\nशक्तिस्थळ तुळापुर आणि शक्तिस्थळ वढू ह्या दोन्ही समाधीस्थळांना भेट घेतली जाईल. एकत्रित येऊन स्वराज्याच्या धाकल्या धन्यांना, छत्रपती संभाजीराजांना श्रद्धांजली वाहून, पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T03:00:17Z", "digest": "sha1:BXHTOVZ65NWFBGKNMVQKWDQ65RDKR4RF", "length": 4463, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nएक चित्रकार म्हणून मी वेचलेले सौंदर्यपूर्ण व आनंददायी दृश्यानुभव\n‘Transcribing Beauty’ हे माझं पहिलं एकल चित्रप्रदर्शन. माझ्या चित्रनिर्मितीमागच्या प्रेरणा, प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रिया व माझ्या चित्रकृतींद्वारे रसिकांस��ोर दृश्यसौंदर्याचा एक अभिरूचीसंपन्न व कलात्मक आनंदाची अनुभूती देणारा आविष्कार मांडण्याचा हा प्रयत्न आहे माझ्या या संवादासाठी उत्सुक असणाऱ्या चित्रांना रसिक तसाच प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T02:51:54Z", "digest": "sha1:23KRINDNEWQ3DGHTK4W4QJGDLUQJ3U7I", "length": 6741, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अश्‍लिल हरकती करणाऱ्यावर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअश्‍लिल हरकती करणाऱ्यावर कारवाई\nकोरेगाव – कोरेगाव शहरातील जुन्या बसस्थानकावर बुधवारी सायंकाळी मोबाईल हॅंडसेटवर अश्‍लिल चित्रफिती चालू करुन महिला प्रवासी विशेषत: युवतींना दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाजी चव्हाण वय 45, रा. भंडारमाची, ता. कोरेगाव याला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला सोडून दिले. या प्रकाराची शहरात चर्चा होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-19T01:42:46Z", "digest": "sha1:ELUFYAY3N3YPUHCHKN6KLUMDS3CEGZWJ", "length": 7807, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोदारस्कूलमध्ये वैदिक गणितावर कार्यशाळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोदारस्कूलमध्ये वैदिक गणितावर कार्यशाळा\nबारामती- शहरातील नामांकित पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हैदराबाद येथील ब्रेनोबिक्‍स एजुकेशन संस्थेच्या विद्यमाने विद्यालयातील इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वैदीक गणितावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गणित विषय क्‍लीष्ट समजला जातो. विद्यार्थ्यांची गणित विषयातील गोडी वाढावी यासाठी विद्यालय नेहमी वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन करीत असते. या कार्य शाळेकरिता विद्यालयातील इयत्त 6 वी ते 9 वीच्या 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ब्रेनोबिक्‍स एजुकेशन संस्थेतर्फे विद्यार्थांना विशेष कार्य पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे प्रशिक्षक मो. अहमद व रीयाज यांनी तीन दिवसीय कार्यशाळेसाठी दररोज तीन तासांचे नियोजन केलेले असून विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करताना जास्तीत जास्त अचूकता आणि गती कशी प्राप्त होईल याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या आयोजना बाबतीत विद्यालयाचे प्राचार्य मनोहर महाजन यांनी समाधान व्यक्‍त केले.या कार्यशाळा आयोजन करण्यासाठी गणित विभाग प्रमुख नलिनी भदाणे, गणित शिक्षक सोनाली पुणेकर, मोनिका कुदळे, आशिष झनझणे, असीम पठाण व प्रणिता भोसले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cbi-moves-extradition-request-against-nirav-modis-brother/", "date_download": "2019-01-19T01:55:39Z", "digest": "sha1:HYMAWULNGG5NJI5ZRYEQOJMD3NH3U4C2", "length": 16457, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "निशल मोदीच्या प्रत्यार्पणासाठी सीबी��यचा गृहमंत्रालयाकडे अर्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड��याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nनिशल मोदीच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचा गृहमंत्रालयाकडे अर्ज\nपंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा भाऊ निशल मोदी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी सीबीआयने कसोशीने प्रयत्न सुरू केले असून त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने तिच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तसा अर्जही केला आहे.\nगेल्या शुक्रवारी सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाशी त्याबाबतचा पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेऊन गृहमंत्रालय लवकरच प्रत्यार्पणाबाबतचे पत्र बेल्जियमला पाठविणार आहे. निशल मोदी हा बेल्जियमचा नागरिक असून सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने याआधीच त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावलेली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलब्लॉग : सातच्या आत घरात\nपुढीलश्रीकार भारतचा शतकी धमाका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ��या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/trumps-talent-establishment-1808912/", "date_download": "2019-01-19T02:37:27Z", "digest": "sha1:L7LP72MMEWCXH6WXI6MOSVXYTCCA5ELP", "length": 15866, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Trump’s Talent Establishment | ट्रम्प यांचे ‘प्रतिभा प्रतिष्ठान’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nट्रम्प यांचे ‘प्रतिभा प्रतिष्ठान’\nट्रम्प यांचे ‘प्रतिभा प्रतिष्ठान’\nराजकीय नेत्यांवर नीतिमत्ताभंगाचे गंभीर आरोप झाले की त्यांच्याकडून प्रतिक्रियेच्या पायऱ्या जणू ठरलेल्या असतात\nराजकीय नेत्यांवर नीतिमत्ताभंगाचे गंभीर आरोप झाले की त्यांच्याकडून प्रतिक्रियेच्या पायऱ्या जणू ठरलेल्या असतात : आरोप सपशेल फेटाळणे, आपण केले तेच नैतिक असे सतत सांगत राहणे, आरोपकर्त्यांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणे, आपला हेतू किती चांगला होता वा आहे हे ठासून सांगणे आणि न्यायालयात आरोप सिद्ध झाले तर मात्र हे प्रकरण जणू लहानसेच होते असे समजून अन्य विषयांवर भरभरून बोलणे हे सारे भारतातील राज्यकर्तेच करतात असे नव्हे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हेच केले. प्रतिक्रियांच्या या पायऱ्या ट्रम्प यांनी ज्या आरोपांसंदर्भात पार केल्या, तोही भारतीय राजकारणात आधीच झालेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी जून १९८० ते जानेवारी १९८२ या अल्पशा कारकीर्दीत जे केले, तसेच थोडय़ाफार फरकाने ट्रम्प यांनीही केले. अंतुले म्हटल्यावर जुन्या आणि/किंवा जाणत्यांना ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ आठवेल. तसे ट्रम्प यांचेही ‘ट्रम्प फाउंडेशन’ होते. अंतुले यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ची थेट सांगड मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकाराशी घालून सिमेंटचा वाढीव कोटा हवा तर द्या देणगी, साखरेचा कोटा वाढवून हवा तर पोत्यामागे दोन रुपये दराने मोजा दान, असा प्रकार केला होता. ही ‘सरकारी कोटय़ा’ची पद्धतच अमेरिकेत नसल्याने ट्रम्प यांनी असे करण्याचा प्रश्न येत नाही हे खरेच. ट्रम्प पदावर आले आणि या फाउंडेशनच्या व्यवहारांवर र्निबध आले, हेही खरे. मात्र, पदावर येण्यासाठी पैसा जमवणे आणि पदाचा मार्ग सुकर होण्यासाठी तो खर्च करणे याकामी ट्रम्प यांनी त्यांच्या या प्रतिष्ठानचा वापर केला. पैसा प्रतिष्ठानचा आणि राजकारण ट्रम्प यांचे, असा हा मामला. त्यावर सजग पत्रकारांनी आक्षेप घेतले, ट्रम्प चाहते ज्याला ‘एकतर्फी’ म्हणू शकतील अशा बातम्या दिल्याच आणि ज्या अमेरिकी राज्यात हे फाउंडेशन नोंदणीकृत आहे, त्या न्यूयॉर्कमध्ये त्यावर खटलाही गुदरला गेला. या खटल्यातील महत्त्वाचा निर्णय १८ डिसेंबर रोजी आला असून त्यामुळे ट्रम्प फाउंडेशन पूर्णत: विसर्जित करावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या या प्रतिष्ठानाकडील पैशांचे काय करायचे, हेही न्यूयॉर्कचे न्यायालयच तेथील तज्ज्ञांच्या साथीने येत्या ३० दिवसांत ठरवणार आहे हे सारे भारतातील राज्यकर्तेच करतात असे नव्हे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हेच केले. प्रतिक्रियांच्या या पायऱ्या ट्रम्प यांनी ज्या आरोपांसंदर्भात पार केल्या, तोही भारतीय राजकारणात आधीच झालेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी जून १९८० ते जानेवारी १९८२ या अल्पशा कारकीर्दीत जे केले, तसेच थोडय़ाफार फरकाने ट्रम्प यांनीही केले. अंतुले म्हटल्यावर जुन्या आणि/किंवा जाणत्यांना ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ आठवेल. तसे ट्रम्प यांचेही ‘ट्रम्प फाउंडेशन’ होते. अंतुले यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ची थेट सांगड मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकाराशी घालून सिमेंटचा वाढीव कोटा हवा तर द्या देणगी, साखरेचा कोटा वाढवून हवा तर पोत्यामागे दोन रुपये दराने मोजा दान, असा प्रकार केला होता. ही ‘सरकारी कोटय़ा’ची पद्धतच अमेरिकेत नसल्याने ट्रम्प यांनी असे करण्याचा प्रश्न येत नाही हे खरेच. ट्रम्प पदावर आले आणि या फाउंडेशनच्या व्यवहारांवर र्निबध आले, हेही खरे. मात्र, पदावर येण्यासाठी पैसा जमवणे आणि पदाचा मार्ग सुकर होण्यासाठी तो खर्च करणे याकामी ट्रम्प यांनी त्यांच��या या प्रतिष्ठानचा वापर केला. पैसा प्रतिष्ठानचा आणि राजकारण ट्रम्प यांचे, असा हा मामला. त्यावर सजग पत्रकारांनी आक्षेप घेतले, ट्रम्प चाहते ज्याला ‘एकतर्फी’ म्हणू शकतील अशा बातम्या दिल्याच आणि ज्या अमेरिकी राज्यात हे फाउंडेशन नोंदणीकृत आहे, त्या न्यूयॉर्कमध्ये त्यावर खटलाही गुदरला गेला. या खटल्यातील महत्त्वाचा निर्णय १८ डिसेंबर रोजी आला असून त्यामुळे ट्रम्प फाउंडेशन पूर्णत: विसर्जित करावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या या प्रतिष्ठानाकडील पैशांचे काय करायचे, हेही न्यूयॉर्कचे न्यायालयच तेथील तज्ज्ञांच्या साथीने येत्या ३० दिवसांत ठरवणार आहे हा खटला तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल एरिक श्नायडरमॅन यांनी लढवला, त्यांची ‘ऐदी डेमोक्रॅट’ अशी संभावना करून ट्रम्प यांनी ‘१८ दशलक्ष डॉलरची पुंजी आणि १९ दशलक्ष डॉलर खर्च असणाऱ्या संस्थेशी तुमची गाठ आहे’ अशी सूचक धमकीही दिली होती. पण ट्रम्प काहीही म्हणोत, त्यांच्या प्रतिष्ठानचा हेतू शुद्ध नाही, हेच अनेक प्रकरणांतून समोर आले होते. ‘या प्रतिष्ठानने सर्वात मोठी देणगी १९८९ साली न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या एका भागाच्या संधारणासाठी दिली; ती का हा खटला तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल एरिक श्नायडरमॅन यांनी लढवला, त्यांची ‘ऐदी डेमोक्रॅट’ अशी संभावना करून ट्रम्प यांनी ‘१८ दशलक्ष डॉलरची पुंजी आणि १९ दशलक्ष डॉलर खर्च असणाऱ्या संस्थेशी तुमची गाठ आहे’ अशी सूचक धमकीही दिली होती. पण ट्रम्प काहीही म्हणोत, त्यांच्या प्रतिष्ठानचा हेतू शुद्ध नाही, हेच अनेक प्रकरणांतून समोर आले होते. ‘या प्रतिष्ठानने सर्वात मोठी देणगी १९८९ साली न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या एका भागाच्या संधारणासाठी दिली; ती का तर हाच भाग ट्रम्प-मालकीच्या हॉटेलातून दिसणार होता म्हणून तर हाच भाग ट्रम्प-मालकीच्या हॉटेलातून दिसणार होता म्हणून’ इथपासून ते प्रतिष्ठानसाठी मिळालेल्या देणग्या २०१६ मध्ये ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कशा वळवल्या गेल्या, इथवरचा इत्थंभूत तपास- ‘मीडिया ट्रायल’ वगैरे शेरेबाजीला अजिबात धूप न घालता- वॉशिंग्टन पोस्टचे डेव्हिड फॅरेन्थोल्ड आदी पत्रकारांनी केला. फाउंडेशन आता विसर्जित होणार असले तरी, ‘सामाजिक कार्या’च्या नावाखाली गैरप्रकार केल्याबद्दल ट्रम्प आणि त्यांची तीन अपत्ये यांच्यावरील दिवाणी खटला ��ुरूच राहणार आहे. अंतुलेंच्या ‘प्रतिभा प्रतिष्ठान’चा पैसा सरकारजमा झाला नाही. पण ट्रम्प यांच्या प्रतिष्ठानचा होणार, यातून अमेरिकी व्यवस्थेची प्रतिभा दिसून येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/aiims/", "date_download": "2019-01-19T02:58:03Z", "digest": "sha1:SO7SRYW26WW3PYMNNGVI2BWXAA34TUKU", "length": 11317, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aiims- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nअटल बिहारी वाजपेयींचे असे फोटो ज्यांनी बदलला भारताचा इतिहास \nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\n#AtalBihariVajpayee : उद्या होणार अटल बिहारी वाजपेयींवर अंत्यसंस्कार\nअटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला\nअटलबिहार��� वाजपेयींची प्रकृती स्थिर, मोदी-शहांनी घेतली भेट\nअटल बिहारी वाजपेयींच्या भेटीला राहुल गांधी 'एम्स'मध्ये\nअटल बिहारी वाजपेयी 'एम्स'मध्ये दाखल, प्रकृती स्थिर\nपंतप्रधानांनी घेतलं अम्मांचं अंत्यदर्शन\nअम्मांना अखेरचा निरोप, एमजीआर स्मारकाजवळ केलं दफन\nजयललितांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली\nजयललिता यांचं साम्राज्य पन्नीरसेल्वम सांभाळणार, मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-mbbs-admission-cheating-crime-106789", "date_download": "2019-01-19T02:59:18Z", "digest": "sha1:EB23V75WM2HKEJ6PP7V3KWMHYLDJCJL2", "length": 15484, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news mbbs admission cheating crime एमबीबीएसला ॲडमिशनच्या नावावर फसवणूक | eSakal", "raw_content": "\nएमबीबीएसला ॲडमिशनच्या नावावर फसवणूक\nरविवार, 1 एप्रिल 2018\nनागपूर - दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालकांना लाखोंनी लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. नागपुरात मेट्रोच्या सहायक अभियंत्याला या टोळीने १६ लाखांनी लुटले. या टोळीतील बापलेकासह तिघांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nनागपूर - दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालकांना लाखोंनी लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. नागपुरात मेट्रोच्या सहायक अभियंत्याला या टोळीने १६ लाखांनी लुटले. या टोळीतील बापलेकासह तिघांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nमेट्रोमध्ये सहायक अभियंता असलेले प्रवीण श्‍यामराव समर्थ (५२, रा. प्रियदर्शिनी कॉलनी, सिव्हिल लाइन्स) यांना मुलीची ॲडमिशन एमबीबीएसला करायची होती. शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये नंबर न लागल्यामुळे त्यांनी खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले. मुख्य आरोपी विक्रांत दिनेश गेडाम (३०, प्लॉट नं. ११, रामनगर) याने समर���थ यांची भेट घेतली. त्यांना सावंगी मेघे येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये मुलीची एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी जवळपास २० लाख रुपये खर्च येणार असल्याचे आरोपीने सांगितले. समर्थ यांनी मुलीच्या भविष्यापोटी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून विक्रांतला १० लाख रुपये दिले.\nविक्रांतने त्याचे वडील दिनेश गेडाम आणि काका उमेश गेडाम यांना मेडिकल कॉलेजचे कर्मचारी असल्याची ओळख समर्थ यांना करून दिली. त्यानंतर तिघांनी मिळून कॉम्प्युटरवर प्रवेश मिळाल्याचे पत्र तयार केले. ते पत्र समर्थ यांना दिले. त्यांनाही मुलीचा नंबर मेडिकल कॉलेजला लागल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आणखी पाच लाख ८५ हजार रुपये विक्रांतला दिले. त्याने ते पैसे घेऊन पोबारा केला. समर्थ यांनी प्रवेशपत्र घेऊन मेडिकल कॉलेज गाठले असता ते प्रवेशपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.\nसमर्थ यांना गंडा घातल्यानंतर या टोळीने सुनीता गजानन कात्रे या मुलीलाही एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या मुलीच्या वडिलांकडूनही पहिला टप्पा म्हणून साडेसहा लाख रुपये उकळले. तिला वॉट्‌सॲपवर दत्ता मेघे प्रबोधन संस्थानचे शिफारसपत्र पाठवले. तिचाही विश्‍वास बसला. मात्र, उर्वरित पैसे देण्यापूर्वीच या टोळीचा भंडाफोड झाला. टोळीने आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लुटल्याची माहिती समोर येत आहे.\nवडील, काकाला दिले ट्रेनिंग\nटोळीचा म्होरक्‍या विक्रांत याने वडील दिनेश गेडाम याला मेडिकल कॉलेजचा मुख्य लिपिक बनवले, तर काका उमेश गेडाम याला कॉलेजचा चतुर्थश्रेणी कर्मचारी बनवले. त्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण दिले. टोळीत आणखी काही जणांचा समावेश आहे. टोळीवर वर्धा पोलिस ठाण्यामध्येही गुन्हे दाखल आहेत. वर्धा पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रांत गेडामला अटक केली असून, तो वर्धा जिल्हा कारागृहात आहे.\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nशांत साताऱ्याची ओळख पुसतेय\nसातारा - कोडोली व औद्योगिक वसाहत परि���रात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर व उपनगरांतील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे....\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला....\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ranveer-singh-and-aamir-khan-to-come-together-for-mobile-commercial-advertise/", "date_download": "2019-01-19T01:46:53Z", "digest": "sha1:KIGNPI24BSSHJDUZHJ7NTZXZQZUK5MMG", "length": 17105, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मिस्टर परफेक्शनिस्ट आणि खिल्जी येणार एकत्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ���याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमिस्टर परफेक्शनिस्ट आणि खिल्जी येणार एकत्र\n‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि ‘बॉलिवूडचा बाजीराव’ म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग हे दोघेही आपले काम अगदी चोख बजावत असतात. सध्या ते दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून ते लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ते दोघेही पहिल्यांदा एका मोबाईल कंपनीच��या जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत.\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ असे आमिरच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री कतरीना कैफ, अभिनेत्री फातिमा सना शेखही दिसणार आहेत.\n‘गली बॉय’ असे रणवीरच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. रॅपर डिवाइन यांचा झोपडपट्टीत सुरू होऊन प्रसिद्ध ‘ रॅपर’ होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभीक नको पण मदत करा, डीएसकेंचे भावनिक आवाहन\nपुढीलतब्बल २९ वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641203.html", "date_download": "2019-01-19T02:47:32Z", "digest": "sha1:HXASMMWXVQF67QW74OXBQDLBQ4A5L7DS", "length": 25478, "nlines": 62, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - औरंगाबाद ! ऐतिहासिक शहर !!", "raw_content": "\nप्रत्येक शहराला स्वतःचा असा एक इतिहास असतो आणि त्या इतिहासामुळेच ते शहर प्रसिद्धीस येते. औरंगाबाद महाराष्ट्रातील एक ऐतहासिक शहर. २०१२ च्या डिसेंबर मध्ये एका लग्नाच्या निमित्ताने आम्हाला औरंगाबादला जायची संधी मिळाली. पुण्याहून रात्रीच्या गाडीत बसून पहाटेच आम्ही औरंगाबादला पोहचलो. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एका हॉटेल मध्ये आम्ही उतरलो . सगळा आटोपून अजिंठ्याची लेणी पाहायला निघालो . शहरापासून ११० किमी अंतरावर असणाऱ्या अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत . आम्ही ८ वाजताची बस पकडली आणि ९ . २० ला अजिंठ्याच्या परिसरात पोहोचलो. मुख्य प्रवेशद्वारापासून ते लेण्याकडे नेण्यासाठी अंतर्गत बस सेवा उपलब्ध आहेत. बस स्टन्डच्या जवळ अनेक लहान मोठी दुकान आहेत जिथे महिला वर्गाला खरेदी करायला फार आवडेल . तिथे जवळच आपल्याला लेण्याची माहिती देणारा बोर्ड दिसेल.\nइथूनच १० मिनिटांच्या अंतरावर लेण्यांकडे जायचा रस्ता लागतो . वाटेतच प्रचंड मोठा असा वटवृक्ष आहे. संध्याकाळी असंख्य पक्षी याच झाडावर किलबिलाट करताना दिसतात . काही पायर्यां चढून गेल्यावर आपल्याल्या एका नजरेतच सर्व लेण्यांचे दर्शन घडते .\nअजिंठ्याच्या लेण्यांचे वैशिष्ट म्हणजे त्या कोणी बांधल्या आहेत याचे गूढ अजूनही उलघडले नाही आहे. लेण्यांमधील कोरीव काम , चित्रकला,रंगकाम , नक्षीकाम अत्यंत मोहक आहे. प्रत्येक लेणीचे काहीतरी विशेष हे आहेच. इथे काम करणारे कर्मचारी त्या त्या लेण्यांमधील माहिती आणि तिथले वैशिठ्य सांगतात आणि नेमका आपण काय पहिला पाहिजे हे देखील आपल्याला आवर्जून समजून सांगतात . अनेक लेण्यांमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील कर्मचारी लेण्यांची साफसफाई, स्वच्छता या सारख्या गोष्टींची विशेष काळजी घेताना दिसतात . १ ते १७ लेण्या पाहण्या सारख्या आहेत . प्रत्येक लेणी कशी कोरली असेल कोणी कोरली असेल नेमकी कोणती साधने वापरून इतक सुंदर नक्षीकाम केल असेल या सारखे अनेक प्रश्न मनात येतात. पण ह�� सगळे प्रश्न प्रश्नच राहतात आणि आपण फक्त विचारच करत राहतो. प्रसिद्ध असलेले \"पद्मपाणी\" आणि \"वज्रपाणी\" यांची भित्तिचित्रे आपल्याला लेणी १ मध्ये पहावयास मिळतात. आजही या चित्रांमधील चेहऱ्यावरील भाव ,रंग आपल्याला खरे वाटतात. अजिंठा काही लेण्या या बौद्ध आणि काही जैन पार्श्वभूमी आधारित आहेत . त्यामुळे काही गुहांमध्ये आपल्याला बुद्ध आणि त्यांच्या जीवनावर आधारित कथा कोरलेल्या दिसतील तर काही गुहांमध्ये जैन धर्मावर आधारित कोरीवकाम पहावयास मिळेल.\nसुरुवातीच्या काही गुहांमध्ये आपल्याला भिंतीवर, छतावर रेखाटलेली आणि सुंदर अशी रंगीबेरंगी चित्रे दिसतील . तिथे असलेले कर्मचारी आपल्याला त्या सर्व चित्रांमधील आशय , भाव आणि गोष्ट सांगतात . माझे असे मत आहे कि या सारख्या ठिकाणांचा इतिहास समजून घेण्यासाठी गाईड ची मदत आवश्यक घ्यावी. तरच आपण या जतन केलेल्या ऐतिहासिक कलेला समजू शकतो.\nया रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. इसवीन ४०० च्या दशकात कोरलेली ही लेणी आणि त्यातील चित्रे या वरील रंगकाम विशेष कौतुकास्पद आहे. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पाने, फुले इत्यादीं पासून बनवलेले रंग या चित्रामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम करतात . एका लेणी मधली \"पांढरा हत्ती \"आणि त्याची कथा एकण्या सारखी आहे. ३D painting चा शोध पण याच काळात लागला असावा या वर आपला विश्वास बसतो जेव्हा आपण एका चित्रातील राणीच्या गळ्यातील चमकणारा हार पाहतो. सुंदर असे हे चित्र पाहून अस वाटत कि खरेखुरे मोतीच या ठिकाणी चिटकवलेले आहेत.\nअजिंठाचा शोध ज्या गुहेमुळे लागला ती ९ नंबरची गुहा. या सर्व गुहांमध्ये सगळ्यात उंच आणि तितकीच मोठी . खूप सुबक असे नक्षीकाम यावर असून सगळ्यात सुबक अशी ही गुहा आहे. या मागची आख्याइका अशी आहे कि, १८१९ मध्ये शिकारीला आलेल्या ब्रिटीश साहेबाने दुरूनच एका वाघाला या गुहेत जाताना पहिला आणि त्या नंतर नेमका त्या ठिकाणी काय आहे हे पाहण्याची त्याची उस्तुकता वाढली. अत्यंत गर्द अश्या झाडी, झुडपांमध्ये या लेण्या हरवलेल्या होत्या. स्थानिक राजाच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आणि या १ ते १७ लेण्यांचा शोध लागला. पुढे याच लेण्या \"अजिंठा\" नावाने प्रसिद्ध झाल्या\n९ आणि १० क्रमांकाची लेणी बुद्धा कथेवर आधारित असून बुद्धाची गोष्ट एकण्यासारखी आहे. या गुहेतील झोपलेल्���ा बुद्धाचे शिल्प प्रचंड मोठे आणि विलोभनीय आहे . बुद्धाने आपला देह त्याग केल्यानंतर पृथ्वी वरील लोकांना झालेले दुखं , त्यांच्या चेहऱ्यावरील दुखद भाव कलाकाराने सुबकपणे कोरले आहेत. तसेच बुद्ध आता स्वर्गात येणार म्हणून स्वर्गातील देवांना झालेला आनंद अशी हि विरोधाभास कलाकृती नक्कीच पहावी .\nलेण्या मधील बुद्धाच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून \"साधना\"म्हणजे नेमका काय ते समजते . विशेष म्हणजे सर्व कलाकृतीवर आपल्याला असेच एकसमान शांत भाव पाहायला मिळतात.\nशेवटच्या याच गुहांमध्ये काही ठिकाणी पहिल्यांदाच वापरलेल्या निळ्या रंगाची कथा देखील तेथिल कर्म चारी अत्यंत आनदाने सांगतात. आजही त्या निळ्या रंगाची गोडी तेथील चित्रामधील फुलांमध्ये उठून दिसते.गुहांमधील छत,भिंती या निळ्या रंगामुळे शुशोभित झालेले आपल्याला दिसतात . येथील कर्मचारी वर्गाने देखील हे सगळ व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहे.\nअश्या या अजरामर लेण्या पाहायला १ दिवस पण अपुरा पडतो. साधारण संध्याकाचे ६ वाजले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ज्याने कोणी हि कलाकृती, लेण्या , चित्रे बनवली असेल त्या कलाकारास माझे कोटी कोटी प्रणाम \nखूप छान माहिती आहे\nप्रत्येक शहराला स्वतःचा असा एक इतिहास असतो आणि त्या इतिहासामुळेच ते शहर प्रसिद्धीस येते. औरंगाबाद महाराष्ट्रातील एक ऐतहासिक शहर. २०१२ च्या डिसेंबर मध्ये एका लग्नाच्या निमित्ताने आम्हाला औरंगाबादला जायची संधी मिळाली. पुण्याहून रात्रीच्या गाडीत बसून पहाटेच आम्ही औरंगाबादला पोहचलो. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एका हॉटेल मध्ये आम्ही उतरलो . सगळा आटोपून अजिंठ्याची लेणी पाहायला निघालो . शहरापासून ११० किमी अंतरावर असणाऱ्या अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत . आम्ही ८ वाजताची बस पकडली आणि ९ . २० ला अजिंठ्याच्या परिसरात पोहोचलो. मुख्य प्रवेशद्वारापासून ते लेण्याकडे नेण्यासाठी अंतर्गत बस सेवा उपलब्ध आहेत. बस स्टन्डच्या जवळ अनेक लहान मोठी दुकान आहेत जिथे महिला वर्गाला खरेदी करायला फार आवडेल . तिथे जवळच आपल्याला लेण्याची माहिती देणारा बोर्ड दिसेल.\nइथूनच १० मिनिटांच्या अंतरावर लेण्यांकडे जायचा रस्ता लागतो . वाटेतच प्रचंड मोठा असा वटवृक्ष आहे. संध्याकाळी असंख्य पक्षी याच झाडावर किलबिलाट करताना दिसतात . काही पायर्यां चढून गेल्यावर आपल्याल्या एका नजरेतच सर्व लेण्यांचे दर्शन घडते .\nअजिंठ्याच्या लेण्यांचे वैशिष्ट म्हणजे त्या कोणी बांधल्या आहेत याचे गूढ अजूनही उलघडले नाही आहे. लेण्यांमधील कोरीव काम , चित्रकला,रंगकाम , नक्षीकाम अत्यंत मोहक आहे. प्रत्येक लेणीचे काहीतरी विशेष हे आहेच. इथे काम करणारे कर्मचारी त्या त्या लेण्यांमधील माहिती आणि तिथले वैशिठ्य सांगतात आणि नेमका आपण काय पहिला पाहिजे हे देखील आपल्याला आवर्जून समजून सांगतात . अनेक लेण्यांमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील कर्मचारी लेण्यांची साफसफाई, स्वच्छता या सारख्या गोष्टींची विशेष काळजी घेताना दिसतात . १ ते १७ लेण्या पाहण्या सारख्या आहेत . प्रत्येक लेणी कशी कोरली असेल कोणी कोरली असेल नेमकी कोणती साधने वापरून इतक सुंदर नक्षीकाम केल असेल या सारखे अनेक प्रश्न मनात येतात. पण हे सगळे प्रश्न प्रश्नच राहतात आणि आपण फक्त विचारच करत राहतो. प्रसिद्ध असलेले \"पद्मपाणी\" आणि \"वज्रपाणी\" यांची भित्तिचित्रे आपल्याला लेणी १ मध्ये पहावयास मिळतात. आजही या चित्रांमधील चेहऱ्यावरील भाव ,रंग आपल्याला खरे वाटतात. अजिंठा काही लेण्या या बौद्ध आणि काही जैन पार्श्वभूमी आधारित आहेत . त्यामुळे काही गुहांमध्ये आपल्याला बुद्ध आणि त्यांच्या जीवनावर आधारित कथा कोरलेल्या दिसतील तर काही गुहांमध्ये जैन धर्मावर आधारित कोरीवकाम पहावयास मिळेल.\nसुरुवातीच्या काही गुहांमध्ये आपल्याला भिंतीवर, छतावर रेखाटलेली आणि सुंदर अशी रंगीबेरंगी चित्रे दिसतील . तिथे असलेले कर्मचारी आपल्याला त्या सर्व चित्रांमधील आशय , भाव आणि गोष्ट सांगतात . माझे असे मत आहे कि या सारख्या ठिकाणांचा इतिहास समजून घेण्यासाठी गाईड ची मदत आवश्यक घ्यावी. तरच आपण या जतन केलेल्या ऐतिहासिक कलेला समजू शकतो.\nया रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. इसवीन ४०० च्या दशकात कोरलेली ही लेणी आणि त्यातील चित्रे या वरील रंगकाम विशेष कौतुकास्पद आहे. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पाने, फुले इत्यादीं पासून बनवलेले रंग या चित्रामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम करतात . एका लेणी मधली \"पांढरा हत्ती \"आणि त्याची कथा एकण्या सारखी आहे. ३D painting चा शोध पण याच काळात लागला असावा या वर आपला विश्वास बसतो जेव्हा आपण एका चित्रातील राणीच्या गळ्यातील चमकणारा हार पाहतो. सुंदर असे हे चित्र पाहून अस वाटत कि खरेखुरे मोतीच या ठिकाणी चिटकवलेले आहेत.\nअजिंठाचा शोध ज्या गुहेमुळे लागला ती ९ नंबरची गुहा. या सर्व गुहांमध्ये सगळ्यात उंच आणि तितकीच मोठी . खूप सुबक असे नक्षीकाम यावर असून सगळ्यात सुबक अशी ही गुहा आहे. या मागची आख्याइका अशी आहे कि, १८१९ मध्ये शिकारीला आलेल्या ब्रिटीश साहेबाने दुरूनच एका वाघाला या गुहेत जाताना पहिला आणि त्या नंतर नेमका त्या ठिकाणी काय आहे हे पाहण्याची त्याची उस्तुकता वाढली. अत्यंत गर्द अश्या झाडी, झुडपांमध्ये या लेण्या हरवलेल्या होत्या. स्थानिक राजाच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आणि या १ ते १७ लेण्यांचा शोध लागला. पुढे याच लेण्या \"अजिंठा\" नावाने प्रसिद्ध झाल्या\n९ आणि १० क्रमांकाची लेणी बुद्धा कथेवर आधारित असून बुद्धाची गोष्ट एकण्यासारखी आहे. या गुहेतील झोपलेल्या बुद्धाचे शिल्प प्रचंड मोठे आणि विलोभनीय आहे . बुद्धाने आपला देह त्याग केल्यानंतर पृथ्वी वरील लोकांना झालेले दुखं , त्यांच्या चेहऱ्यावरील दुखद भाव कलाकाराने सुबकपणे कोरले आहेत. तसेच बुद्ध आता स्वर्गात येणार म्हणून स्वर्गातील देवांना झालेला आनंद अशी हि विरोधाभास कलाकृती नक्कीच पहावी .\nलेण्या मधील बुद्धाच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून \"साधना\"म्हणजे नेमका काय ते समजते . विशेष म्हणजे सर्व कलाकृतीवर आपल्याला असेच एकसमान शांत भाव पाहायला मिळतात.\nशेवटच्या याच गुहांमध्ये काही ठिकाणी पहिल्यांदाच वापरलेल्या निळ्या रंगाची कथा देखील तेथिल कर्म चारी अत्यंत आनदाने सांगतात. आजही त्या निळ्या रंगाची गोडी तेथील चित्रामधील फुलांमध्ये उठून दिसते.गुहांमधील छत,भिंती या निळ्या रंगामुळे शुशोभित झालेले आपल्याला दिसतात . येथील कर्मचारी वर्गाने देखील हे सगळ व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहे.\nअश्या या अजरामर लेण्या पाहायला १ दिवस पण अपुरा पडतो. साधारण संध्याकाचे ६ वाजले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ज्याने कोणी हि कलाकृती, लेण्या , चित्रे बनवली असेल त्या कलाकारास माझे कोटी कोटी प्रणाम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642259.html", "date_download": "2019-01-19T01:44:40Z", "digest": "sha1:N7EL52CNR333UKAVH62L52RL4JJTVYCN", "length": 2626, "nlines": 52, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ।। फास ।।", "raw_content": "\n(शेतकरी कष्टाचे जीवन जगुणही शेवटी ���ाती मात्र काहीच लागत नाही याचे\nवर्णन कवी संजय कान्हव यांनी या फास कवितेत उतरवीले आहे, आवडल्यास\nनावासहीत जरूर शेअर करा)\nआज शेतीनेच तुडवीले हाय \n*उगीच मस्करी की काय*\nपिकांत प्राण ओतून भरला \nपिकास पाणी घातले घामाने \nशेतीत रक्त आटविले जोमाने \nतरी सुखाने कधी घास\nया मुखी गेलाच नाय \nतरी या जीवाची पर्वा\nजेव्हा फुलली शेती भारी \nपावसाने धुवून नेली सारी \nसावकाराने काळजात केले वार \n*कवी संजय कान्हव* (कान्हा)\nतालुकाध्यक्ष अ भा म सा प इगतपुरी\nधारगाव पो. वैतरणा ता. इगतपुरी जि. नाशिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/gazal?page=3", "date_download": "2019-01-19T01:42:27Z", "digest": "sha1:H3BCENPOOL2AEZ2WARUIP7UDBXYHPZKO", "length": 11783, "nlines": 154, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गझल | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमिठीतही का सखे दुरावे\nकळे न का हे असे घडावे\nमिठीतही का सखे दुरावे\nझरे स्मृतींचे विरून गेले\nउरी ऋतूंनी कसे फुलावे\nSelect ratingGive मिठीतही का सखे दुरावे 1/10Give मिठीतही का सखे दुरावे 1/10Give मिठीतही का सखे दुरावे 2/10Give मिठीतही का सखे दुरावे 2/10Give मिठीतही का सखे दुरावे 3/10Give मिठीतही का सखे दुरावे 3/10Give मिठीतही का सखे दुरावे 4/10Give मिठीतही का सखे दुरावे 4/10Give मिठीतही का सखे दुरावे 5/10Give मिठीतही का सखे दुरावे 5/10Give मिठीतही का सखे दुरावे 6/10Give मिठीतही का सखे दुरावे 6/10Give मिठीतही का सखे दुरावे 7/10Give मिठीतही का सखे दुरावे 7/10Give मिठीतही का सखे दुरावे 8/10Give मिठीतही का सखे दुरावे 8/10Give मिठीतही का सखे दुरावे 9/10Give मिठीतही का सखे दुरावे 9/10Give मिठीतही का सखे दुरावे\nमिठीतही का सखे दुरावे\nमी युध्द हारलो नाही\nमी कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही\nमी कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही\nअंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो\nअन कधीच आभासांच्या वार्‍याने विझलो नाही\nSelect ratingGive मी युध्द हारलो नाही 1/10Give मी युध्द हारलो नाही 2/10Give मी युध्द हारलो नाही 3/10Give मी युध्द हारलो नाही 4/10Give मी युध्द हारलो नाही 5/10Give मी युध्द हारलो नाही 6/10Give मी युध्द हारलो नाही 7/10Give मी युध्द हारलो नाही 8/10Give मी युध्द हारलो नाही 9/10Give मी युध्द हारलो नाही 10/10\nमी युध्द हारलो नाही विषयीपुढे वाचा\nकिती कितीदा समुद्र व्हावे सखीमुळे\nकिती कितीदा उधाण यावे सखीमुळे\nतशी न माझी मुळे कधी रोवली कुठे\nतृषार्त आत्मा उनाड धावे सखीमुळे\nजीवनामध्ये कितीही टाळली स्पर्धा...\nहाय, माझ्या पाचव���ला पूजली स्पर्धा\nगात होतो मी सुखाने माझियासाठी\nसूर मग आले दुज्यांचे, लागली स्पर्धा\nमी हिशोब लावत आहे\nतुझिया त्या स्पर्शपुरांचा मी हिशोब लावत आहे\nजळलेल्या रातदिनांचा मी हिशोब लावत आहे\nबेटावर येऊन गेले या कितीक वेडे वारे\nदरवळल्या स्वप्नक्षणांचा मी हिशोब लावत आहे\nSelect ratingGive मी हिशोब लावत आहे 1/10Give मी हिशोब लावत आहे 2/10Give मी हिशोब लावत आहे 3/10Give मी हिशोब लावत आहे 4/10Give मी हिशोब लावत आहे 5/10Give मी हिशोब लावत आहे 6/10Give मी हिशोब लावत आहे 7/10Give मी हिशोब लावत आहे 8/10Give मी हिशोब लावत आहे 9/10Give मी हिशोब लावत आहे 10/10\nमी हिशोब लावत आहे विषयीपुढे वाचा\nपाहून माणसांना बुजतो अजून मी\nगर्दीत एकट्याने जगतो अजून मी\nसौद्यात जीवनाच्या हरलो कितीकदा\nबाजार मांडताना दिसतो अजून मी\nSelect ratingGive फुलतो अजून मी 1/10Give फुलतो अजून मी 2/10Give फुलतो अजून मी 3/10Give फुलतो अजून मी 4/10Give फुलतो अजून मी 5/10Give फुलतो अजून मी 6/10Give फुलतो अजून मी 7/10Give फुलतो अजून मी 8/10Give फुलतो अजून मी 9/10Give फुलतो अजून मी 10/10\nफुलतो अजून मी विषयीपुढे वाचा\nमाझिया भाग्यात साधी धूळ नाही\nहाय, या मातीत माझे मूळ नाही\nया पुढे जाईन कोठे काय पत्ता\nआगगाडीला जिवाच्या रूळ नाही\nSelect ratingGive साधी धूळ नाही 1/10Give साधी धूळ नाही 2/10Give साधी धूळ नाही 3/10Give साधी धूळ नाही 4/10Give साधी धूळ नाही 5/10Give साधी धूळ नाही 6/10Give साधी धूळ नाही 7/10Give साधी धूळ नाही 8/10Give साधी धूळ नाही 9/10Give साधी धूळ नाही 10/10\nसाधी धूळ नाही विषयीपुढे वाचा\nआकाश भारलेले सारे सरून गेले\nतारे विझून गेले, वारे विरून गेले\nघनघोर पावसाला बोलावले कितीदा\nशेतास थेंब थोडे ओले करून गेले\nSelect ratingGive वारे विरून गेले 1/10Give वारे विरून गेले 2/10Give वारे विरून गेले 3/10Give वारे विरून गेले 4/10Give वारे विरून गेले 5/10Give वारे विरून गेले 6/10Give वारे विरून गेले 7/10Give वारे विरून गेले 8/10Give वारे विरून गेले 9/10Give वारे विरून गेले 10/10\nवारे विरून गेले विषयीपुढे वाचा\nजीवनाला ग्रासणारी वंचना माझी सखी\nजाणतो आहे अता मी, वेदना माझी सखी\nकाय हे झाले फुलांचे वाळल्या का पाकळ्या\nवाळवंटी या सुखांची कल्पना माझी सखी\nमाझी सखी विषयीपुढे वाचा\nचांद होता, रात होती, रातराणी सोबती\nआसमंती प्रीत होती, धुंद गाणी सोबती\nसूर होता, नूर होता, पूर होता जीवनी\nहाय आता आठवांच्या रिक्त खाणी सोबती\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ajit-pawar-supriya-sule-attend-rr-patil-daughter-wedding-pune-113412", "date_download": "2019-01-19T03:12:37Z", "digest": "sha1:4AHGLL5LJP4HTGSVJRFLZFNIRO62YEFB", "length": 16228, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajit Pawar, Supriya Sule attend RR Patil daughter wedding in Pune अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप | eSakal", "raw_content": "\nअजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप\nबुधवार, 2 मे 2018\nस्मिता आणि आनंद यांच्या लग्नाची बोलणीही अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानातच झाली होती. तेव्हाच, 'मला मुलगी नसल्याने स्मिता ही माझ्यासाठी मुलीसारखी आहे,' असे सांगून त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. हो सोहळा थाटात व्हाव यासाठी अजितदादाच थोरात कुटुंबियांशी बोलत होते. लग्न जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दादा अक्षरशः लगीनघाईत होते. या काळात ते रोज पाटील आणि थोरात कुटुंबियांशी बोलून तयारीचा आढावा घेत होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांना स्मिता यांच्या लग्नाचे निमंत्रण देत, लग्नाला आवर्जजून येण्याचा आग्रह त्यांनी केला होता.\nपुणे : आर. आर अर्थात, आबा आज असते तर...लग्नात स्मिता यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या आबांनी पूर्ण केल्या असत्या. पण, आबांचं नसणं स्मिताला जाणवू नये, या भावनेतून स्मिताला आपली मुलगी मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्मिता आणि आनंद यांचा विवाह मंगळवारी शाही थाटात पार पाडला. स्मिता यांचं लग्न ठरविण्यापासून ते धुमडाक्‍यात करण्यापर्यंतची जबाबदारी अजितदादांनी वधूपित्याच्या भावनेतून पूर्ण केली. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नात उपस्थित असलेल्या मान्यवरांना अक्षता वाटप केले.\nलग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार ���मेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nस्मिता आणि आनंद यांच्या लग्नाची बोलणीही अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानातच झाली होती. तेव्हाच, 'मला मुलगी नसल्याने स्मिता ही माझ्यासाठी मुलीसारखी आहे,' असे सांगून त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. हो सोहळा थाटात व्हाव यासाठी अजितदादाच थोरात कुटुंबियांशी बोलत होते. लग्न जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दादा अक्षरशः लगीनघाईत होते. या काळात ते रोज पाटील आणि थोरात कुटुंबियांशी बोलून तयारीचा आढावा घेत होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांना स्मिता यांच्या लग्नाचे निमंत्रण देत, लग्नाला आवर्जजून येण्याचा आग्रह त्यांनी केला होता.\nलग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे, सोमवारीही दादांनी स्मिता, आनंद यांच्याशी बोलून काही राहिले नाही याची विचारपूस केली. पवार कुटुंबातील बहुतांश मंडळी आज विवाह सोहळ्याच्या गडबडीत होती. सायंकाळी लग्न असल्याने दादा दुपारी चार वाजताच मांडवात आले. काही मिनिटे थांबून पाहुणे मंडळीशी चर्चा केली. त्यानंतर परिसरातील विवाहसोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी दादा बाहेर पडले. ते आटोपून पुन्हा पाच वाजता लक्ष्मी लॉनमध्ये आले. आल्याबरोबर दादा थांबले ते लक्ष्मी लाॅनच्या गेटवर. विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला\nचाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव...\nपोलिस ठाण्यात \"सैराट' जोडप्यांनी आणली गर्दी\nजळगाव - एकाचवेळी दोन जोडपी प्रेमविवाह करून रामानंदनगर पोलिस ठाण्यात धडकली. मुलीच्या कुटुंबीयांकडून भीती असल्याचे सांगत दोघा जोडप्यांनी कागदपत्र देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jejuri.net/environment/dhaman/", "date_download": "2019-01-19T03:11:05Z", "digest": "sha1:VRNPY26LZB2JEHILKASGHHIOETGXF2IM", "length": 2723, "nlines": 33, "source_domain": "www.jejuri.net", "title": "dhaman – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nधामण ( indian rate snake ) रंग – काळा तपकिरी, मातकट पिवळा तांबडा अंगावर जाळीदार काळी नक्षी, तोंडाचे बाजूला ४ काळ्या रेष्या लांबी – ६ ते १० फुट / अन्न – बेडूक, उंदीर, कोंबडीची अंडी / प्रजनन – मार्च- मे वैशिष्टे – बिन विषारी, मोठा आवाज करून चावण्याचा प्रयत्न करते, झाडावर चढते, पाण्यात पोहते, अतिशय चपळ , महिन्याला किमान २० ते २५ उंदीर फस्त करते तया मुळे या सापास शेतकऱ्याचा मित्र म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/suyash-s-art-clay-viral-social-media-113179", "date_download": "2019-01-19T03:13:31Z", "digest": "sha1:I3ZUNBQOF5JXQH4DLRBKAQMS7DZJUJED", "length": 11411, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "suyash s art of clay viral on social media अभिनयाबरोबरच झळकतीये सुयशची शिल्पकला! | eSakal", "raw_content": "\nअभिनयाबरोबरच झळकतीये सुयशची शिल्पकला\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nऑनस्क्रीन अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत वावरणारा सुय�� खऱ्या आयुष्यात फार कलाप्रेमी आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलनंतर सुयशला मिळालेल्या फावल्या वेळात चित्र काढायला आणि चिकनमातीपासून शिल्पकला तयार करायला आवडते.\nचित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांची मने जिंकणारा अभिनेता सुयश टिळक सध्या झी युवा वाहिनीवर \"बापमाणूस' मालिकेत सूर्याची भूमिका साकारतोय. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं सगळीकडे खूप कौतुक होतंय.\nऑनस्क्रीन अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत वावरणारा सुयश खऱ्या आयुष्यात फार कलाप्रेमी आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलनंतर सुयशला मिळालेल्या फावल्या वेळात चित्र काढायला आणि चिकनमातीपासून शिल्पकला तयार करायला आवडते. नुकतीच सुयशनं चिकनमातीपासून घुबडाची कलाकृती बनवली आणि त्याचे फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केलेत. चाहत्यांनी हे फोटो पाहून त्याचे खूप कौतुक केले.\nयाबाबत सुयश म्हणाला, \"मला कलेची खूप आवड आहे. त्यातून मी स्वतःला व्यक्त करतो. मला चित्र काढायला व मातीपासून आगळीवेगळी शिल्पकला साकारायला आवडते. दिवस-रात्र चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे जेव्हा मला फावला वेळ मिळतो, तेव्हा मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो आणि माझी आवड जोपासतो.'\nचित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन\nमुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी...\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nमुंबई - राज्य सरकारने नैतिकतेच्या आधारावर घेतलेला डान्स बारवरील बंदीचा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे महिला संघटनांमध्ये नाराजी...\n'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर\nबेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरा��चा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530296", "date_download": "2019-01-19T02:48:08Z", "digest": "sha1:3AR6CRKVMTKBXFJ6ST6SVYFICCNSQHQO", "length": 6768, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार\nजिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार\nचार दिवसाचे वेतन टप्याटप्याने कापणार\nकर्मचाऱयांना झळ पोहचू नये म्हणून निर्णय\nरत्नागिरी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के\nऐन दिवाळीत एस. टी. कर्मचाऱयांनी केलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांची 4 दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका जिल्ह्य़ातील सुमारे 3500 एस. टी. कर्मचाऱयांना बसणार आहे. मात्र कोणत्याही कर्मचाऱयाला मोठी आर्थिक झळ बसू नये यासाठी ही वेतन कपात एकाच महिन्यात न करता प्रत्येक महिन्यात एक दिवस अशी चार महिन्यात केली जाणार आह. महामंडळाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.\nसंपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार कपात करण्याचा किंवा संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची रजा समर्पित केल्यास पगार कपात न करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला होता. मात्र त्याबाबतचे परिपत्रक गुरूवारी काढण्यात आले नव्हते त्यामुळे कर्मचाऱयांनी अर्जित रजा समर्पित केलेल्या नाहीत. परिणामी त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारातून एकदाच चार दिवसाचा पगार न कापता चार महिन्यात चार दिवसाचा पगार कापण्याच्या सू��ना एस. टी. महामंडळाने प्रत्येक विभागाला दिल्या आहेत.\nत्यानुसार रत्नागिरी विभागही अंमलबजावणी करणार असून येत्या चार महिन्यात कर्मचाऱयांचा चार दिवसाचा पगार कापला जाणार आहे. एस. टी. महामंडळाने पगार कपातीची कारवाई करतानाही कर्मचाऱयांच्या हिताचा विचार करून त्यावर पर्याय काढल्याने कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nदेवरूखात मुसळधार, राजापुरात गारांसह पाऊस\nज्ञानदा पोळेकर माता मृत्यू अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला\nरणरणत्या उन्हात रिक्षा व्यवसायिकांचा मोर्चाद्वारे हुंकार\nतुटलेल्या नात्यांची माळ गुंफणारा ‘सोहळा’ आजपासून\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538810", "date_download": "2019-01-19T02:52:56Z", "digest": "sha1:Q2RMTRJOOVHKUWKEFOC3UHLMKN3POS7I", "length": 5063, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज्यात पाऊस ;'ओखी'मुळे शाळांना सुट्टी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » राज्यात पाऊस ;’ओखी’मुळे शाळांना सुट्टी\nराज्यात पाऊस ;’ओखी’मुळे शाळांना सुट्टी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nओखी वादळाच्या तडाख्य़ामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे.वादळामुळेकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई,कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. तर आज सकाळपासून मुंबईसह काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.\nपुढील 48 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापरिर्निर्वाणदिनसाठी पोहोचलेल्या अनुयायांनी चौपाटीवर जाऊ नये, अशी विनंती प्रशासनानी केली आहे. ओखी वादळाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगड जिह्यांतील शाळांना सुटी देण्यात आली आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आजच दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n…तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा गेम ओव्हर : लालूप्रसाद यादव\nजम्मू काश्मीरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुन्हा गारपिटीचे सावट; शेतकऱयांना काळजी घेण्याचा सल्ला\nअध्यादेश काढून आरक्षण दिल्यास एकदिवसही टिकणार नाही : मुख्यमंत्री\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/four-arrested-fraud-case-125001", "date_download": "2019-01-19T03:24:38Z", "digest": "sha1:3UNENTE72K33OPDQ2YPQZL2Y5CAR7QZ2", "length": 12405, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "four arrested in fraud case तोतया पोलिस बनून फसवणाऱ्या चौघांना अटक | eSakal", "raw_content": "\nतोतया पोलिस बनून फसवणाऱ्या चौघांना अटक\nबुधवार, 20 जून 2018\nकर्नाटकातील विजापुरच्या कारखान्याला कर्ज देणाऱ्या ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्या दिलीप म्हात्रे याने तीन महिन्यापासुन योजना आखली होती. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचा बनाव करुन कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनी कर्जासाठी कमीशन म्हणुन द्यायला आणलेली साडेचार कोटींची रक्कम रक्कम लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.\nकऱ्हाड - कर्नाटकातील विजापुरच्या कारखान्याला कर्ज देणाऱ्या ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्या दिलीप म्हात्रे याने तीन महिन्यापासुन योजना आखली होती. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचा बनाव करुन कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनी कर्जासाठी कमीशन म्हणुन द्यायला आणलेली साडेचार कोटींची रक्कम रक्कम लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.\nसातारा व रत्नागिरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करुन चार संशयीतांना पकडले आहे. उर्वरीत, चार संशयीत साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असुन संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nगजानन तदडीकर (वय ४५, रमेशवाडी, बलदापुर पश्चिम कल्याण), विकासकुमार मिश्रा (वय ३०, लल्लुसिंग चाळ, जोगेश्वरी, मुंबई), महेश भांडारकर (वय ५३, वाघबीळ, ठाणेपश्चिम), दिलीप म्हात्रे या संशयीतांना रोख रक्कम ४ कोटी ४८ लाख व गाडीसह ताब्यात घेतले, असुन संबंधित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. उर्वरीतांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. संबंधितांना मोका लावण्यात येईल, असे पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्य�� भाजपला तोंडघशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2363", "date_download": "2019-01-19T02:50:10Z", "digest": "sha1:NSX6EUB5ZQVOMK2BUUM6KTBXABJN673I", "length": 29425, "nlines": 211, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘कारवाँ’ : लोग साथ आते गये और ‘कारवाँ’ बनता गया!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘कारवाँ’ : लोग साथ आते गये और ‘कारवाँ’ बनता गया\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nकला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie कारवाँ Karwaan इरफान खान Irfan Khan मिथिला पालकर Mithila Palkar\n‘गुड कॅरेक्टर्स मेक ग्रेट स्टोरीज’ अशा अर्थाचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. काही चित्रपट पाहिल्यावर हे वाक्य अधिक खरं वाटू लागतं. ‘कारवाँ’नंतरही याचीच प्रचिती येते. यातील पात्रं चित्रपट संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहतात. कारण ती सदोष असली तरी ती सच्ची आहेत.\nराज पुरोहित (आकाश खुराना) या सुरुवातीलाच ओघवता परिचय झालेल्या पात्राचा प्रवासादरम्यान बस अपघातात मृत्यू होतो. त्यांचा मुलगा अविनाशला (दुल्कर सलमान, मल्याळी अभिनेता) ट्रॅव्हल कंपनीकडून फोन येऊन ही बातमी कळवली जाते. तसंच त्यांचा मृतदेह बँगलोरमध्ये त्याच्याकडे पाठवल्याचंही सांगितलं जातं. विमानतळावरून आणायची असलेली शवपेटी शौकत (इरफान खान) या मित्राच्या ‘कारवाँ’मधून आणायचं ठरतं. मात्र ती घेतल्यावर अंत्यविधीदरम्यान त्यात एका स्त्रीचा मृतदेह आढळतो आणि एका भन्नाट प्रवासाची सुरुवात होते.\nअविनाशच्या वडिलांचा मृतदेह चुकून ताहिराकडे (अमाला अक्किनेणी) आणि तिच्या आईचा मृतदेह याच्याकडे आलेला असतो. शांत स्वभावाचा अविनाश बंगलोरहून कोचीला जायचं ठरवतो. मात्र रस्त्यात ताहिराची मुलगी तान्यालाही (मिथिला पालकर) कोए��्बतूरहून आणण्याचं काम अविनाश त्याच्या अंगावर ओढून घेतो. ज्यामुळे आधीच काही प्रमाणात ब्लॅक कॉमेडीकडे वळणारा हा चित्रपट आणखी मजेशीर बनत जातो.\nआधी उल्लेख केल्याप्रमाणे चांगली पात्रं चांगल्या कथानकाचा पाया बांधण्यास महत्त्वाची ठरू शकतात. ज्यामुळे प्लॉटहोल्स असलेली कथानकंही संस्मरणीय ठरू शकतात. इरफानचेच ‘करीब करीब सिंगल’ आणि ‘ब्लॅकमेल’ हे चित्रपट याची उत्तम उदाहरणं आहेत. अविनाश हा आयटी क्षेत्रात काम करणारा तरुण मुळात छायाचित्रकाराच्या कलात्मक पिंडाचा असतो. मात्र स्वतःच्या छायाचित्रांचं एक अयशस्वी प्रदर्शन भरवून झाल्यावर, वडिलांच्या एक प्रकारच्या दबावाखाली येऊन आयटी क्षेत्रात नोकरी पत्करून स्थिरस्थावर झालेला असतो. तरीही त्याला त्याची आवड खुणावत असतेच. आधीच अंतर्मुख असलेला अविनाश या नकोशा नोकरीच्या निमित्तानं अधिक अबोल झालेला असतो.\nतर तान्याही ओपन माइंडेड आजीप्रमाणेच दिलखुलास जगणारी, बहिर्मुख व्यक्ती असते. वयाचा फारसा फरक नसूनही अविनाश आणि तान्यामध्ये वैचारिक दृष्टीनं बरंच अंतर असतं. दोघंही काही वेळा चूक तर काहीवेळा बरोबर असतात. शौकतही दिलखुलास, जगाची पर्वा न करणारा मनमौजी व्यक्ती. अर्थात त्याचीही स्वतःची बॅकस्टोरी आहेच. तरीही त्याचं केवळ अस्तित्वच आल्हाददायक आणि उत्साही असतं.\nबिजॉय नाम्बियारची मूळ कथा लेखक-दिग्दर्शक आकर्ष खुरानानं रूपांतरीत केली आहे. ‘बापजन्म’ आणि इतर ठिकाणी अभिनेता तर इथे चांगली मांडणी करणारा दिग्दर्शक अशा बऱ्याच रूपात तो चांगलं काम करताना दिसून येतो. अर्थात त्याची सदोष पटकथा हुसैन दलालच्या ‘स्पॉट ऑन’ आणि खुसखुशीत संवादांमुळे उणीवांकडे दुर्लक्ष करावी अशी झाली आहे.\n‘मय्यत पे रोमान्स मत कर’ अशा अर्थाचा संवाद म्हणणारा शौकत पुढे जाऊन ‘लोगों को हक जमाना आता हैं, रिश्ता नहीं’ बोलतो; तर रुमी (क्रिती खरबंदा) जेव्हा ‘जब तक एक बेटे को रियलाइज होता हैं उसका बाप सही था, उसका एक बेटा उसे गलत समझने लगता हैं’ तेव्हा एरवी विनोदी असलेल्या वातावरणाला हलकेच भावनिक कोमलतेचा स्पर्श होतो.\nमनोज वाजपेयी किंवा राजकुमार राव अलीकडे त्यांच्या परफॉर्मन्समधून निराश करत असताना इरफान कायम वेगळी आणि दमदार कामं करून उजवा ठरत आहे. शिवाय त्याला आणि त्या अनुषंगानं त्याच्या चित्रपटांना मौखिक प्रसिद्धीचाही ल��भ मिळतो आहेच. दुल्कर सलमानही या हिंदी पदार्पणात चमकून जातो. मिथिला नेहमीप्रमाणे चांगली साथ देतेच. याखेरीज निपुण धर्माधिकारी, सारंग साठ्ये, अशा बऱ्याच मराठी लोकांची फौज अधूनमधून लहान-मोठ्या दृश्यांतून प्रभाव पाडते.\nअविनाश अरुण दक्षिण भारताला ज्या रितीनं चित्रित करतो, त्याला अवाक होण्याहून वेगळा काही प्रतिसाद देणं अवघड आहे. अशाच रोड ट्रिपवजा थीम असलेला, दक्षिण भारतात महत्त्वाचा भाग चित्रित झालेल्या ‘शेफ’मध्ये याची उणीव होती. त्यामुळे योग्यपणे हाताळल्या गेलेल्या गोष्टींमध्ये छायाचित्रणाचाही समावेश होतो.\nबऱ्याच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणीही कथेच्या ओघात येऊन मनात रेंगाळत राहतात. ‘छोटा सा फसाना’ आणि ‘हार्टक्वेक’ ही दोन तर टॉप आहेत. ‘हार्टक्वेक’ त्याच्या बहुभाषिक शब्दांमुळे ‘कॉफी आणि बरंच काही’मधील ‘रंग हे नवे नवे’ची आठवण करून देतं. त्यानिमित्तानं बऱ्याच दिवसांनी लक्षात राहिल असा साऊंडट्रॅक हिंदी चित्रपटात दिसतो.\n‘पिकू’, ‘करीब करीब सिंगल’ आणि आता ‘कारवाँ’ अशा तीन रोड ट्रिप थीम असलेल्या चित्रपटांमध्ये समांतर वाटणाऱ्या भूमिका करूनही संस्मरणीय राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. ते इरफानच करू जाणे\nलेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-248701.html", "date_download": "2019-01-19T01:57:28Z", "digest": "sha1:FJCSMHFX7QPEHCQ6W3LJGA4G5DRJ5DLD", "length": 13053, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक\n07 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी 7 देशांवर घातलेल्या प्रवेशबंदीवरून अमेरिकेत खळबळ माजलीय. आता या निर्णयाच्या विरोधात गुगल, अॅपल, फेसबुकसह 95 टेक कंपन्या एकत्र आल्यायत. ट्रम्प यांनी बंदी घातलेल्या मुस्लीम देशांतल्या नागरिकांना प्रवेश मिळावा यासाठी या कंपन्यांनी कायदेशार लढाई सुरू केलीय.\nडॉनल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधात काढलेल्या आदेशाविरोधात या कंपन्यांनी निषेध नोंदवलाय. त्यामुळे आता या लढ्यात अमेरिकेच्या जास्तीत जास्त कॉर्पोरेट आणि औद्योगिक क्षेत्रातल्या अनेक कंपन्या उतरतील, असं बोललं जातंय.\nअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि सामाजिक रचनेमध्येच स्थलांतरितांची भूमिका महत्त्वाची आहे, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्स, उबर या सगळ्या कंपन्यांनी या लढ्यात उडी घेतलीय.\nयाआधी, अमेरिकेत सिअॅटलच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिलीय. ट्रम्प यांनी घातलेल्या प्रवेशबंदीविरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅ���\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-19T01:55:31Z", "digest": "sha1:YTTE2PNM322RXN5IAQBXFO6CGG4TOUUF", "length": 9388, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारती एअरटेल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्र���ला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nनवीन वर्षात या कर्मचाऱ्यांना मिळणार जिओ सिम, ९९ रुपयांत सगळंच मिळेल फ्री\nगेल्या सहा वर्षांपासून एअरटेल रेल्वेला १.९५ लाख मोबाइल फोन कनेक्शन सेवा उपलब्ध करुन देत आहे. यासाठी रेल्वे एअरटेलला वर्षाचे १०० कोटी रुपये बिल स्वरुपात द्यायचे.\nमोबाईल नंबर 10अंकीच राहणार, अफवांवर लक्ष देऊ नका\nएअरटेल-टाटाची 'युती', लवकरच होणार मोठे बदल\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-5/", "date_download": "2019-01-19T02:57:53Z", "digest": "sha1:S7L7KWRVLEAAOGRJXEZX2A7JKIB4H7KJ", "length": 10907, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणबीर कपूर- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं ��ास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसा��ेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nआलिया सोबत रिलेशनशिपवर रणबीर म्हणतो...\n'संजू' उलगडणार संजय दत्तची अनेक गुपितं\nआपला भाऊ रणबीरबद्दल काय म्हणतेय करिना\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nसोनमच्या लग्नात रणबीर-आलियाची हातात हात घालून एंट्री\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nसंजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं\nरणबीरमुळे आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीत दुरावा\n#News18RisingIndia : रणबीरनं नाकारलेला सिनेमा रणवीरला मिळाला आणि....\nदीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी\n...आणि रणबीरला मागावी लागली माफी\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!!/", "date_download": "2019-01-19T02:53:16Z", "digest": "sha1:3DEFYXUMO2NZHSMWCECY2CZI3PA4QKYE", "length": 5785, "nlines": 149, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझं आपलं असं प्रेम !!!!", "raw_content": "\nमाझं आपलं असं प्रेम \nAuthor Topic: माझं आपलं असं प्रेम \nमाझं आपलं असं प्रेम \nमाझं आपलं असं प्रेम \nचंद्र सुर्य आणून देईन,\nपदरात घालीन लक्ष तारे \nबांधून ठेवीन तुझ्या दारी,\nतुझ्या केसांशी खेळते वारे \nअसं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही\nउगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...\nमाझं आपलं सरळसोट सांगण\n\"माझं तुझ्यावर प्रेम आहे \nअगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी\nथोडं थोडसं सेम आहे \nपेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी\nमला अजिबात जमणार नाही,\nमला अजिबात झेपणार नाही.\nतरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी \nउभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी \nकारण माझं तुझ्यावर प्रेम आहे \n 'जॉन - बिपाशा' सारखं नाही\nमाझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे \nआणखी एक खरं सांगतो,\nमाझं तुझ्यावर प्रेम असलं तरी \n'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी\nबघत राहीन इतर पोरी \nपण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या\nआणि कितीही मोहक हसल्या तरी,\nतुझ्याचं खळीवर पागल होतो,\nतुझ्याचं बटांवर पागल आहे आणि\nतुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन \nतुझ्यावरच प्रेम होतं,तुझ्यावरच प्रेम आहे,\nआणि तुझ्यावरच प्रेम करेन \nमाझं आपलं असं प्रेम \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: माझं आपलं असं प्रेम \nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: माझं आपलं असं प्रेम \nRe: माझं आपलं असं प्रेम \nRe: माझं आपलं असं प्रेम \nRe: माझं आपलं असं प्रेम \nRe: माझं आपलं असं प्रेम \nRe: माझं आपलं असं प्रेम \nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: माझं आपलं असं प्रेम \nमाझं आपलं असं प्रेम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2364", "date_download": "2019-01-19T02:51:02Z", "digest": "sha1:UGHO5YXXVVOOFDMWNTF3AWC7FLTEVZGN", "length": 28948, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘पुष्पक विमान’ आणि भाबड्या स्वप्नपूर्तीचं लांबलेलं उड्डाण", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘पुष्पक विमान’ आणि भाबड्या स्वप्नपूर्तीचं लांबलेलं उड्डाण\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\nमाणूस स्वप्नावर जगतो असं म्हणतात. भले त्याची सगळीच स्वप्नं पूर्ण होतील ना होतील. अनेकदा तर स्वप्नभंगाचं दुःख वाट्याला येतं, तरीही स्वप्नं पाहण्याचे तो सोडत नाही. कारण त्यातच जीवन जगण्याची उमेद असते. ‘पुष्पक विमान’ या नवीन मराठी चित्रपटात असंच भाबडं स्वप्न पाहिलेल्या एका ‘तात्या’ नावाच्या आजोबाची कथा आहे. आजोबा आणि नातू यांच्या घट्ट प्रेमाच्या नात्यांचा आधार घेऊन ही कथा गुंफण्यात आली आहे. कथेची संकल्पना खूप चांगली आहे. मात्र पडद्यावर ती साकारताना भाबड्या स्वप्नपूर्तीचं हे उड्डाण मात्र अकारण लांबवण्यात आलं आहे.\n‘पुष्पक विमान’ म्हटलं की लगेचच कोणालाही संत तुकाराम महाराजांची आठवण होते. कारण याच ‘पुष्पक विमाना’तून संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. संत तुकारामांची पांडुरंगावर अपार श्रद्धा आणि भक्ती होती. आपल्या भेटीची त्यांना लागलेली आस पाहून पंढरपूरच्या पांडुरंगानं त्यांना हे पुष्पक विमान पाठवलं आणि त्यात बसून संत तुकाराम त्याच्या भेटीला निघून गेले, असं हरदासाच्या कथेत सांगितलं जातं.\nकडगाव गावचे तात्या हे असेच एक हरदास म्हणजे कीर्तनकार. त्यांचीही संत तुकारामांवर अपार श्रद्धा. आपल्या गावातील लोकांसमोर केलेल्या कीर्तनात संत तुकाराम विमानात बसून सदेह वैकुंठाला कसे गेले, ही आख्यायिका रंगून सांगण्यात त्यांचा हातखंडा. आणि संत तुकाराम जसे विमानात बसून पांडुरंगाच्या भेटीला गेले, तसे आपणही विमानातून गेलो तर आपणासही संत तुकाराम भेटतील ही त्यांची भाबडी आशा.\nमात्र शाळेत जाणाऱ्या त्यांच्या विलास नावाच्या छोट्या नातवानं विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला असं सांगून त्यांना जमिनीवरही आणलेलं असतं, परंतु त्यांचं भाबडं स्वप्न शेवटपर्यंत कायम राहतं. योगायोगानं त्यांचा नातू व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला येतो आणि तात्या त्याचा संसार पाहायला म्हणून मुंबईत येतात. एकदा ते गच्चीवर गेले असताना त्यांच्या अगदी जवळून विमान निघून जातं. पहिल्यांदाच विमान पाहणारे तात्या त्याच विमानाला ‘पुष्पक विमान’ समजतात आणि अशाच विमानातून गेल्यास आपणास नक्की संत तुकाराम भेटतील, असं स्वप्न उरी बाळगतात. त्यांच्या या स्वप्नपूर्तीचे पुढे काय होतं, हे पाहण्यासाठी ‘पुष्पक विमाना’ची सफर करणं उत्तम.\nवर म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाची कथा-संकल्पना चांगली आहे. मात्र त्यासाठी लागणारी पटकथा बंदिस्त असायला हवी होती. ती नसल्यामुळे तात्यांचं गावातील वास्तव्य आणि नंतर ते मुंबईत आल्यानंतरचा प्रवास यातच चित्रपटाचा अर्धा भाग खर्ची घालण्यात आला आहे. विनोदनिर्मितीसाठी टाकलेले काही प्रसंग टाळता आले असते तर बरं झालं असतं. हे प्रसंग कंटाळवाणे झाल्यामुळे चित्रपटाची कथा सुरुवातीला पकड घेत नाही. म्हणजे एखाद्या कीर्तनकारानं उत्तररंगातील चांगल्या कथेला फारसा वाव न देता पूर्वरंग रंगवण्यातच आपला सारा वेळ घालवावा आणि नंतर अगदी थोड्या वेळात मूळ कथा सांगावी असंच काहीसं पडद्यावरील सादरीकरणात झालं आहे. थोडक्यात ‘पुष्पक विमाना’चं उड्डाण अकारण लांबवण्यात आलं आहे.\nचित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र कथेच्या विमानानं धावपट्टीवर चांगली गती घेतली आहे. अति उंचावर गेल्यावर तात्यांना भोवळ येण्याचा आजार निष्पन्न झाल्यावर त्यांच्या नात-सुनेनं त्यांच्या विमान-प्रवासाला केलेला विरोध आण��� तात्यांचा विमान-प्रवास रद्द होण्याच्या शक्यतेमुळे निर्माण झालेलं नाट्य चांगलंच रंगलं आहे. अगदी शेवटची विमानातील दृश्यंही विलोभनीय झाली आहेत.\nकीर्तनकार तात्यांच्या तोंडची सर्वच अभंग-गाणी कथेला अनुकूल ठरली आहेत. संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी आदी दिग्गज गायकांनी ती गायली असल्यामुळे श्रवणीय झाली आहेत. (त्या पार्श्वभूमीवर मुंबईचं वैशिष्टय सांगणारं गाणं मात्र विसंगत वाटतं) कथेची भाषा वऱ्हाडी आहे. त्यामुळे काही ठिकाणी संवाद चांगली मजा आणतात.\nचित्रपटाचे नायक ‘तात्या’ असल्यामुळे साहजिकच सर्व फोकस त्यांच्यावरच आहे आणि मोहन जोशी यांनी तात्यांच्या भूमिकेतील विविध छटा चांगल्या रंगवल्या आहेत. सुबोध भावेनेही विलासच्या भूमिकेत चांगला अभिनय केला आहे. स्मिता या विलासच्या पत्नीच्या भूमिकेतील गौरी महाजन तसंच विलासचा मदतनीस झालेला सुयश झुंजूरके यांनी पदार्पणातच आश्वासक कामं केली आहेत. राहुल देशपांडे यांचं तुकारामांच्या भूमिकेतील रूपही सुखावह आहे.\nलेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातू�� नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच माया���ती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T03:05:48Z", "digest": "sha1:N53X74KTFMSA7HSUPJSM5OMQ64XRT73D", "length": 7388, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माझा पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी- हनुमंत बंडगर. | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाझा पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी- हनुमंत बंडगर.\nभिगवण- मदनवाडी येथील धनबाबा मंदिर याठिकाणी हायमॉस्ट दिवा बसविल्याने चार दिव्यांच्या प्रकाशाने येथील परिसर प्रकाशमय झाला आहे. माझ्या पदाचा वापर सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले. धनबाबा देवस्थानच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य तुकाराम बंडगर, सरपंच कुंडलिक बंडगर, चेअरमन विष्णुपंत देवकाते, उपाध्यक्ष धनंजय थोरात, पत्रकार दादासाहेब थोरात, दत्तात्रेय थोरात, संचालक अशोक वनवे, बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकाते, सतीश बंडगर, हनुमंत थोरात, सतीश शिंगाडे, नानासाहेब बंडगर, योगेश बंडगर, वैष्णवी हॉटेलचे मालक दादा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. बंडगर म्हणाले की, माझ्या जिल्हा परिषद गटात तालुक्‍यातील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषदेच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत. लोकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातून मेट्रोमार्ग नाही\nपुणेकरांना पूर्वीप्रमाणेच 1,350 एमएलडी पाणी देणार\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/141", "date_download": "2019-01-19T02:45:14Z", "digest": "sha1:2RNCMZV5JEJUSC76D3PGHDWGL4HK7Z25", "length": 8668, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 141 of 312 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर गेल्या दोन दिवसांत लष्कर ए तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. हे कृत्य करणाऱया पाकिस्तानच्या विरोधात साऱया देशात संतापाची लाट उसळलेली असताना काँग्रेसचे काही नेते मात्र पाकिस्तानऐवजी देशातील सरकारला दोष देण्यात आपली शक्ती वायफळ खर्च करीत आहेत. यातून ते कोणाला बळ देतात कोणास ठावुक परंतु लष्कराचे खच्चीकरण करण्यासाठी देशातील राजकीय ...Full Article\nकाकाजी : अरे श्याम, ज्या वयात प्रेयसीशी सूत जमवायचं, त्या वयात पुढाऱयांच्या सतरंज्या उचलायचा कसला रे हा सुतकी सोस श्याम : काकाजी, तीच चूक आज दुरुस्त करायची म्हणतोय मी. ...Full Article\nमाती खातो गे श्रीपती\nभगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची कथा सांगताना नामदेवराय पुढे सांगतात – मुलें सांगताती माती खातो गे श्रीपती माती खातो गे श्रीपती लांकूड घेऊनि हातांत माती खातो कां पुसत भावा भुललासे खरा ...Full Article\nआंदोलनाच्या शिडात ‘राजकारणा’ची हवा\nरिफायनरी प्रकल्प विरोधासाठी नुकतीच झालेली नारायण राणे यांची सभा असो की त्याआधीच्या खा.विनायक राऊत, राज ठाकरे यांच्या सभा. या सभांमध्ये प्रकल्पामुळे होणाऱया दुष्परिणामांबाबतच्या मुद्यांपेक्षा राजकीय कुरघोडींवरच अधिक भर होता. ...Full Article\n‘प्रेम, लग्न, कमिटमेंट या सगळय़ावर माझा फारसा विश्वास नाही. माणूस या क्षणी जसा आहे, तसा तो पुढच्या क्षणीही असेल याची काही गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी घ्यायची\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराला तयारीसाठी जिथे सहा महिने लागतील तिथे तीन दिवसात संघ तयारी करेल असे वक्तव्य बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये केले आणि त्यांच्यावर जोरदार टीका ...Full Article\nफार पूर्वी मराठीच्या पाठय़पुस्तकात दिवाकर कृष्णांची ‘पोपट’ ही कथा होती. अगदी थोडी थोडी आठवते… पोपट नावाचा हळवा आणि सर्वांचा लाडका मुलगा… भाई आणि पोपट यांचा एकमेकांवर जीव असतो. पण ...Full Article\nतुझ्या घरात बाळकृष्ण नांदू दे, असा आशीर्वाद ज्ये÷ मंडळी पाया पडणाऱया नववधूला देतात. कोणी गोड, गुटगुटीत, सुंदर मूल पाहिले की आपण सहजच उद्गारतो, किती सुंदर मूल आहे नाही, अगदी ...Full Article\nबोलाचा भात अन् बोलाचीच कढी\nआरोग्यसेवेतील भेडसावणाऱया प्रश्नांकडे राज्य सरकारच दुर्लक्ष करत आहे, असे न्यायालयाने सांगणे यातच आरोग्य क्षेत्रातील बिकट स्थिती ठसठशीतपणे समोर येते. केंद्र आणि पालिकेच्या अर्थसंकल्पातील आरोग्य, राज्य वैद्यकीय आस्थापना विधेयकात रुग्ण ...Full Article\nश्रवणबेळगोळ येथे दर 12 वर्षांनी येणारा श्रीगोमटेश्वर बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा सुरू आहे. त्यानिमित्त विशेष लेख… अहिंसा परमो धर्मः व जगा आणि जगू द्या असा महान संदेश देणाऱया व अनेकांतवाद ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-19T02:58:50Z", "digest": "sha1:7ORBTQ3KW6W3MKHWAYZW65KIXOYOQVOR", "length": 5760, "nlines": 117, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअन्नपूर्णा देवी : गगन में आवाज हो रही है झिनी झिनी...\nअन्नपूर्णा देवी एवढं दु:खःपचवून अधिकच एकाकी झाल्या होत्या. त्यांनी स्वतःला एवढं मिटवून का घेतलं आसमंत व्यापून टाकण्याची त्यांच्या सुरांची क्षमता असताना त्यांनी त्यांच्या सूरांना सीमित का ठेवलं आसमंत व्यापून टाकण्याची त्यांच्या सुरांची क्षमता असताना त्य���ंनी त्यांच्या सूरांना सीमित का ठेवलं मैहर घराण्याचा समृद्ध वारसा इतरांपर्यंत पोचवणाऱ्या अन्नपूर्णा देवी स्वतः मात्र आकाशगंगेच्या चार भिंतींच्या बाहेर आल्या नाहीत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः अन्नपूर्णा देवीही आपल्याला देणार नाहीत.......\nनसीरुद्दीन शाह : अदाकार हैं, वक्त की तस्वीर भी हैं\nनसीरुद्दीन शाह या नावाच्या व्यक्तीचा जन्म जुलै १९४९ मधील आहे की, ऑगस्ट १९५० मधील आहे याबाबत संभ्रम आहे. परंतु नसीरुद्दीन शाह नावाच्या त्याच व्यक्तीला जाणत्या वयापासून फक्त आणि फक्त अभिनेता होऊन रंगमंचावर आणि चित्रपट क्षेत्रांत कार्यरत राहायचं होतं, याबाबत मात्र कुठलाही गोंधळ त्यांच्या मनात नव्हता. फक्त अभिनय करत राहणं ही त्यांच्यासाठी सूर्यप्रकाशाइतकीच स्वच्छ बाब होती.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2761", "date_download": "2019-01-19T02:53:46Z", "digest": "sha1:PTSM234S5FWBPDJF2FBQUXTAW7CHINE2", "length": 30584, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘नाळ’ : माय-लेकाची भावस्पर्शी कथा", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘नाळ’ : माय-लेकाची भावस्पर्शी कथा\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\n‘नाळ’ या चित्रपटाचं पोस्टर\nकला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie नाळ Naal सुधाकर रेड्डी यक्कंटी Sudhakar Reddy Yakkanti नागराज मंजुळे Nagraj Manjule देविका दफ्तरदार Devika Daftardar\nभगवान श्रीकृष्णाची देवकी ही जन्मदात्री होती, मात्र लहानपणापासून त्याचा सांभाळ मोठ्या ममतेनं- यशोदेनं केला, ही महाभारतकालीन कथा सर्वांनाच माहीत आहे. वास्तव जीवनातही अशा अनेक ‘यशोदा’ असतात. त्यांनी जन्म दिलेला नसतानाही त्यांनी ज्यांना लहानपणापासून ममतेनं सांभाळलेलं असतं, अशा मुलांबरोबर त्यांची ‘नाळ’ इतकी घट्ट जोडलेली असते की, कोणीही त्यांचं हे अतूट नातं हिरावून घेऊ शकत नाही. ‘नाळ’ या नवीन चित्रपटात अशाच एका माय-लेकाची भावस्पर्शी कथा आहे. चित्रपटाच्या कथेला ग्रामीण पार्श्वभूमी आहे.\nशिवाय एक निर्माता, संवादलेखक आणि प्रमुख भूमिका या नात्यानं कथेला नागराज मंजुळे यांचा खास ‘टच’ आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या चित्रपटाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चं छायाचित्रण करणारे सुधाकर रेड्डी यांनीच या चित्रपटाचं छायाचित्रण व दिग्दर्शनही केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या सर्व अंगांनी विचार केला तर प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडण्यात हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाल्याचं प्रारंभापासूनच जाणवतं.\nनदीचं विस्तीर्ण पात्र जवळच असणाऱ्या एका गावात राहणाऱ्या चैत्या (चेतन) या लहान मुलाची ही कथा आहे. कथेचा केंद्रबिंदू तोच असल्यामुळे अर्थातच संपूर्ण कथा त्याच्याभोवतीच फिरते. आपली आई, सावकार असलेले वडील आणि आजी समवेत राहणारा हा चैत्या अवखळ आणि अल्लड आहे. इंग्रजी माध्यमातील स्कुलमध्ये ‘टमटम’मधून जाणारा चैत्या शाळेव्यतिरिक्त सर्व खेळ नदीच्या पात्रात हुंदडण्यात आणि मित्रांसमवेत खेळण्यात घालवतो. खेळण्याबाबत आजी नेहमीच त्याला पाठीशी घालत असल्यानं अभ्यास करण्याचा लकडा लावणाऱ्या आईला तो प्रेमानं का होईना तसा त्रासच देत असतो.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nइतर वेळी मात्र गृहिणी असलेली त्याची आई त्याच्यावर विलक्षण प्रेम करत असते. मात्र एकदा त्याच्या घरी आलेला त्याचा मामा चैत्याला एक असं काही ‘सिक्रेट’ सांगतो की, त्यामुळे चैत्याच्या आयुष्यात एक ‘वादळ’ येतं. चैत्याला आपली आई एकदम परकी वाटायला लागते. त्या दिवसापासून त्याचं आयुष्यच बदलून जातं. तो वेगळ्याच संशयानं आईकडे पाहायला लागतो. तिच्याशी तुटकपणे वागू लागतो. सुरुवातीला आईला हे जाणवत नाही, मात्र नंतर हळूहळू त्याच्या या विचित्र वागण्याचं कारण कळू लागतं.\nएके दिवशी म्हाताऱ्या आजीला आपल्या भावाकडे पाठवण्याचं सावकार ठरवतात. त्यावेळी चैत्याही आजीबरोबर जाण्याचा हट्ट धरतो. त्याचं खरं कारणही मामानं सांगितलेलं ‘सिक्रेट’ असतं. आणि आजीमुळे त्याचा हा हट्ट पूर्ण होतो. परंतु बैलगाडीनं काकाच्या गावाला जात असताना मध्येच एक विपरीत घटना घडते. त्यामुळे त्या सर्वांना काकांच्या गावी न जाता पुन्हा आपल्या घरी परत यावं लागतं. ती घटना कोणती आणि मामानं असं कोणतं ‘सिक्रेट’ सांगितलेलं असतं की, ज्याच्यामुळे चैत्या आपली आईशी तुटकपणे वागू लागतो. आणि त्याला काकाच्या गावाकडे जाण्याची ओढ का लागलेली असते, हे सर्व पडद्यावर पाहणंच उचित.\nकथेला पूर्णपणे ग्रामीण वातावरणाची पार्श्वभूमी आहे. चित्री��रणासाठी परिसरच असा निवडला आहे की, या निसर्गाच्या साक्षीनं प्रेक्षक कथेत चांगलाच गुंतत जातो. नदीचं विस्तीर्ण पात्र मात्र पाणी कमी आणि रखरखीत वाळवंट जास्त. त्यामुळे ग्रामीण भागातील जगण्याचं वास्तव एक वेगळंच परिमाण दाखवून जातं. तसंच चित्रपटात सावकाराच्या घरी पाळलेल्या म्हशींची आणि तिला नव्यानं झालेल्या रेडकुचीही एक समांतर कथा पहायला मिळते. मात्र म्हशींची ही कथा मूळ कथेला पूरक असल्यामुळे तीही आई-मुलाच्या भावस्पर्शी नात्याबद्दल बरंच काही सांगून जातं. तसंच ‘म्हातारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवरीच्या फुलाला लटकून आकाशात उंच भरारी घेणारा चैत्या आणि त्याला खाली घेण्यासाठी जमिनीवरून धावणारी त्याची आई हे स्वप्नदृश्यही खूपच बोलकं ठरलं आहे.\nकथेची भाषा वऱ्हाडी आहे. त्यामुळे काही संवाद ऐकताना मजेशीर वाटतात. त्यामानानं चित्रपटात संवाद कमी आहेत, नाट्यपूर्ण घटनाही फारशा नाहीत. परिणामी चित्रपट काही वेळा संथ वाटतो. मात्र अनेक दृश्यं सुधाकर रेड्डी यांच्या कॅमेऱ्यानं खूपच ‘बोलकी’ केली आहेत. त्यामुळे उत्कृष्ट छायाचित्रण ही जमेची बाजू ठरली आहे. संगीताबरोबरच पार्श्वसंगीतही खूप छान झाले आहे.\n“आई मला खेळायला जायचे, जाऊ दे न वं ....” हे चैत्यावर चित्रित केलेलं गाणं मजा आणतं.\nचैत्याची भूमिका केलेल्या श्रीनिवास पोकळे या बालकलाकरानं पदार्पणातच खूप चांगलं, आश्वासक काम केलं आहे. त्याचे निरागस भाव अनेक प्रसंगातून व्यक्त झाले आहेत. देविका दफ्तरदारनंही नेहमीप्रमाणे आपला प्रभावी अभिनयानं चैत्याची आई खूप छान रंगवली आहे. तर चैत्याच्या वडिलांच्या भूमिकेत नागराज मंजुळे यांनी सहज-सुंदर अभिनय केला आहे. आज्जी झालेल्या सेवा चौहान आणि दीप्ती देवी याही छोट्याशा भूमिकेत चमकल्या आहेत. कथेचा नायक बालकलाकार असला तरी हा चित्रपट लहान मुलाचा ठरलेला नाही. तो सर्वांनीच पाहण्यासारखा आहे. कारण सर्वच दृष्टीनं ही ‘नाळ’ रसिक प्रेक्षकांशी जोडली गेली आहे.\nलेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/tata-open-tennis-competition/", "date_download": "2019-01-19T02:31:28Z", "digest": "sha1:O5WYYR7JSQEKJM2APQNTFUDKINHXJHX5", "length": 10726, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाटा ओपनसाठी ‘बोपन्ना-दिवीज’ जोडीला अग्रमानांकन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटाटा ओपनसाठी ‘बोपन्ना-दिवीज’ जोडीला अग्रमानांकन\nपुणे – एटीपी टूरच्या आगामी मौसमात आपण एकत्रितपणे खेळणार असल्याचे या जोडीने नुकतेच जाहीर केले असून या स्पर्धेसाठी या जोडीला पुरुष दुहेरीत अग्रमानांकन देण्यात आले आहे. येथे होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण ही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी प्रमुख आकर्षण ठरेल, अशी घोषणा स्पर्धेच्या संयोजकांनी केली आहे. एटीपी दुहेरी क्रमवारीत शरणने कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 36व्या स्थानावर झेप घेतली आहे.\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार याविषयी माहिती देताना म्हणाले कि, या स्पर्धेत भारतीय जोडीला अग्रमानांकन मिळणे, ही खुपच मोठी गोष्ट आहे. आशियाई सुवर्ण विजेत्या बोपन्ना व शरण या जोडीने स्पर्धेतील सहभाग निश्‍चित केला असून अग्रमानांकन पटकावले आहे, ही आमच्यासाठ�� अभिमानाची गोष्ट आहे.\nया स्पर्धेत पुणेकर टेनिस शौकिनांना पाचव्या मानांकित मार्सेल व ग्रेरार्ड या ग्रेनॉलर्स बंधूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. मार्सेल हा दुहेरी क्रमवारीतील सर्वोच्च मानांकित खेळाडू सुद्धा आहे. गेल्या स्पर्धेत पुरव राजाच्या साथीत खेळलेल्या लिएंडर पेसने यंदाच्या स्पर्धेत मेक्‍सिकोच्या निगेल एंजेल रेयेस-व्हेरेला याच्याबरोबर, तर गेल्या स्पर्धेत बोपन्नासोबत खेळलेल्या जीवन नेदुचेझियनने यावर्षी जागतिक क्रमवारीत 65व्या क्रमांकवर असलेल्या अमेरिकेच्या निकोलस मनरोशी याच्यासोबत दुहेरी गटात खेळणार आहे. या स्पर्धेला 1996 मध्ये प्रारंभ झाला आणि गेली 21वर्षे ही स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती.\n2018पासून हि स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली असून जागतिक क्र.6चा खेळाडू केविन अँडरसन, जागतिक क्र.7 व माजी अमेरिकन ओपन विजेता खेळाडू मेरिन चिलीच आणि फ्रांसचा गतविजेता सिमॉन जाईल्स या खेळाडूंचा यंदाच्या एकेरी विजेतेपदाच्या आव्हानविरांमध्ये समावेश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या दिग्गज खेळाडूंचे कौशल्य अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nखेलो इंडिया : ‘खो-खो मध्ये ‘जय महाराष्ट्र’ चा नारा\nविजयासह बार्सेलोनाचे आव्हान कायम\n#AUSvIND : युझुवेंद्र चहलचा नवा विक्रम\n#AUSvIND : सलग तीन अर्धशतक करण्याची धोनीची तिसरी वेळ\n#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nमलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/793", "date_download": "2019-01-19T02:57:33Z", "digest": "sha1:OCW5TXMHFPPB6LPRMTAT2WUDCU5ONQUD", "length": 32264, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nयोगी आदित्यनाथ, मनू महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महादेव जानकर आणि प्रीती झिंटा\nविनोदनामा Vinodnama टपल्या योगी आदित्यनाथ Yogi Adityanath मनू महाराज Manu Maharaj पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan महादेव जानकर Mahadev Jankar प्रीती झिंटा Preity Zinta\n१. उत्तर प्रदेशात कट्टरतावादी हिंदू संघटनांच्या वाढत्या उच्छादावरून करण्यात येत असलेल्या टीकेला आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. एखाद्याने आमची बदनामी करायचीच ठरवले असेल तर आमचा नाईलाज आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सहारनपूर आणि आग्रा येथे काही दिवसांपूर्वी भाजप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले होते. यावेळी एक खासदार आणि पोलीस अधिकारी जखमी झाला होता. तसेच गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात स्वयंघोषित गोरक्षकांचा उपद्रवही वाढला आहे. बुलंदशहरमध्ये नुकतेच हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आले. उत्तर प्रदेशात कोणताही भेदभाव नसून कायद्याच्या राज्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कोणीही असुरक्षित नाही, हे मी हमी देऊन सांगू शकतो, असे ते म्हणाले.\nकरेक्टाय. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे आणि कायदा गोरक्षकांच्या, हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या हातात आहे, हे इतरांनी, अगदी पोलिसांनीही लक्षात घेतलं पायजेलाय. या संघटना जे काही करतील, तो कायद्याच्या अंमलबजावणीचाच भाग आहे, हे लक्षात घेतल्यास या संघटनांच्या बदनामीचा विषयच उदभवणार नाही. बदनाम सही नाम तो हुआ, हे त्यांना माहिती असल्याने बदनामीने असाही त्यांना काही फरक पडणार नाही.\n२. हिंदी चित्रपटसृष्टी सोडून वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आपण सिनेमांवर पाणी सोडून आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघ घेतला. एकदाही आयपीएल न जिंकलेल्या या संघावर सु��ुवातीपासूनच खूप विश्वास आहे. हा संघ हा माझ्या मुलासारखाच आहे म्हणूनच या संघासोबत जास्तीत जास्त सामने जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे, असं प्रख्यात अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली.\nहिंदी सिनेमातली सद्दी संपुष्टात आल्यानंतर आपण पोटापाण्याचा आणि चर्चेत राहण्याचा एक ग्लॅमरस मार्ग म्हणून आयपीएलचा संघ विकत घेतला, असं प्रीती म्हणाली असती, तर ते तिच्या प्रांजळ आणि प्रामाणिक प्रतिमेला शोभून दिसलं असतं. बाकी संघावरची आणि खेळाडूंवरची तिची माया अधूनमधून मैदानात उतू जात असते आणि या संघाचे सामने पाहणारे लोक अनेकदा त्या वात्सल्याच्या क्षणांकडेच डोळे लावून बसलेले असतात, हे खरंच आहे.\n३. बिहारमधील दारूबंदीमुळे, इतरत्र होते तशी सहजगत्या उपलब्ध असलेली दारू फक्त अनावश्यक महाग आणि घातक बनली आहेच. त्याचबरोबर राज्यातील उंदीर दारूच्या अधीन झाले आहेत पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उंदरांना दारूची चटक लागल्याची तक्रार एका ठाणे अंमलदाराने केली. पोलिसांच्या मालखान्यात (जप्त केलेल्या वस्तू ठेवण्याची जागा) ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उंदीर खाली पाडून फोडतात आणि त्यातील दारू पितात, असा या ठाणे अंमलदाराचा दावा आहे. जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मालखान्यात सीलबंद करून ठेवलेल्या दारूच्या सर्व बाटल्या उघडून उंदरांनी सर्व दारू फस्त केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. गेल्या वर्षी पाच एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून घालण्यात आलेल्या छाप्यांत पाच लाख लिटरहून अधिक विदेशी दारू, तीन लाख लिटर देशी दारू आणि बारा हजार लिटर बिअर असा साठा जप्त करण्यात आला.\nबिहारचे उंदीर मालखान्यातली दारू पिऊन टाइट झाल्यानंतर खाकी कपडे घालून अंमलदार म्हणून ठाण्यात वावरतात की काय, याची चौकशी व्हायला हवी. कारण, दारू उंदीर पितात आणि वास यांच्या तोंडाला येतो, अशी अजब गंमत आहे. काही काळाने उंदीर ब्लॅकमध्ये दारूविक्री करतात, असंही मनूमहाराजांना ऐकावं लागणार आहे. दारू प्यायल्यावर उंदरांमध्ये तेवढी अक्कल आपोआपच येणार, हे कोणताही अस्सल मद्यप्रेमी छातीठोकपणे सांगू शकेल.\n४. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावर गेल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. या मंत्र्यांना तातडीने परत बोलाविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.\nसांगा पाहू मुलांनो याचा अर्थ काय करेक्ट. या मंत्र्यांनी शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलेलं नसणार आणि काँग्रेसच्या ज्या आमदारांना सोबत नेलंय ते टीका करणाऱ्यांच्या विरोधी गटातले असणार. बाकी या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही खरं तर काहीच बोलता कामा नये. २००९मध्ये आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी असा संवेदनशील काळात असंवेदनशील दौरा आखला होता, तेव्हा आताच्या सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती आणि तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी तिला भीक न घालता दौरा पूर्ण केलाच होता.\n५. मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी हे विधान केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.\nसत्तारोगाची लागण झाली की भलेभले कार्यकर्तेही कसे बहकतात, ते जानकरांकडे पाहून कळतं. आपल्यावर एका समाजाचा शिक्का मारू नका, असं म्हणण्याजोगं विविधांगी काम ज्यांनी केलं आहे, ते शरद पवारही जिथे अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात व्यतीत केल्यानंतरही ‘मराठा स्ट्राँगमन’च राहतात, तिथे जानकरांची काय कथा बाकी याच भाषणात, पुढच्याच श्वासात जानकरांनी कोणता विषय मांडला, तर धनगर आरक्षणाचा. ही त्यांच्या सर्वसमावेशकतेची ग्वाही म्हणावी की काय\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ दे���ारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समा��ानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2168", "date_download": "2019-01-19T02:50:49Z", "digest": "sha1:NQS3ACZFJEMUYVNARUTXCKWEXSZIZJ5H", "length": 33801, "nlines": 216, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "ज्यांनी गरिबी अनुभवली; बेघरपणा, शोषितपणा बघितला, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nज्यांनी गरिबी अनुभवली; बेघरपणा, शोषितपणा बघितला, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nकला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie काला Kaala रजनीकांत Rajinikanth नाना पाटेकर Nana Patekar\n‘क्या रे सेटिंग किया है’ रजनीकांतच्या तोंडी असे दमदार संवाद असल्यावर हा चित्रपट पूर्णपणे थलावामय होऊन जाईल असे वाटणारा ‘काला’ मात्र दिग्दर्शक पारणजितच्या दृष्टीतून दिसतो’ रजनीकांतच्या तोंडी असे दमदार संवाद असल्यावर हा चित्रपट पूर्णपणे थलावामय होऊन जाईल असे वाटणारा ‘काला’ मात्र दिग्दर्शक पारणजितच्या दृष्टीतून दिसतो हा चित्र���ट रजनीकांतच्या करियरला चार चांद लावणारा आहे.\nहा तमिळ दिग्दर्शक पारणजितचा चौथा चित्रपट. त्याला शोषित वर्गाची कायमच जाणीव असल्यामुळे त्याचे चित्रपट त्याच वातावरणात पुढे सरकतात. ‘अत्तकाठी’, ‘मद्रास कबाली’ आणि आता ‘काला’.\nया चित्रपटाची कथा खूप सोपी आणि सुटसुटीत आहे. सध्या शहरीकरण खूप जोरात सुरू आहे. शहरातल्या सर्वांना झोपडपट्टी नकोशी वाटते. ‘स्लम रि-हॅबिलटेशन’ या गोंडस नावाखाली १६० ते ४५० स्क्वेअर फुटाच्या उभ्या स्लॅम टाकायचे काम सुरू आहे. त्यालाच धरून दिग्दर्शक पारणजितनं हा चित्रपट बनवला आहे. देशातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या ‘धारावी’मध्ये हा चित्रपट घडतो. धारावीमध्ये रि-डेव्हलपमेंटचा प्लॅन आला आहे (या मोक्याच्या जागेवर बऱ्याच बिल्डरांचा डोळा आहे) त्यासाठी झोपडपट्टी हटाव मोहीम सुरू आहे. ती काला उर्फ रजनीकांत कशी थांबवतो याची ही कथा आहे. लोकांची मागणी काय आहे आणि सरकार कुण्यासाठी काम करतंय हे अगदी स्पष्ट जाणवतं. ‘सध्या बिल्डर हेच राजकारणी आणि राजकारणी हेच बिल्डर’ असल्यानं चित्रपटात खलनायक कोण हे लगेच समजतं आणि कथा कुठल्या दिशेनं पुढे सरकेल, याचा अंदाज येतो, पण कथा पुढे सरकतानाचा फील वेगळाच आहे\nहा चित्रपट सर्वच अंगानी नितांत सुंदर झालेला आहे. जी. मुरली यांचा कॅमेरा इराणी चित्रपटाचा भारतीय फील करून देतो. पारणजितला जे जे दाखवायचं आहे, ते ते जी मुरली यांनी टिपलं आहे. झोपडपट्टी आतून कशी असते, तिथली माणसं कशी असतात, तिथला एकोपा कसा आहे, हे सगळं सुंदरतेनं टिपलं आहे. फ्लायओव्हरवरील फाईट सीनसुद्धा उत्तम प्रकारे शूट झालाय.\nत्यानंतर येतं ते चित्रपटाचं संगीत. ते या चित्रपटाचं शक्तीस्थान आहे. हिंदी चित्रपट संगीत शब्दरचनेमुळे तितकंसं सुंदर वाटत नाही, पण तमिळ संगीत ऐकतानार एकदम जबरदस्त वाटतं सगळीच्या सगळी गाणी ऊर्जापूर्ण, एक उत्तम मॅसेज देणारी आहेत. याही चित्रपटात संतोष नारायणचं संगीत सुंदर आहे. (संतोष नारायण आणि पारणजित जोडीचाही हा चौथा चित्रपट) सगळ्यात जोशपूर्ण आहे ते ‘कात्रवाईपत्रवाई’ (शिका, संघटित व्हा).\nत्यानंतर येतो ‘अभिनय’. चित्रपटभर अभिनयाची जुगलबंदी सुरू आहे असं वाटत राहतं, इतका जबरदस्त अभिनय सर्व कलाकारांनी केला आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची जुगलबंदी विशेष लक्षात राहते. दोघांची संवादफे�� शिट्टी वाजवायला मजबूर करते. ईश्वरी राव, हुमा कुरेशी आणि अंजली पाटील या तिघींनी त्यांच्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. अंजली पाटील लक्षात राहते. बाकी पंकज त्रिपाठी, सयाजी शिंदे यांच्या भूमिका खूप छोट्या आहेत. त्यांना जास्त वाव नाही. पी. सामुथीकरणीच्या सतत दारूच्या नशेत राहणारा मेव्हणा, पण चांगला रंगलाय.\nआता पारणजितच्या दिग्दर्शनाबद्दल. ‘काला’च्या प्रमोशन वेळेस रजनीकांत म्हणाले होते, ‘हा चित्रपट पारणजितचा आहे.’ खुद्ध रजनीकांत यांनीच पाठीवर थाप टाकल्यावर अजून काय बोलणार पारणजित हा खूप हुशार दिग्दर्शक आहे, हे चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये लक्षात येतं. चित्रपटातल्या सगळ्या भूमिका खूप सुंदर रीतीनं लिहिल्या आहेत. बहुतांश दक्षिणात्य चित्रपटात नायिकांना दुय्यम महत्त्व दिलं जातं. नायिका हिरोच्या मागे पळणाऱ्या दाखवल्या जातात, पण यात मात्र तसं नाही. ईश्वरी राव, हुमा कुरेशी आणि अंजली पाटील यांच्या भूमिका एकदम व्यवस्थित लिहिल्या आहेत. हुमा कुरेशी ही सिंगल मदर आहे, जी पूर्वाश्रमीची रजनीकांतची प्रेयसी आहे. ती परत रजनीकांतला भेटते, पण ईश्वरी राव रजनीकांतवर संशय घेत नाही. आणि काळी पाटीलची भूमिका तर खूपच प्रेरक आहे. घरातून पळून आलेल्या प्रियकरला स्वतःच्या घरात घेणारी, त्याच्याबरोबर प्रत्येक क्षणी थांबणारी, मग ती मारामारी असो किंवा चर्चा. यातून स्त्रीवाद म्हणजे काय हे नेमकेपणे सांगितलं आहे. (हुमा कुरेशीनं याबद्दल पारणजितचे कालच रात्री आभार मानले आहेत.).\n‘काला’मध्ये पारणजितनं प्रत्येक चुकीच्या समजुतीला दुसरी बाजू असते हे सांगत त्याही कशाबरोबर हेही सांगितलं आहे. उदा - काळा रंग विरुद्ध सफेद रंग. काळ्या रंग म्हटलं की, काहीतरी घाण, वाईट अशा अर्थानं बघितलं जातं, पण तसं नसतं. नाना पाटेकर रजनीकांतच्या घरी पाणी पित नाही, पण रजनीकांत पितो. नाना पाटेकरची नात रजनीकांतच्या पाया पडायला येते, तेव्हा तो तिच्यासोबत हात मिळतो. अशा बरीच गोष्टी आहेत, जिथं पारणजितनं चुकीच्या समजुतींना मोडीत काढलं आहे. पारणजितनं त्याला जे सांगायचं आहे, ते रजनीकांतच्या स्टारडमचा उपयोग करत सांगितलं आहे. उदा. ‘ये जमीन तेरे लिये पॉवर होगी, हमारे लिये जिंदगी है.’ दक्षिण भारतात रावणाला पूजतात, पण उत्तर भारतीय लोकांनी रावणाची होळी करून टाकली आहे. तीसुद्धा हा चित्रपट पुसून टाकायला मदत करतो.\nत्याचबरोबर सर्वत्र दिसत राहतात बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, पेरियार. बौद्धविहारही दाखवला आहे. शिक्षण का महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. मी पारणजितचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे एक अनुमान काढता येऊ शकतं की, पारणजित ‘आंबेडकरवादा’ला ग्लोबलाझेशनच्या मार्केटमध्ये बबसवण्याचा प्रयत्न करत आहे. (अनेक लोकांना वाटतं की, बाबासाहेबांनी फक्त आरक्षण दिलं. प्रत्यक्षात बाबासाहेबांनी समाज्यातल्या प्रत्येकासाठी काही ना काही करून ठेवलं आहे.)\nचित्रपटाचा शेवट हा या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातून जो मॅसेज द्यायचा आहे, तो हा शेवट देतो. (फार कमी चित्रपटांचे शेवट परिणामकारक असतात. नागराज मंजुळेचा ‘फँड्री’चा शेवट कायम लक्षात राहणारा आहे). शेवटाबद्दल खूप लिहायची इच्छा असूनसुद्धा मी लिहिणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघितला तरच ‘काला’ला न्याय मिळेल.\nया चित्रपटाला कथेसाठी ३.५ स्टार, अभिनयासाठी मिळतील ४.५ स्टार, संगीतासाठी ४.५ स्टार आणि पारंजितच्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी मिळतील ५ पैकी ५ स्टार द्यावे लागतील. यामध्ये क्राईम आहे, रोमान्स आहे, थ्रिलर आहे, संगीत आहे... एक चित्रपट परिपूर्ण व्हायला जे जे लागतं, ते सर्व काही आहे.\nहा चित्रपट कदाचित देशाला नवीन वळण देऊ शकतो, क्रांती करायला स्फुरण देणारा असा हा चित्रपट आहे.\nज्यांनी आयुष्यात एकदा तरी गरिबी अनुभवली आहे, बेघरपणा, शोषितपणा बघितला आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे.\nवास्तव, खरंखुरं पात्र साकारून वैविध्यपूर्ण भूमिका करेल, अशी आशा करायला हरकत नाही.\nलेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजक��� दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम ���ुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-paschim-maharashtra/14573", "date_download": "2019-01-19T03:05:37Z", "digest": "sha1:S3CLGJC2TWR5GVAAIOSRBJ27TA5IYZAO", "length": 14116, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "भिक नको, घेऊ घामाचे दाम- 'स्वाभिमानी'चा नारा | eSakal", "raw_content": "\nभिक नको, घेऊ घामाचे दाम- 'स्वाभिमानी'चा नारा\nभिक नको, घेऊ घामाचे दाम- 'स्वाभिमानी'चा नारा\nभिक नको, घेऊ घामाचे दाम- 'स्वाभिमानी'चा नारा\nगुरुवार, 27 ऑक्टोबर 2016\nजयसिंगपूर- \"भिक नको, घेऊ घामाचे दाम\", \"उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल\" असा नारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेला जल्लोषात सुरवात केली.\nयेथे आज दुपारी सभेचे ठिकाण बदलेले असले तरी दुपारपासून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा स्थानाकडे गर्दी होती. स्वाभिमानाचे झेंडे, टी शर्ट घालून कार्यकर्ते मोटरसायकलने सभेच्या ठिकाणी येत होते. 'ऑक्टोबर हीट' जाणवत असूनही कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यापासूनच झेले चित्रमंदिरानजीकच्या मैदानावर दाखल होत होते. \"भिक नको, घेऊ घामाचे दाम\", \"उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल\" अशा आशयाचा व्यासपीठावरील फलक लक्ष वेधून घेत होता.\nजयसिंगपूर- \"भिक नको, घेऊ घामाचे दाम\", \"उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल\" असा नारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेला जल्लोषात सुरवात केली.\nयेथे आज दुपारी सभेचे ठिकाण बदलेले असले तरी दुपारपासून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा स्थानाकडे गर्दी होती. स्वाभिमानाचे झेंडे, टी शर्ट घालून कार्यकर्ते मोटरसायकलने सभेच्या ठिकाणी येत हो���े. 'ऑक्टोबर हीट' जाणवत असूनही कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यापासूनच झेले चित्रमंदिरानजीकच्या मैदानावर दाखल होत होते. \"भिक नको, घेऊ घामाचे दाम\", \"उठ किसान घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल\" अशा आशयाचा व्यासपीठावरील फलक लक्ष वेधून घेत होता.\nमहाराष्ट्रासह कर्नाटक भागातून कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभेसाठी येथे दाखल होत होते. सभा सायंकाळी सुरू होणार असली तरी दुपारपासूनच विविध भागातून आलेले तालुका जिल्हा पातळीवरील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. या मध्ये 10 वर्षाच्या मुलीसह 90 वर्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. राजकीय स्वार्थामुळे ऊस उत्पादकांची झालेली बिकट अवस्था प्रत्येकजण मांडत होता.\nमहिलांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. संघटनेच्या प्रथेप्रमाणे यंदाही उपस्थितीत शेतकऱ्यांकडून संघटनेसाठी देणगी संकलित करण्यात आली. सकाळने या परिषदेचे आज खास वार्तांकन केले. त्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. स्वाभिमानी युवक संघटनेचे कार्यकर्ते नियोजनात व्यस्त होते. दुपारी चार वाजता खासदार राजू शेट्टी, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे व्यासपीठावर आगमन होताच मोठा जल्लोष झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधी शाहिदाना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nमुंबई - गाळप केलेल्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nसंशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन\nपुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Atharv-Shinde-Murder-Case/", "date_download": "2019-01-19T02:05:26Z", "digest": "sha1:UYTF6C7PRDYH4V5VQQYXY2R3JABWHF4J", "length": 8005, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अथर्वच्या रॉयल पाल्म्समधील मृत्यूचे गूढ कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अथर्वच्या रॉयल पाल्म्समधील मृत्यूचे गूढ कायम\nअथर्वच्या रॉयल पाल्म्समधील मृत्यूचे गूढ कायम\nगोरेगावच्या रॉयल पाल्मस कॉम्प्लेक्समध्ये मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या अथर्व शिंदे(20) या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, त्या पार्टीला उपस्थित असलेल्या 12 तरुणांच्या चौकशीत अथर्ववर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. परंतु, त्यावेळी ही मुले दारू व ड्रग्जच्या अंमलाखाली असल्याने त्याबाबत सुसंगत व स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.\nअथर्व हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा असून तो सोमवारी संध्याकाळी पार्टीला गेला होता. तर बुधवारी लेक परिसरात त्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर गंभीर जखमाही आढळून आल्या असल्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते. अथर्व याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी त्या पार्टीस हजर असलेल्या 12 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. हे सर्व तरुण विशीच्या आतील आहेत. तसेच त्यांना फेर चौकशीसाठी बोलवून अधिक माहिती घेण्याचा व माहितीची सुसंगत व��्गवारी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांच्या चौकशीतून पार्टीमध्ये खुलेआम दारू व ड्रग्ज घेतले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणार्‍या इसमांमध्ये दोन-तीन वेळा झगडाही झाल्याची माहिती संबंधीत मुलांनी दिली आहे. अथर्ववर हल्ला झाल्याचेही त्यांच्या जबाबातून पुढे आले आहे. मात्र, त्यावेळी मुले ड्रग्जच्या अंमलाखाली असल्याने त्यांच्या जबाबात विसंगती आढळली असून त्यामुळे चित्र स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nहा तपास आरे पोलीस करीत आहेत. पोलिसांनी सदर बंगला व परिसरातील आठ सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यातूनही पोलिसांच्या हाती अजून तरी महत्त्वाचे धागेदोरे आलेले नाहीत. यापैकी चार सीसीटीव्ही फुटेजमध्ये अथर्व हा मुख्य रस्त्यावर रिक्षा शोधत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या व पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार अथर्व बुधवारी सकाळी 7 वाजता त्या बंगल्यातून बाहेर पडला. या बंगल्याची सर्वच गेट बंद असल्याने अथर्व रस्त्याकडील बाजूच्या गेटवर चढून त्याने बाहेर उडी मारली व तो त्या परिसरात असलेल्या लेककडे गेला. त्यावेळी तो शक्तीहीन, गळून गेलेल्या माणसासारखा चालत होता, तो जखमी होता अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्याच्या पोस्टमार्टेमध्ये त्याच्या छातीवर आघात केल्याचे आढळून आले आहे. त्याचा मृत्यू होण्यामध्ये हेही कारण महत्त्वाचे ठरले आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान आरे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आपल्याला मारझोड केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केला आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bowler-khaleel-ahmed-selected-for-asia-cup/", "date_download": "2019-01-19T02:35:08Z", "digest": "sha1:7WPAAWUQHRDD3IIOBDXA52V72ZAVQSMA", "length": 19001, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "आशिया कपसाठी युवा गोलंदाज खलील अहमद नवा चेहरा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या ख��त्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nशिवसेनेमुळे पितळ उघडे पडले,शशांक राव यांची तंतरली\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nआशिया कपसाठी युवा गोलंदाज खलील अहमद नवा चेहरा\nहिंदुस्थानी क्रिकेट संघाची शनिवारी मुंबईत आशिया कपसाठी घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये 20 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याला संधी देण्यात आली आहे. तसेच आगामी वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांचा विचार करता विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय सीनियर राष्ट्रीय निवड समितीकडून यावेळी घेण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानचे नेतृत्व मुंबईकर रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. याचसोबत केदार जाधव, अंबाती रायुडू, मनीष पांडे या तीन खेळाडूंचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.\nअतिक्रिकेटमुळे खेळाडूंवर येणारा ताण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याची सुरुवात विराट कोहलीने केलीय. टीम इंडियातील प्रत्येक प्रमुख खेळाडूला आलटून पालटून आराम देण्यात येणार आहे, असे उद्गार निवड समितीचे चेअरमन एम. एस. के. प्रसाद यांनी काढले.\nरैना, अय्यर, कौल, उमेशला वगळले\nहिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध मागील वन डे मालिका खेळली त्यावेळी संघात असलेल्या चार खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये रैना, अय्यर, कौल व उमेश यांचा समावेश आहे.\nआशिया कपसाठी राजस्थानचा 20 वर्षीय गोलंदाज खलील अहमदला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. ‘द वॉल’ राहुल द्रविडचा हा शिष्य आहे. आतापर्यंत त्याने 17 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 4.74 च्या सरासरीने 28 फलंदाजांना बाद केले आहे. जयदेव उनाडकट व बरिंदर सरण या डावखुऱया गोलंदाजांना पडताळून पाहिल्यानंतर खलील अहमदला संघात चान्स देण्यात आलाय.\nरोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायुडू, हार्दिक पांडय़ा, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, खलील अहमद.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोखठोक : तीन मूर्तीवरील नेहरू\nपुढीलरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nम���ंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538816", "date_download": "2019-01-19T02:35:07Z", "digest": "sha1:7KB7DIK75TMHB4AHKQTT4YSKUHFYOBJY", "length": 5122, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चेला मुख्यमंत्र्यांचा नकार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चेला मुख्यमंत्र्यांचा नकार\nयशवंत सिन्हा यांच्याशी चर्चेला मुख्यमंत्र्यांचा नकार\nऑनलाईन टीम / आकोला :\nविदर्भातील शेतकऱयांच्या मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकरणी सिन्हा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस सिन्हा यांच्याशी बोलणार नाहीत तर त्यांचे पीए बोलतील असे जिल्हाधिकाऱयांकडून सिन्हा यांना सांगण्यात आल्याचे भाजप खासदार नान पटोले यांनी सांगितले. दरम���यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास खासदार वरूण गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण शौरी,खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.मुख्य मागणीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.\n‘ऍक्सिडेंटल पीएम’ होणार अनुपम खेर\nबँकेतील लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : आरबीआय\nशियांच्या मालमत्तांचा गैरवापर करत आहेत सुन्नी : रिझवी\nअरूणाचल प्रदेशात प्रकल्पांची पायाभरणी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t2795/", "date_download": "2019-01-19T02:57:27Z", "digest": "sha1:OFHTMUSEHXCUTO65746YHHLPH2ADS5UP", "length": 4605, "nlines": 116, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-सत्य", "raw_content": "\nतुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;\nतेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .\nखोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने\nमुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र\nकाटे ओलांडित चालले प्रहर\nभावंडासह कोनाडा जवळ केला आईने\nघुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.\nतुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;\nतेव्हाही रात्र अशीच होती ओढळ\nखपत होतो घरासाठीच .....\nविसावत होतो क्षीण तुझ्या काठावर\nएक कौतुक धडपडत आले ; घरभरले\nहादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी\nतुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;\nतेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन\nपंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन\nकोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .\n'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .\n' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '\nगांगरलो , भोवंडून स्थीर झालो .\nतीच्या ��ठावर ओठ टेकवून\nबिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,\nतिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nअन्थाराले = अंथरले ,\nहॉट = होत ,\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2169", "date_download": "2019-01-19T02:51:22Z", "digest": "sha1:2PRUPLBVDZG4H6QWRSKBU6YI2OD5ZRBG", "length": 28777, "nlines": 207, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘अबक’चा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा ‘नारा’ चांगला, मात्र तो एकसुरी कारुण्यानुभव ठरतो", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘अबक’चा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा ‘नारा’ चांगला, मात्र तो एकसुरी कारुण्यानुभव ठरतो\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\nकाळ कितीही बदलला, कितीही आधुनिकता आली तर आपला समाज परंपरा, अंधश्रद्धा यांच्या जोखडात अजूनही अडकलेला असल्याचं अनेक घटनांवरून सिद्ध होतं. अजूनही आपल्या समाजात मुलगी जन्माला आली की, तिच्याच घरातील काही जणांना दुःख होतं. आणि मुलगा झाला की, आनंद कितीतरी पटींनी वाढतो. विशेषतः मुलगी जन्माला आली आणि घरात काही विपरीत घटना घडली की, ‘मुलगी चांगल्या पायगुणाची नाही. तिच्यामुळेच ही वाईट घटना घडली’ असं समजलं जातं. नंतर तिच्यावर जन्मभर तसाच शिक्का बसतो. समाजातील अशा कुप्रवृत्तींविरुद्ध जनजागृती करण्याच्या दृष्टीनं सरकार आपल्या परीनं प्रयत्न करतं.\nमोदी सरकारचं ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हे अभियान सध्या जोरात चालू आहे. ते डोळ्यासमोर ठेवून निर्मिती केलेल्या ‘अबक’ या नवीन मराठी चित्रपटात ‘धन की पेटी’ असलेल्या मुलीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nया चित्रपटात हरी आणि जनी या दोन अभागी भावा-बहिणीची कथा सांगण्यात आली आहे. हे दोघेही अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यातही जनी जन्माला येते आणि तिची आई मरते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडून ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून तिच्यावर शिक्का बसतो. मात्र लोहारकाम करणारे तिचे वडील सोमा (कमलेश सावंत) तसं न समजता जनीला चांगलं शिक्षण देण्याचं ठरवतात. हरीलाही त्यांनी त्याबाबत तसं सांगून ठेवलेलं असतं. मात्र दुर्दैवानं त्यांचाही अपघातात मृत्यू होतो. त्य��मुळे हरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनीसह गाव सोडून दुसऱ्या गावाला जातो. सुरुवातीला आश्रयासाठी रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या एका कुटुंबात राहतो. तिथं आजोबा (किशोर कदम) त्याला आधार देतात. मात्र त्यांना आपला अधिक त्रास नको म्हणून हरी जनीसह गावाच्या स्मशानात राहतो. तिथं मिळणारे पैसे आणि नंतर स्वतः कष्ट करून मिळालेले पैसे गोळा करून जनीला शाळेत घालतो आणि अखेर वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो.\nया चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद आबा गायकवाड यांनी लिहिले आहेत. कथा एका विशिष्ट हेतूनं लिहिलेली असली तरी पटकथा पाहिजे तेवढी बंदिस्त नाही. त्यामुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. मुख्य म्हणजे दिग्दर्शकाचं नवखेपणही दिसून येतं. मात्र छायालेखक महेश अणे यांनी अनेक प्रसंगात त्याची कसर भरून काढली आहे. काही उपकथानकं -विशेषतः रस्त्यावर काही अनाथ मुलांना सांभाळणारे आजोबा- कथेला जाणीवपूर्वक जोडण्यात आल्याचं जाणवतं. त्या आजोबांचं कुटुंब बॉम्बस्फोटात उदध्वस्त झाल्यामुळे ते रस्त्यावर आल्याचं दाखवलं आहे. (हे कारण समर्पक वाटत नाही) त्यामुळे त्यांचे आणि हरी-जनीचे अनेक प्रसंग हे एकसुरी कारुण्यानुभव वाटतात.\nशिवाय निरक्षर, अडाणी मुलं जेव्हा ‘पुस्तकी संवाद’ बोलू लागतात, तेव्हा जे वास्तव दाखवायचं आहे ते कुठेतरी हरवल्याचं वाटू लागतं. कथेतील नाट्य वाढवण्यासाठी जनीला पळवून नेण्याचा प्रसंग घालण्यात आला आहे. त्यातून ‘बाप्पा’ या व्यक्तिरेखेचं दर्शन घडतं. मात्र ते सुनील शेट्टी यांना केवळ पडद्यावर दाखवण्यासाठी आहे, हेही लगेच जाणवतं. तमन्ना भाटिया ही सुंदर अभिनेत्रीही एका प्रसंगात अशीच पडद्यावर दिसून लगेच नाहीशी होते. (त्या प्रसंगाचं तात्पर्य चांगलं ठसवण्याची आवश्यकता होती). हरी-जनीचे अधूनमधून फोटो काढणारी टीव्ही रिपोर्टर हीदेखील अशीच. त्यांच्या व्यक्तिरेखा अधिक विकसित करण्याची गरज होती.\nदुःख आणि दारिद्रयाच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर किशोर कदम यांच्या आवाजातील काही कविता मात्र जीवनातील कठोर वास्तव सांगून जातात. बापी-तितुल आणि साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कथेला अनुरूप आहेत. शेवटचं अमृता फडणवीस यांचं गाणं मात्र पूर्ण प्रचारकी थाटाचं झालं आहे.\nया कथेमध्ये प्रामुख्यानं लहान मुलं हीच ‘नायक’ असल्यामुळे त्यांच्याकडून अभिनयाच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. विशेषतः साहिल जोशीनं ‘जबाबदार’ हरीची भूमिका खूपच समजून-उमजून केली आहे. मैथिली पटवर्धन (जनी), सन्नी पवार (मरग्या), आर्या घारे (झिपरी), सिधी (चिमणी) या बालकलाकारांनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. सुनील शेट्टी, सतीश पुळेकर, कमलेश सावंत, किशोर कदम, प्रेमा किरण, भक्ती चव्हाण, प्रशांत तपस्वी यांनीही छोट्याश्या भूमिकेत आपला प्रभाव दाखवला आहे.\nथोडक्यात, ‘अबक’चा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा ‘नारा’ चांगला आहे, मात्र तो एकसुरी कारुण्यानुभव ठरला आहे.\nलेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इत���ा वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/what-is-utilitarianism-1811327/", "date_download": "2019-01-19T02:54:44Z", "digest": "sha1:QBBCXTF5FBVAHEN5O7QJUUQB2GI3TYI7", "length": 21329, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Utilitarianism | उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nउपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे\nउपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे\nमागील लेखात आपण काही महत्त्वपूर्ण नीतिनियमविषयक चौकटींचा अभ्यास केला.\nमागील लेखात आपण काही महत्त्वपूर्ण नीतिनियमविषयक चौकटींचा अभ्यास केला. या लेखात आपण या चौकटींची आणि विचारसरणींची जास्त खोलात जाऊन चर्चा करणार आहोत.\nएखाद्या कृतीच्या परिणामावरून त्या कृतीची नतिकता ठरविणाऱ्या नीतीशास्त्रातील सिद्धांताला परिणामवाद असे म्हणतात. परिणामवादाच्या गाभ्याशी ‘व्यक्ती काय करते’ – म्हणजेच त्याच्या कृती आहेत. आणि त्या कृतींचे मूल्यमापन हे समोर येणाऱ्या परिणामांच्या चांगले-वाईटपणावर आधारित असते. वरवर पाहता या सिद्धांताद्वारे नतिक मूल्यमापनाचा एक थेट निकष समोर ठेवला जातो. परंतु ‘चांगले’ परिणाम कोणते हे ठरविण्यासाठी मुळात ‘चांगले’ म्हणजे नेमके काय हे माहीत असणे ही एक पूर्वअट आहे. ‘चांगले’ म्हणजे काय – हे व्यक्तीला अगोदरच माहीत असल्याचे हा सिद्धांत गृहीत धरतो. ही बाब मान्य केल्यास पुढचा प्रश्न असा पडू शकतो की मग ‘चांगले परिणाम’ नेमके कोणते बहुसंख्यांना आनंद देतील ते की साधारणत: जास्तीत जास्त आनंदाची निर्मिती करतील ते बहुसंख्यांना आनंद देतील ते की साधारणत: जास्तीत जास्त आनंदाची निर्मिती करतील ते किंवा चांगल्या परिणामांची काही वेगळीच व्याख्या असावी किंवा चांगल्या परिणामांची काही वेगळीच व्याख्या असावी मुळातच ‘चांगले’ म्हणजे काय हे माहीत नसेल तर एखाद्या कृतीचा परिणाम हा बरोबर आहे किंवा कसे हे ठरविता येत नाही.\nपरिणामवादी नीतीशास्त्राचे प्रमुख उदाहरण म्हणजे उपयुक्ततावाद. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण साधणारी कृती ही बरोबर, तर आनंद नाहीसा होईल असे परिणाम साधणारी कृती ही चूक असे हा सिद्धांत मानतो. परंतु परिणामांवरून कृतीचे नतिक मूल्य ठरते एवढेच सरळसोटपणे म्हणूनही चालत नाही. कारण कृती करताना व्यक्तीला अपेक्षित असलेले परिणामच शेवटी साध्य होतील असे नव्हे. पूर्णत: वेगळे किं���ा अपेक्षित परिणामांबरोबर आणखी काही परिणामही शेवटी समोर येऊ शकतील; अशा परिस्थितीत मूल्यमापन नेमके कुठल्या परिणामांवरून करायचे, असा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच व्यक्तीने वाईट हेतूने एखादी कृती केली – परंतु तिचे परिणाम मात्र अनपेक्षितरीत्या चांगले झाले – तर ती कृती ‘चांगली’ ठरते काय असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.\nउपयुक्ततावाद (Utilitarianism) निर्णयाच्या किंवा कृतीच्या परिणामांचा विचार करतो, आणि म्हणूनच त्याला परिणामवादी मांडणी मानले जाते. मानवासाठी सर्वात महत्त्वाचे ध्येय सुख आहे, अर्थात् हे सुख वैश्विक आणि सर्वाना आनंद देणारे आहे, असे उपयुक्ततावाद मानतो. म्हणूनच The greatest happiness of the greatest number’ हे उपयुक्ततावादाचे ब्रीदवाक्य आहे. अशा प्रकारे, कृतीच्या परिणामांवरून उपयुक्ततावाद मानवी कृतींचे मूल्यमापन करत असतो. कृतीची उपयुक्तता म्हणजेच सुख निर्माण करण्याची आणि दु:ख कमी करण्याची ताकद यावर कृतीचे नतिक मूल्यमापन केले जाते. ज्या कृतीमुळे ‘योग्य’ परिणाम साधले जातात, ती कृती ‘योग्य’ कृती समजली जाते. म्हणूनच उपयुक्ततावाद ही एक परिणामवादी मांडणी आहे.\nजेरेमी बेंथमचा संख्यात्मक उपयुक्ततावाद\nजेरेमी बेंथम (१७४८ – १८३२) या अठराव्या शतकातील ब्रिटिश तत्त्ववेत्याने उपयुक्ततावादाच्या विचारांचा पाया रचला. त्याच्या मते, निसर्गात मानवी आयुष्याचे सुख आणि दु:ख हे दोन स्वामी आहेत. या दोनच गोष्टी आपण काय करावेत किंवा काय करू नये हे ठरवत असतात. आपल्या सगळ्यांना सुखाची अपेक्षा असतेच आणि दु:ख नको असते. म्हणूनच ज्या निर्णयांचा किंवा कृतींचा परिणाम सुख मिळवण्यात होईल ते नतिकदृष्टय़ा योग्य मानले जावेत असा हा विचार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळावे असाही विचार केला पाहिजे. बेंथमच्या मते, सुखांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुणात्मक फरक नाही. ते केवळ जास्त किंवा कमी असू शकते. म्हणजेच काव्यातून मिळणारा आनंद एखाद्यासाठी चहा पिण्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा ‘जास्त’ असू शकतो. मात्र त्यात कोणताही गुणात्मक फरक नाही असे बेंथमचे मत होते.\nमिलचा सार्वत्रिक सुखवाद किंवा गुणात्मक उपयुक्ततावाद –\nसुखवाद म्हणजे सुख हेच समाजाचे एकमेव ध्येय असले पाहिजे असा सांगणारा वाद होय. सुखवादाचा मुख्य प्रकार म्हणजे सार्वत्रिक सुखवाद. सार्वत्रिक सुखवादालाच उपयुक्ततावाद म्हणतात.\nसुखाची प्रत्येकाची कल्पना ही भिन्न असते. सॉक्रेटिसच्या मते सुखी डुकरापेक्षा दु:खी माणूस बरा वाटतो. सुख हे वस्तुत: एका भावनेला दिले गेलेले नाव आहे. करुणा, प्रेम, तिरस्कार या जशा भावना आहेत तशी सुख हीसुद्धा एक भावना आहे. पण सुख, समाधान, आणि आनंद यातही फरक आहे. या तिन्ही भावनाच आहेत. पण सुखाचा दर्जा उच्च असतो तर समाधान आणि आनंद उच्च असतातच असे नाही. शिवाय आनंद हा विकृतसुद्धा असू शकतो. म्हणून सुखाची व्याख्या पुढीलप्रमाणे देता येते-\n‘विशिष्ट स्वरूपाची व इष्ट इच्छेची पूर्ती करणे म्हणजे सुख.’ पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हवे असणे व इष्ट असणे यात फरक आहे. जे इष्ट असते ते सुख-समाधान देतेच, असे नाही. म्हणून ‘जे इष्ट असेल आणि समाधानही देईल त्याला सुख म्हणता येईल.’ म्हणून ‘इष्ट समाधानाची पूर्ती म्हणजे सुखाची भावना’ अशी योग्य व्याख्या देता येईल.\nजेरेमी बेंथम या इंग्लिश तत्त्वज्ञाने उपयुक्ततावादाचा विचार पहिल्यांदा समोर आणला. उपयुक्ततावादाच्या विचारानुसार निर्णयाचे परिणाम जर का समाधानकारक किंवा आनंददायी असतील तर, निर्णयाच्या मार्गाचा फारसा विचार करण्याची गरज निर्माण होत नाही. यालाच Ends justify means’ असेही म्हणतात. जे. एस. मिल (१८०६-१८७३) म्हणजे जेरेमी बेंथम या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञाचा मित्र जेम्स मिलचा मुलगा. जे. एस. मिल बेंथमचा विद्यार्थी. बेंथमच्या विचारांवर अधिक संस्कार करून मिलने आपला विचार मांडला. बेंथमच्या उपयुक्ततावादावर पुढील आक्षेप घेतले जातात.\n१) जास्तीत जास्त लोकांना सुख मिळवून देण्याच्या धडपडीत अल्पसंख्याकांची गळचेपी किंवा अन्यायही होऊ शकतो.\n२)ज्यातून सुख मिळते ते नतिकदृष्टय़ा योग्य असेलच असे नाही.\nमिलला आक्षेपांची जाणीव होती. म्हणून तो सुखामध्ये प्रकार करू इच्छितो. त्याने सुखाचा दर्जा ठरविण्याचे महत्त्वाचे काम केले आणि त्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक मांडणीही केली. ती कोणती, हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत. तसेच या संकल्पनेवर आधारित यूपीएससीने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा आढावादेखील घेणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A-%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-19T01:56:10Z", "digest": "sha1:SK3LMWEEWWFCBLQXHCS6YATOKCHAINTW", "length": 9209, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्मयोगी कारखाना सर्वच बाबींमध्ये अग्रेसर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्मयोगी कारखाना सर्वच बाबींमध्ये अग्रेसर\nहर्षवर्धन पाटील : कर्मयोगीची पहिली उचल 2100 रुपये खात्यावर जमा\nबिजवडी- इंदापूर तालुक्‍यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसासाठी पहिल्या पंधरवड्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2100 टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर शुक्रवार (दि. 14) रोजी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी दिली. कारखान्याच्या गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट नक्‍कीच साध्य होणार आहे. अंतिम ऊस दराच्या बाबतीतही आपण इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nकारखान्याच्या यंदा गळीत हंगामामध्ये आजअखेर 4 लाख 10 हजार मेट्रिक टन गाळप केलेले आहे. 4 लाख 35 हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा 10.65 टक्‍के आहे. कारखान्याची ऊस तोडणी प्रक्रिया नियोजनाप्रमाणे सुरू आहे. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. उजनीची पाणीपातळी नोव्हेंबरमध्येच खालावली आहे. कॅनॉलच्या पाण्याची आवर्तने मिळालेली नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी वाळणारा व हुमणीग्रस्त ऊस प्राधान्याने तोडून आणण्याची कार्यवाही कारखाना करीत आहे. त्यामुळे उसाच्या टनेजमध्ये होणारी घट थांबवून सभासदांचे नुकसान टाळण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. कारखान्याने हंगामामध्ये बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, रमेशराव जाधव, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, जयश्री नलवडे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, गोपीचंद गलांडे, पांडुरंग मारुती गलांडे, सुभाष भोसले व कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-59/", "date_download": "2019-01-19T02:53:39Z", "digest": "sha1:NK5BUESA6TVLVJX7A3PU2L6HLNIIA6WI", "length": 16942, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वर्ष नवे…! संकल्प नवे…! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध क्षेत्रात कमालीचा चढउतार अनुभवणाऱ्या 2018 वर्षाने कडू गोड आठवणींचा अनुभव दिला. परंतु पुन्हा नवी सुरुवात, नवी आशा घेऊन 2019 साल वाजत गाजत आयुष्यात सामोरे आले. तसे नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्पांचा गोरज मुहूर्त या मुहूर्तावर अनेक गोष्टी सुरू करण्याच्या इच्छा व्यक्‍त केल्या जातात.\nत्यानुसार सातारा जिल्ह्���ात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही विकासाच्या नव्या वाटा काय असतील याचे संकेत देत आपले संकल्प “दै. प्रभात’शी संवादातून उलगडले. त्याचा हा लेखाजोखा.\nहुकमशाहीचे सरकार हद्दपार करणार\nसातारा जिल्ह्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला समृध्दीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आगामी वर्षाचा संकल्प केला आहे. देशाच्या प्रमुखांनी येथील जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले. त्यांच्या बेजबाबदार कार्यप्रणाली, हुकुमशाही कारभारामुळे शेतकरी व कामगार उध्दवस्त झाला आहे. नोटाबंदी सारख्या निर्णयामुळे विशेषत: कामगारांना बेरोजगार व्हावे लागले आहे. शेतकरी विरोधी धोरणांमुळे या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याचबरोबर लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही राजवट आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडण्यात येणार आहे. अशावेळी आगामी वर्षामध्ये हे सरकार कोणत्या ही परिस्थिती हद्दपार करण्याचा संकल्प केला असल्याचे आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले.\n-आमदार शशिकांत शिंदे, कोरेगाव\nमतदारसंघ सुजलाम, सुफलाम करणार\nकायम दुष्काळाचा कलंक माथी असलेल्या माण खटाव तालुक्‍यातील जनतेला मी आमदार म्हणून दिलेली अश्‍वासने पाळली आहेत. माण असेल माझा खटाव असेल दोन्ही तालुक्‍यात पाणी यावे म्हणून मी झटलो. त्याचे फलीत आपण पाहिलेच आहे. दोन्ही तालुक्‍यात आलेल्या पाण्याचा लाभा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला कसा होईल, यासाठी सध्या मी काम करत आहे. पाणी नाही म्हणून बाहेरगावी नोकरीला जाणारा या तालुक्‍यातील युवकांचा लोंढा कमी करणे माझे स्वप्न आहे. जिहे कटापूर, उरमोडीचे पाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात खळाळल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. माण खटाव तालुके सुजलाम सुफलाम करणे हाच माझा संकल्प आहे.\n-आमदार जयकुमार गोरे, माण-खटाव\nतालुक्‍याच्या विकासाचा वेग कायम ठेवणार\nविधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली विकासाचा वेग कायम ठेवणार. स्वच्छता अभियान असो किवा इतर कोणातेही विकासाच्यासाठीचे अभियान यात फलटण शहर व तालुका हा कायम अघाडीवर ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. फलटण तालुका हा विकासाचे रोल मॉडेल म्हणून राज्यात आदर्श ठरेल, यासाठी कायम प्रयत्न करणे हाच माझा संकल्प असेल.\n-आमदार दीपक चव्हाण, फलटण\nविकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणार\nसातारा पालिकेत कर्मचाऱ्यांचा सौजन्य सप्ताह आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. “नगराध्यक्ष आपल्या दारी’ ही योजना याच संकल्पाला अनुसरून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सातारा शहराच्या 10 प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर तातडीच्या उपाययोजना हेच माझे उदिष्ट आहे. एकुण बजेटच्या 15 टक्‍के निधी हा नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारात येत असल्याने तो निधी प्रामुख्याने सातारा शहरासाठी कसा वापरता येईल त्याचे मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. संकेतानुसार आघाडीतील सर्व नगरसेवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि सातारा शहराच्या चार दिशांना वेगळे विकास प्रकल्प हा सुध्दा आमचा नवीन संकल्प आहे. याकरिता प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा शहरातील रंगकर्मींसाठी महत्वाचे केंद्र असलेल्या शाहू कला मंदिराच्या परिसरातच छोटे ऍम्फी थिएटर सुरू करण्याचे नियोजन असून त्याकरिता जास्तीत जास्त निधी दिला जाणार आहे.\n-माधवी कदम, नगराध्यक्षा – सातारा नगर पालिका सातारा\nक्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाला पश्‍चिम महाराष्ट्रात सुरपस्पेशालिटी रूग्णालयाचा दर्जा देणे हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे. गेल्या चार महिन्यापासून या कामाला प्रत्यक्षपणे सुरूवात झाली आहे. या प्रक्रियाअंतर्गत सांडपाणी नियोजन प्रकल्प या करता सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 114 कोटींचे महिला वैद्यकीय महाविद्यालय प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय सिटी स्कॅन मशिनसाठी तळमजल्यावर विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून याशिवाय पुढील 15 दिवसात केमोथेरपी सुविधा सातारा जिल्ह्यातील रूग्णांसाठी उपलब्ध करणे हा एक महत्वकांक्षी प्रकल्प तडीस जात आहे. सातारा जिल्हा रूग्णालयातील एमडी मेडिसीन या पदांची असणारी उणीव लवकरच भरून काढली जाणार आहे. छोट्या छोट्या सुविधा आणि कारभारातील सातत्य संवादातून राखणे हाच खरा नवसंकल्प म्हणता येईल.\n-डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक – सातारा जिल्हा रूग्णालय\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nता���्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bse-down-rupee-fall-by-28-paisa/", "date_download": "2019-01-19T02:15:58Z", "digest": "sha1:KB6T57RKB4B4ITMQHSHH22BTAMCKPCC3", "length": 16587, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "सेन्सेक्स कोसळला, रुपया लुडकला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nसंपकरी ‘बेस्ट’ कामगारांचा नऊ दिवसांचा पगार कापणार\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nडान्स बार सुरू होणार, सरकार वटहुकूम काढणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या��� आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसेन्सेक्स कोसळला, रुपया लुडकला\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी घसरण सुरूच असताना दोन दिवसात मुंबई शेअर बाजारही कोसळला. मंगळवारी एका महिन्यातील विक्रमी 509 अंकांनी सेन्सेक्स कोसळला. दोन दिवसांत सुमारे 1000 अंकांची पडझड झाली आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया 72.73 ने लुडकला आहे.\nमंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स कोसळायला सुरुवात झाली. ही पडझड दिवसभरात थांबली नाही. बाजार बंद होताना सेन्सेक्स 509 अंकांनी कोसळून 37413.13 अंकांवर स्थिरावला होता. सोमवारी सेन्सेक्स 474 अंकांनी कोसळला होता.\nमंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी घसरला. एका डॉलरसाठी तब्बल 72 रुपये 73 पैसे मोजण्याची वेळ आली. इतिहासातील ही विक्रमी पडझड आहे. ही पडझड सुरूच राहण्याची शक्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : स्त्रीचा सन्मान करणारे व्रत\nपुढीलपेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर, डिझेलही 80 रुपयांवर जाणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nगणपतीला ‘राष्ट्रदे���’ म्हणून मान्यता द्या\nसंपकरी ‘बेस्ट’ कामगारांचा नऊ दिवसांचा पगार कापणार\nडान्स बार सुरू होणार, सरकार वटहुकूम काढणार\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sandarbhsociety.org/issue-102/", "date_download": "2019-01-19T03:19:04Z", "digest": "sha1:JOE7XU5DBN5ZZMOFSEQ4QVTYL55QU5BB", "length": 5125, "nlines": 94, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "Issue 102 | Sandarbh Society", "raw_content": "\nदिवाळीतील दिव्यांचे अकथित विज्ञान पाणिनी तेलंग शेंगदाणा तेल, फॅटी अॅसिड, ट्रायगिसराइड, हायड्रोकार्बन, बर्नोलीजचे तत्त्व, समाकर्षणबल, विषमाकर्षणबल, गुरुत्वाकर्षण, कार्बन डायऑक्साईड 4\nभौगोलिक माहिती प्रणाली वीणा कुलकर्णी / संजीवनी आफळे अभिक्षेत्रीय माहिती, GIS, Geospatial Data Base 8\nडॉ.जॉन स्नो यांचा नकाशा संजीवनी आफळे डॉ. जॉन स्नो, एपिडेमॉलॉजी सोसायटी ऑफ लंडन, कॉलरा साथ, थायसन पॉलीगॉन 15\nश्वसन माया कुबेर प्रकाश संश्लेषण, श्वसन,हरितलवक, थायलॅकॉईड,तंतूकणिका, ATP,सानील श्वसन, अनानील श्वसन 17\nहवेतील कार्बनचा शोध व बोध सविता पुंडलिक पॅरिस करार, जागतिक तापम��न वाढ, जोसेफ प्रिस्टले, पीटर ब्रेवेर, विल्यम श्लेसिंगर, कार्बनचे चक्र, टीम अपेंझेलर 23\nजागतिक हवामान बदल: पॅरिस करार मंजूर झाला म्हणजे नक्की काय झाले नीलिमा सहस्रबुद्धे जागतिक तापमान वाढ, हरित वायू उत्सर्जन, रिओ वैश्विक शिखर परिषद 34\nजागतिक हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारतीय आराखडा (INDC) नीलिमा सहस्रबुद्धे INDC,हरित गृह वायू उत्सर्जन, स्वच्छ ऊर्जा वापर, नवीनक्षम ऊर्जा साधने निर्मिती 39\nजंगल आणि आग -भाग २ माधव गाडगीळ,रामचंद्र गुहा / परिचय-प्रियदर्शिनी कर्वे, अनुवाद -मीना कर्वे वर्ण व्यवस्था, जात, नैसर्गिक संसाधनांचा विनाश, सामाजिक बंधन, रितीरिवाज 47\nधरण आणि भूकंप -भाग २ वैजयंती शेंडे भूस्तर भंग, कर्तन प्रतिबल, लंब प्रतिबल, खडकांचे दलन बल 56\nशब्दकोश -भाग २ मुरारी तपस्वी द्विभाषिक बहुभाषिक कोश, खांडबहाले.कॉम, शब्दकोश.कॉम.ग्लोसबीचा कोश 63\nअनमोल पाणी -भाग १ रुपांतर- यशश्री पुणेकर 67\nभास्कराचार्य गणित प्रज्ञा शोध स्पर्धा: २०१६ 78\nवातावरणातील बदलाचे बळी प्रियदर्शिनी कर्वे चेंजिंग क्लायमेट-मूविंग पिपल, भूस्खलन, नैसर्गिक आपत्ती 80\n१०० वर्षांपूर्वी – नॅशनल जिओग्राफिक प्रियदर्शिनी कर्वे 82\nहे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.sandarbhsociety.org/category/sandarbh-issues/year-2011-2015/2011/", "date_download": "2019-01-19T02:55:46Z", "digest": "sha1:ZRLALEEAJQA4NFSB7WMFKAJU7V5ZK6H5", "length": 2974, "nlines": 95, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "2011 | Sandarbh Society", "raw_content": "\nDec 2011 – Jan 2012 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. साबणाच्या करामती किरण फाटक भौतिकशास्त्र , साबणाचे फुगे , साबणाच्या फुग्याचे रंग, व्यतिकरण 5 फॅरनहाइट एक अजब तापमान श्रेणी सुशील जोशी / गो.ल. लोंढे भौतिकशास्त्र ,तापमापक , … Continued\nOct – Nov 2011 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. ईलची अद्भुत सफर अरविंद गुप्ते / वैशाली डोंगरे जीवशास्त्र , प्राणीशास्त्र , ईल मासा,सरगासो समुद्र, पुनरुत्पादन 3 लाटा मोजा रे सागरी दिलीप विष्णू आवाळे भूगोल, लाटांचे स्वरूप, लाटांचे मोजमाप … Continued\nFeb – Mar 2011 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. कणखर तनामनाची स्त्री – हैदी हॉकीन्स प्रज्ञा पिसोळकर काराकोरम, के २, क्रूर पर्वत , डेथ झोन , हिमवादळ 3 का आणि असंच का एस श्रीनिवासन / सुहासिनी … Continued\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/School-starts-in-Panchayat-Samiti/", "date_download": "2019-01-19T02:08:20Z", "digest": "sha1:QNAUGHYQI6YOOIP6SZJZIHNHMSCXTIKV", "length": 6138, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालोंड नं. 1 शाळा भरली पं. स. मध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मालोंड नं. 1 शाळा भरली पं. स. मध्ये\nमालोंड नं. 1 शाळा भरली पं. स. मध्ये\nवारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्‍त शिक्षकांची पदे न भरल्याने संतप्त मालोंड ग्रामस्थ व पालकांनी थेट मालवण पं. स. कार्यालयात विद्यार्थ्यांना आणून बसवले. अशाप्रकारे पं. स. कार्यालयातच शाळा भरविल्याने पं. स. मध्ये एकच खळबळ उडाली.गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर या शाळेसाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले.\nमालोंड 1 नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून, सध्या 25 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गांसाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र, तालुक्यात 112 शिक्षक पदे रिक्‍त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे. शाळेला पदवीधर शिक्षक द्यावा, यासाठी पालक व ग्रामस्थ सातत्याने मागणीकरत होते. मात्र जि. प. शिक्षण विभाग आपल्या मागणीची दखल घेत नसल्याची तीव्र भावना पालकांच्या मनात निर्माण झाली होती. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगळवारी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पालक व ग्रामस्थ मालवण पं. स. मध्ये दाखल झाले व पं. स. कार्यालयातच शाळा भरवली. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले.\nसरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलिसपाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पूर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/special-story/former-prime-minister-atal-bhihari-vajpee-profile-300717.html", "date_download": "2019-01-19T02:29:24Z", "digest": "sha1:UNSWMWMSN34TQDLNFKI3H4RHP2UEUUE6", "length": 11198, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता–News18 Lokmat", "raw_content": "\nअटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता\nअष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वाजपेयी पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच पण त्यांची खरी ओळख होती ती एक सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून.\nस्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडली त्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच स्थान फार वरचं आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वाजपेयी पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच पण त्यांची खरी ओळख होती ती एक सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून.1924 च्या डिसेंबर महिन्यातल्या 25 तारखेला कृष्णबिहारींच्या कुटुंबात सरस्वतीपुत्राचा जन्म झाला. या कुटुंबाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की ग्वाल्हेरच्या मातीत खेळणारा हा मुलगा एक दिवस आपल्या शब्दांच्या बळावर देशातील कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल. देशाचा लोकप्रिय पंतप्रधान बनेल. भारतरत्न ठरेल. खरंतर शब्दांचं सामर्थ्य अटलजींकडे त्यांच्या वडिलांकडूनच आलं होतं.\n1951 साली तरुण अटलजींमधला स्पार्क पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या नजरेत भरला. त्यांनी अटलजींना कानपूरहून लखनऊमध्ये बोलावलं. त्यांच्यावर 'राष्ट्रधर्मा' या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवली. याच दरम्यान शामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली आणि तिथूनच अटलजींच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा झाला.1957 साली बलरामपूरमधून अटलजींनी पहिल्यांदा आपलं नशीब आजमावलं. लोकांनी विश्वास दाखवला आणि ते देशाच्या संसदेत पोहोचले. त्यावेळी जनसंघाचे केवळ 4 खासदार होते. शब्दांचा हा धनी राजकीय पटलावर आपली ओळख निर्माण करत होता. पण राजकारणात असूनही कवीमनाच्या अटलजींनी त्यांच्यातली संवेदना कधी हरव��� दिली नाही. कवितेनं त्याचं राजकारण समृद्ध केलं.आयुष्याचं रोज नवं गाणं लिहिणाऱ्या या कवीला अनेक अग्नीपरीक्षांनाही सामोरं जावं लागलं. दिनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर अटलजींच्या खांद्यावर जनसंघाची जबाबदारी आली. ही जबाबदारी लिलया पेलत त्यांनी पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लादली. त्यात सरकारनं अटलजींना जेरबंद केलं. पण 77 साली झालेल्या निवडणुकीत देशातल्या जनतेनं आणीबाणीविरोधात कौल दिला. मोराजजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अटलजी परराष्ट्र मंत्री बनले. आपल्या मंत्री पदाच्या काळात अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठारून हिंदीतून भाषण करत देशाचा गौरव वाढवला.अंतर्गत गटबाजीनं मोरारजींचं सरकार कोसळलं. इंदिरा गांधींना पर्याय देण्याचं स्वप्न भंगलं. अटलजी अस्वस्थ झाले. 80च्या दशकात जनता पक्षाचे नेते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. त्याची जबाबदारी अटलजींवर आली तेव्हाच त्यांनी भविष्यवाणी व्यक्त केली होती. अंधेरा छटेगा कमल खिलेगा. अटलजींचं भविष्य खरं ठरलं आणि 1996 साली केंद्रात भाजपचं सरकार आलं. अटलजी पंतप्रधान बनले. पण संख्याबळांच्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. त्या दिवशी संसदेतलं त्यांचं भाषण संसदीय इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. त्यांना संख्याबळ जमवता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसात अटलजींचं सरकार कोसळलं. सरकार 13 दिवसांचं असलं तरी अटलजींनी देशातील जनतेची मनं जिंकली होती.पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशाच्या चार दिशा जोडणाऱ्या स्वर्णिम चतुर्भूज योजनेतून अटलजींचा द्रष्टेपणा, शस्त्रूराष्ट्र पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करत दिल्ली-लाहोर बससेवा सरु करणाऱ्या अटलजींचा शांततेवरचा अटल विश्वास, जगाच्या दबावाला झुगारत पोखरणमध्ये अणू चाचणी करत दाखवलेला कणखरपणा, देशातलं पहिलं टिकलेलं गैरकाँग्रेसी सरकारं देणारं नेतृत्व, मुल्यांसाठी सत्तेला लाथ मारण्याची धमक दाखवणारी तत्वनिष्ठा, गुजरात दंगलीवेळी मोदींना राजधर्माची आठवण करून देणारी अटलजींची कर्तव्यनिष्ठाही या देशानं पाहिली. म्हणूनच अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरक, आश्वासक आणि मार्गदर्शक ठरलं. त्यामुळेच वाजपेयी जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलिकडचे आदर्श लोकनेता बनले. अटलजी काळाच्या पडद्याआड गेलेत... पण त्यांचा आवाज... त्यांचे शब्द... आणि त्याची व्यक्तित्व भारताच्या इतिहासात अजरामर राहील.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-231063.html", "date_download": "2019-01-19T03:07:40Z", "digest": "sha1:AP5UTIF7UI35JER6L5CRBWIZKHXJ5UOQ", "length": 12601, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभ्यास करायला सांगितले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या", "raw_content": "\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृ���ा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nअभ्यास करायला सांगितले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या\nअंबरनाथ, 03 ऑक्टोबर : आपल्या पाल्याने शिकावं अशी साहिजिक अपेक्षा पालकांना असते. मात्र, अभ्यास करायला सांगितले म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. सानिया बशीर शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.\nसानियाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन तिनं जीवन संपवलंय. सानिया रात्री उशिरा गरबा खेळून घरी आली होती. त्यावेळी सानियाच्या वडिलांनी तू 10 वीत आहेस, तुझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, अभ्यास कर असं सांगितलं. याचा राग मनात धरुन सानियानं सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सानियाच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. अंबरनाथ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुभाषचंद्र बोस, शास��त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nमालिकावीर धोनीचा ऑस्ट्रेलियाकडून अपमान\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-67355.html", "date_download": "2019-01-19T01:54:57Z", "digest": "sha1:IGKOZUHBWDOW56WOZNHAF565XYFJN22T", "length": 13165, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्जा महाराष्ट्र : टाटा मूलभूत संशोधन संस्था", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पा�� तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nगर्जा महाराष्ट्र : टाटा मूलभूत संशोधन संस्था\nगर्जा महाराष्ट्र : टाटा मूलभूत संशोधन संस्था\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 ��हत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-19T02:06:48Z", "digest": "sha1:P4IG2VEWZPM7JU33CSY5FWDRAEJUDO2E", "length": 11058, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रकट मुलाखत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशा���रुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nशरद पवार आणि राज ठाकरे एकाच विमानाने मुंबईला रवाना\nराज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. दौरा संपवून राज ठाकरे-शरद पवार यांच्यासोबत एकाच विमानात मुंबईला निघाले.\nमहाराष्ट्र Oct 17, 2018\nनाना असं काही करेल हे मान्य नाही - राज ठाकरे\nसर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकलाच फोन करून माहिती दिली होती -पंतप्रधान\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून राणेंना घ्यावं लागलं -मुख्यमंत्री\nराज ठाकरेंनी शरद पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट\nउद्धव की राज ठाकरे , शरद पवारांचं उत्तर...\nराज ठाकरे-शरद पवार यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे\nराज ठाकरे पुण्यात उलगडणार शरद पवारांचे 'राज'कारण पर्व\nमहाराष्ट्र Feb 18, 2018\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता\nराज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार \nमराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोकं भाबडे होते -राज ठाकरे\nआर्ची उर्फ रिंकू अकरावीला पुण्यातच घेणार अॅडमिशन\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाल��� नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2567", "date_download": "2019-01-19T02:54:20Z", "digest": "sha1:IFHBKXO4KVUFM56EDBD5UESJPGXYDKYE", "length": 35863, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "(मागच्याच आठवड्यात नवाजुद्दीनचा ‘मंटो’ बघितला असेल,) आता अनुष्काची ‘ममता’ बघावी!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n(मागच्याच आठवड्यात नवाजुद्दीनचा ‘मंटो’ बघितला असेल,) आता अनुष्काची ‘ममता’ बघावी\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nलातूरमध्ये कापड लाईनला एका कपड्याच्या दुकानासमोर एक मुस्लिम आजोबा शिवणयंत्रावर पँट्स अल्टर करून देणं किंवा तत्सम कामं करतात. मी कितीदा तरी माझ्या जीन्सची लांबी त्यांच्याकडून कमी करून घेतलीय. त्यांचं स्वतःचं दुकान नाही. त्यांच्यासारखेच इतर शिंपी कापड लाईनमध्ये दिसतात. त्यांचंही स्वतःचं दुकान नाही. कपड्याच्या दुकानाबाहेर एका मशीनवर त्यांची गुजराण होते. महिन्याची दोन टोकं सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकीनऊ येत असणार. ‘सुई-धागा’मध्ये सुरुवातीला एके ठिकाणी मौजी स्वतःची मशीन घेऊन बसतो, त्यावेळी मला यांची आठवण येत होती. फरक एवढाच आहे मौजी एक स्वप्न बघतो, जे पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड चालू असते. लातूरमधले ते शिंपी मात्र आहे तिथेच आहेत. त्यांनी ही फिल्म बघितली तर त्यांना मौजीकडून नक्कीच प्रेरणा मिळेल, हेच शरत कटारीयांना अपेक्षित असावं.\nउत्तर प्रदेशच्या एका छोट्या शहरात राहणारा मौजी (वरुण धवन) एका शिवणयंत्र विक्रेत्याच्या दुकानात कामावर आहे. दररोज आपल्या घरून निघून रेल्वेचा प्रवास करून तो दुकान उघडण्यासाठी पोचत असतो. त्याची बायको ममता (अनुष्का शर्मा) ही आदर्श सून आहे. तरी तिला नवर्‍याची काळजी आहे. मौजीचे वडील (रघुवीर यादव) एका सरकारी विभागात कामाला असतात. सतत मौजीवर तोंडसुख घेणारे. त्याचा भाऊ जास्त शिकलेला, नोकरी करणारा, पत्नीसहित वेगळं राहणारा. त्यातच ममता मौजीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मौजीला अपमानित होताना बघते. तिला ते आवडत नाही. ती तसं त्याला बोलते, ���ेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. दुसर्‍या दिवशी दुकानात नेहमीसारखं अपमानित विनोद करणार्‍या मालकाच्या मुलाला तो बुकलून काढतो. परिणाम, नोकरी गमावतो. तसाच घरी येतो, तेव्हा वडिलांच्या निवृत्तीची छोटेखानी पार्टी चालू असते. वडील डोक्यावर हात मारून घेतात, तर आईला दवाखान्यात ठेवायला लागतं. त्याच वेळी मौजी ठरवतो, स्वतःची मशीन घेऊन काम चालू करायचं.\nशरत कटारिया लिखित-दिग्दर्शित सिनेमात सर्वांत चांगली, जमलेली गोष्ट म्हणजे पहिला भाग. छोट्या शहरातलं निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, त्यांच्या अडचणी, त्यांची स्वप्नं, ते राहत असलेलं छोटंसं गाव, तिथल्या नोकरी\\व्यवसायाच्या मर्यादा, घर, गल्ल्या वगैरे गोष्टी इतक्या तपशिलात उभं करतात की, एक क्षण वाटतं यांनी हे सर्व लिहिलेलं नसणार तर कॅमेरा घेतला अन निघाले चित्रण करत... इतकं ते खरं, वास्तववादी वाटतं. त्याला उत्तम संवादांची व निर्मितीमूल्याची जोड दिलीय. त्यामुळे मौजी व ममताचा संघर्ष इतका खरा वाटतो की, जणू आपण एखाद्या लघुकथेचं पडद्यावरील रूपांतरच बघतोय याच्या उलट मध्यंतरानंतर सिनेमा थोडा संथ होतो, तो त्याला गाठावयाच्या उद्देशासाठी. हा संथपणा पहिल्या भागाच्या तुलनेत कळण्यासारखा आहे, कारण मौजी व ममताला जे करायचं आहे, ते ते कसं करतात याचं चित्रण अविश्वसनीय तरीही कथेला न्याय देणारं आहे.\nही कथा एक निश्चित उत्तर देणारी असली तरी त्या उत्तरामागे मौजी-ममताच्या मेहनतीची जोड आहे. ही मेहनत ते करतात, कारण त्यांना आत्मविश्वास परत मिळवायचा असतो. स्वावलंबी व्हायचं असतं. दुसरं कारण निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात कमी शिक्षण झालेला मुलगा हा कधीच आपल्याला चांगले दिवस दाखवू शकत याची आई-वडिलांना खात्री असते. विशेष म्हणजे त्यांचा एक मुलगा चांगली नोकरी, पगार असून सुनेसोबत वेगळं राहत असतो, याचं वैषम्य वाटत असल्यामुळे असेल. ते एका मुलानं आपलं न ऐकता सुनेच्या कह्यात जाणं पटलं नसणार, पण तिच्या फटकळ तोंडाला बंद करता येत नाही म्हटल्यावर ते मौजीच्या मागे लागतात. तोही दहावी पास न झालेला, दुनियादारी न कळणारा, कसंतरी नोकरी करत त्याच्याकडे असणार्‍या कौशल्याला दाबून ठेवणारा असतो. त्यांच्या आजोबांनी सुई-दोरा हातात घेऊन त्याच्या वडिलांचं बालपण हालअपेष्टांनी पुरतं खराब केलेलं असतं. तो गादीचा वारसा परत चालवायला लागू नये म��हणून त्यांनी नोकरी केलेली असते. मौजी नेमकं तेच करतो हे त्यांना आवडत नसतं. या सर्व कारणांमुळे त्यांच्यात व मौजीत विस्तव जात नसतो.\nशरत कटारियांचं लहान शहर, गावातल्या लोकांचं आयुष्य कसं आहे याचं सूक्ष्म ज्ञान आहे. त्यामुळे ते तपशिलात पात्रं उभी करतात. त्यासाठी वास्तव वाटेल असे घटना, प्रसंग उभे करतात. तसेच विद्यमान सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत वस्त्रोद्योगामध्ये लहान शहर, तालुके व खेडेगावात जे कारागीर, हातमागावर जगणारे लोक आहेत, तसेच ज्यांच्याकडे शिवणकलेचं कौशल्य त्यांना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी मदत करून देणं आणि ते उभं राहिल्यावर बाजारपेठ उपलब्ध करून देणं अशी योजना आहे. त्याच योजनेचा पुसटसाही उल्लेख न करता पटकथेत त्याला गुंफतात. त्यामुळे सिनेमा प्रचारकी राहत नाही. उलट मौजी व त्याच्या कुटुंबियांमध्ये ते इतके खोलात शिरतात की, हा सिनेमा अशा कुठल्या योजनेला डोळ्यासमोर ठेवून लिहिलाय असं वाटतच नाही. तेच कटारियांचं कौशल्य आहे.\nअशा या सिनेमात मध्यंतरानंतरचा भाग जरा अजून संघर्षमय झाला असता तर बरं झालं असतं असं वाटतं. कारण वास्तवात यशस्वी किंवा दखलपात्र होण्यासाठी खूप मेहनत व संयम ठेवावा लागतो. तसंच पहिल्याच फटक्यात यश मिळेल याची खात्री नसते. असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतं. अपयशी व्हावं लागतं. चटकन सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. याचा अर्थ आयुष्य खूप आणि खूपच खडतर आहे, लोकांचं आयुष्य गेलं तरी ते यशस्वी होत नाही, हे जसंच्या तसं दाखवावं असं नाही. तर निदान कथानकापुरता तरी संघर्ष, अडचणी अजून हव्या होत्या इतकंच वाटतं.\nआनंद राय, शरत कटारिया व शशांक खैतान हे तिघेजण भारतातल्या लहान खेडेगावात, छोट्या शहरात घडणार्‍या कथा मांडतात ते कौतुकास्पद आहे. तसेच वरुण धवन, अनुष्का शर्मासारखे शहरी वातावरणात वाढलेले अभिनेते त्यांचा शहरीपणा सोडून पटकथेला न्याय द्यायचा प्रयत्न करतात, हे नेहमीच्या मुंबई केंद्रीत कथानकांना छेद देणारं आहे. अशा छोट्या शहर-खेडेगावात कथा घडत असल्यामुळे आपोआप त्याला तिथला पोत मिळतो. ती वास्तववादी वाटायला लागते. प्रेक्षक चटकन त्यांच्याशी समरस होतो. दुसर्‍या बाजूनं हिंदी व्यावसायिक सिनेमाचे तेच तेच पोत बघण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांना आपलीच कथा पडद्यावर मांडलीय असं वाटतं. हीच या तिघांच्या सिनेमाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आशा करूयात ते यापासून फारकत घेणार नाहीत.\nवरुण ग्रोवरच्या शब्दांना अनू मलिकनी इतक्या छान चाली बांधल्यात की, त्या ऐकल्याशिवाय राहवत नाही. प्रत्यक्ष पडद्यावर अभिनेते गात नसले तरी त्यांचं पार्श्वभूमीला वाजणं खटकत नाही. ही गाणी कथेचाच भाग वाटतात. ज्येष्ठ छायांकनकार अशोक मेहतांच्या कॅमेरा मौजीच्या कुटुंबाच्या छोट्या छोट्या गोष्टी अप्रतिमपणे चित्रित करतो, तसेच तो मौजीचं राहतं गाव, खोल्या, गल्ल्या खूप सुंदरपणे पडद्यावर पेश करतो. सर्व अभिनेत्यांचा एकाच पातळीवरचा अभिनय ही जमेची तसेच एकजिनसीपणाची बाजू. त्यातही याची मेरूमणी आहे अनुष्का शर्मा. लहान शहरात राहणारी, परिस्थितीची प्रचंड जाण असणारी, गरीब घरातून आल्यामुळे संघर्ष केल्याशिवाय आत्मविश्वास, मोठेपणा मिळवता येत नाही याची पक्की जाणीव असणारी, कुटुंबातली धाकटी सून तिनं मूर्तीमंत उभी केलीय. मागच्याच आठवड्यात नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘मंटो’ बघितला असेल, आता अनुष्काची ‘ममता’ बघावी. भूमिका जगणं वगैरे म्हणतात तसा प्रकार तिनं इथं केलाय. तिला यापुढे अशाच उत्तमोत्तम भूमिका मिळाव्यात, ही अपेक्षा.\nलातूरमधले किंवा कुठल्याही अशा शहरातले शिंपी जसे मेहनत करून पोटाची गुजराण करतात, तसंच तिथंच ‘मौजी-ममता’ कुठेतरी मेहनत करत असतीलच. त्यांनीही हा सिनेमा बघावा व प्रेरणा घ्यावी. इतरांनीही चुकवू नये.\nलेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्म���ण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/gokuls-presidents-resignation-in-the-january-4-meeting-1814399/", "date_download": "2019-01-19T02:36:06Z", "digest": "sha1:VR3I7I4QFN2FDZQ2UPZMSTDQONBKV3YO", "length": 12560, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gokul’s presidents resignation in the January 4 meeting | गोकुळ अध्यक्षांचा ४ जानेवारीच्या बैठकीत राजीनामा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nगोकुळ अध्यक्षांचा ४ जानेवारीच्या बैठकीत राजीनामा\nगोकुळ अध्यक्षांचा ४ जानेवारीच्या बैठकीत राजीनामा\nपाटील यांचा राजीनामा ४ जानेवारीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी पी.एन. पाटील यांनी शनिवारी दिली.\nसंचालक मंडळात मतभेदांचा इन्कार\nगोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नेत्यांकडे राजीनामा पत्र दिले असले तरी तो अधीकृतपणे स्वीकारला जात नसल्याने संघाच्या संचालक मंडळात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी.एन. पाटील अशी फूट पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यामध्ये कसलेही तथ्य नाही. पाटील यांचा राजीनामा ४ जानेवारीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी पी.एन. पाटील यांनी शनिवारी दिली.\nपाटील यांच्या राजीनाम्यासाठी ज्येष्ठ संचालकांनी नेत्यांकडे तगादा लावला होता. या पार्श्वभूमीवर संघाचे नेते महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांची संचालकांच्या उपस्थितीत बैठक होऊन पाटील यांचा राजीनामा घेण्याचे ठरले. पाटील राजीनामा देतील अशी शक्यता असताना त्यांनी आपला राजीनामा महाडिक यांच्याकडे दिला. हा राजीनामा अजूनही महाडिक यांच्याकडेच आहे.\nअध्यक्षांनी राजीनामा द्यावा, असा ��िरोप घेऊन महाडिक यांनी दूताकरवी पाठवला असताना पाटील यांनी मात्र एक जानेवारीला राजीनामा देणार असल्याचे सांगत राजीनाम्याकडे पाठ वळवली. त्यांनी पवित्रा बदलल्याने बंड केलेल्या १२ संचालकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.\nबैठकीस पी.एन. पाटील गटाचे पाच संचालक उपस्थित राहिले. महाडिक गटाचे संचालक अनुपस्थित राहिले. अखेर अध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब केली.\nपाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दर्शवल्याने गोकुळमध्ये एकीचे राजकारण करणाऱ्या महाडिक व पी.एन. पाटील या दोन बडय़ा नेत्यांत फूट पडल्याची चर्चा रंगली.\nमहाडिक — पाटील यांच्यात फूट पडल्याचा इन्कार पी.एन. पाटील यांनी केला. अशा बातम्या पेरणारा कोण आहे याचा शोध घेत आहोत. त्याच्याबाबत काय करायचे तेही ठरवले जाईल. पाटील यांचा राजीनामा घ्यायचे नक्की झाले आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची गाडी वापरण्याचेही सोडून दिले आहे. राजीनामा देण्याबाबत मागे पुढे झाले असले तरी पाटील यांचा राजीनामा ४ जानेवारीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे पी.एन. पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/lekh/page/75/", "date_download": "2019-01-19T01:46:16Z", "digest": "sha1:KNF2DI6GVVHS7HWHAH5Q6ZF5EW4PHFTG", "length": 19615, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख | Saamana (सामना) | पृष्ठ 75", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट ��ेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nतस्करी – बेकायदेशीर व्यापार रोखण्याचे आव्हान\nब्रिगेडियर हेमंत महाजन - [email protected] २०१७ हे वर्ष आता संपत आले आहे. मात्र या वर्षभराच्या काळात देशात चोरटा व्यापार, तस्करी याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले...\nस्मार्टफोन सांगणार शुगरचे प्रमाण\nस्पायडरमॅन मधुमेह हा सध्या जगाला भेडसावणारा आजार आहे. मधुमेही कायमच आपल्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाविषयी काळजीत असतो. सध्या काही पोर्टेबल किटच्या माध्यमातून घरातल्या घरात आपल्या साखरेचे...\nसौदी अरेबियात पुन्हा ‘चित्रपटगृह संस्कृती’\nराजा दिलीप सौदी अरेबियाच्या राजपुत्राच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक सुधारणांच्या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणून चित्रपटगृहावरील बंदी उठवण्याकडे पाहायला हवे. त्यामुळे सौदी अरेबियातील स्थानिक...\nआभाळमाया – वैश्विक – कुठे असतील\n[email protected] १९७४ मध्ये हर्क्युलस तारका समूहाकडे आपण, म्हणजे माणसांतर्फे वैज्ञानिकांनी एक रेडिओ संदेश पाठवला. त्यात मानवी आकाराचाही समावेश आहे. तो पोचायला सुमारे २२ हजार वर्ष...\nसर्वच क्षेत्रांत संशोधनाचा काळाबाजार\nडॉ. विजय पांढरीपांडे - Dr. [email protected] खरे तर संशोधनाने शैक्षणिक शिस्त अंगी येते. माहिती अन् ज्ञान यातला खरा फरक समजतो. अभ्यासाव्यतिरिक्त चिंतन अन् मनन याचे...\n>>दीपेश मोहन वेदक ‘इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला तोरणा किल्ला तुम्हाला आठवतो का आपण त्याच किल्ल्यावर जाणार आहोत.’ मी मित्रांना सांगत होतो. आणि अचानक एक जण मला...\nमहागाईची परिभाषा व ग्राहकांची मानसिकता\nसतीश देशमुख - [email protected] ६२ वर्षांपूर्वी आलेल्या आवश्यक वस्तू कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणे आवश्यक आहे. आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतमाल वगळण्यात यावा व त्याचसंदर्भात सरकारला कायद्याने नियमंत्रणाचे...\n>>दिलीप जोशी<< [email protected] ‘अस्त्युत्तरस्य दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः’ अशी कविकुलगुरू कालिदासाच्या ‘कुमारसंभवम्’ या काव्याची सुरुवात आहे. हिमालयाचं आकर्षण हिंदुस्थानींना पूर्वापार ���हे. कैलास-मानसरोवर आदी भागांना तर...\nपॅनकार्ड कंपनीच्या गुंतवणूकदारांसमोर अंधार\n>>अरविंद पेडणेकर<< सेबीने २०१६ मध्ये ऑर्डरद्वारे ‘पॅनकार्ड’ क्लब कंपनीला आदेश दिला की, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीने कबूल केलेल्या व्याजदराप्रमाणे पुढील ९० दिवसांत परत करावेत व...\nलालूंची नव्या आघाडीची भविष्यवाणी\n>>नीलेश कुलकर्णी<< [email protected] गुजरातचे निकाल आल्यानंतर देशाच्या राजकारणाची कूस बदलेल असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा ‘भुंगा’ मागे लागलेल्या लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात...\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/lack-of-waste-management-in-nagpur-2-1818815/", "date_download": "2019-01-19T02:31:00Z", "digest": "sha1:Z4PRQPS2GZSDB2OWRSRETQZBXY6VROOZ", "length": 14791, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lack of Waste management in Nagpur | रस्त्यावर कचरा जाळणे सुरूच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nरस्त्यावर कचरा जाळणे सुरूच\nरस्त्यावर कचरा जाळणे सुरूच\nपर्यावरणाची हानी -आरोग्यावर परिणाम -महापालिकेचे दुर्लक्ष\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपर्यावरणाची हानी -आरोग्यावर परिणाम -महापालिकेचे दुर्लक्ष\nस्वच्छ शहराच्या यादीत टिकून राहण्याची केविलवाणी धडपड उपराजधानीत होत आहे. मात्र, या धडपडीतून पर्यावरणाचे आरोग्य बिघडवण्याचे काम होत आहे. घराघरातून गोळा होणारा कचरा उचलण्यासाठी दररोज दारासमोर वाहन येत असताना रस्त्यावरचा कचरा त्याच ठिकाणी जाळला जात आहे, हा नियमबाह्य़ प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे.\nरस्त्यावरील कचरा स्वच्छ उचलण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची आहे. सकाळी शहरातील विविध भागात सफाई कर्मचारी रस्ते झाडतात. कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना घंटागाडी दिली जाते, पण बऱ्याच ठिकाणी कर्मचारी कचरा गाडीत न टाकता जागेवरच पेटवून देतात. त्यामुळे शहर स्वच्छ करण्याच्या नादात शहरातील प्रदूषणाची पातळी आपण वाढवत असल्याचे भान त्यांना राहात नाही. रस्त्यावरच्या न जाळलेल्या कचऱ्यात पालापाचोळ्याचेच प्रमाण अधिक असते. त्याचे वजन भरले जात नाही, त्यामुळे कर्मचारी तो उचलत देखील नाही. त्यामुळे हा कचरा एका ठिकाणी साचून काही दिवसांनी सडतो. या सडलेल्या कचऱ्यातून प्रदूषणात भर घालणारे वायू तयार होतात आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. कचरा जाळणे हा गुन्हा आहे हे माहीत असतानासुद्धा तो जाळण्यावरच भर दिला जातो. दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रतापनगर, टेलिकॉमनगर, सहकारनगर परिसरात बरेचदा रस्त्याच्या कडेला किंवा रस्ते दुभाजकाच्या बाजूला कचरा जाळण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी प्रतापनगरातील राधे मंगलम सभागृहासमोरील ‘डम्पिंग यार्ड’ मध्ये वायर जाळताना नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्याला पकडले होते. याशिवाय आयुर्वेदिक लेआऊट, नरेंद्रनगर परिसरातही सफाई कर्मचारी निष्काळजीपणे कचरा जाळताना दिसून आले आहेत. बरेचदा वृक्षाच्या बुंध्याजवळ तो जाळला जातो. त्यामुळे वृक्ष पोकळ होऊन तो कोसळण्याचा धोका वाढतो.\nराजधानी दिल्लीत प्रदूष��ाची पातळी वाढल्यावर प्रदूषण रोखण्यासाठी तेथील सरकारने रस्त्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली. कचरापेटीमुक्त शहर ही संकल्पना नागपुरात राबवण्याचा प्रयत्न झाला. या संकल्पनेचाच एक भाग म्हणजे कचरा उचलणारे दारावर येतात, पण रस्ते, मोकळे मैदान, फूटपाथवरील कचरा आणि इतर सार्वजनिक ठिकाणचा कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडतात.\nसर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली भारतातील सर्वच शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले. कचरा गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि खत तयार करणे अशा तीन टप्प्यात या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. मात्र, कचरा जाळण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. नागरिक तर कचरा जाळतातच, पण महापालिकेचे सफाई कर्मचारी देखील कचरा जाळण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.\n‘‘सकाळी रस्ते स्वच्छ करणारे कर्मचारी आमचे नाहीत तर महापालिकेचे आहेत. रस्ते झाडून स्वच्छ केल्यानंतर ते गोळा करण्याचे जे ठिकाण आहे, तिथपर्यंतची आणण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यानंतर मात्र तो कचरा उचलण्याची आणि कचरा घरापर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे.’’ – कमलेश शर्मा, कनक रिसोर्स मॅनेजमेंट\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिट�� पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/to-provide-the-houses-to-the-mill-workers-through-the-homework-scheme-chief-minister/", "date_download": "2019-01-19T02:22:02Z", "digest": "sha1:GUVWMENT63OOXAHMZILOYBOJKCI67GJQ", "length": 11258, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गिरणी कामगारांना घरकूल योजनेतून घरे देणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगिरणी कामगारांना घरकूल योजनेतून घरे देणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nमुंबई: मुंबईत आपल्याला हक्काची घरे मिळावीत यासाठी गेल्या आठवड्यात गिरणी कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकारात्मक पवित्रा घेतला आहे. गिरणी कामगारांना कालबद्ध कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध घरकूल योजनेतून घरे देणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nगेल्या आठवड्यात गिरणी कामगारांनी काढलेल्या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलवाले होते. त्यानुसार सह्याद्री अथितीगृह येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार आशिष शेलार, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकर व गिरणी कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत तयार होणाछया घरांमधील काही घरे गिरणी कामगारांना देणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील एमएमआरडीएची घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. म्हाडामधून ही लॉटरी पद्धतीने गिरणी कामगारांना घरे देणार. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे शासनाच्या तयार असलेल्या घरामधूनही काही घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आल��� आहेत. गिरणी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल व कामगार विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध घरकूल योजनांमधूनही कालबद्ध कार्यक्रमातून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nआरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून नागरिकांची फसवणूक- जयंत पाटील\nबाळासाहेबांच स्मारक उभारू शकले नाहीत ते राम मंदिर बांधण्याच्या बाता करतात- अजित पवार\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nराज्यातील तपासयंत्रणा सक्षम आहेत काय : हायकोर्टाकडून सीबीआयची कान उघडणी\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-about-m-k-stalin-announced-rahul-gandhis-name-for-the-post-of-prime-minister-1808242/", "date_download": "2019-01-19T02:32:24Z", "digest": "sha1:F6NBCPVIFPDSIFZCUSS3JJWOTKGY53VG", "length": 16193, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about M. K. Stalin announced Rahul Gandhi’s name for the post of Prime Minister | चेहरा.. कुणाचा? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nगेल्या साडेचार वर्षांतील पराभवा��ी मालिका खंडित होऊन मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या\nगेल्या साडेचार वर्षांतील पराभवाची मालिका खंडित होऊन मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या. लोकसभा निवडणुकीकरिता आशावादी वातावरण दिसू लागले. शहरी वर्ग अजूनही भाजपबरोबर असला तरी तीन राज्ये किंवा गेल्या वर्षी गुजरातमध्ये बसलेल्या फटक्यामुळे ग्रामीण भागात व विशेषत: शेतकरीवर्गात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागात चांगले यश मिळेल, असा काँग्रेसच्या धुरिणांना विश्वास वाटतो. तीन राज्यांतील यशानंतर भाजपविरोधी महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे येणार आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व विरोधकांना मान्य करावे लागणार, असे चित्र निर्माण झाले. पंतप्रधानपदाचा मुद्दा संवेदनशील असल्याने काँग्रेसने पत्ते खुले करण्याचे टाळले होते. पण द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन यांच्या विधानाने काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाची स्टालिन यांनी घोषणा केल्याने विरोधकांच्या आघाडीला मूर्त स्वरूप येण्यापूर्वीच विरोधी सूर उमटू लागले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नावाला उघडपणे विरोध दर्शवीत यातून चुकीचा संदेश गेल्याचे जाहीर केले. तेलुगु देसमनेही वेगळी भूमिका घेतली. बसपा आणि समाजवादी पार्टीने सूचक मौन बाळगले. डाव्या पक्षांनीही स्टालिन यांच्या प्रस्तावाला विरोध केला. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांमध्ये मतैक्य होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून वाद होणे काँग्रेसलाही तापदायकच ठरणारे आहे. द्रमुक वगळता बहुतेक सर्वच पक्षांचा विरोध लक्षात घेऊन काँग्रेसनेही काहीसे नमते घेतले. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून, २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर चर्चा केली जाईल, असे काँग्रेसने जाहीर केले. तसेच राहुल गांधी यांनी स्वत:हून पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केलेली नाही याकडे काँग्रेसकडून लक्ष वेधण्यात आले. पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर आतापासूनच वाद होऊ नये, या दृष्टीने काँग्रेस खबरदारी घेते आहे. मात्र तीन राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी राहुल गांधी किंवा काँग्रेसचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, असाच संदेश साऱ्या विरोधकांनी दिला आहे. १९९६ मध्ये अस्थिर राजकीय परिस्थिती असताना देवेगौडा व इंदरकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती. तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास साऱ्याच नेत्यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. शरद पवार कितीही नाही म्हणत असले तरी त्यांचे लक्ष पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर आहे हे लपून राहिलेले नाही. पंतप्रधानपदाचा निर्णय लोकसभा निकालानंतर घेता येईल, अशी भूमिका मांडून पवारांनी वेगळा सूर लावला आहे. ममता बॅनर्जी व चंद्राबाबू नायडू यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यावर भर देत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. तेलंगणातील घवघवीत यशाने तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव यांनाही दिल्लीची स्वप्ने पडू लागली आहेत. मायावती या काँग्रेसबरोबर हातमिळवणी करण्यासही तयार नाहीत. राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास कोणीच तयार नाही हाच संदेश गेला आहे. विरोधकांचा एकूणच सूर लक्षात घेऊन राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही, असे पी. चिदम्बरम यांनी तर दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या तरच राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य होईल हे स्पष्टच आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या विरोधात विरोधकांचा चेहरा कोण, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2041", "date_download": "2019-01-19T02:46:02Z", "digest": "sha1:WYVGTPZN46KSOMZOAEQNFDD3UGE7SITK", "length": 44931, "nlines": 170, "source_domain": "latenightedition.in", "title": "Unknown History Of The Maratha – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n#पानिपतनंतरचा इतिहास #अटकेपारचे मराठे #मराठ्यांचा अज्ञात इतिहास #जगाच्या पाठीवरील मराठे #बलुचिस्तानचे मराठे #अशांत बलुचिस्तान #मराठ्यांचा इतिहास\nमोदींनी स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला अन हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला. तसं पाहायचं तर हा प्रश्न पाकिस्तानच्या स्थापनेपासून अस्तीत्वात आहे. विशेष म्हणजे आज तिथे अनेक आंदोलने अन चळवळी चालू आहेत; बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा व्हावा म्हणून. पण त्यात आपलं मराठी रक्तही आहे हे जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्यात तथ्य आहे. आज तिथे बरीच मूळ मराठी वंशीय जनता आहे. आणि मराठा अन्याय कधीच सहन करत नाही उलट तो प्रखर विरोध करतो.\nबलुचिस्तान सध्या पाकिस्तानात आहे. पण तेथील मंडळी असं म्हणतात की बलुचिस्तानवर पाकिस्तानने कब्जा केला आहे व हा प्रदेश स्वतंत्र राज्य-राष्ट्र आहे. त्यांनी वारंवार पाकिस्तानला झिडकारलं आहे. मराठी माणूस असाही हट्टी अन चळवळी आहे. स्वतःवर दुसर्‍याचा अधिकार चालू न देण्याचा त्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्य तर त्याच्या रक्तात भिनलेलं आहे. अगदी शिवराय, पेशवे ते टिळक सावरकर यांच्यापर्यंत\nपानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : “दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत अर्धकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.”\nपानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहास फारसा कुठे माहीत नाही अन चर्चिलाही जात नाही. पण तो जाज्वल्य इतिहास आहे.\nपानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत युद्धात शरण आलेले अन सापडलेले मराठे युद्धकैदीही होते. त्यात पुरुष, स्त्रिया अन लहानगेही होते जे अट्टहासाने ‘देवदर्शन’ करण्यासाठी मराठी फौजेसह मराठी मुलाखातून उत्तरेत आले होते. अब्दाली परतत असताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पुढे #पश्चिम पंजाब (आजचा पाकिस्तान) ओलांडल्यानंतर #बलुचिस्तान प्रांतातील @डेरा_बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सैन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ @अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक @मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सैनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सैन्य ठेवण्यासाठी आर्थिक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सैन्य पुरविण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आर्थिक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पैशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.\nपानिपतात लढलेले बलुची सैन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.\nया युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाच्या पाऊलखुणा अजूनही आहेत. त्यांच्यात लग्न लावायच्या पद्धती ह्या अजूनही जुन्या मराठी पद्धतीप्रमाणेच आहेत. तेथील संगीतातही अजून आपलं मराठीपण डोकावत असतं. तेथे अनेक रिवाज मराठी अन पेशवाई संस्कृतीची ओळख देतात.\nसध्या या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे–\nबहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आ��� हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगैरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये #नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.\nप्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.\n१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.\n१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.\nदुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.\nइतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.\nमराठी रिती अन परंपरा\nशाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या प��्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.\n बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.\nया तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.\nसध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.\n१९६० च्या दशकात @सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘ट��यगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सैन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पैज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.\n१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा #नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.\nबलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.\nमात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.\nएकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.\nबुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे.\nसर्वात महत्वाचं म्हणजे, जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सैनिक व सरदार लढले होते. शिवाय त्या काळात मराठा ही जात नसून मराठी माणसांचा समूह समजला जाई. आज त्याचे संकुचित जात झाली आहे. पानिपतात संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक व इतर भागातून अनेक सैनिक मावळे होते. त्यात देवदर्शन म्हणून अनेक समाजाचे लोक, स्त्रिया याही कैद झाल्या होत्या.\nनोट – संबंधित माहितीचा विडियो पाहण्यासाठी एबीपी माझा च्या @बलुचिस्तानचे_मराठे हा विडियो पाहावा. शिवाय, ही माहिती संकलित-संपादित आहे. याचा मूळ लेखक कोण आहे हे माहीत नसले तरी इतिहासातील अंधारा कोपरा उजळून टाकण्याचं काम या माहितीने होत आहे.\nरणांगण – मराठी नाटक\nरणांगण – मराठी नाटक – ||-अभिषेकी-||\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरो��्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_7613.html", "date_download": "2019-01-19T02:24:47Z", "digest": "sha1:AIUV57A2SGF4JRHA3P5UEPFHUD4XMNXW", "length": 3467, "nlines": 41, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करा !", "raw_content": "\nन्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करा \n‘मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याच्या संदर्भात हिंदु धर्माभिमान्यांनी १० डिसेंबर २०१६ या दिवशी वाकड (पुणे) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव आणि पेठ (मंंचर) येथे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदने दिली. या वेळी त्यांनी अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.’\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/chemistry-and-physics-preparation-for-mpsc-exam-1819444/", "date_download": "2019-01-19T02:38:25Z", "digest": "sha1:OFFXPIQI3CVLVODA5P6Z2MGQHCN7CCDK", "length": 18029, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chemistry and Physics Preparation for mpsc exam | एमपीएससी मंत्र : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nएमपीएससी मंत्र : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी\nएमपीएससी मंत्र : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी\nसर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात.\nजीवशास्त्र आणि आरोग्य व पोषण या घटकांच्या तयारीबाबत मागच्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.\n* या घटकावरचे प्रश्न थेट आणि अधिक वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात. या घटकाचा अभ्यास करताना मुद्दय़ांचा योग्य क्रम ठरवून घेतला आणि मागील प्रश्नांची ओळख करून घेतली तर हा घटकही ‘गुणवर्धक’ आहे.\nरसायनशास्त्राचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांवर भर देणे आवश्यक आहे.\n* द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातूसदृश धातुके, संयुग व त्यांची निर्मिती, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे, मिश्रण व त्यांची निर्मिती.\nवरील मुद्दय़ांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या मुद्दय़ांच्या उपयोजनाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत असे दिसून येते. थिअरी समजली की उपयोजन समजणे फारसे अवघड वाटत नाही.\n* काही प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रियांवर प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पाहणे आवश्यक आहे.\n* विज्ञानाच्या इतर घटकांच्या तुलनेत या विषयामध्ये एक शिस्तबद्धता आहे. या विषयावर साधारणपणे ३ ते ४ प्रश्न विचारले जातात आणि तेही वर मांडलेल्या मुद्दय़ांवरच त्यामुळे मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिकांमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत त्यासंबंधी अधिक माहितीचा समावेश आपल्या नोट्समध्ये करायला हवा.\n* रसायनशास्त्राच्या प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यास अवघड प्रश्न सोडवायला एलिमिनेशन पद्धत उपयोगी ठरते हे दिसून येते. उत्तर माहीत नसेल आणि बहुविधानी प्रश्नांमध्ये किमान दोन चुकीची उत्तरे बाद करता आली तर योग्य उत्तर कॉमन सेन्सने देणे शक्य होऊ शकते हे लक्षात ठेवावे.\nमागील प्रश्नपत्रिकांचे एकत्रितपणे बारकाईने विश्लेषण केले तर लक्षात येते की, भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारित असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणितेसुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्या उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.\n* बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापनपद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्दय़ांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात. त्यामुळे सर्व मिळून एक ते दोन पानांमध्ये मावतील इतक्या काढल्या तरी चांगली तयारी होते.\n* प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.\n* सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठय़ा घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.\n* गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.\n* भौतिकशास्त्राच्या तयारीसाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाचा जुनी तसेच नवीन (नवीन पुस्तके अधिक उपयुक्त) पुस्तके वाचणे आवश्यक आहे तसेच सोबत (ल्युसेंटचे) General Science हे पुस्तक वाचल्यास त्याचा अधिक फायदा होईल.\nविज्ञान विषयाच्या संज्ञा व संकल्पना यांची ओळख असलेल्या उमेदवारांसाठी आणि ज्यांची या घटकाशी फारशी दोस्ती नाही त्यांच्यासाठीही आणखी एक गोष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यास, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वाचन, आकलन, नोट्स, उजळणी हे टप्पे तर हवेतच, पण त्याचसोबत जुने आणि नवे दोन्ही प्रश्न सोडवायचा सराव अतिशय गरजेचा आहे. किंबहुना प्रश्न सोडवण्यातूनच या घटकाची उजळणी केली तर ती अधिक फायद्याची ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fake-acp-lured-3-women-to-marraiges/", "date_download": "2019-01-19T03:07:11Z", "digest": "sha1:QBEZE3NUXPUTUIHJSZ6NR3ZOUQCZOZTF", "length": 19598, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "बोगस पोलीस उपायुक्ताची लपूनछपून तीन लग्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nभाजप मंत्र्याचे हात छाटून टाकावेसे वाटतात\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nमोबाई���चा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nबोगस पोलीस उपायुक्ताची लपूनछपून तीन लग्न\nपोलीस उपायुक्त असल्याचे सांगून नोकरी देण्याची हमी देत तब्बल ६९ तरुणांना लुबाडणाऱ्या भामट्याने तीन लग्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ललित सावंत असे त्या भामट्याचे नाव आहे. पोलीस सध्या सावंतची चौकशी करत असून त्याने आणखी किती महिलांना फसविले आहे याची चौकशी करत आहेत.\nललित सावंत याने २०१४ पासून पोलीसदल, रेल्वे, महानगरपालिका, मंत्रालयात नोकऱ्या मिळवून देण्याच्या आश्वासनावर अनेक तरूणांना लुबाडले आहे. आपण मुंबईचे पोलीस उपायुक्त असून सहज तुम्हाला नोकरी लावू शकतो अशी आश्वासने त्याने तरुणांना दिली होती. नोकरीसाठी तो प्रत्य��क तरुणाकडून तब्बल तीन ते चार लाख रूपये घ्यायचा व फरार व्हायचा. २०१४ पासून त्याचा हा खेळ राजरोसपणे सुरू होता. मात्र २०१७ मध्ये भावीन फाल्डू या तरुणाने याबाबत मुंबईच्या गुन्हे दलाचे पोलीस सहआयुक्त संजय सक्सेना यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सावंतला अटक केली होती.\nअटकेनंतर पोलीस तपासात सावंतने तब्बल ६९ तरुणांना फसविल्याचे समोर आले. या तपासात सावंतने तीन लग्न केल्याचे देखील कबूल केले आहे. सावंतच्या दोन बायका विरारमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे तर तिसरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस सध्या त्या तिसऱ्या बायकोचा शोध घेत आहे. या तिनही बायकांना सावंतच्या तीन लग्नांबद्दल माहित नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. “त्याच्या तीनही बायकांना त्याने आपण तीन लग्न केल्याची माहिती दिलेली नाही. रात्री तो कोण्या एकिकडे राहायचा आणि अन्य दोघींना रात्रपाळी असल्याचे सांगायचा. अशाप्रकारे त्याचे तिनही संसार सुरू होते.”असे मुंबई गुन्हे विभागाचे वरिष्ट पोलीस अधिकारी चिमाजी अढाव यांनी सांगितले.\nसरकारी कार्यालयांची बनावट कागदपत्रे तयार करायचा\nतरुणांना फसविण्यासाठी ललित सावंत यांनी सरकारी कार्यालयांची बनावट कागदपत्रे तयार केली होती. सावंत इंटरनेटवरून सरकारी कार्यालयांचे लोगो डाऊनलोड करायचा आणि हे लोगो वापरून तो सरकारी कागदपत्रं तयार करायचा. पोलीस दलात नोकरीला लावणाऱ्या तरुणांना तो पोलिसांचे गणवेश देखील शिवायला लावायचा. मात्र त्यानंतर काही तरी कारण देत तो त्यांच्याशी संपर्क तोडायचा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनवी मुंबई विमानतळाचा १८ फेब्रुवारीला शिलान्यास समारोह\nपुढीललैंगिक छळ केल्याप्रकरणी कवीवर आरोप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे ‘गाजर’\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\n��र्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/upendra-kushwaha-quits-nda-1803355/", "date_download": "2019-01-19T02:33:52Z", "digest": "sha1:WUQQXYDWN3VXNSJKEDHZPZPXIFVALPXI", "length": 16057, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Upendra Kushwaha quits NDA | एकेक पान गळावया.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमंत्रिमंडळ केवळ रबर स्टॅम्प झाल्याचा साक्षात्कार कुशवाहा यांना साडेचार वर्षांनी झाला.\nराष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा\nबिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला. याआधी तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. शिवसेनेचा वाघ दररोज गुरगुरत असला तरी चंद्राबाबू किंवा कुशवाहा यांच्याप्रमाणे सत्ता सोडण्याचे धाडस शिवसेना नेतृत्वाने अद्याप तरी दाखविलेले नाही. कुशवाहा यांची बिहारमध्ये तशी ताकद मर्यादितच. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे एकेकाळी पट्टशिष्य असलेल्या कुशवाहा यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढू लागली आणि तेथेच कुर��ुरी सुरू झाल्या. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपशी फारकत घेतली. बिहारमध्ये संख्याबळ वाढविण्याकरिता मग भाजपने रामविलास पासवान, कुशवाहा यांना बरोबर घेत सामाजिक समतोल साधला. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांना शह देण्याकरिता दलित, इतर मागासवर्गीयांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला आणि लोकसभेसाठी या राज्यातील ४० पैकी ३१ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या. त्यात कुशवाहा यांच्या पक्षाच्या वाटय़ाला तीन जागा आल्या, त्या तिन्ही जागा या पक्षाने जिंकल्या होत्या. तीन खासदारांच्या बळावर कुशवाहा यांना मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले. भाजप आणि कुशवाहा यांचे चार वर्षे व्यवस्थित चालले होते. नितीशकुमार आणि भाजप एकत्र आल्याने जागावाटपाचे सूत्र बदलले. गेल्या वेळच्या तुलनेत तीनपेक्षा जास्त जागा मिळाव्यात ही मागणी मान्य होणार नाही याचा अंदाज आल्यावर कुशवाहा यांनी कुरकुर सुरू केली. कुशवाहा यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यांनी विविध अटी घालण्यास सुरुवात केली. कुशवाहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेतल्याने फारसा परिणाम होणार नाही, असे भाजपचे गणित आहे. कुशवाहा प्रतिनिधित्व करीत असलेला कुशवाहा समाज राजकीयदृष्टय़ा निर्णायक नाही. पण इतर मागासवर्गीय समाजातील एक नेता दूर गेल्याने सामाजिक समतोल साधण्याच्या भाजप आणि नितीशकुमार यांच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो. राजीनाम्यानंतर कुशवाहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर आगपाखड केली आहे. मंत्रिमंडळ केवळ रबर स्टॅम्प झाल्याचा साक्षात्कार कुशवाहा यांना साडेचार वर्षांनी झाला. त्याच वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा सरकारच्या कारभारातील हस्तक्षेप घटनाविरोधी असल्याचे मतही त्यांनी मांडले. सरकारच्या कारभारातील शहा यांच्या हस्तक्षेपाबाबत दिल्लीत नेहमीच दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. पण कुशवाहा यांनी प्रथमच उघडपणे ही बाब समोर आणली. गेल्या साडेचार वर्षांत मोदी-शहा यांनी मित्रपक्षांना चांगली वागणूक दिली नाही, असा आक्षेप घेतला जातो. विशेष पॅकेजच्या मुद्दय़ावर चंद्राब��बू नायडू यांनी फारकत घेतली. मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला रामराम ठोकला. अकाली दलही समाधानी नाही. ईशान्येत आसाम गण परिषद आसाम सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. शिवसेनेलाही कधीच गांभीर्याने घेण्यात आले नाही. शिवसेना पूर्ण वेळ सत्ता उपभोगणार हे भाजप नेत्यांनी ओळखले असावे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला एकटय़ाने २७३चा जादूई आकडा गाठणे शक्य न झाल्यास मित्र पक्षांची आवश्यकता भासू शकते. नवे मित्र जोडण्याबरोबरच जुन्या मित्रांना सांभाळून ठेवावे लागणार आहे. पण यंदाच्या शिशिर ऋ तूत तरी, ‘एकेक पान गळावया’ अशी अवस्था दिसू लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2012/05/blog-post_8837.html", "date_download": "2019-01-19T02:25:24Z", "digest": "sha1:KDYAQ2IRI4RURDJUSZKW5ZUR6IUWA4HD", "length": 16827, "nlines": 82, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: आईची आई", "raw_content": "\nती अगदी म्हणजे कमालीचीच मऊसूत होती. नऊवारी साड्याही अशाच नेसायची; सुती, मऊ.. मखमल=लोणी=जिजाबाई हे समीकरणच बनलं आहे. तिची सर्वात मोठी नात, जि���ा आज्जी निटसं म्हणता येत नसे, ती तिला जीजी म्हणत असे. पुढे पुढे त्याचे जिजाई, जिजाबाई असे स्थित्यंतर होत गेले. पुढच्या सगळ्या नातवंडांनीही जिजाबाईचाच धोशा लावला आणि तेच नाव तोंडी झाले. ’आईची आई’ हे आजोळी पळण्याचे सर्वात मोठ्ठे आकर्षण होते.\n’मळ्यातलं घर’ आणि गावातला वाडा दोन्ही गोष्टी तिने सांभाळल्या होत्या. आम्हाला जास्त आवडायचे ते मळ्यातले घरच म्हणजे शेतीच्या जवळ असलेले घर म्हणजे शेतीच्या जवळ असलेले घर ज्याच्या अंगणात क्रिकेटच्या बाऊंड्री, सिक्सरच्या खुणा ठरवायला खूप वाव होता. चिक्कूच्या झाडापर्यंत चार रन्स, त्यापुढे पेरुपर्यंत सहा आणि फाटकाच्याही पुढे गेला, तर तुझा तू बॉल आणायचा ज्याच्या अंगणात क्रिकेटच्या बाऊंड्री, सिक्सरच्या खुणा ठरवायला खूप वाव होता. चिक्कूच्या झाडापर्यंत चार रन्स, त्यापुढे पेरुपर्यंत सहा आणि फाटकाच्याही पुढे गेला, तर तुझा तू बॉल आणायचा असे नियम होते. मोठ्ठ असलं तरी अंगण रोज व्यवस्थित स्वच्छ केलेले असे. बाहेर घराला जोडूनच आणखी छोटे घर बांधले होते. त्यालाही कौले होती. आई, मामा, मावशी मंडळी लहान असताना त्यांना खेळण्यासाठी म्हणून असे नियम होते. मोठ्ठ असलं तरी अंगण रोज व्यवस्थित स्वच्छ केलेले असे. बाहेर घराला जोडूनच आणखी छोटे घर बांधले होते. त्यालाही कौले होती. आई, मामा, मावशी मंडळी लहान असताना त्यांना खेळण्यासाठी म्हणून मागच्या बाजूला जोडूनच गोठा, कडेला धान्याचे कोठार , परत त्याहीपलीकडे गवताचे भारे ठेवण्याची शेड.. या सगळ्याला निशिगंध आणि सदाफुलीची बॉर्डर.. हे सर्वच स्वच्छ, कमालीचे सुंदर आणि निर्मळ ठेवणारा हात माझ्या आजीचा होता. ती हाताला जितकी मऊ-मऊ लागे तितक्याच मऊसूत मनाची मालकीण होती. भोळेपणाकडे झुकणारा कोवळा स्वभाव होता तिचा. मी तिला कधीच कुणावर ओरडताना, रागवताना पाहिले नाही. फारतर पदराचे टोक डोळ्यांपर्यंत जाई, पण तिचा उंच स्वरातला आवाज आठवतच नाही. हाच शांतपणा, साधेपणा तिचे सौंदर्य बनून राहिला होता.\nमे महिन्यातल्या एखाद्या रणरणत्या दुपारी, धूळ उडवत बस त्या ठराविक नाक्यापर्यंत आली की हुश्श्य होत असे. कोणीतरी न्यायला आलेले दुकानाच्या पत्र्याखाली उभे असे. मळ्यातले घर असे चट्कन दिसतच नाही. थोडे खोलगट भागात रानटी झाडांमधे लपलेले आहे. नैसर्गिक कंपाउंड तिथल्या उतारावरुन जाताना वाढलेला वेग ��ेट दार येईपर्यंत कमी होत नसे. जाड्या माठातले थंड पाणी, सरबत, पन्हे सगळा मारा तिच्याकडून सुरु होई.\nऊन आणि सुट्टी चढत जाई, तश्या आमच्या करामतीही वाढत जात. तिने माझ्यासाठी स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात स्वतः छोटी चूल लिंपून दिली होती. ती पेटवण्यासाठी छोट्या काटक्या होत्या, फुंकणी होती. तिने मला पहिला चहा करायला शिकवला. कडवट झालेला, काळा चहा पिणारी जिजाबाई माझे पहिले गिर्‍हाईक होती.\nनातवंडांमधे मुलांची मेजॉरिटी असल्याने मी एकटी पडले, तरी माझ्याशी कधीही खेळणारी ती माझी सख्खी मैत्रिण होती. दादा आणि अमोलदादा यांनी घरामागे भिंतीला लागूनच मुख्य पदार्थ-माती आणि इतरही बरेच चित्रविचित्र पदार्थ मिसळून एक छोटे घर केले होते. त्यावर कागद, काटक्या वगैरेंचे थरचे थर देऊन ते उन्हात वाळवले होते. त्यावर उभे राहून ’आमचे घर सर्वात मजबूत’ अशी आरोळीही ठोकली होती. या अनमोल कन्स्ट्रक्शन मधे मला सहभागी करुन घेण्यात आले नव्हते. त्या घराच्या मजबूतीवर जळून ’हे मला घेत नाहीत’ ची तक्रार मी जिजाबाईकडे नोंदवली होती. तिने परत अंगणात तिघांनी मिळून घर बांधण्याचे फर्मान काढले होते. त्याप्रमाणे ते तयार झालेही यावेळी तर आत डायनिंग टेबल, खुर्च्याही केल्या होत्या. छोटा बल्ब आत सोडला होता. मला लहान बुटके होवून आत फेरफटका मारावा असे प्रकर्षाने तेव्हा वाटत असल्याचे अजूनही आठवते आहे.\nरात्रीच्या वेळी चटया टाकून अंगणात गप्पाष्टके रंगत, तेव्हा जेवण झाले असले, तरी ती काहीबाही खायला आणायची. बडबडणार्‍या मुलां-नातवंडांकडे प्रेमाने बघत बसायची. ती मते मांडायची, पण वादविवाद घालणे तिच्या कोष्टकात बसतच नव्हते. मधेच कुणा लहानग्याच्या डोक्यावर हात ठेऊन ’ निजलीस काय’ ची पृच्छा करायची. तिच्या मांडीवर झोपण्यासारखे सुख नव्हते. आयतीच मऊशार उशी’ ची पृच्छा करायची. तिच्या मांडीवर झोपण्यासारखे सुख नव्हते. आयतीच मऊशार उशी वरुन मुलायम हाताचे थोपटणे\nगोठ्याचे काम पहाणार्‍या बायका, गवळी, किराणा आणणारे कुणी-कुणी; काम झाले की निघाले, असे कधीच होत नसे. जिजाबाईची विचारपूस, सल्ले, भेटवस्तू आणि खाऊ कधी संपतच नसे. हे लोकं बराच वेळ रेंगाळत असत. आम्ही त्यांची गार्‍हाणी ऎकत असू. हा बहुदा सकाळचा वेळ असे. घराचे मुख्य दार पुढे असले तरी, स्वयंपाकघराचे दुसरे अंगणाला जोडून दार होते. जाळीचे आणि लाकडी. त्���ा जाळीच्या पायरीवर बसून सगळ्य़ांची तिच्याशी बडबड चाले. जिजाबाईचे सकाळचे आवरणेही पाहण्यासारखे असे. स्वच्छ साडी नेसलेली आज्जी तिचा पितळेचा पावडरीचा डबा काढत असे. या ठराविक हालचाली ठरलेल्या असायच्या.. लाकडी चौकटीत बसवलेला छोटा आरसा, त्या खालचा छॊटा ड्रॉवर, त्यातला डबा.. मग गोल मेण आणि कुंकू.. फणी काढून अंबाडा घालून ती त्यावर गोल जाळीही लावायची. असेल, तर एखादे फूल गोरीगोरी जिजाबाई खूपच गोड दिसायची. दोन परड्या भरुन पूजेसाठी फुले काढायची. मग स्वयंपाक, जेवणे वगैरे आवरुन तिचा मोर्चा ’दुपारी पडायच्या’ खोलीकडे वळायचा. ही खोली अगदी टिपीकल झोपाळू खोली होती. स्वयंपाकघराला लागूनच गोरीगोरी जिजाबाई खूपच गोड दिसायची. दोन परड्या भरुन पूजेसाठी फुले काढायची. मग स्वयंपाक, जेवणे वगैरे आवरुन तिचा मोर्चा ’दुपारी पडायच्या’ खोलीकडे वळायचा. ही खोली अगदी टिपीकल झोपाळू खोली होती. स्वयंपाकघराला लागूनच बाळंतिणीची खोली असते तशी.. अंधारी, गार आणि लगेच झोप आणणारी.. तिथे पडून मोठ्यांच्या 'गॉसिप्स’ ऎकण्यातली मजा वेगळीच\nखेळून थकल्यावर ’हातपाय धूवून देवापुढे बसा’ ची हाकाटी व्हायची. तिथे लाईट बरेचदा नसायचेच देवघरापुढल्या पिवळ्या प्रकाशात शुभंकरोति, मंत्र म्हटले जायचे. प्रकाश, स्वर आणि सुवास यांचा निरामय मिलाफ सगळा शीण घालवून टाकायचा. देवघराजवळच असणार्‍या लोणी काढायच्या लाकडी खांबाला टेकून ती कधी वाती वळायची कधी काही वाचायची. तिच्या सात्विकतेने घर भरुन जायचे. ते बघूनच खूप छान वाटायचे.\nतिचे जाणे, त्या मळ्यातल्या घराला अजिबतच रुचले नाही. त्यानेही मौन पत्करले. तिची आठवण म्हणून कदाचित, तिचा शांतपणा त्याने उचलला. अबोली, वाढायची म्हणून वाढते आहे. अजूनही फाटक ओलांडल्यावर दिसणारा समोरच्या कोपर्‍यातला चौकोनी हौद कधी पाण्याने भरुन वहात असेल, कधी कोरडा ठिक्क पडत असेल.. त्याला लागूनच असलेल्या मोठ्ठ्या, कठडा नसलेल्या विहीरीची तू मनात घालून दिलेली भिती कधीच जाणार नाही.. त्याच किर्रर्र भितीचे फक्त आता कारण बदलले आहे की आता तूच तिथे नसशील.\nसौम्य, निर्मळ साईसारख्या जिजाबाईने आणि आजोबांनी आजोळचे सुख भरभरुन दिले. बालपण, सुट्टी, मजा, चर्चा, शिकवणी या सगळ्या गोष्टी मायेच्या गाठोड्य़ात गच्च बांधून समृध्द करुन दिल्या.\nमातृदिनानिमित्य; माझ्या आईला बुध्दीमान मुलगी, अतिशय ���्रेमळ, बहुश्रुत आणि कष्टाळू व्यक्ती, एक उत्तम स्त्री बनवणार्‍या तिच्या आईला लाख सलाम\nLabels: जुनी पाटी, फुटकळ स्फुट\nमोजक्या शब्दात तुम्ही तो काळ आमच्यापुढे उभा केला.\nबाते भूल जाते हे , यादे याद आती हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3342/", "date_download": "2019-01-19T02:37:47Z", "digest": "sha1:WAGGTH7SRDEUPCIJWOJE5XZS23WSGAOV", "length": 3712, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आशा उषेची....", "raw_content": "\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nदेवा जगती यावे लागले\nभक्ती ज्योत ठेवण्या तेवती\nनियतीचा तो खेळ सारा\nबाल नरेंद्र नटखट तो\nस्वामी म्हणून तव लाभला\nआत्म विश्वासा मनी जागवावे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n पण \"नियतीचा तो खेड सारा\" ......... ह्या वाक्यात खेड आहे ते नक्की खेड म्हणायचे होते की खेळ\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nचूक लक्ष्यात आणून देण्याबद्दल धन्यवाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2019-01-19T03:00:16Z", "digest": "sha1:3CD2XF7NVQS2JTVNZHACSEF5G2GP7N6Q", "length": 14043, "nlines": 103, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: पुन्हा पळापळी...", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nपरवा परत एकदा 'रन'मध्ये भाग घेतला.. जवळ जवळ दिड वर्षांनी. पण यंदा मात्र भारतात.. पुण्यात. परत आल्यावर बरीच गडबड सुरु होती. पुणे मॅरॅथॉम साधारण डिसेंबरमध्ये असते हे माहित होतं. त्यामुळे सप्टेंबरपासून वेबसाईट चेक करत होतो पण ती नोव्हेंबरपर्यंत अपडेट झालीच नाही. शेवटी मॅरॅथॉनभवनला फोन करून विचारलं आणि नाव नोंदणी सुरु झाल्याझाल्या लगेच १० किलोमिटर स्पर्धेत नोंदणी केली. हाफ मॅरॅथॉनची तयारी करणं शक्य नव्हतं आणि वेळही नव्हता. यंदा घरी पण सगळ्यांना उत्साहं होता. शिल्पाने डॉक्टरांना विचारून ३.५ किलोमिटरमध्ये नाव नोंदवलं त्यांच्याबरोबर वहिनी, नीरज आणि निशांतनेही नोंदवलं. दादाने हो-नाही करता करता शेवटी १० किलोमिटरमध्ये नाव दिलं. शिल्पाची भावंड श्वेता, अमित आणि सुहासपण १० किलोमिटरमध्ये भाग घ्यायला तयार झाले आणि आमची फॅमिली रनच झाली एकंदरीत रेस बरी झाली. रूट चांगला होता. फार चढ उतार नव्हते. खंडूजी बाबा चौक ते बंड गार्डन व्ह्याया लक्ष्मी रोड, सेव्हन लव्हज चौक, एमजी रोड असा मार्ग होता. १० के मला साठी ७० मिनिटं लागली. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ एकंदरीत रेस बरी झाली. रूट चांगला होता. फार चढ उतार नव्हते. खंडूजी बाबा चौक ते बंड गार्डन व्ह्याया लक्ष्मी रोड, सेव्हन लव्हज चौक, एमजी रोड असा मार्ग होता. १० के मला साठी ७० मिनिटं लागली. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला अधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या. मधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्‍या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या. पेठांमध्ये बरीच पुणेरी मंडळी हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी पळणार्‍यांकडे बघत उभी होती. एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स. कारण सकाळी फारशी वर्दळ नव्हती आणि वहानंही नव्हती. मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. एरवी पादचार्‍यांना न जुमानणार्‍या पुणेरी ट्रॅफिककडे तुच्छ कटाक्ष टाकत पळायला फारच मजा येत होती व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला अधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या. मधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्‍या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या. पेठांमध्ये बरीच पुणेरी मंडळी हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी पळणार्‍यांकडे बघत उभी होती. एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स. कारण सकाळी फारशी वर्दळ नव्हती आणि वहानंही नव्हती. मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. एरवी पादचार्‍यांना न जुमानणार्‍या पुणेरी ट्रॅफिककडे तुच्छ कटाक्ष टाकत पळायला फारच मजा येत होती २७वी स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्‍यांच्या मधेमधे वहाने येत होती. ३.५ किमी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं. २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता २७वी स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्‍यांच्या मधेमधे वहाने येत होती. ३.५ किमी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं. २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... आमच्या ग्रुपमध्येही असा एक सुपरमॅन होता. :) अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट का नाही कोण जाणे. पळापळी असलं की छान असतं. आधी बरेच दिवस तयारीत जातात आणि नंतर परिक्षा संपल्यासारखं वाटून स्वतःचे लाड करून घेता येतात. २ पाच के, २ हाफ मॅरॅथॉन आणि आता तिसर्‍या १० के नंतर फुल मॅरॅथॉन करायची खूप इच्छा आहे. पण ४२ किलोमिटर करायची मानसिक आणि शारिरीक तयारी कशी आणि कधी होणार काय माहित आमच्या ग्रुपमध्येही असा एक सुपरमॅन होता. :) अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट का नाही कोण जाणे. पळापळी असलं की छान असतं. आधी बरेच दिवस तयारीत जातात आणि नंतर परिक्षा संपल्यासारखं वाटून स्वतःचे लाड करून घेता येतात. २ पाच के, २ हाफ मॅरॅथॉन आणि आता तिसर्‍या १० के नंतर फुल मॅरॅथॉन करायची खूप इच्छा आहे. पण ४२ किलोमिटर करायची मानसिक आणि शारिरीक तयारी कशी आणि कधी होणार काय माहित एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली -------------------------------------------------------------------------------------------------------------- परवा एका पार्टीत ब्लॉगर स्नेहा भेटली. मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरत असताना आम्ही जे काही ब्लॉगर नियमीतपणे लिहायचो त्यातली एक स्नेहा. त्या वेळचे ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्यांच्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. अनेकांच्या अनेक पोस्ट्सची उजळणी करून झाली. दोघांनीही एकमेकांना 'इतक्यात ब्लॉगवर काहीच का लिहिलं नाहीस -------------------------------------------------------------------------------------------------------------- परवा एका पार्टीत ब्लॉगर स्नेहा भेटली. मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरत असताना आम्ही जे काही ब्लॉगर नियमीतपणे लिहायचो त्यातली एक स्नेहा. त्या वेळचे ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्यांच्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. अनेकांच्या अनेक पोस्ट्सची उजळणी करून झाली. दोघांनीही एकमेकांना 'इतक्यात ब्लॉगवर काहीच का लिहिलं नाहीस' असा प्रश्न विचारला...उत्तर माहित असूनही. :) परवा पळापळी झालीच होती. आदल्या दिवशी जुन्या ब्लॉग्जची उजळणीही झाली होती. त्यामुळे ब्लॉगवरची धुळ झटकायला निमित्त मिळालं. मस्त वाटतय एकदम इथे लिहून. शिवाय २०१२चं वर्ष ब्लॉगवर एकही पोस्ट न पडून भाकड जाता जाता वाचलं' असा प्रश्न विचारला...उत्तर माहित असूनही. :) परवा पळापळी झालीच होती. आदल्या दिवशी जुन्या ब्लॉग्जची उजळणीही झाली होती. त्यामुळे ब्लॉगवरची धुळ झटकायला निमित्त मिळालं. मस्त वाटतय एकदम इथे लिहून. शिवाय २०१२चं वर्ष ब्लॉगवर एकही पोस्ट न पडून भाकड जाता जाता वाचलं त्याबद्दल थॅंक्न स्नेहा. :)\nखरं तर मी पण जरा चकित झाले ब्लॉग पाहून पण छान वाटले की परत लिहायला सुरुवात केली ते. आणि सध्याचा 'पळणे' हा आवडीचा विषय असल्याने अजून छान वाटले वाचायला. शिकागोच्या शिस्तबद्ध हाफ मेरेथोन नंतर पुण्यात कसे वाटेल माहित नाही. पण हे वाचून तिथे जाऊनही एकदा तो अनुभव घ्यायची इच्छा जागृत झाली आहे. मस्तच लिहिले आहेस. Keep writing and running \nअरे किती दिवसांनी. एकदम घाईत भराभरा लिहिली आहेस पोस्ट असं वाटतय. :)\nपळापळी बद्दल तुझे, शिल्पाचे आणि सगळ्या कुटुंबीयांचे अभिनंदन \nझिम्मा - आठवणींचा गोफ\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/constitutional-status-of-the-obc-commission-298620.html", "date_download": "2019-01-19T01:55:18Z", "digest": "sha1:VWRCEVSWPQPHHUVMWMNICY2B7MMOG7QB", "length": 15375, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, लोकसभेत मोहोर", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्��ान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, लोकसभेत मोहोर\nया विधेयकाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तोंडावर मागास वर्गाला खूश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.\nनवी दिल्ली, 03 आॅगस्ट : ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतचं महत्वपूर्ण विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. या विधेयकाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तोंडावर मागास वर्गाला खूश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.यामुळे ओबीसी आयोगाच्या अधिकाऱ्यांची कार्यकक्षा रुंदावलीय विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश बहुमतासाठी केंद्र सरकारनं विरोधी पक्षांशी संपर्क साधला होता. गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यसभेत अडकलं होतं. मात्र आता विधेयक बदलांसह मंजूर झालंय.\nओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यासंदर्भातल महत्वपूर्ण बिल लोकसभेत जोरदार चर्चा सुरू होती. आणि अखेर हे विधेयक मंजूर झालं. भाजपने आपल्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला होता. दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असल्याने हे बिल सर्व सहमतीने पारीत व्हावं यासाठी विरोधी राजकीय पक्षांशी केंद्र सरकारने संपर्क साधला होता. मात्र NRC पाठोपाठ या विषयावरूनही गदारोळ होण्याची शक्यता होती.\nओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यासंदर्भातल बिल हे महत्वपुर्ण संशोधन बिल आहे. या बिलाच्या माध्यमातून मोदी सरकार मागास वर्गाला खुश करण्याच्या प्रयत्नात होतं.\nगेल्या वेळी हे बिल लोकसभेत पास झालं होतं पण राज्यसभेत अडकलं. आयोगातील राज्यांच्या हस्तक्षेपावर शंका व्यक्त केली गेली होती. विरोधी पक्षांनी नोंदवलेले विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने या बिलात संशोधन केलं आणि नव्याने आता हे बिल लोकसभेत सादर केलं गेलंय.\nकाय आहे ओबीसी आयोग\n- 1993ला स्थापन करण्यात आलं\n- सध्या आयोगाला मर्यादितच अधिकार\n- हे आयोग मागास जातींना ओबीसीच्या केंद्र सरकारच्या यादीत समाविष्ठ करायचं की नाही यावर सिफारीश करू शकत\n- सध्या ओबीसींच्या तक्रारी सोडवणं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम अनुसूचित जाती आयोग करतं\n- संवैधानिक दर्जा मिळाला तर हे काम ओबीसी आयोग स्वतः करू शकेल\n- मागास जातींना ओबीसींमध्ये सहभागी करून घेण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडवू शकेल\n- नव्यानं बिलात महिला सदस्यांना स्थान देण्यात आलंय\n- ओबीसीमध्ये जातींना समाविष्ठ करून घेण्यासाठी राज्यपाल ऐवजी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक करण्यात आलीय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nलोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bhandara-news-leopard-found-dead-109142", "date_download": "2019-01-19T03:08:14Z", "digest": "sha1:NMIY5LTHJ7FLR4WJRPTOV7ISEZJE3NMC", "length": 15536, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhandara news Leopard found dead बिबट्याचा संशयास्पद मृत्यू | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nभंडारा : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पलाडी शिवारात आज, बुधवारी सकाळी नर बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना रस्ता अपघाताची नसून विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.\nभंडारा : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पलाडी शिवारात आज, बुधवारी सकाळी नर बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना रस्ता अपघाताची नसून विजेच्या झटक्‍याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.\nपलाडी शिवारातील राजस्थानी ढाब्याजवळ महामार्गापासून 50 फूट अंतरावर आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बिबट मृतावस्थेत आढळला. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याला गडेगाव आगारात आणले. पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त विलास गाडगे, डॉ. सुरेश निपाने यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. या वेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक चोपकर, वनपरिक्षेत्राधिकारी भोगे, वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते. मृत बिबट अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा आहे. त्याच्या शरीरावर अपघाताच्या कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण विजेचा शॉक असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. अन्य ठिकाणी विजेच्या झटक्‍याने मृत झाल्यावर बिबट्याला राष्ट्रीय महामार्गालगत आणून टाकले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प���त वाघाचा मृत्यू\nअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीटअंतर्गत आपट्याच्या झाडाखाली वाघ मृतावस्थेत आढळला असून त्याचे शरीर कुजलेले होते. सोमवारी (ता. नऊ) ही घटना उघडकीस आली. 9 एप्रिल रोजी वनरक्षक व त्यांचे पथक ढाकणा वनपरिक्षेत्रात भांडूम बीटमध्ये गस्तीवर असताना त्यांना दुर्गंध आला. पाहणी केली असता, एका आपट्याच्या झाडाखाली वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. अंदाजे तीन दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झालेला असावा. ज्या ठिकाणी मृत वाघ आढळला तेथून दोनशे मीटर अंतरावर पाणवठा आहे. मृत वाघाच्या पोटात रानडुकराच्या मांसाचे तुकडे आढळले. त्याची नखे, दात आणि कातडी जशीच्या तशी होती. यावरून वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वनाधिकारी विशाल माळी यांनी सांगितले. मृत वाघाचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्षे आहे. वन गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्‍वानपथकाने व्याघ्र प्रकल्पातील घटनास्थळाचा परिसर पिंजून काढला; परंतु ठोस प्रतिसाद मिळाला नाही. वन्यजीव अभ्यास व एनटीसीएचे विशाल बनसोड, सावन देशमुख यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच दोन उच्चस्तरीय समित्यांचे पदाधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर होते. बुद्धपौर्णिमेला (30 एप्रिल) मचाणावरून वन्यप्राणिगणना केली जाईल. त्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या विषयाला गांभीर्याने घेतले आहे.\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nसोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे\nबेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=1354", "date_download": "2019-01-19T01:58:45Z", "digest": "sha1:AUZ4PQIPYIGSYYJ4Y3EFSA3UDYGKFMFE", "length": 22910, "nlines": 304, "source_domain": "latenightedition.in", "title": "रात्रीस खेळ चाले! – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n#Ratris Khel Chaale || रात्रीस खेळ चाले || मराठी मालिका || भयकथा ||\nविश्वास-अविश्वास, तर्क-अतर्क यामध्ये पुसटशा रेषा असतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात की ह्या रेषा अलगद अन अनाहूतपणे ओलांडून माणूस एका वेगळ्याच संकल्पानेला शरण जातो. मानवी मनाच्या गाभर्यात अशा अनेक गोष्ट असतात ज्याला नेमकी कसलीही ओळख नसते पण त्याची स्वतःची अशी एक ओळख असते. आपल्या आवाक्याच्या बाहेरील घटना जेंव्हा घडतात तेंव्हा एका स्वनिर्मित शक्तीचा जन्म होतो. मानवाच्या अनेक मर्यादा असल्या तरी नसलेल्या मर्यादा तो अजूनही ओळखू शकलेला नाही. ईश्वर-नश्वर ह्या गोष्टींच्या अधीन जाऊन माणूस काही घटनांचा मागोवा घेत असतो. गूढता अन अज्ञान हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाच नव्हे तर अगदी विज्ञानाच्याही मर्यादा आहेतच. म्हणजे, परग्रहावर काय आहे हा तर विज्ञानाचा अजूनही न सुटलेला अन गूढ असा प्रश्न आहे. तसच देवाच्या श्रद्धेपुढे भूत-राक्षस ही अंधश्रद्धा आहे असं आपण मानतो हा फोलपणा आहे. विज्ञान असो वा अध्यात्म हे नेहमी अस्तीत्वात नसलेल्या गोष्टींचाच शोध घेत असतात. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत ती नसतेच, पण ���िचं अस्तित्व जाणवल्यावर एक वेगळाच हुरूप चढतो. निसर्गातील गूढ अमानवीय अन अ-दैवी शक्तींचा वावर मानवी मनाने नेहमीच मानला असला तरी विज्ञान त्याला नाकारत असतं. तो दोष ना कोणाचा, दोष तो नजरेचा असं म्हणून हा वाद संपतो.\nनारायण धारप, रत्नाकर मतकरी, गुरु नाईक यांच्या अन इतर लेखकांच्या लिखाणातून किंवा अगदी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट वगैरेतून आपण अशा अमानवी शक्तींच्या अस्तित्वाबद्धल जाणून घेतो.\n->मालिका सुरू झाली तेंव्हा अतिशय उत्कंठा होती की यात नेमकं काय असेल याची. कारण विषय नावीन्यपूर्ण वाटत होता. मालिकेच्या सुरूवातीला तसा वेगही उत्तम होता. नवनवीन रहस्यमय घटना अन भांडणं यामुळे प्रेक्षक जरा खिळून होता पण मध्यंतरीच्या काळात मालिकेने सगळा अर्थ गमावला. कथा कोणत्या दिशेला जात आहे हेच समजत नव्हतं. अभिराम उठसूट लग्न म्हणायचा, सरिता संपत्ति म्हणायची आणि असला प्रकार निरर्थक वाटत होता. मालिकेत तोचतोचपणा जाणवू लागला होता. कथा भरकटत होती. मूळ विषयापासून दूर सरकत होती. ज्या भूत-प्रेत घडामोडी दाखवायच्या आहेत ते सोडून भलत्याच बाबी बघायला कंटाळा येत होता. पण गेल्या काही दिवसांत कथेने परत जम बसवला आहे आणि एक दिशा पकडली आहे. मालिकेचं संपूर्ण यश हे कथेतच आहे. कोकणच्या मातीत घडणार्‍या घटना म्हणून याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून बघितलं जात आहे. तसे काही वादही झाले, पण रम्य कोकण अन गूढ कथा हे मूळ ठेवलं तर मालिका यशस्वी होईल यात वाद नाही. त्यामुळे कथा हीच प्रथा म्हणून लेखक-दिग्दर्शकाने याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.\nमालिकेतील संगीत भन्नाट आहे. कथानकाला साजेसं असं संगीत आहे ते. त्यातही नावीन्य आहे. सुरुवातीचं शीर्षकगीतही विशेष आहे. हूं..हो…हूं…हो असं संगीत ऐकल्याशिवाय रोजचा भागही संपत नाही आणि प्रेक्षकही त्या संगीताची वाट बघत असतात. त्यामुळे संगीतकाराला स्पेशल पॉईंट्स\nयातील जे कलाकार आहेत ते सगळे फ्रेश चेहरे आहेत. दत्ता हा त्यातल्या त्यात ओळखीचा चेहरा आहे. बाकीचे कलाकार इकडेतिकडे दिसत असले तरी जास्त परिचयाचे नाहीत, त्यामुळे नवीन चेहरे पाहिल्याने नाविन्यत भर पडते. काहींचा अभिनय चांगला आहे पण कुठेतरी गल्लत होतेच आहे. काहींच्या अभिनयात काहीच दम नाही, उगा चेहरा वेडावाकडा करून किंवा भुवया उडवून अभिनय सादर करण्याचा प्रयत्न असत��… पण खरोखर कोकणातील कलावंतांना अन त्यांच्या उपजत कलेला येथून काम मिळत आहे, व्यासपीठ मिळत आहे याचं कौतुक व्हायला हवं… पट्टीच्या कलाकारांना तर नेहमीच बघतो, ह्या कलाकारांची कला काही असह्य नाही…\nकथेत रहस्यं भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा ही ‘suspect’ असल्याप्रमाणे वाटते. नीलिमाचं अतिरेकी वागणं, एकाच वेळेस दोन ठिकाणी दिसणं… माधवचं डायरीत काहीतरी खरडणे त्यात लहानपणी एक निबंध लिहिण्यासाठी मांजराला मारणं… छायाचं बाहुलीशी अन विहीरीशी बोलणं… गणेशचं तर सगळं यावरचं अवलंबुनत्व असतं… अभिराम चं लग्नासाठी आणि देवीकाचं विचित्र वागणं… नेने वकील यांची पैशांची हाव, गुरवाचं ही संशयित वागणं… असं प्रत्येकजण संशयाच्या भोवर्‍यात आहेच… त्यात घरासमोरील ते झाड जेथे शेवंताने फाशी घेतली असते, ती विहीर जेथे त्यांच्या पूर्वजाला उभं पुरलेलं असणं… एका जोडप्याचा बळी… हे सगळं रहस्य वाढवणारं आहे… ह्यामुळेच कदाचित प्रेक्षक अजूनही खिळून आहे अन ह्या गोष्टींचा उलगडा होईपर्यंत तो खिळूनच राहील अशी आशा अन अंदाज आहे…\nफक्त कथानक विनाकारण वाढवू नये अशी प्रेक्षकांची इच्छा असते. एकच एक वाक्य वारंवार वेगवेगळयांच्या तोंडून वदवून घेऊन दिग्दर्शक वेळ काढत असेल तर कथा भरकटू शकते… उत्कंठा एका विशिष्ट क्षणापर्यंतच ठीक असते नंतर त्याचा निराशेत अन चिडचिडीत बदल होत असतो…\nमालिका बघताना एक गोष्ट नेहमी जाणवते की ही कथा लेखक-दिग्दर्शकाने नक्कीच कुठेतरी बघितली, ऐकली किंवा अनुभवली आहे. त्यात सत्यता जाणवते. भले त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असो. शिवाय ही मालिका म्हणजे दिवसेंदिवस गूढ कादंबरीचं एक-एक पान उघडल्याप्रमाणे वाटतं.\nमालिका, संकल्पना अन कथा उत्कृष्ट असली तरी प्रेक्षकांचा भ्रमनिरास होईल अशा गोष्ट घडल्या नाहीत तर उत्तम\nCast & Crew अर्थात कलाकार\nवाड्याची ओळख – लोकसत्ता मधील लेख ->\n17 Comments on \"रात्रीस खेळ चाले\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.yrkseal.com/mr/odi-hydraulic-piston-seal.html", "date_download": "2019-01-19T02:57:17Z", "digest": "sha1:KXS4SQDW2PMH4JBCAJANQRNR5TKO2BTI", "length": 8852, "nlines": 236, "source_domain": "www.yrkseal.com", "title": "", "raw_content": "एकदिवसीय हायड्रोलिक पिस्टन शिक्का - चीन Ningnbo Yierka सील्स\nलवचिक कोळी आणि सानुकूल सुटे भाग\nत्याला बांधता येणे हे रिंग\nओ Ring2 ओ रिंग\nहातोडा शिक्का किट खंडित\nहवेच्या दाबावर चालणारा शिक्का\nलवचिक कोळी आणि सानुकूल सुटे भाग\nत्याला बांधता येणे हे रिंग\nओ Ring2 ओ रिंग\nहातोडा शिक्का किट खंडित\nहवेच्या दाबावर चालणारा शिक्का\nPZ NBR हवेने फुगवलेला लंबवर्तुळाकार शिक्का\nDH PU हायड्रोलिक Wiper शिक्का\nYX ड PU हायड्रोलिक रॉड शिक्का\nHBY रबर रॉड बफर शिक्का\nएकदिवसीय हायड्रोलिक पिस्टन शिक्का\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nएकदिवसीय हायड्रॉलिक पंप इ मध्ये वापर सील विशेषत: पंप इ मध्ये वापर अनुप्रयोगांसाठी, हायड्रॉलिक सिलेंडर फार मोठ्या प्रमाणावर वापरले खोबणी मध्ये घट्ट बसेल जे ओठ-सील, आहे.\nउत्पादनाचे नांव एकदिवसीय हायड्रोलिक पिस्टन शिक्का\nकडकपणा 90 ± 2 अ किनारा\nकार्यरत आहे गती ≤1m / s\nउत्पादन फायदे 1. उच्च ओरखडा प्रतिकार\n2 धक्का लोड होते व दबाव शिखरे विरुद्ध बेशुद्ध\n3. कमी संक्षेप संच\nमालिका क्रमांक शिक्का प्रकार साहित्य रंग कडकपणा\n(किनारा अ) आकार (डी * ड * ह) (मिमी)\nमागील: ओके हायड्रोलिक पिस्टन शिक्का\nपुढे: SPGO हायड्रोलिक पिस्टन शिक्का\nहायड्रोलिक पिस्टन आणि रॉड शिक्का\nपिस्टन आणि रॉड शिक्का\nहवेच्या दाबावर चालणारा पिस्टन शिक्का\nकडक पहारा ठेवला पिस्टन\nDKBI हायड्रोलिक धूळ Wiper शिक्का\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या पिस्टन रॉड हायड्रोलिक शिक्का (पिवळा)\nअॅल्बी PU धूळ Wiper शिक्का\nजा हायड्रोलिक सिलेंडर रॉड शाफ्ट शिक्का\nडी 3 गालिचा PU हायड्रोलिक रॉड शिक्का\nSPGR हायड्रोलिक पिस्टन शिक्का\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nNO.68 Xinzhuang उद्योग क्षेत्र, Gaoqiao टाउन, Haishu क्षेत्र, निँगबॉ, चीन\nचीन हायड्रोलिक हवेने फुगवलेला मोहोर उद्योग ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3216/", "date_download": "2019-01-19T02:34:28Z", "digest": "sha1:2DNNRRXGQBGTY7H6TXYWIHM4TLTAOUHO", "length": 4290, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-विरह", "raw_content": "\nपक्षी होऊनी ऊड्ण्या मन हे सरसावले\nनवा गंध हा हूंगण्या मन हे वेडावले\nवा‍‍र्‌यावरती झूलण्या मन हे झेपावले\nकूणास बघूनी मग हे इथेच थबकले\nमनात माझ्या अलगद कोण हे शिरले\nमनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले\nआता माझे मन माझे न राहिले\nकुणास भुलूनी हे स्वत:शीच हरले\nकरु नये तीच चूक या मनाने केली\nस्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली\nआनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले\nत्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले\nया मनानं न जाणो त्याला\nकिती हसवले अन् किती रडवले\nपण त्याने हास्य तेवढे अलगद्‍ टिपले\nअन् अश्रु ते सोडून दिले\nमाझे मन वेडे ते वेडेच ठरले\nहे अश्रुच त्याने अलगद्‍ झेलले\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nछान आहे आवडली ........\nकरु नये तीच चूक या मनाने केली\nस्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली\nआनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले\nत्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-19T02:19:05Z", "digest": "sha1:LPUGT6UOATHYTRFPA6YMNKINSVELZLTL", "length": 8984, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ\nपाटण – पाटण तालुका डोंगराळ असला तरी या तालुक्‍यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. विविध पदेही भुषवत आहेत. तर काही साता समुद्रापलिकडे जावून आपल्या कार्याचा ठसा उमटवून तालुक्‍याचे नाव रोशन करीत आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिक्षण सभापती राजेश पवार यांनी केले. अडूळ ता. पाटण येथील श्री क्षेत्रपाल विद्यालयात पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 44 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nअध्यक्षस्थानी उपसभापती राजाभाऊ शेलार होते. पंचायत समिती सदस्या सुभ्रदा शिरवाडकर, अडूळ गावठाणचे सरपंच जयवंत केंडे, विनायक शिर्के, सुभाष पवार, अलका पाटील, धैर्यशील पाटणकर, नारायण सत्रे, आनंदराव डुबल, संजय शिर्के, बाळासाहेब शिर्के व राहुल सत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजाभाऊ शेलार म्हणाले, शोध लावणाऱ्या ध्येयवेड्या शास्त्रज्ञांमुळे जग जवळ येऊ लागले आहे. जगाशी सामान्य माणसाचा संवाद होऊ लागला आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण ही संशोधक होऊ शकतो, ही प्रेरणा विद्यार्थ्यांत निर्माण होऊन छोटे-छोटे संशोधक तयार व्हावेत, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. प्राचार्य एम. जे. गिरीगोसावी यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-19T01:48:54Z", "digest": "sha1:MXZWXWRE52ANFFMI5LLMXNC3IU6FZT7J", "length": 9469, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रावेतमधील स्मशानभूमीला नागरिकांचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरावेतमधील स्मशानभूमीला नागरिकांचा विरोध\nपिंपरी – रावेत येथील सेक्‍टर 32 अ मध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीला स्थानिक रहिवाशांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनीही विरोध केला आहे. रहिवासी झोनमध्ये स्मशानभूमीची उभारणी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.\nप्राधिकरणाने रावेत येथील सेक्‍टर 32 अ, आरक्षण क्रमांक 596 ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित केली आहे. 9125.60 चौरस मीटर जागेतील स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी उभारण्यात येत आहे. त्यासाठी 4 कोटी 62 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रहिवासी झोनपासून केवळ 30 मीटर अंतरावर स्मशानभूमी असावी असा नियम असताना हा नियम फाट्यावर मारुन स्मशानभूमीचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.\nमहापौर राहुल जाधव यांनी स्मशानभूमी पाहणी दौऱ्यांतर्गत नुकतीच या स्मशानभूमीच्या कामाची महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या वेळी परिसरात राहणाऱ्या शेकडो महिला आणि नागरिकांनी येथे स्मशानभूमी करू नये अशी मागणी करीत नियोजित स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला. महापौरांसोबत नागरिकांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. नगरसेविका संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर उपस्थित होत्या. वास्तुशास्त्रानुसार घराजवळ स्मशानभूमी असू नये, ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.\nसेक्‍टर 32 मध्ये काही वर्षांपूर्वी विविध व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या. नव्याने विकसित होणारा आणि शांत परिसर म्हणून अनेकांनी या भागाला पसंती देत लाखो रुपये देऊन घरे घेतली. व्यावसायिकाने येथील आजूबाजूला असलेल्या आरक्षणाबाबत पुसटशीसुद्धा कल्पना येथे घर देणाऱ्याला दिली नाही. आता येथे स्मशानभूमीचे काम सुरू केल्यानंतर रहिवाशांना याबाबत समजले. बांधकाम व्यावसायिकाने जाणिवपूर्वक अंधारात ठेवल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इं���िया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sonakshi-sinha-cheated-by-amazon/", "date_download": "2019-01-19T01:43:19Z", "digest": "sha1:LO6WMGMBJXM42ECC6KUUTCL7KQ3ORNUV", "length": 9104, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनाक्षी सिन्हाची ऍमेझॉनकडून फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसोनाक्षी सिन्हाची ऍमेझॉनकडून फसवणूक\nसध्या आधुनिक युगात मानवी जीवनशैलीत मोठया प्रमाणात बदल घडत आहे. त्यातच इंटरनेट आणि मोबाईलमुळे ई-कॉमर्सची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. या ई-कॉमर्स साईटवरुन खरेदी करताना अनेकवेळा फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत असतात. अशाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत घडला आहे.\nई-कॉमर्स साइटवरून खरेदी करताना ग्राहकांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. साबणाची वडी, दगड अशा वस्तू महागड्या वस्तूंच्या बदल्यात बॉक्‍समध्ये येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा मोठमोठ्या साइटवरुन खरेदी करण्याचे वाईट अनुभव सर्वसामान्य माणसांना आल्याच्या कित्येक बातम्या आपण वाचल्याही असतील असाच वाईट अनुभव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या देखील वाट्याला आला आहे.\nऍमेझॉन या लोकप्रिय इ कॉमर्स साइटवरुन सोनाक्षीने एका महागड्या ब्रॅंडचे हेडफोन्स मागवले. सोनाक्षीने ऑर्डर मिळाल्यानंतर जेव्हा बॉक्‍स उघडून पाहिला तेव्हा त्यात हेडफोन्सच्या बदल्यात लोखंडी नळाचा तुकडा होता.\nयाबद्दल सोनाक्षीने ट्‌विट करत ऍमेझॉनकडे तक्रार केली आहे. तसेच तिने ऍमेझॉनच्या ग्राहक सेवेवरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचेही सोनाक्षीने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आ��िया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nस्कोर ट्रेंड्‌सवर प्रियांका आणि सलमान अव्वल\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ची 100 कोटींकडे धाव\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cbi-inquiry-into-five-companies-of-bt-cotton-seeds-producer/", "date_download": "2019-01-19T02:35:34Z", "digest": "sha1:7FXY2CTXOMBMVK7FZ5J64QGFFAZKBARW", "length": 7795, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बीटी कॉटन बियाणे उत्पादक पाच कंपन्यांची सीबीआय चौकशी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबीटी कॉटन बियाणे उत्पादक पाच कंपन्यांची सीबीआय चौकशी\nमुख्यमंत्र्यांकडून केंद्र सरकारला पत्र\nमुंबई, २ नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यातील पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले आहे. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nकेंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने सखोल अभ्यास करून यासंदर्भातील आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालानुसार पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले. हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ मधील तरतुदींच्या विरुद्ध आहेत. या प्रकारच्या बियाण्यांची क्षेत्रीय चाचणी सीईएजी व साआयसीआर यांच्या देखरेखीखाली महिको मोन्सॅन्टो यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार या पाचही कंपन्यांविरूद्ध नागपूर येथे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तथापि, अशा प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यांमध्ये होत आहे. त्यामुळे व्यापक स्तरावर चौकशी करणे गरजेचे असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा घोटी येथे पार पडली. फडणवीस सरकारने मराठा…\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sanatan-sanstha-vaibhav-raout-dr-dabholkar-murder-case-302609.html", "date_download": "2019-01-19T02:28:24Z", "digest": "sha1:ENNV5ZE7FG4J65HLCQHJVH2OEE3O3JP3", "length": 13940, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं.\nमुंबई,ता. 27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृतीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी सनातनवर होत असलेले आरोप फेटाळून लावले. सनातनवर बंदीची जे लोक मागणी करताहेत त्यांचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.\nनालासोपारा स्फोटकं जप्ती प्रकरणानंतर तपासाची चक्र फिरली आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधीत असलेल्या अनेकांना अटक झाली. आणि हत्याकांडाचा उगलडा झाला. हा कट कुठेले शिजला, कधी शिजला, प्रशिक्षण कुठे दिलं गेलं, कुणी दिलं, टार्गेट कोण होतं, हिट लिस्ट मध्ये नावं कुणाची होती, मिशनला नाव काय होतं अशा सगळ्या गोष्टींची माहिती बाहेर आल्याने या प्रकरणात सनातन आणि सनातनशी संबंधीत संस्थांवर तपास यंत्रणांवर संशयाची सुई वळली होती.\nमराठा मोर्चात घातपाताचा कट होता अशी माहितीही बाहेर आली. नालासोपार इथं वैभव राऊत याच्या घरातून स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीतून एक एक उलगडा होत गेला आणि सनातनवर चौफेर टीका होऊ लागली. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप करण्यात येत असल्याचंही सनातनने म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3236/", "date_download": "2019-01-19T02:47:55Z", "digest": "sha1:MU6QBWUE4ZTMPUTWGZUTDISCI3IMXXSX", "length": 5994, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-शेवटची भेट...........", "raw_content": "\nमला ती आज शेवटच भेटणार होती\nदुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती\nआजचा दिवस सहज सरत होता\n\"अरे जरा दमानं\" सांगितल तरी ऐकत नव्हता\nतिला आज भेटुच नये असे वाटत होतं\nमन माझं तिच्या निरोपाच्या\nभयाने आतल्याआत तुटत होतं\nपण पुन्हा तिचं ते मोहक रुप,\nते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते\nआज मन तिच्यासाथी हरणार होतं\nकधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर\nनेहमी जिथे बसायचो बसलो\nहात टेकवत त्या बाकावर\nआज बागेतली गुलाबी फ़ुलं\nमला काळी कुळकुळीत दिसत होती\nपाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती\nअचानक बागेतलं वातावरण शांत झालं\n\"ही वादळापुर्वीची शांतत रे\"\nजणु मला इशा-याने सांगितल\nहळु हळु काळे ढग जमु लागले\nमाझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले\nतेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली\nतिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली\nती जवळ जवळ येत होती आणि पाऊस ही सुरु झाला\nसोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या\n\"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार\"\nमनात मी शपथ घेतली\nपण ती समोर येताच माझ्याच\nनजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली\nती शांत उभी होती\n\"अरे काम होतं जरासं\nबरं ठिक आहे म्हणत\nका रे काय झाले \nम्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं\n\"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे\"\nअरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते\nमी तरी काय करु \nचल मी निघते म्हणत ती उठु लागली\nपाठी न बघताच ती पुढे चालु लागली\nनजर माझी तिच्या पाठमो-या\nआकृतीकडे फ़क्त पाहत राहीली\nहळु ह्ळु तिची ती आकॄती\nमाझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली\nसोबत पावसाची सरही वाढु लागली\nत्या पावसाच्या पाण्यात माझ्या\nस्वप्नांची कागदी नाव बुडु लागली.........\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/loss-shivsena-says-ramdas-athavale-123222", "date_download": "2019-01-19T03:03:50Z", "digest": "sha1:WO4OURCLX7MMP2GL56V2QACBKAJHFUA7", "length": 11902, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "loss to shivsena says ramdas athavale तर शिवसेनेचे नुकसान...- रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nतर शिवसेनेचे नुकसान...- रामदास आठवले\nमंगळवार, 12 जून 2018\nजालना : शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत टीकवावी. जर शिवसेनेने लोकसभा निवडणु���ीत भाजप सोबत युती केली नाही, तर नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.12) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nजालना : शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत टीकवावी. जर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत युती केली नाही, तर नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.12) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nयावेळी आठवले म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच दोन-अडीच तासांची बैठक झाली. शिवसेना-भाजप युती संदर्भातील युती उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत बदल करुन 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत कायम ठेवावी. शिवसेना-भाजप युती संदर्भात उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी बोललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच बोलतील. जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही. तर शिवसेनेचे नुकसान होईल, असे नमूद करून आरपीआय-भाजप एकत्र लोकसभा निवडणूक लढणारा असल्याचे ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.\nप्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत यावे - रामदास आठवले\nऔरंगाबाद - ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा भाजप महायुतीलाच फायदा होणार आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणुका लढवून अप्रत्यक्षपणे भाजपला लाभ...\nआठवलेच्या सभेत खुर्च्यांची फेकाफेक; बाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द\nऔरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत...\nआम्हाला एक मंत्रिपद द्या : आठवले\nपुणे : मुख्यमंत्री साहेब, आम्हाला एक मंत्रिपद देऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. ...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमी आणि आंबेडकर आहेत तोवर 'त्यां'ना महाराष्ट्रात संधी नाही: आठवले\nकोरेगाव भीमा: \"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन असून पक्ष तळागाळात पोहोचला आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट...\nकोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी जनसागर\nकोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2011/04/", "date_download": "2019-01-19T02:13:58Z", "digest": "sha1:5AJCGHXWQ2E67V3S7Y2ILKQP4FEHOHK6", "length": 2220, "nlines": 60, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: April 2011", "raw_content": "\nअसाच भसकन कोसळला होता\nहलकेच दार वाजवून येण्याची रीत नाही,\nअसं बडाबडा बडबडू नये,\nइतक्या मोठ्या आवाजात ओरडू नये,\nअसाच टवाळ, उनाड, मुक्त होता\nतीच अधमुरी दुपारची वेळ\nतसाच झुकत्या पागोळ्यांचा खेळ\nगारांचा गजबजाट अन त्यांचे भंगलेले आकार\nदाराशी उमटलेले ओल्या पावलांचे उकार\nअसाच नंतर शून्य होत गेलेला\nनादही सारखाच तीन पावसांमधला\nफक्त यंदा चिंब भिजवून गेला नाही\nनाहीतर अगदी सारखाच हा आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Jokes-on-farmers-by-government/", "date_download": "2019-01-19T02:02:46Z", "digest": "sha1:RXO2EZWVA36FAWPAOISGCY5IQGOJXHX6", "length": 8287, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी\nसरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी\nराज्यात शेतकर्‍यांवर अन्याय वाढला असून भाजपच्या मेहेरबानीमुळे बँकामधील अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या बायकांवर वाकडी नजर टाकण्याची हिमंत झाली आहे. सध्या शेतकर्‍यांची थट्टा सुरू असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकत्र येऊन या सरकारला जागा दाखवून द्यावी, असे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केले.\nराहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रावसाहेब करपे होते. व्यासपीठावर प्रभाकर गाडे, ज्ञानदेव निमसे, राजू काका निमसे, दत्तात्रय कवाणे, बापूसाहेब मोरे, अनिल इंगळे, सुभाष करपे आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. शेट्टी यांनी भाजपकडून शेतकर्‍यांची थट्टा सुरूच आहे. नोटाबंदीच्या काळात गुजरात राज्यात अमित शहा संचालक असलेल्या बँकेत केवळ 5 दिवसांत 675 कोटी रुपये बदलून दिले जातात. मात्र, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची बँक समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेतील 1100 कोटी रुपये रक्कम अडवून धरणारे भाजप सरकारने शेतकर्‍यांना उत्तर देणे गरजेेचे आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवरायांच्या नावावर फसवी कर्जमाफी केली. दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी घोषणा करणारे आत शेतकर्‍यांना फुकटचे सल्ले देत आहेत. तेल कंपन्यांचा फायदा वाढला. इथेनॉल दर वाढविले.\nमात्र, तरीही शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही आहे. शेतीमालाला दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातील 193 शेतकरी संघटना एकत्रित आल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही विधेयके लोकसभेत मांडले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या हिताने सर्वच पक्षांनी एकत्र येऊन विचार केला, तर दोन्ही विधेयके संमत होऊन शेतकर्‍यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कर्जमाफीचा गोंधळ सुरूच असून बोंडअळीचा निधीही लवकर मिळत नाही. दूध दर घसरल्याने पर्यायी दूध धंदा अडचणीत आला आहे. खरीप पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पुढे उपस्थित झालेला असताना केंद्रात व राज्यातील भाजप सरकार शेतकर्‍यांच्या नावे जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करून एकप्रकारे शेतकर्‍यांची थट्टा करीत असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. तेव्हा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन भाजप सरकारला जागा दाखवून देण्याची वेळ आल्याचे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केली.\nयाप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळापेक्षा वाईट अवस्था भाजप सरकारने आणली असल्याचे सांगत टीका साधली.यावेळी तुपकर यांनी आपले भाषण सुरू असताना टाकळीमिया येथील शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले. याप्रसंगी हंसराज वडघुणे, घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शर्मिला येवले यांनी मनोगत व्यक्‍त केले.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ajit-pawar-speech-in-solapur-halabol-yatra/", "date_download": "2019-01-19T03:01:18Z", "digest": "sha1:I5SI7HNIKJJDIKICAVNJ22577JA6EFAX", "length": 8184, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हल्लाबोल दरम्यान पवारांचे स्वकियांना खडेबोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › हल्लाबोल दरम्यान पवारांचे स्वकियांना खडेबोल\nहल्लाबोल दरम्यान पवारांचे स्वकियांना खडेबोल\nमाढा : मदन चवरे\nराष्ट्रवादीच्या वतीने माढा तालुक्यात आयोजित हल्लाबोल आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या विविध धोरणांवर सडकून टीका केली. तर स्वपक्षीयांना मागील चुकांबाबत जाहीरपणे खडेबोल सुनावले. मागील काळातील चुका पुन्हा न करण्याबाबत जाहीर ताकीदही दिली.\nकेंद्र व राज्य शासनाच्या विरोधात संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात वातावरण ढवळून काढण्याचे काम यानिमित्ताने होत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीत मागील काळात काही चुका झाल्याची जाहीर वाच्यता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात टेंभुर्णी व कुर्डुवाडी येथे झालेल्या सभेत केली. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी पक्षाच्या चिन्हावरच उभे राहिले पाहिजे होते. करमाळा विधानसभा मतदारसंघात अल्पशा मताने झालेल्या रश्मी बागल यांच्या पराभवाची सल त्यांच्या बोलण्यात जाणवली. रश्मी बागल निवडून आल्या असत्या तर विधानपरिषदेप्रमाणे विधानसभेतही राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता असला असता असे ते म्हणाले.\nफक्त आपल्यापुरतं बघून चालणार नाही, तर पक्ष म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी याठिकाणी आमदार निवडून येऊन चालणार नाहीत, तर जास्तीत जास्त ���िधानसभा व लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत. घर मोठे झाल्यावर भांड्याला भांडं लागतं, महत्त्वाकांक्षा वाढतात, त्यावर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. तुमचे मिटत नसेल तर मी आहे, माझ्याकडून मिटले नाही तर दिल्लीत पवारसाहेब आहेत, असे ते म्हणाले. पण याबाबत त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता, यावर मात्र संभ्रम कायम राहिला. कुर्डुवाडी येथील भर पावसात झालेल्या सभेत पुन्हा त्यांनी हाच धागा पकडून जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना जाहीरपणे काही आगळीक केली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम देत आता इतरांची नावे घेत नाही, असे म्हणत सूचक इशारा दिला.\nअजित पवार हे भावी मुख्यमंत्री : मोहिते-पाटील\nटेंभुर्णी येथील सभेत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पवार मोहिते यांचे शीतयुद्ध संपल्याची चर्चा यानंतर सभेच्या ठिकाणी रंगली होती.\nएकच वादा बबनदादा : पवार\nआ. अजित पवार भाषणाला उभा राहताच ‘एकच वादा..’ अशा घोषणा सुरु झाल्या, त्यावेळी अजित पवार यांनी ‘एकच वादा बबनदादा’ अशी घोषणा दिली. यावेळी त्यांनी आ. बबनदादा यांच्या कार्याचा व पवारसाहेबांविषयीच्या निष्ठेचा उल्लेख केला. कोणालाही न दुखवता आपले काम करुन घेणारा म्हणून सातत्याने निवडून येणारा आमदार, अशी स्तुतीसुमनेही त्यांच्यावर उधळली. त्यांच्या कार्यामुळेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याने राज्यात एक नंबरचे गाळप केले असल्याचे पवार म्हणाले.\nशशी थरूर यांचा भाजपला #TenYearChallenge वरुन चिमटा\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://osmanabadlive.in/article_view?id=666&catid=2", "date_download": "2019-01-19T03:14:30Z", "digest": "sha1:SWJFIWCWOCMO36EEOJALKNAB6QE5T5Z4", "length": 6486, "nlines": 78, "source_domain": "osmanabadlive.in", "title": "Osmanabadlive | आदिलशाहीची अस्सल सनद सापडली", "raw_content": "\nउस्मानाबाद लाइव्हला बातम्या देण्यासाठी कॉल करा - 9420477111\nआपल्या बातम्या, आपले न्यूज पोर्टल - उस्मानाबाद लाइव्ह\nआदिलशाहीची अस्सल सनद सापडली\nतुळजापुरात पाचशे वर्षा��पूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद सापडली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्‍यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये, असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे.\nआदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशहा याने हिजरी ९१० म्हणजेच १४८९ साली तुळजापूरसाठी दोन महत्वाच्या सनद दिलेल्या आहेत. तुळजापूर येथील पुजारी विलास वाळके यांच्या घरी १९७१ साली घराचे बांधकाम करताना जुन्या बांधकामात ही सनद सापडली. घराच्या भिंतीत एका संदुकमध्ये ही सनद जपून ठेवण्यात आली होती. एक सनद १ फूट आकाराची तर दुसरी तब्बल ७.२ फूट लांबीची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख प्रमाणपत्र धारकांकडून यातील मोडी लिपीचे मराठी भाषांतर करून घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील एका प्रकरणातही ही सदर वापरण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठ असून तुळजाभवानी हे मुख्य शक्तीपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीचे अनेक पुरातन दाखले आणि अलंकार तुळजापुरात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आदिलशाहीची अस्सल सनद.\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nएकाच दिवशी १५ पोलीस निलंबित\nआदिलशाहीची अस्सल सनद सापडली\nपत्नीचा खून करून पती पोलीस स्टेशनमध्ये हजर\nमुलीच्या अत्याचार प्रकणी येणेगूर येथे रास्ता रोको\nगौरी गणपती ऐवजी याने पूजिले थोर व्यक्ती\nगूढ आवाजाने परंडा परिसर हादरला\nयुवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शरण पाटील\nनळदुर्ग - जळकोट रस्त्याची चाळण\nधनगर आरक्षणासाठी अणदूर येथे कडकडीत बंद\nइटकळ येथे धनगर समाजाचे आंदोलन\nकळंब येथे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nकिल्ले नळदुर्ग पुस्तकाची शिवसैनिकाकडून होळी\nसुनील ढेपे, मुख्य संपादक\nतुळजाभवानीचे महिलांनी घेतले हात लावून दर्शन\nउप जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर अडचणीत\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nतुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kcr-against-sharing-stage-with-rahul-to-skip-mamatas-jan-19-rally/", "date_download": "2019-01-19T01:42:58Z", "digest": "sha1:3M6XVNJ6LUQHKFNKISOMO22VZUW7MR2O", "length": 9590, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यासपीठावर राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे ‘केसीआर’यांची ममतांच्या सभेला ���ांडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यासपीठावर राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे ‘केसीआर’यांची ममतांच्या सभेला दांडी\nहैदराबाद : तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे येत्या १९ तारखेला तृणमूल काँग्रेस आयोजित कोलकात्यातील सभेला दांडी मारणार आहेत. तृणमूल काँग्रेसने कोलकात्यामध्ये विरोधकांची सभा आयोजित केली असून या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी यांच्या हजेरीमुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मात्र ममतांच्या या सभेला गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nचंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. तेलंगणामध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने आत्मविश्वास द्विगुणित झालेले केसीआर सध्या राष्ट्रीय पातळीवर ‘ना काँग्रेस – ना भाजप’ अशी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत.\n१९ जानेवारी रोजी कोलकाता येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभेत केसीआर यांची उपस्थिती असेल काय असा प्रश्न टीआरएसचे लोकसभा प्रतिनिधी बी विनोद कुमार यांना विचारला असता त्यांनी, “केसीआर यांना तृणमूलने निमंत्रण पाठवले आहे की नाही याबाबत मला माहित नाही परंतु जर राहुल गांधी व्यासपीठावर असणार असतील तर केसीआर नक्कीच अशा कोणत्याच सभेला उपस्थिती लावणार नाहीत. हे मात्र नक्की.” असे उत्तर त्यांनी दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- प���युष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-opposition-to-the-project/", "date_download": "2019-01-19T02:23:29Z", "digest": "sha1:CMLCXG735EQPWHW6XH344CGA7L4OVZ2Y", "length": 6258, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध सौदेबाजीसाठी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध सौदेबाजीसाठी\nवेबटीम – नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षाची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेचे नेते वारंवार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करित आहेत. दि. 24 एप्रिल रोजी नाणार प्रकल्पाची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करित आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणारमधील जाहीर सभेत म्हणाले होते. काल पुण्यात बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, नाणारची अधिसूचना रद्द करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचा अर्थ अधिसूचना अद्याप रद्द केली नाही. एक अधिसूचना रद्द करायला एवढा वेळ लागतो का शिवसेना कोकणवासियांचे नाही तर स्वतःचे हित पहात आहे. नाणारला विरोध आहे असे दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करित आहे. सौदा ठरला की शिवसेनेचा विरोध ही मावळेल असा टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nटीम महाराष्ट्र देशा : ‘डान्सबारवरची बंदी उठवली हा निर्णय आमच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावा…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटेनिसमध्ये प्रेरणा व���चारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/significant-contact-with-one-day-of-district-council-employees-in-udgir/", "date_download": "2019-01-19T02:28:34Z", "digest": "sha1:LS5SL3Y2JKNUH53W7XLVXCZ53YAAKTTS", "length": 7421, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उदगीरमध्ये जिल्हापरिषद कर्मचऱ्यांचा एक दिवसाचा लक्षणिक संप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउदगीरमध्ये जिल्हापरिषद कर्मचऱ्यांचा एक दिवसाचा लक्षणिक संप\nउदगीर/ प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने. मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला, सदर मागण्याचे निवेदन सहायक गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.\nराज्यशासनाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एकुण २३ मागण्यासंदर्भात वेळोवेळी युनियन च्या वतीने अनेक वेळा चर्चा तसेच निवेदने देऊन सुद्धा, शासनाने कुठलेच ठोस निर्णय न घेतल्याने उदगीर पंचायत समितीच्या वर्ग ३ व वर्ग ४ चे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या. एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत शासनाचा निषेध नोंदवला. युनियन च्या वतीने सहायक गट विकास अधिकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युनियन चे अध्यक्ष धनराज बिरादार, सचिव देवर्षे एम. एस., आजने व्ही. व्ही., अरुण बिरादार सर्व पदाधिकरी व अन्य महिला कर्मचारी उपस्थित होते.\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\n१० हजार ७०० कोटींची तरतूद तरीही आयोगाला उशीर का \nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाकडून आज राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णय देण्यात आला. यावर…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-house-burglars-arrested-in-pune/", "date_download": "2019-01-19T02:23:41Z", "digest": "sha1:PHUAJ3CHYEQ2CHTG6RRRYNV63D2GE7GL", "length": 6546, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात 3 सराईस घरफोड्यांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात 3 सराईस घरफोड्यांना अटक\nपुणे : घरफोडी करणा-या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सचिन गोरखनाथ काळे (वय 40, रा. जुना ओटास्कीम, निगडी), संतोष लालाजी पवार (वय 30, रा. आझाद चौक, झोपडपट्टी, निगडी), हमीद अंतुम शिंदे (वय-25, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.\nनिगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. कृष्णानगर येथून जात असताना आरोपी मेघमल्हार हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये संशयतरित्या थांबले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन कापडी पिशव्या सापडल्या. त्यांनी मेघमल्हार हौसिंग सोसायटीमध्येच घरफोडीसह इतर गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीकडून 2 लाख 97 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चहर हजार 770 रूपयांचे मसाले, रोख रक्क�� असा तीन लाख एक हजार 770 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.\nही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड आदींनी केली.\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याच्या भावना राष्ट्रवादी…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thakrey-announces-candidate-shirdi-today/", "date_download": "2019-01-19T02:25:01Z", "digest": "sha1:BG2X7HZAS64IZ2TZBYYETQPJOHIBR223", "length": 7195, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचा लोकसभेचा अधिकृत पहिला उमेदवार जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेचा लोकसभेचा अधिकृत पहिला उमेदवार जाहीर\nशिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे झालेल्या मेळाव्यात विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांची लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी जाहीर केली. आगामी निवडणुकीसाठी लोखंडे हे शिवसेनेचे पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत.\nराज्यव्यापी दौऱ्याची सुरवात ठाकरे यांनी शिर्डीपासून केली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी राजकीय मोहिमेचा श्रीगणेशा केला. दर���्यान,लाचारी माझ्या रक्तात नाही, स्वाभिमानानेच जगू, मला वडिलांनी लाचारी शिकवलीच नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. खोटं बोल, पण रेटून बोल, या पद्धतीने सध्या कारभार सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना आ.जगतापांचा तोल…\nटीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3740", "date_download": "2019-01-19T02:33:33Z", "digest": "sha1:SHO7GXIUHTYEFLH4KW2AGMWRPZUHTVUS", "length": 58870, "nlines": 299, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पद्यानुवाद कसा करावा? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे. पद्यानुवाद करताना मराठीत परदेशी फारशी, अर्बी, इंग्लीश शब्द वापरावे का संस्कृतप्रचुर मराठीचा वापर करावा आंतरजालावर काही उदाहरणे मिळाली तर सा��गा, रिफर करायची आहेत. उपक्रमींकडुन मदतीची अपेक्षा आहे.\nकशाला त्रास घेता आणि देता\nकशाला त्रास घेता आणि देता राव. आंतरजालावरचे पद्यानुवाद हास्यास्पद असतात. केविलवाणे असतात. काही मंडळी गंभीरपणे हा हास्यास्पदपणा करत असतात. तर काही जण फालतूपणे हा हास्यास्पदपणा करत असतात. असो. ही मंडळी कधी मोठी होणार नाहीत. (तरी बरे आंतरजालीय पद्यानुवाद एक सशक्त विधा किंवा मराठीतली पद्यानुवादाची समृद्ध परंपरा असा लेख कुणी कसा लिहिलेला नाही\nशाळेत असताना आमच्या वर्गातली काही मुलं असला फालतूपणा करीत असत. उदा. \"\"तुझ्या लोभस लोभस चेहऱ्याला कुणाची नजर न लागो, रम्यनयने\" किंवा दुसरे टोक म्हणजे \"भेटवस्तू, भेटवस्तू, भेटवस्तू.. आणली आणली आणली...\" वगैर वगैरे. आणि त्यावर काही शेंबड्या मुली खिखिखि करत असत. असो. गेले ते दिन आणि शेंबड्या पोरी. आजकालच्या त्या वयातल्या मुली शेंबड्या नसतात असे परवाच कुणीतरी सांगितले.\nअभिजीत राजवाडे [16 May 2012 रोजी 19:27 वा.]\n\"तुझ्या लोभस लोभस चेहऱ्याला कुणाची नजर न लागो, रम्यनयने\n\"भेटवस्तू, भेटवस्तू, भेटवस्तू.. आणली आणली आणली...\"\n चर्चाप्रस्ताव वाचून काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.\nतुम्हाला चांगली उदाहरणे हवी असतील तर मनोगतावरील दोन रथी महारथी मला ठाऊक आहेत. परंतु मध्यंतरी एक पद्यानुवाद वाचला होता.\nभवन तव उत्तुंग आहे आणि अवरत उद्वहन\nमी कसा येणार पर्युत्सुक जरी झालेय मन \nवाद्यवृंदाला सवे घेऊन कर तू आगमन\nनवरदेवा ये अता छळते मला तव आठवण \nहे संस्कृतमिश्रीत गाणे मला वात आणते तेव्हा माझा अनुवाद बघा. आवडतो का ते कळवा.\nउंच आहे इमारत वीज-पाळणा बंद आहे\nकसा मी येऊ, जरी मन अन्नु-कूल आहे (अन्नुच्या कूल आवाजात म्हणा बरं का गाणं)\nये रे ये रे ये रे ताशापिपाणी घेऊन ये रे\nतुझी आठवण येते, नवरदेवा अता ये रे\nवरच्या लायनी कोणी पचवल्या तर पुढल्याही लिहिन म्हणते. ;-)\nअभिजीत राजवाडे [16 May 2012 रोजी 20:10 वा.]\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nविवेकराव, वरील प्रतिसाद वाचून निराश होऊ नये,हतबल होऊ नये.तुमचे लेखन वाचून वाटते की तुम्ही चांगले पद्यानुवाद करू शकाल. हे मनःपूर्वक लिहितो आहे.तुम्ही म्हणता:\nमला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे.\nही मूळ गीते कोणत्या भाषेत आहेत मराठी गीतांचीच पद्यें करायची आहेत काय मराठी गीतांचीच पद्यें करायची आहेत काय तरी प्रत्यवाय(हरकत) नाही.करता येतील.खालील गोष्टींकडे लक्ष देणे उपयुक्त ठरू शकेलः\n* पद्यानुवाद गणवृत्तात रचणे बिकट असते. शब्द योजताना फार मर्यादा पडतात. त्यामुळे अनुवाद मनाजोगता होत नाही. तसेच गण योग्य प्रकारे पडले नाहीत, तर लग्नात काही हौशी महिला स्वरचित मंगलाष्टक शार्दूलविक्रीडितात म्हणण्याचा ओढून-ताणून,मारून-मुटकून प्रयत्न करतात तशी स्थिती होऊ शकते. ते टाळावे. गणवृत्त रचनेविषयी सार्थ आत्मविश्वास असेल तर तसे अवश्य लिहावे. स्वानुभवाधारित मत सांगितले.गणवृत्तरचना चांगली जमली तर मोठा आनंद होतो हेही खरे.\n*तसेच पद्यानुवाद मुक्तछंदात असणे मुळीच योग्य नाही असे मत आहे.\n* म्हणून पद्यरचना तुमच्या आवडत्या अशा एखाद्या मात्रावृत्तात असावी. [उदा..ओतीत विखारी वातावरणी आग| हा वळसे घालित आला मंथर नाग(अहिनकुल-कुसुमाग्रज)]\n*पद्यरचना प्रथम मनात जुळायला हवी.त्यासाठी प्रथम वृत्ताची चाल मनात बिंबायला हवी. मग शब्द आपसूक सुचतात.एक-दोन कडवी मनात रचून झाल्यावर मग कागदावर उतरवावी.त्यावेळी शब्दांत बदल होणे शक्य असते.चाल अस्खलित ओघवती हवी.\n* मराठीभाषेत रूढ असलेले संस्कृत शब्द अवश्य वापरावे.मासा या शब्दाऐवजी पद्यात मत्स्य शब्द योजणे अधिक चांगले.(बट इट् डिपेंडस्...) गीताचा विषय कोणता,वातावरण काय तदनुसार शब्द योजना करावी.थोड्या विचारान्ती होतेच.\n* पद्यानुवाद करावा असे तुम्हाला वाटते. त्या अर्थी करायला घेतल्यावर तुमच्या हातून होणारच.\nविवेकरावांना हतबल करण्याचा प्रयत्न नाही परंतु जालावर अतिभयंकर पद्यानुवाद झालेले आहेत हे टाळता येत नाही त्यामुळे त्यांना उदाहरणे हवी असल्यास तेही वाचून हतबल होतील असे वाटते. असो.\nयावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते (गद्य आणि पद्य हे दोन वेगळे फॉर्म आहेत हे लक्षात घेऊन हा प्रश्न विचारला आहे. माणसाला पद्यरचनेचीच गरज का वाटते असाही प्रश्न मी गांभीर्याने विचारू शकते हे कृपया लक्षात घ्यावे तेव्हा वरील प्रश्न खोडसाळ नाही.)\nखालील उदाहरण हलकेच घ्यावे -\nजेव्हा नवरा बायको राजी, तेव्हा काय करेल भटजी\nआयुष्याच्या रस्त्यावरती, हरून गेला बाजी*\n* हा बहुधा दुसरा बाजीराव असावा. पहिला बाजीराव हरल्याचे वाचले नाही. ;-)\nवगैरे ओढून ताणून रचना पद्यानुवादाता होते असे वाटते त्यापेक्षा परकीय भाषेतील पद्याचे रसग्रहण का नाही केले जात\nअसो. चांगल्या रचना वाचायच्या झाल्यास मनोगतावर टवाळांचे अतिप्राचीन पद्यानुवाद वाचावे. नंतर ते (टवाळ नाही, पद्यानुवाद) बिघडत गेले असे माझे मत आहे. धनंजय यांनीही स्पॅनिश कवितांचे अनुवाद केल्याचे आठवते आणि ते हास्यास्पद नव्हते. ते दुवे देऊ शकतील.\nयावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते\nप्रश्न कळला नाही. माणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी ना\nतेच जाणून घ्यायचे आहे\nमाणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी ना\nहे थोडेसे स्वस्त उत्तर आहे, मीही तसेच देईन कारण माझी जाण तेवढीच आहे परंतु अनुवाद करताना मनुष्य परकीय भाषेतील गद्य स्वभाषेत समजवावे, त्या भाषेत मांडलेले विचार स्वभाषकांना समजावे म्हणून प्रयत्नशील असतो. पद्य समजावून देण्यासाठी त्याचे रसग्रहण केले जाते. परकीय भाषेतील पद्य स्वभाषेत आणताना अतिशय काळजी घ्यावी लागत असावी, अन्यथा त्याचा फॉर्मच बिघडून जातो असे वाटते. विशेषतः म्हणी, दाखले, वाक्प्रचार, एतद्देशीय संकल्पना यांचा पद्यात जो वापर होतो तो अनुवाद करून वृत्तांत बसवताना अनेकांची फे फे उडते असे दिसते तरीही हा अट्टहास कशाला (हा प्रश्न पद्यानुवाद का करावासा वाटतो हे जाणून घेण्यासाठी आहे.) त्यापेक्षा रसग्रहणच का नाही\nचित्रपटांसाठी गाण्यांचे अनुवाद होतात. त्यापैकी फार थोडी गाणी लक्षात राहतात आणि याचे कारण फसलेले पद्यानुवाद असावे असे वाटते. (एक लक्षात राहणारे आणि सर्व भाषांत प्रसिद्ध असणारे गाणे - छोटीसी आशा पण मग याला अपवाद म्हणावे का की रेहमानच्या संगीताची जादू) अनेक उदाहरणे तपासल्यास बरेचसे पद्यानुवाद फसले आहेत असेच म्हणावे लागते.\nएक उदाहरण म्हणून वरचे \"उंची है बिल्डींग\" बघावे. हे गाणे थोडेसे आयटेम साँग आणि विनोदी आहे. त्याचा मनोगतावरील मूळ पद्यानुवाद भजनाप्रमाणे झाला असे मला वाटते. अनुवाद करताना गाण्याचा बाज बदलणार नाही हे लक्षात घ्यावे की घेऊ नये वैचारिक लेखाचा गद्यानुवाद करताना तो विनोदी होणार नाही याची काळजी अनुवादक घेतो असे वाटते. तसेच पद्यालाही लागू असावे की नसावे वैचारिक लेखाचा गद्यानुवाद करताना तो विनोदी होणार नाही याची काळजी अनुवादक घेतो असे वाटते. तसेच पद्यालाही लागू असावे की ���सावे\nमला कवितेत रुची नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जे कविता करतात किंवा परभाषेतील कविता वाचतात त्यांच्याकडून अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांची भूमिका कळेल.\nपरकीय पद्याचे स्वकीय पद्य करताना फक्त वृत्तांत बसवणे, चालीत बसवणे पुरेसे नाही हे मीही** सांगू शकते. तेव्हा फक्त र ला ट जोडणे आणि पद्य बनवणे एवढाच हेतू असतो का यासोबत चांगल्या पद्यानुवादासाठी काय आवश्यक आहे हे ही कळावे.\n* या प्रश्नांची उत्तरे \"जो जे वांच्छिल तो ते लाहो\" नसावे अशी अपेक्षा ठेवते.\n** एखादे गाढवही सांगू शकते असे लिहिणार होते पण असो.\nअस्वस्थामा [18 May 2012 रोजी 01:12 वा.]\nअनुवाद करताना गाण्याचा बाज बदलणार नाही हे लक्षात घ्यावे की घेऊ नये\nअनुवाद करताना गाण्याचा बाज बदलला तर काय अर्थ उरला.. म्हणजे विनोदी गाण्याचे भजन आणि भजनाचे शृंगारिक झाल्यावर मग अनुवाद व्यर्थच ना..\nबादवे याच ओळींचा ताल आणि लय राखून असा ही अनुवाद चालेल असं वाटतं ..\nउंच हाय बंगला, पाळणा बी बंद हाय..\nयीव कसा आता, जरी मन तय्यार हाय..\nबाकी इथले बरेचसे प्रतिसाद फर्मास.. आवडेश..\nहे थोडेसे स्वस्त उत्तर आहे\nबरोबर आहे. सिमीत ज्ञानामुळे हे सोपे उत्तर दिले होते. आता प्रश्न बराच कळला.\nतरी देखील फारसा अभ्यास नसूनही असेच वाटते.\nतरीही हा अट्टहास कशाला\nपद्यानुवादाचा अट्टाहास, अनुवादाची आवड (खरंतर खाज) खर्‍या अर्थाने भागवत (शमवत) असावा. उत्तम पद्यानुवाद केल्यामुळे/केल्यानंतरच आपल्याला चांगला अनुवाद करता येतो असा अहंगंड सुखावत असावाच शिवाय (/कारण) लोकांनाही ते पटत असावे.\nअर्थात गद्यानुवादापेक्षा केवळ पद्यानुवाद कठीण असतो या 'पॉप्युलर' समजाशी मी सहमत नाही. गद्यानुवादही 'तितकाच' कठीण असतो. गद्यानुवादातही अनेकदा मोठमोठी लोकं फसली आहेत. वरवर सोपे दिसुनही अनेक थोरामोठ्यांना साधे गद्यानुवाद जमलेले नाहीत. उदा. द्यायचे तर कॉन्रॅड रिक्टरच्या उत्तमोत्तम कादंबर्‍यांचा जीएंसारख्या मातब्बराने केलेला अनुवाद (माझ्यामते तरी) फसलेला आहे.\nतेव्हा गद्यानुवाद आणि पद्यानुवाद यांच्यात डावे उजवे करणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा मी माणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो (जो व्यक्ती-काल अन् कदाचित स्थल सापेक्ष असतो) त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी या ढोबळ मताशी (अजूनतरी) ठाम आहे\nकवितेचे एक वैशिष्ट्य असते : तिच्या रचनेच्या \"आकृती\"मधून बिगर-शब्दकोश-अर्थ वापरून काहीतरी संवाद साधला जातो. हे जमले, तर कविता वाचताना कवी बहुआयामी संवाद साधतो आहे, अशी समृद्ध आणि हवीहवीशी* जाणीव रसिकाला होते.\n(*\"हवीहवीशी\" शब्दाच्या अर्थात \"परदु:ख अनुभवण्याची जाणीव\"ही सुद्धा आली. लोक तिकीट विकत घेऊन \"वहिनीच्या बांगड्या\" वगैरे रडवणारे चित्रपट बघतात पण हे फार अवांतर होत आहे.)\n\"वृत्त\" आणि \"यमक\" ही वैकल्पिक रचनावैशिष्ट्ये आहेत. ही साधने वापरून शब्दार्थापेक्षा वेगळा, आणि अनुभवाला पोषक असा संवाद कवी घडवतो. एका प्रसिद्ध गझलकाराने केलेले वर्णन मागे श्री. चित्तरंजन यांनी पुरवले होते : गझलकार मूड जाणून त्यास पोषक असे वृत्त निवडतो. यमकामुळे एखाद्या शब्दाला येणारे बळ, किंवा अस्पष्ट यमकामुळे कवितेला येणारी दुहेरी लय, हे सगळे शब्दार्थावेगळे, आणि अनुभवाला पोषक असते. या सर्व गोष्टी कवीसाठी वैकल्पिक आहेत. एखादा कवी यमके वापरत नाही. दुसरा एखादा कवी वृत्त वापरत नाही. (पण लय न-वापरणारा कवी विरळा. मुक्तछंदाच्या अंतर्गत लयीबाबत त्यांच्या छंदोरचनेच्या पुस्तकात माधव जूलियन यांनी हे विश्लेषण दिलेले आहे.) पण काहीतरी बहुआयामी लागतेच, आणि कवी-रसिक संवादाचा अविभाज्य भागही असते.\nते वेगवेगळे आयाम मूळ भाषेतील रचनेत मोकळे करता येतच नाहीत. पण भाषांतरकाराने ठरवलेलेच असते : \"भाषांतरात मूळ रचना परिपूर्णपणे नाही\". तरी शब्दार्थावेगळे आयाम काढून टाकले, तर ती कविता केविलवाणी पंगू होईल का हे त्या-त्या कवितेच्या बाबतीत ठरवावे लागते. एखाद्या भाषांतरकाराचा एखाद्या कवितेविषयी हा वैयक्तिक निष्कर्ष असू शकतो. मग जमले तर मुळातलेच आयाम वापरायचा प्रयत्न भाषांतरकार करतो. किंवा जमले तर नव्या भाषेतील कुठल्या वेगळ्या युक्त्या वापरायचे भाषांतरकार ठरवू शकतो.\nअशा रीतीने भाषांतर वाचणार्‍या रसिकालाही समृद्ध बहुआयामी अनुभव मिळतो. भाषांतरकार जर चांगला असेल, तर काय करेल मूळ भाषेत वापरलेल्या आयामाने ज्या प्रकारची समृद्धता मूळ भाषेतल्या रसिकाला जाणवते, त्याच प्रकारची समृद्धता नव्या भाषेतील रसिकाला भाषांतरात वेगळ्या कुठल्या आयामाने जाणवावी.\nश्री. विवेक महाबळ यांचा प्रस्ताव अतिशय त्रोटक आहे. त्यांना सहज उत्तर देणे शक्य नाही. त्यांच्या प्रश्नावरून त्यांना हवा असेलसा वाटावा, तसा सामान्य ठोकताळा माझ्यापाशी नाही. शिवाय त्य���ंचा प्रस्ताव औपरोधिक आहे की नाही, हेसुद्धा स्पष्ट कळत नाही.\nत्यांनी उदाहरणे दिली असती, तर विश्लेषण आणि चर्चा सुसूत्र आणि अधिक रंगतदार झाली असती. शिवाय प्रश्न थेट आहे की औपरोधिक, तेसुद्धा स्पष्ट झाले असते.\nकाही स्पॅनिश->मराठी पद्य-भाषांतरांचे दुवे :\nएडिपस आणि कूटप्रश्न (मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस)\nगुरफटलेली आसवे (मूळ कवी : हुआन रामोन हिमेनेथ)\nअशी गुमसुम आवडतेस मला (मूळ कवी : पाब्लो नेरूदा) या धाग्याखालील चर्चेत मूळ भाषेतल्या कवितेतील लय भाषांतरात आणण्याबाबत थेट चर्चा आहे.\nअशीच एक संबंधित उत्तम चर्चा\nउत्तम अनुवाद आणि त्याचबरोबर अनुवाद किंवा भाषांतर म्हणजे काय याबद्दल झालेली उत्तम चर्चा.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.धम्मकलाडू प्रश्न विचारतातः\"कशाला राव त्रास घेता\nप्रियालीताईंना प्रश्न पडतो.\"यावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते\nया दोन्ही प्रश्नाचे उत्तर माझ्यामते एकचः\"स्वतःच्या आनंदासाठी.\"\nआपल्याला योग्य शब्द आठवले,मनासारखी रचना जमली तर आनंद होतोच.\nमुक्तसुनीत [17 May 2012 रोजी 16:46 वा.]\nऍलिस इन् वंडरलँड् मधे jabberwocky ही प्रसिद्ध कविता आहे. \"अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. \" असं कुणीसं त्याचं वर्णन केलेलं आहे.\nप्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती\nबोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.\n भि‍उनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा\nजबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा\nनायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा\nतमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा.\nतितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला\nसरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला.\nजबडोबाचे डोके घे‍उनी नायक परते घराकडे.\n\"जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा\n\" आनंदी हसती जोरा.\nप्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती\nबोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षर��� वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे व��परू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापर��� नयेत.\nही तर नवनिर्मिती झाली. अनुवाद मस्त, मजेदार आहे.\nही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.\nअनुवाद मस्त, मजेदार आहे.\nकवितेचा1 अनुवाद हा बहुधा गद्यापेक्षा फार कठीण असतो. शब्दांच्या आणि अर्थांच्या पलिकडले एक संपूर्ण विश्व -- लय आणि नाद, सांस्कृतिक संदर्भ, भाषिक लकबी वगैरे वगैरे -- दुसऱ्या भाषेत ट्रान्सपोर्ट करणे केवळ अशक्य आहे. ते केवळ आपण मूळ भाषेतून 2श्वास घेत, हुंगत अनुभवू शकतो.\nत्यामुळे किंबहुना कवितेचा अनुवाद करता येऊ शकत नाही असे एक मत आहे. पण नापिकीच्या काळात कवितेचा अनुवाद केल्यास तो कवीच्या मेंदूला आणि प्रतिभेला चांगला खुराक ठरू शकतो. अनेक मोठ्या कवींनी ह्याचसाठी बहुधा असे अनुवाद केले आहेत. अनुवाद करताना मूळ कवितेनुसारच शब्द निवडायला हवेत. उदा. जयदेवाच्या कवितांचा मराठीत अनुवाद करताना बहुधा फारसी, अरबी, तुर्की शब्द टाळलेच जातील असे वाटते.\nबाकी आंतरजालीय अनुवादांचा अनुल्लेखच बरा.\n1. पद्य आणि काव्य ह्यात फरक करायला हवा. उदा. मोरोपंतांचे ते पद्य, तुकारामाची ती कविता अशी मी सोपी व्याख्या केली आहे.\n2. अगदी लिपी बदलली तरी ह्या अनुभवांत फरक पडतो. उर्दू कविता उर्दू लिपीतून वाचण्याऐवजी देवनागरी लिपीतून वाचल्यावर मला हे जाणवले की एका लिपीतून दुसऱ्या लिपीत जाताना काहीतरी हरवून जाते.\nएका प्रसिद्ध गझलकाराने केलेले वर्णन मागे श्री. चित्तरंजन यांनी पुरवले होते\nह्या चर्चेत दिलेला ग़ज़ल की भावभूमि में अन्विति हा फैजच्या लेखाचा तो दुवा असावा.\nविवेक महाबळ [17 May 2012 रोजी 18:28 वा.]\nदिलेले दुवे आवडले. वाचतो. चर्चा उपरोधाने टाकलेली नाही. मुलांसाठी अनुवाद करायचे होते. इथे चांगली चर्चा केली आहे, खुप माहिती मिळाली. वाचण्यासारखे खुप आहे.\nप्रोत्साहनासाठी आभार. उदाहरणांसाठी आभार. मी प्रयत्न करेन काहीतरी लिहून काढण्याचा.\nलहान मुलांच्या कवितेचे हे उदाहरण घेऊया :\n(मूळ प्रत-अधिकारमुक्त कवितेत ७ ���डवी आहेत [विकिपीडिया दुवा], पण माझ्या वैयक्तिक विचारप्रक्रियेचे उदाहरण म्हणून हे पहिलेच कडवे घेऊया.)\n१. मूळ कवितेचे शब्दभांडार आणि शैली : लहान मुलांच्या ओळखीचे. शब्दांची पुनरावृत्ती करण्याची ध्वन्यनुसारी लकब वगैरे.\n२. अर्थाबाबत एक शंका, इंग्रजीसाठी सामान्य : नाम की क्रियापद ही संदिग्धता आहे. \"Twinkle\" हा एकशब्दी वाक्यखंड आहे. \"(तू) चकचक-कर\" असे आज्ञार्थ आहे, की \"चकचक (दिसते-आहे)\" असे वर्णनात्मक आहे मराठीत अशी संदिग्धता वैचित्र्यपूर्ण आहे. संदिग्धता ठेवावी, की दोनपैकी एक पर्याय निवडावा\n३. कवितेला सोपी ४-feet(गण), आयँबिक टेट्रामीटर लय आहे. प्रत्येक गणातील आघातस्थळ अगदी जोरदार आहे. विचलन नाही.\n४. एक उत्तम योगायोग : ट्विं-कल् \\ ट्विं-कल् \\\\ लिट्-टल् \\ स्टाऽर् \\\\ आणि चांदो-बा\\चांदो-बा \\\\ भाग्-लास् \\ काऽ \\\\ यांच्या ठेक्यातले सामांतर्य लक्षणीय आहे. दोन्ही बालकविता आहेत. हा योगायोग काय निर्देश करतो हे वृत्त मराठीत कायम ठेवता येईल\n५. कवितेत दोन-दोन ओळींचे अंत्ययमक आहे. शिवाय ओळीच्या शेवटी वाक्यखंड किंवा वाक्य संपते (एंड-स्टॉपिंग) बालकवितेत अंत्ययमक असल्यास तालात आवर्तने येतात, आणि ओळीच्या शेवटी न्यास मिळाल्यामुळे सोपे समाधान मिळते. अंत्ययमक आणि एंडस्टॉपिंग मराठीकरिता नैसर्गिक आहे. ते निवडण्याबाबतचा निर्णय सोपा आहे.\nचिमुकल्या चांदणे (चिमुक्-ल्या \\ चांद-णे)\nचकचक गऽ (चक्-चक् \\ गऽ)\nकोण तू कुठली तू (कोण् तू \\ कुठ्-लि तू)\nकळेना गऽ (कळे॑-ना \\ गऽ ; ळे॑ = र्‍हस्व ए॑)\nजगाच्या माथ्यावर (जगाऽ-च्या॑ \\ मा॑थ्या॑-वर् ; मा॑=र्‍हस्व आ॑)\nउंचावरी (उं-चाऽ \\ वरीऽ )\nआकाशात जणूकाही (आ॑का॑-शात् \\ जणु-कै)\nहिरेकणी (हिरे-ऽ \\ कणीऽ)\n(०) हा कच्चा खर्डा आहे.\n१. चांदोबा-चांदोबा चा ठेका जमतो आहे.\n२. चांदणे, चांदणे अशी पुनरावृत्ती न-करता, तोच परिणाम च-च-च, क-क-क अनुप्रासाने साधला आहे.\n३. यमके असलेले बरे. उंचावरी आणि हिरेकणी, यात फक्त \"ई\" अंत्यस्वराचे यमक आहे. लहान मुलांनी म्हणताना हे थोडके यमक न्यास म्हणून पुरते का\n४. शब्दभांडार लहान मुलांच्या सहज आवाक्यातले आहे. \"गऽ\" हा संबोधन-शब्द घेतल्याने मुळातल्या द्विरुक्तीचे पडसाद उमटतात, की मुळात नसलेला आणि फाजिल लडिवाळपणा येतो\n५. \"चकचक गऽ\" मध्ये चकचक हे क्रियापद की नाम ही बाब संदिग्ध ठेवणे जमले आहे. पण हे मराठीत कृत्रिम भासते आहे, की नैसर्गिक\nवगैरे, वगैरे विचार करत भाषांतर पूर्ण करेन.\nचमचम चमचम चांदणे ग .\nअस्वस्थामा [18 May 2012 रोजी 17:13 वा.]\nचमचम चमचम चांदणे ग ..\n( किंवा चमचम चिमुकली चांदणी ग .. )\nआलीस कुठून कशी ग ..\nजणू हिरकणी तू ऐशी..\nआपल्या मुद्द्यांचा वापर करून सहजता आणण्याचा प्रयत्न केलाय.. कदाचित काही अर्थ (जसे की what you are ऐवजी आलीस कुठून कशी ग ..) जवळपासचे जुजबी झाले असले तरी अनुवाद प्रवाही राहण्यासाठी तितकी मर्यादित space घेऊ शकतो असं वाटतं ..\nआपलं काय मत आहे \nदादा कोंडके [18 May 2012 रोजी 18:01 वा.]\nप्रतिक्रिया वाचून मजा आली.\nलक्श्याच्या कुठल्यातरी चित्रपटात \"तुमच्यावानी कुनी माज्या जिंदगीत येइल, तर लई झ्याक होइल, तर लई झ्याक होइल\" असं गाणं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2007/01/blog-post.html", "date_download": "2019-01-19T02:14:53Z", "digest": "sha1:L5MIK2ZTQOIPITZ6ROX2A6PULVU5NU3R", "length": 13802, "nlines": 147, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: \"आमच्या वेळी असं नव्हतं\"", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \n\"आमच्या वेळी असं नव्हतं\"\nपरवा घरी फोन केला तर माझ्या २.५ वर्षांच्या पुतण्याने उचलला आणि अगदी व्यवस्थित गप्पा मारल्या... फोन कसा धरावा, सुरुवातीला hello म्हणावं, नंतर \"मी निशू बोत्तो\" असं आपलं नाव सांगावं हे सगळ अगदी न शिकवता त्याला कळतं.. लहानपणा पासून फोन, computer, गाडी, TV, CD player हे सगळ घरात असल्याने ते वापरणं वगैरे शिकवाव लागतच नाही... पण मग असही वाटतं की फोन, computer, TV हे सगळं नविन घेताना जेव्हडी मजा आली जे अनुभवलं ते त्यांना कधिच मिळणार नाही... मला आठवतं आमच्या घरी जेव्हा पूर्वी blank and white टिव्ही होता...त्याला एका बाजूला ८/१० काळी गोल बटणं होती... मधेच थंडी वाजायला लागल्या सारखं टिव्ही वरचं चित्र थरथरायला लागायचं.. मग त्या ८/१० बटणांमधलं एक कोणततरी फ़िरवायल्यावर ते थांबायचं.. नाहीच तर मग त्याला बाजूने एक झापड मारायची... झापड मारणे का एकदम रामबाण उपाय होता... मी तो पूढे computers, कॉलेज मधले circuit boards, CRO, microwave oven, printers ह्या सगळ्यांना वापरला... :) पण त्या टिव्ही ला सारखं सारखं मारलं तर तो मोडून जाईल ह्या भितीने जास्त बडवता पण येत नसे... नंतर आम्ही Sony चा रंगित टिव्ही घेतला.. तो एकदम चांगला होता पण त्याला Remote control नव्हता... तरीही तो घरी आला तेव्हा आमचा घरी अगदी दिवाळी झाली होती... :) त्यावेळी रंगित टिव्ही वर दुरदर्शन पहायला फ़ारच मजा यायची... पुढे घरात पहिल्यांदा फोन आला तेव्हा फोन वाजला की कोणी उचलायचा ह्यावरून अगदी भांडणं व्ह्यायची... माझा भाऊ तेव्हा शिकायला पूण्याला असायचा त्यामूळे तो घरी आलेला असला की मग फोन तो उचलणार अशी मला ताकिद मिळायची.. तेव्हा Bill वर control रहावा म्हणून फोन च्या शेजारी एक डायरी ठेवलेली असायची आणि त्यात आम्ही नंबर लिहून ठेवायचो.. :) मी पण अगदी शहाण्या मुला सारखे माझ्या सगळ्य़ा मित्रांचे नंबर त्यात लिहायचो आणि मग bill आल्यावर मला ओरडा बसायचा.. :) पुढे पुढे त्या डायरी चं एक पान दिवसातले calls लिहायला अपुरं पडायला लागल्यावर मग ती \"प्रथा\" बंद झाली... सुरवातिचं अप्रूप संपल्यानंतर, आपल्याला एखादा महात्त्वाचा फोन येणार असेल आणि आपण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम त्यावेळी करत नसू आणि बाकीच्यांनी अगदी नाहीच उचलला तरच मग स्वत: उठून फोन उचलायचा अशी पध्दत घरात चालू झाली... मी शाळेत असताना कोणाच्या घरी वगैरे computer नसायचे.... पण आमच्या Building मधे एकांनी computer घेतला होता... आम्हाला \"लहान\" मुलांना त्या computer च्या खोलीत पण जायला मिळ्त नसे... ती ताई अगदी दारं, खिडक्या बंद करून आत computer वर काम करत असे.. तिचा भाऊ मात्र कधितरी आम्हाला computer लावून दाखवत असे... तेव्हा मला तिचा खूप राग यायचा... आणि आज ऑफ़िस मधे, घरी अगदी अत्याधूनिक desk tops, laptops वापरल्यानंतर ते आठवलं की हसू येतं.. मधे एकदा तर इथे माझे आणि roomies चे मिळून ६ laptop घरात होते... :) पुण्याला आमच्या घरी computer आला तेव्हा तर मला \"computer वर लई भारी काय काय करता येतं\" एव्हडच ऐकून माहित होतं पण काय ते काही कळायचं नाही.. :D.. मग मी रोज सकाळी computer लावून paint brush वर चित्रं काढून ती save करत असे.... नंतर internet म्हणजे काय हे जरा जरा कळल्यावर VSNL चं student account घेण्यासाठी मी आणि माझा मित्र PMT च्या बस की दिघी ला गेलो होतो... Internet चे सुरुवातिचे दिवस एकदम enjoy केलेले... मी सगळ्या जनतेला खूप forwards पाठवायचो, लोक ते वाचून मला reply करतिल अशी अपेक्षा पण ठेवायचो, मी inbox उघडला आणि मला नविन इमेल आलेला असेल की मला खूsssप आनंद व्ह्यायचा.. :) मी आणि मित्र तर college ला किती वाजता जायचं हे email वरून ठरवायचो आणि email केल्यानंतर \"मी तूला email केलाय तो बघ\" असं फोन वर पण सांगायचो.. :)... माझ्या uk च्या बहिणी ने पाठवलेले फोटो मी download करून घरी दाखवले तेव्हा computer शोधच मी लावला आहे असा आनंद आई, बाबा आणि आज्जीला झाला होता... मी शाळेत असताना कोणाच्या घरी वगैरे computer नसायचे.... पण आमच्या Building मधे एक��ंनी computer घेतला होता... आम्हाला \"लहान\" मुलांना त्या computer च्या खोलीत पण जायला मिळ्त नसे... ती ताई अगदी दारं, खिडक्या बंद करून आत computer वर काम करत असे.. तिचा भाऊ मात्र कधितरी आम्हाला computer लावून दाखवत असे... तेव्हा मला तिचा खूप राग यायचा... आणि आज ऑफ़िस मधे, घरी अगदी अत्याधूनिक desk tops, laptops वापरल्यानंतर ते आठवलं की हसू येतं.. मधे एकदा तर इथे माझे आणि roomies चे मिळून ६ laptop घरात होते... :) पुण्याला आमच्या घरी computer आला तेव्हा तर मला \"computer वर लई भारी काय काय करता येतं\" एव्हडच ऐकून माहित होतं पण काय ते काही कळायचं नाही.. :D.. मग मी रोज सकाळी computer लावून paint brush वर चित्रं काढून ती save करत असे.... नंतर internet म्हणजे काय हे जरा जरा कळल्यावर VSNL चं student account घेण्यासाठी मी आणि माझा मित्र PMT च्या बस की दिघी ला गेलो होतो... Internet चे सुरुवातिचे दिवस एकदम enjoy केलेले... मी सगळ्या जनतेला खूप forwards पाठवायचो, लोक ते वाचून मला reply करतिल अशी अपेक्षा पण ठेवायचो, मी inbox उघडला आणि मला नविन इमेल आलेला असेल की मला खूsssप आनंद व्ह्यायचा.. :) मी आणि मित्र तर college ला किती वाजता जायचं हे email वरून ठरवायचो आणि email केल्यानंतर \"मी तूला email केलाय तो बघ\" असं फोन वर पण सांगायचो.. :)... माझ्या uk च्या बहिणी ने पाठवलेले फोटो मी download करून घरी दाखवले तेव्हा computer शोधच मी लावला आहे असा आनंद आई, बाबा आणि आज्जीला झाला होता... आज्जी आम्हाला तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगताना नेहमी म्हणते \"आमच्या लहानपणी असं नव्हतं.. विज वगैरे काही नव्हती सगळं कंदिलाच्या उजेडात करावं लागायचं...\" कदाचित आम्हीही पूढे निरज, निशांत ला सांगू.. \"आमच्या वेळी असं नव्हतं... फोन आणि computer घरात आधिपासूनच नसायचे, ते घ्यावे लागायचे.. फोन वाजला की उठून उचलावा लागायचा आणि emails पण स्वत:हून type करावे लागायचे.... आज्जी आम्हाला तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगताना नेहमी म्हणते \"आमच्या लहानपणी असं नव्हतं.. विज वगैरे काही नव्हती सगळं कंदिलाच्या उजेडात करावं लागायचं...\" कदाचित आम्हीही पूढे निरज, निशांत ला सांगू.. \"आमच्या वेळी असं नव्हतं... फोन आणि computer घरात आधिपासूनच नसायचे, ते घ्यावे लागायचे.. फोन वाजला की उठून उचलावा लागायचा आणि emails पण स्वत:हून type करावे लागायचे.... \n>> फोन वाजला की उठून उचलावा लागायचा आणि emails पण स्वत:हून type करावे लागायचे.... \nआणि खरच अजित जोशी नावाचा बॉस नाही का तुझा मी तर वसुमतीकाकूंना तुझ लिखाण दाखवायचा विचार करतेय मी तर वसु���तीकाकूंना तुझ लिखाण दाखवायचा विचार करतेय\n\"आमच्या वेळी असं नव्हतं\"\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/the-womans-throat-cut-off-due-to-chinese-cats/", "date_download": "2019-01-19T02:41:11Z", "digest": "sha1:H7ZIM4KQLLX5VGUIMI4BJVFN53DITRRA", "length": 18080, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "चिनी मांज्यामुळे महिलेचा गळा कापला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nचिनी मांज्यामुळे महिलेचा गळा कापला\nबंदी असलेल्या नायलॉन चिनी मांज्याचा सर्रास वापर सुरू असल्याने यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी होऊन त्यांचा गळा कापल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी शिवाजी पुलावर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nसुवर्णा मनोहर मुजूमदार (वय ४६, रा. सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोज उल्हास शेटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा मुजूमदार यांचे शनिवारवाड्याजवळ कार्यालय आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास त्या दुचाकीवरून त्या साखर संकुलजवळ असलेल्या त्यांच्याच कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात जात होत्या. शिवाजी पुलावर त्या आल्यानंतर त्यांच्या गळ्याला नायलॉनचा चिनी मांज्या अडकला. त्यामुळे त्यांचा गळा कापला गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली.\nनायलॉनच्या मांज्यामुळे गंभीर दुखापत होत असून, यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. या मांज्यावर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होत आहे. पुणे महापालिकेसह पोलिसांकडूनही विक्रेत्यांवर कारवाई केली जात नसल्याने मांज्या विक्रेत्यांना अभय मिळत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआदर्श घोटाळ्यामुळे रोखला होता ‘अय्यारी’\nपुढीलरेणूका चौधरींच्या त्या हास्याची लाज वाटते, काँग्रेस नेत्याची टीका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व स��माजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/!!!!-4046/", "date_download": "2019-01-19T02:16:47Z", "digest": "sha1:LWCVCDB5AHAHGPKRFLDTYY4LYL6BYAVU", "length": 6307, "nlines": 121, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!", "raw_content": "\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी\nAuthor Topic: आपला महाराष्ट्र, आपली मराठी\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी\nविदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे..\nतोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत..\nपिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं..\nईंग्रजी पुस्तकं वाचली तरी मन मराठी चारोळीच मागतं..\nमात्रुभूमि सोडली की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं..\nभाषा सोडली की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं..\nवडाची झाडं मोठी होऊनही परत मात्रुभूमिकडे झुकतात..\nकितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात..\nकाहीही बदललं तरी हृदय अजून मराठी आहे..\nतोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत..\nस्पर्श तुज़ा भाव तुज़े, शब्द माज़�� नि नाव तुज़े..\nइच्छा असून नाही म्हणतेस, निरालेच ग डाव तुज़े..\nडोलयानी तर केव्हाच बोललिस, मग का, ओठांचे हे बनाव तुज़े..\nमी प्रेमात वसवले नवीन विश्वा, घर माज़े, नि गाव तुज़े..\nतुज़ी आठवण तुज़े स्वप्न, नि माज़या प्रत्येक श्वासाला नाव तुज़े..\nमी मराठी असल्याचा मला अभिमान आहे..\nधन्य हा महाराष्ट्र, लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू \"पुण्याई\"..\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी\nशपथ घ्या, एकीने राहू, प्रगति करू, मराठी बोलू, मराठी टीकवू..\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी\nRe: आपला महाराष्ट्र, आपली मराठी\nमी मराठी असल्याचा मला अभिमान आहे..\nRe: आपला महाराष्ट्र, आपली मराठी\nRe: आपला महाराष्ट्र, आपली मराठी\n\" ज्ञानेशाच्या अन तुकयाच्या\nजन्म घेतला पोटी ,\nमी मराठी ....मी मराठी .....\nमी मराठी या भूमीचा ,\nआपल्या आईची राखूया शान,\nबाळगू मराठीचा अभिमान ,\nयात आपुलाच आहे सन्मान\nमी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.\n\"लढता लढता हरलो जरी,\nहरल्याची मला खंत नाही,\nलढाईला माझ्या अंत नाही,\nपुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन\nशांत बसायला मी काही संत नाही....\nसहीच मित्रा अप्रतिम केली आहेस कविता सहीच सहीच\nआपला महाराष्ट्र, आपली मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/lack-of-tiger-security-in-maharashtra-2-1821936/", "date_download": "2019-01-19T03:10:27Z", "digest": "sha1:6D4VXN7HVCOOZMSG5WR35ZGKC6UIXDOK", "length": 23613, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lack of tiger security in Maharashtra | शहरी जंगलातले ‘सापळे’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमुंबईत मानव-बिबटय़ा संघर्ष निवारणाचे प्रयत्न यशस्वितेच्या वाटेवर असताना शिकार-तस्करीसारख्या संवेदनशील प्रश्नाकडे सरकारी यंत्रणा कानाडोळा करते आहे का\nमुंबईत मानव-बिबटय़ा संघर्ष निवारणाचे प्रयत्न यशस्वितेच्या वाटेवर असताना शिकार-तस्करीसारख्या संवेदनशील प्रश्नाकडे सरकारी यंत्रणा कानाडोळा करते आहे का\nगोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी) घडलेल्या दोन प्राण्यांच्या शिकारीच्या प्रकरणांनंतर महानगरी मुंबईत होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शिकारीपेक्षाही या प्रकरणामध्ये तस्करीसारखी दुर्लक्षित न होणारी गंभीर बाब दडली आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी चित्रनगरीत घडलेले अशाच प्रकारचे प्रकरण वन विभाग आणि चित्रनगरी प्रशासनाने गांभीर्याने घेतले असते, तर आज आपण प्रजननक्षम मादी बिबटय़ा आणि नर सांबराला गमावले नसते. प्रश्न केवळ या दोन प्राण्यांना गमावण्याचा नसून तो मुंबईसारख्या शहरी जंगलात नांदणाऱ्या वन्य परिसंस्थेच्या अस्तित्वाचा आहे. एकीकडे मुंबईत मानव-बिबटय़ा संघर्ष निवारणाचे प्रयत्न यशस्वितेच्या वाटेवर असताना शिकार-तस्करीसारख्या संवेदनशील प्रश्नाकडे सरकारी यंत्रणा कानाडोळा करते आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nमुंबईला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातील केवळ सरकारी कागदावर उरलेल्या अतिसंवेदनशील वन क्षेत्रात आजही वन्यजीवांची परिसंस्था तग धरून आहे. या क्षेत्राला लागूनच सुमारे ३७०० एकरचे आरे वसाहत आणि चित्रनगरीचे असुरक्षित हरितक्षेत्र आहे. या ठिकाणी शहरीकरणाला सरावलेल्या वन्यजीवांचे अस्तित्व असूनही सरकारी यंत्रणा ते नाकारत असल्याचे सत्य ३१ डिसेंबर रोजी घडलेल्या शिकार प्रकरणानंतर उघडकीस आले. २०१६-१७ च्या बिबटय़ा गणना अहवालानुसार या संप्रू्ण हरितक्षेत्रात ४१ बिबटय़ांचे वास्तव्य आहे. तर २०१७-१८ च्या अहवालामध्ये ही संख्या ४५ होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या अहवालामध्ये नमूद असलेल्या ‘पाणी’ नामक पाच वर्षांच्या मादी बिबटय़ाचे अस्तित्व आता राहिलेले नाही. चित्रनगरी हेच अधिवास क्षेत्र असलेल्या ‘पाणी’वर २०१५ पासून वन्यजीव अभ्यासक निकीत सुर्वे यांची नजर होती. २०१८ च्या मे महिन्यात ‘पाणी’ आपल्या पाच महिन्यांच्या पिल्लासोबत कॅमेऱ्यात टिपली गेली होती. परंतु चित्रनगरीतील एका मालिकेच्या चित्रीकरणस्थळानजीक शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकून गेल्या महिन्यात ‘पाणी’चा मृत्यू झाला. येथे केवळ प्रश्न ‘पाणी’च्या मृत्यूचा नसून मुंबईत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या संरक्षित दर्जाच्या वन्यजीवांच्या शिकारीचा आहे.\n३१ डिसेंबर रोजी वन विभागाने चित्रनगरीमधून शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या लोखंडी तारांच्या सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या पाणी बिबटय़ा आणि नर सां��राचे कुजलेले शरीर ताब्यात घेतले. वरकरणी केलेल्या पाहणीतून ही घटना शिकारीची वाटत होती. मात्र बिबटय़ाची अकरा नखे आणि सांबराचे शिर गायब असल्याने यामध्ये तस्करीसारखा गंभीर गुन्हा घडल्याचे समोर आले. त्यानंतर पार पडलेल्या शोधमोहिमेत ४० सापळे वन विभागाच्या हाती लागले. परंतु, आरे वसाहत-चित्रनगरीतील असंरक्षित वनक्षेत्रात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. २०१६ मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे सापळ्यात अडकून दोन बिबटय़ांचा बळी गेला होता. शिवाय त्या वेळी राबविलेल्या शोधमोहिमेत १० सापळे आढळून आले होते. त्याच वेळी जर वन विभागाने असंरक्षित वनातील प्राण्यांच्या संरक्षणाबाबत योजना आखून आरे आणि चित्रनगरी प्रशासनाला याकडे जातीने लक्ष देण्याचे आदेश दिले असते तर, आता त्याच घटनेची पुनरावृत्ती टाळता आली असती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे मुंबईत शिकारी आणि तस्करांना मोकळे रान मिळाल्याचे समोर आले आहे.\nया प्रकरणाच्या माध्यमातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित वनाच्या चौकटीतील वन्यजीवही असुरक्षित असल्याची बाबही समोर आली. वन विभागाने या प्रकरणात अटक केलेल्या आठ आरोपींपैकी दोघांनी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावासारख्या अतिसंवेदनशील वन क्षेत्रात शिरकाव करून हरणाच्या पिल्लाची मांस खाण्यासाठी शिकार केल्याची हकिगत सांगितली. यामुळे नेहमीप्रमाणे खडबडून जाग्या झालेल्या राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने त्यावर मलमपट्टी म्हणून दोन दिवसांपूर्वी शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने उपाययोजनांची आखणी केली आहे.\nमानव-बिबटय़ा संघर्षांची मोठी पाश्र्वभूमी असलेल्या मुंबईत बिबटय़ा सहजीवनाची चळवळ आता कुठे यशस्वी होण्याच्या वाटेवर आहे. मात्र या शिकारीच्या घटनेने जनजागृती मोहिमेला गालबोट लागले आहे. २०१२ पासून आजतागायत मुंबईमध्ये २२ वेळा बिबटय़ाचे हल्ले झाले. त्यामध्ये ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर १८ माणसे जखमी झाली. शिवाय मानवी वसाहतीत शिरणाऱ्या बिबटय़ांना १७ वेळा वन विभागाने जेरबंद केले आहे. यासाठी विभागाने ‘मुंबईकर फॉर एसजीएनपी’ या गटाची स्थापना करून राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगत असलेल्या नागरी वस्त्या, शाळा आणि स्थानिक सुरक्षा दलांमध्ये जनजागृती अभियान राबवीत आहे. ग्रामीण भागात बिबटय़ाला आपलेसे करण्याची भावना आता कुठे काही वर्षांपासून मुंबईकरांच्या मनात रुजू लागली आहे. मात्र नागरिकांना बिबटय़ा सहजीवनाचे सल्ले देणारा वन विभाग आणि सुरक्षेच्या दृष्टीने सगळे काही सुरळीत असल्याचा आव आणणारे चित्रनगरी प्रशासन तस्कर आणि शिकाऱ्यांना मोकळे रान करून कसे देतात, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. यानिमित्ताने वन्यजीव संवर्धनावर घाला घालणाऱ्या गुन्हय़ांना मानवी गुन्ह्यंप्रमाणे महत्त्व देण्याची भावना सरकारी यंत्रणेप्रमाणे समाजात निर्माण होणे गरजेचे झाले आहे. शिकार आणि तस्करीच्या घटनांवर माध्यमांनी टीकास्त्र सोडल्यानंतर वन आणि तत्सम सरकारी विभागांना जाग येण्यापेक्षा वेळीच उपाययोजना राबविल्यास वन्यजीव गुन्ह्यंना चाप बसेल आणि शहरीकरणाला सरावलेले वन्यजीव त्यात भरडले जाणार नाहीत.\nसागरी जीवांची सुरक्षाही वाऱ्यावर\nगेल्या वर्षभरात समुद्री घोडे, शार्क, स्टारफिश, कासव यांच्या तस्करीची प्रकरणे उजेडात आल्यानंतर संरक्षित गणल्या जाणाऱ्या या सागरी जीवांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरमसाट मोबदल्याच्या हेतूने या जीवांची चीन, जपान या देशांत बेकायदा निर्यात केली जाते. राज्याच्या परिक्षेत्रात काम करणाऱ्या ‘केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा’ने (डब्ल्यूसीसीबी) २०१२ पासून आजवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असलेल्या गोडय़ा पाण्यातील तब्बल १,७३३ कासवांची तस्करी रोखली आहे. २०१८ मध्ये बेंगळूरु येथून मुंबई विमानतळावर आणण्यात आलेले सुमारे १०० किलो सुकविलेले समुद्री घोडे हवाई सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. तर महसूल गुप्तचर संचालनालयाने शिवडी आणि गुजरात येथून शार्क माशांचे तब्बल आठ हजार किलो पर ताब्यात घेतले. समुद्री घोडय़ांच्या काही प्रजाती संरक्षित असून सर्व प्रजातींच्या शार्क माशांच्या परांची तस्करी करणे गुन्हा आहे. तसेच शार्कच्या दहा प्रजाती संरक्षित असल्याने त्यांची मासेमारी करण्यावर बंदी आहे. असे असूनही उघडपणे आजही संरक्षित सागरी जीवांची मासेमारी आणि त्यांची तस्करी चालते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला न��ो\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=1954", "date_download": "2019-01-19T02:54:42Z", "digest": "sha1:LF4MK72I4336DFKYO3YJYWTTORAPHLP2", "length": 22711, "nlines": 139, "source_domain": "latenightedition.in", "title": "दवाखाना – एक वेदनाघर भाग १ – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nदवाखाना – एक वेदनाघर भाग १\nदवाखाना – एक वेदनाघर भाग १\n#दवाखाना – एक वेदनाघर || अनुभव || निरीक्षण || व्यक्त || वेदना\nदवाखाना म्हंटलं की एक नीरस अन वेदनादायी चित्र आपल्यासमोर उभं राहतं. परमेश्वराने हे शरीर निर्मित केलं अन त्यासोबत दिल्या त्या अनंत व्याधी. मानवी मनाला अन शरीराला किती प्रकारच्या व्याधी असू शकतात याची यादी केली तर ती फार लांबलचक होईल. पूर्वीच्या काळी आजारपण आली की वैद्य किंवा मांत्रिक वगैरे बोलावले जायचे. पण आता मानव इतका प्रगत झाला आहे की गल्ली-बोळात क्लिनिक अन दवाखाने झालेले दिसतात. विशेष म्हणजे यातील ९०% गर्दीने भरलेली असतात. खाण्या-पिण्याची उपहारगृहे, अन कट्टे जितके गर्दीने फुललेले असतात तितकीच ही दवाखानेही. पण तेथील गर्दीच्या भावनेत जमीन-अस्मानचा फरक असतो.\nदवाखाने म्हणजे आजारी, रोगी लोकांचे गंभीर चेहरे. नाना प्रकारच्या व्याधी अन चिंता स्मशानात जमलेल्या माणसांच्या चेहर्‍यावर दुखं असलं तरी मनात कुठेतरी आत्मा मुक्त झाला याचं समाधानही असतं. पण दवाखान्यात आलेल्या मानसाच्या अन त्याच्या आप्तांच्या चेहर्‍या���र अन मनातही केवळ गंभीर चिंता असते. शरीराला होणार्‍या वेदना समोर बसलेला डॉक्टररूपी देव संपून पुन्हा पहिल्यासारखा सदृढ बनवेल अशी आशा घेऊनच प्रत्येकजण आलेला असतो. क्षणाक्षणाला मनात उठणारे हजारो प्रश्न डॉक्टर नाडीवर बोट अन छातीवर ब्रम्हास्त्र ठेऊन क्षणात सोडवेल अशी भावना आपली असते. लाखो-करोडोचा मालक असलेला गृहस्थ किंवा गरिबातला गरीब माणूस जेंव्हा आजारी पडतो तेंव्हा शरीर सोडून त्याला संपूर्ण जग निरर्थक वाटू लागतं. आजारपण हे मनाला खात जातं अन त्यातून मुक्ति हेच आयुष्याचं सार्थक असं वाटू लागतं.\nकाही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा अॅक्सिडेंट झाला होता. त्याची गाडी वाळूवरून घसरून पडली आणि त्याचे गुडघे फुटले होते. सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. सगळे सोपस्कार झाल्यावर त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यावर उपचार चालू असताना आम्ही तेथेच बसून होतो. दवाखाना ह्या दुखाची प्रतिमा दाखवणार्‍या आरशाचा मला पहिल्यापासूनच तिटकारा होता. तेथे गेल्यावर येणारा दर्प हा संपूर्ण शरीर बधिर करणारा असतो. संपूर्ण श्वसनसंस्था पछाडुन टाकणारा तो गलिच्छ वास शिवाय तेथे आलेल्या रोगी लोकांचे दीनवणे चेहरे अन त्यांच्या नातेवाईकांचा हतबलपणा असह्य करून टाकणारा असतो.\nआम्ही बसलेलो असताना एक म्हातारा एकटाच आला होता. त्याला कोणीतरी जबर मारहाण केली होती. कसातरी लंगडत-कन्हत तो इथपर्यंत आला होता. डॉक्टरला भेटला. डॉक्टर सहानुभूतीने त्याचं बोलणं ऐकत होते. म्हातारा कुठल्यातरी खेड्यातुन आला होता. काल रात्री त्याच्या पोराने अन सुनेने त्याला यथेच्छ बडवलं होतं असं त्याचं म्हणणं होतं. काठीने अन सळईने त्याला मारहाण झालेली होती. सांगताना तो रडत होता. डॉक्टरलाही गहिवरून आलं होतं. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. एक रात्रभर असह्य वेदना घेऊन तो दुसर्‍या दिवशी येथे आला होता. सोबत कोणीही नव्हतं. हे सगळं मन विषण्ण करणारं होतं. त्याचा x-ray वगैरे काढल्यावर समजलं की त्याचा पाय मोडला होता. हे सगळं आमच्यासमोर घडत होतं. आम्ही केवळ निपचीत अन हतबल होऊन सगळं बघत होतो. तिकडे आमच्या मित्रावर उपचार चालू होते अन तो तिकडून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. काही मित्र तिकडे गेले, पण माझं काही धाडस झालं नाही. पलीकडे एक चाळीशीतील बाई सुई टोचवून घेण्यास नकार देत होती. तिला कदाचित सु��ची भीती वाटत असेल. रडत होती. शेवटी तिला धरून सुई घुसवण्यात आली अन ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. तिने हाताला हिसका दिला अन सुई हातात घुसून भराभर रक्त बाहेर आलं. आता तिच्या ओरडण्याला सीमा नव्हती. तातडीने तिला कुठलातरी स्प्रे मारला अन औषध दिलं. ती बेशुद्ध झाली.\nतिथे वरांड्यात आजारी रुग्णांचे नातेवाईकांचे बसले होते. एक तरुण आपल्या बापाच्या मृत्युच्या भीतीने हुंदके देऊन रडत होता. त्याला कोणीतरी सावरत होतं. जमिनीवर काहीतरी अंथरूण दोन बायका अन एक मुलगी बसली होती. त्यांनी डब्बा काढला अन तेथेच जेवण सुरू केलं. दवाखान्याच्या उग्र वासात लसणाच्या फोडणीचा वास मिसळला. पण किळस येत होती. ती मुलगी जेवण जात नाही म्हणून दुसर्‍या बाईला सांगत होती. एका बाकावर दोन मध्यमवयीन माणसे बोलत बसली होती. काहीतरी कागदपत्रे तपासत होती. एक स्मार्ट तरुण स्मार्ट फोनवर काहीतरी खटखुट करत बसला होता. एक खेडूत मघापसून अनेकांना फोन लाऊन पैशांची मागणी करत होता. त्याला सगळीकडून नकार येत होता. तो निराश होत होता. तितक्यात एक अॅम्ब्युलेन्स आली. चटकन मधून कोणालातरी बाहेर काढलं. सोबत पोलिस होते अन सात-आठ माणसे सोबत होती. त्या रूग्णाला स्ट्रेत्चरवरून आत नेत होते. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. त्याने औषध घेतलं होतं म्हणे. मला ओकारी आली. मी बाहेर थोड्या कमी अशुद्ध हवेत जाऊन उभारलो.\nहे सगळं निराशादायक चित्र बघून मन हेलकावे खातं. जीवनाची यात्रा एका मुक्कामावर येऊन अस्थिर होतेच. गौतम राजाला समाजातील दुखं बघून तीव्र वेदना झाल्या अन तो सगळं वैभव सोडून निघून गेला. गेला सत्याच्या शोधत. त्याला मनशांती पाहिजे होती. ह्या सगळ्या वेदनेतून मुक्ति अन मोक्ष पाहिजे होता. तो बुद्ध झाला. सर्वसामान्य माणूस तो होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. भौतिक प्रेमापोटी माणूस काहीतरी विचित्र जीवन जगतो. शरीर हीच संपत्ती अशी म्हण खोटी वाटते अन भौतिक सुख जवळचं वाटू लागतं. शेवटी तर काहीच राहत नाही पण तो शेवटही पीडा देणारा असेल तर मग काहीच उपयोग नाही. भगवान विष्णूचे अकरा अवतार झाले म्हणे. अगदी मत्स्य अवतारपासून बुद्ध राम हा एकवचनी होता, सत्यवचनी होता आणि भौतिक सुखाला दुय्यम मानणारा होता. नंतरचा कृष्ण हा चतुर अन भौतिक सुखाचा उपभोग घेणारा होता. अन बुद्ध सगळं त्याग करणरा. पुन्हा भौतिक सुखाला नाकारणारा ��ोता. परमेश्वरही अवतार घेताना भौतिक सुखाला आहारी गेला अन स्वतःची चूक कळताच पुढचा अवतार पुन्हा सर्वस्व त्यागणारा\nएका दवाखान्यात एक आजी आहेत. त्यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. भूतकाळ आठवतो पण समोरची माणसे ओळखता येत नाहीत. स्वतःच्या पतीला अन मुलाला त्या ओळखत नाहीत. एकुलता एक मुलगा परदेशी. कधीतरी त्यांना भेटायला येतो. पण आजी त्याला ओळखत नाहीत. तो स्वतःची सुटका करून घेतो. ओळखतच नाही तर येऊ कशाला म्हणतो आजोबा एकटे सगळं ओढत असतात. पैशांची कमी नाही. आजी मात्र कशाही असल्या तरी जगल्याच पाहिजेत असा त्यांचा अट्टहास. त्यांच्याशिवाय त्यांचं कोणीच नाही. ती गेल्यावर एकटे सडू अशी त्यांना भीती. स्वतःच्या स्वार्थापाई ते आजीला जगवतात. ओळखत नसली तरी रोज वेळच्या वेळी तिला खाऊ-पिऊ घालतात. स्वतः कसेतरी जगतात. त्या आजी शरीराने इतक्या बारीक झाल्या आहेत की सलाईन लावायला त्यांची शिर सापडत नाही. सगळ्या हाताला सुई घुसवल्याचे व्रण. शेवटी सेंटर लाइन म्हणून घशात छिद्र पाडून तेथून औषधोपचार… आजी नुसत्या तगमग करायच्या. मृत्यू दे म्हणून सतत परमेश्वराला हात जोडायच्या. आजोबा हमसून-हमसून रडायचे. त्यांना हे बघवत नसत.\nअस्थिर विश्वाचे, अस्थिर मनाचे आपण केवळ एक नश्वर प्राणी आहोत. शरीराला वेदना ह्या मृत्यूपर्यंतचं मानवी दुखं आहे. मनाला वेदना ह्या तर मृत्यूपश्चातही पाठ सोडत नाहीत. अनेक अवयवांचे, अनेक पेशींचे बनलेले हे शरीर शेवटी पंचत्वात विलीन होतेच. बारा वर्षाला, अर्थात एका तपात ह्या शरीराच्या प्रत्येक पेशी बदललेल्या असतात. माणूस बदलतो का सय्यम हा एक अमूल्य दागिना आहे. बुद्धाप्रमाणे सर्वस्व त्यागून मनशान्ती शोधत आपण जाऊ शकत नाहीत. स्वामी विवेकानंद मृत्यू पावले तेंव्हा त्यांच्या शरीरात ४० व्याधी गृह करून होत्या असं म्हंटलं जातं. परमेसवर परमात्मा सहनशक्ती देओ… अंग्निदिव्यातून पार पडायची…\nदवाखाना – एक वेदनाघर भाग २\n1 Comment on \"दवाखाना – एक वेदनाघर भाग १\"\nलग्नं, हुंडा आणि गोंधळ – ||-अभिषेकी-||\n[…] वाचा -> दवाखाना: एक वेदनाघर […]\nदवाखाना – एक वेदनाघर भाग २\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरो���्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2256", "date_download": "2019-01-19T02:01:38Z", "digest": "sha1:NBA5AFLUWSCCCWKNWCM6RZTB42TV6U2O", "length": 74904, "nlines": 308, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९)\nऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन \"भारत एक खोज\" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत.\nपैकी नासदीय सुक्ताबद्दल चर्चा करण्यापूर्वी दुसर्‍या एका सूक्ताबद्दल थोडे - ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात एका सूक्ताची देवता \"कः\", म्हणजे \"कोण\" अशी आहे त्याची सुरुवात अशी :\n\"हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय् हविषा विधेम ॥ १०.१२१.१\"\nसुरुवातीला हिरण्यगर्भ उत्पन्न झाला, भूतमात्राचा तो एक स्वामी होता. त्याने या पथ्वीला आणि आकाशाला धारण केले - कुठल्या देवाला आपण हविर्भाग अर्पण करत आहोत\nअशा प्रकारे ज्या देवासाठी यज्ञ करत आहोत, त्याच्याच बद्दल ऋषीला \"कोण हा\" असा प्रश्न विचारावासा वाटला. हा खरोखर प्रश्न असल्यासच काव्य मला अधिक गहन भासते. पण याबाबत \"रहसस्यभेदक\" अशी एक कथाही सांगितली जाते. ऐतरेय ब्राह्मण सांगते, की वृत्राचा वध केल्यानंतर इंद्र प्रजापतीकडे आला आणि म्हणाला की आता मीच सर्वोच्च आहे. तसे ऐकल्यावर प्रजापती म्हणाला की तू सर्वोच्च तर मी कोण\" असा प्रश्न विचारावासा वाटला. हा खरोखर प्रश्न असल्यासच काव्य मला अधिक गहन भासते. पण याबाबत \"रहसस्यभेदक\" अशी एक कथाही सांगितली जाते. ऐतरेय ब्राह्मण सांगते, की वृत्राचा वध केल्यानंतर इंद्र प्रजापतीकडे आला आणि म्हणाला की आता मीच सर्वोच्च आहे. तसे ऐकल्यावर प्रजापती म्हणाला की तू ���र्वोच्च तर मी कोण तेव्हापासून प्रजापतीला \"कोण\" हे नाव पडले. आणि \"हिरण्यगर्भ\" सूक्तातील पालूपद प्रश्न नसून विधान आहे - \"कोण=प्रजापती\" या देवाला आपण हविर्भाग अर्पण करत आहोत. (मला स्वतःला हा रहस्यभेद पटत नाही, हे नमूद करतो.)\nशंकेखोरपणे अनेक प्रश्न विचारत - कदाचित उत्तरे कोणालाच ठाऊक नाहीत ठासून सांगणारे जे नासदीय सूक्त आहे (१०.१२९) त्यातील प्रश्नांचा मात्र असा \"रहस्यभेदक\" विपर्यास कोणी केल्याचे मला माहीत नाही. पुढे मी याचे माझ्यावतीने मराठी भाषांतर देत आहे, ग्रिफिथ यांचे समर्थ इंग्रजी भाषांतर या दुव्यावर सापडेल.\nनास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् \nकिमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥\nतेव्हा ना असणे ना नसणे होते,\nधूळही नव्हती, ना आकाश पल्याड\nकुठे, काय आश्रय, काय आवरण होते\nहोते का पाणी गहन आणि गाढ\nन मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः \nआनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥\nना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा\nनिर्वाताने एका स्वत:ला आणले जेव्हा,\nआणिक नव्हते नाही, काहीच नव्हते.\nतम॑ आसी॒त्तम॑सा गू॒ळ्हमग्रे॑ऽप्रके॒तं स॑लि॒लं सर्व॑मा इ॒दम् \nतु॒च्छ्येना॒भ्वपि॑हितं॒ यदासी॒त्तप॑स॒स्तन्म॑हि॒नजा॑य॒तैक॒म् ॥ ३ ॥\nअंधार होता, अप्रकट पाणीच पाणी\nअंधाराने होते ते सगळे लपवले -\nहे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि\nत्यात तपातून एक महान उपजले\nकाम॒स्तदग्रे॒ सम॑वर्त॒ताधि॒ मन॑सो॒ रेतः॒ प्रथ॒मं यदासी॑त् \nस॒तो बन्धु॒मस॑ति निर॑विन्दन् हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥ ४ ॥\nपुढे उद्भवला प्रथम तो काम\nकाम म्हणजे काय तर रेत मनाचे\nमनीषेने हृदयात कवींना ये ठाव -\nकळे नसण्याशी नाते असण्याचे\nति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षाम॒धः स्वि॑दा॒सी३दु॒परि॑ स्विदासी३त् \nरे॒तो॒धा आ॑सन्महि॒मान॑ आसन्त्स्व॒धा अ॒वस्ता॒त्प्रय॑ति: प॒रस्ता॑त् ॥ ५ ॥\nओढलेले आडवे किरण... यांपैकी\nकाय होते खाली नि काय बरे वर\nमहिमान होते, होते रेतधारी,\nस्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर\nको अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः \nअ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥ ६ ॥\nकोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून\nकुठून उद्भवली, ही झाली कुठून\nदेवही त्यापुढचे, झाले हे होऊन\nकोण मग जाणतो, ही झाली कुठून\nइ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न \nयो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥\nउद्भवले हे होते होय ज्याच्यापासून\nधारण याला करतो, का नाहीच मुळी धरत\nबघणारा जो आहे परम आकाशातून,\nतो हे जाणतोच - की नाही तोही जाणत\nमाझे मराठी भाषांतर शक्यतोवर शब्दश: आहे. पण कधीकधी शब्दश: भाषांतरात धोकाच असतो. उदहरणार्थ \"रजस्\" शब्दाचे भाषांतर मी \"धूळ\" असे केले आहे, ते ठीक आहे. पण आकाशाच्या जोडीने, या संदर्भात \"रजस्\" म्हणजे धुळीने भरलेला वायूचा थर आहे. तर ग्रिफिथनी केलेले \"वायू\" हे भाषांतर चूक नाहीच. \"तपस्\" शब्द मी जसाच्यातसा ठेवला आहे. माझी आशा आहे \"ओज/तेज/उष्णता\" (ताप/तापमान हे मराठी शब्द आठवा) हे सर्व अर्थ मराठी वाचकाच्या मनात ध्वनित होतील. पण \"तप=नामस्मरणाचे खडतर व्रत\" असा अर्वाचीन अर्थ मराठी वाचकाला सुचायचा धोका आहे.\nमूळ सूक्त त्रिष्टुभात आहे, असे अनुक्रमणी म्हणते, पण अक्षरे मोजून मला ताळा लागत नाही. कदाचित काही लिखित संधी उच्चारताना विभक्त उच्चारणे योग्य -\nनास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ (११ अक्षरे)\nन+आसी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् (११ अक्षरे, \"नासीत्\" असे लिहिल्याप्रमाणे म्हटल्यास केवळ १० अक्षरे)\nऋग्वेदाच्या दहाव्या आणि पहिल्या \"अर्वाचीन\" मंडलांत असे संधी केलेले दिसतात. उपक्रमाच्या संस्कृत-जाणणार्‍या वाचकांकडून याबाबत मला माहिती मिळेल ही आशा आहे.\nभाषांतर कुठल्याही छंदात बांधण्यात मला यश आले नाही. मूळ ऋचांमध्ये अनेक शब्दांची पुनरुक्ती आहे, ती थोडी घेऊन शिवाय भाषांतरात चरणांच्या शेवटी मुद्दाम यमके घेतली आहेत. माझ्या ओळी अगदीच लयविहीन-बेताल नाहीत असे पटवण्याचा प्रयत्न पुढील ध्वनिमुद्रणात मी केला आहे.\nया काव्यातला मोठा विरोधाभास हा आहे, की अवर्णनीय-अचित्रणीयाचे चित्र-वर्णनच जणू वाणीने चितारलेले आहे. मला तत्त्वज्ञानापेक्षा हे काव्य म्हणून अधिक भावते. नेति-नेति वचनांचे आता आपल्याला अप्रूप राहिलेले नाही, असे असू शकेल. त्यामुळे \"नसणे नव्हते आणि असणे नव्हते तेव्हा...\" येथे \"तेव्हा\" शब्द आता मला अर्थवत्तेच्या दृष्टीने खटकतो. \"तेव्हा\" हा कालवाचक शब्द आहे, आणि काल हे असण्या-नसण्याचे परिमाण आहे. असणे नाही आणि नसणे नाही तर \"तेव्हा\" ही संकल��पनाच माझ्यासाठी तार्किकदृष्ट्या नि:संदर्भ आहे. त्याच प्रकारे ऊर्ध्व-अधोदिशा ही संकल्पना स्थानसापेक्ष आहे हे गोल पृथ्वीची कल्पना पटलेल्या आपल्याला नवीन नाही - ते गोल-पृथ्वीचे सोडल्यासही ऊर्ध्व-अधोदिशा ठरवण्यासाठी पृथ्वी आणि आकाश लाग्तात. नसल्यास या दिशांचा तात्त्विक संदर्भही लागत नाही. म्हणूनच रसग्रहणासाठी गेल्या काही शेकडा वर्षांतल्या आपल्या विचारांचा विपाक आपण जरा बाजूला ठेवावा. त्या काळच्या कवीच्या मनात असणे-नसणेही नव्हते तेव्हा सुद्धा अधरूर्ध्वाची संकल्पना कोड्यात पाडणारी होती. पाणी खोल (\"खोल\" मध्ये \"खालच्या दिशेला खूप अंतर\" ही संकल्पना आहे) असण्या-नसण्याचा विचार त्या कवीच्या मनात येतो, \"आडवे किरण\" आणि त्याच्या \"खाली-वर\" असे काही असू शकते का असा विचार कवी करतो. थोडा विचार मला जाणवते की खाली-वर ही संकल्पना, इथे-पलीकडे ही संकल्पना आपल्या मनात किती \"नैसर्गिक\" आहे - असणे-नाही-नसणे-नाही असा भन्नाट विचार करू शकणार्‍या कवीच्या मनःपटलावरही \"जेव्हा-तेव्हा\", \"खाली-वर\", \"इथे-तिथे\" या संकल्पनांचे चित्र पुसता पुसले जात नाही. आणि तरीही या संकल्पनांबद्दल कवीचे शब्द संका उत्पन्न करण्यात यशस्वी होतात, हे विशेष.\nतत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची उलटापालट करण्याची लकब अचंबित करते -\n((न अ)(सद् आसीद्)) (न सद् आसीद्)\nयेथे ध्वनींचा खेळ विरोधाभासाला अधिकच गूढ करतो. द्विरुक्ती ही सामान्य वकुबाच्या कवीने वापरली तर सहज कंटाळवाणी होऊ शकते, पण जेव्हा अशी प्रभावी विरोधाभासी द्विरुक्ती दिसते तेव्हा कवीच्या प्रतिभेच्या धारिष्ट्याने मी अवाक होतो. अगदी शेवटच्या सानुप्रास द्विरुक्त चरणातही \"सो अङ्ग वेद =तो निश्चित जाणतो\" असे म्हटल्यावरही लगेच \"यदि वा न वेद\" म्हणून \"निश्चित\" शब्दाची निश्चितीच अविश्वसनीय केली आहे.\nमनात भिरभिरणारी शब्दचित्रे काढून-नकारून हे सूक्त मनाला भांबावून सोडते, पण तरी अंतर्मुख करते. काव्याबद्दल माझे रसग्रहण अगदीच तोकडे आहे, परंतु प्रतिसादक या आस्वादचर्चेत रंग भरतील अशा खात्रीने मी टंकन थांबवतो.\n(श्रेय आणि श्रेय-अव्हेर : नासदीय सूक्ताचे वाचन करण्यास मला पुन्हा पुन्हा उद्युक्त करण्याचे श्रेय उपक्रमावरील श्री. शरद यांचे. या सूक्ताविषयी इतका त्रोटक आणि अनभिज्ञ लेखनाचा दोष मात्र सर्वस्वी माझा.)\nमागे \"भाषांतर\" या विषयाबद्दल चर्चा करताना पुढील प्रतिसाद मी लिहिला होता, त्यात नासदीय सूक्ताचे उदाहरण दिले होते. तो प्रतिसाद येथेसुद्धा प्रासंगिक आहे म्हणून पुन्हा डकवून देतो आहे :\nतिथे दूरदर्शनवरच्या एका चर्चेत राजेंद्र, प्रियाली यांनी नासदीय सूक्तातील (गायलेले) उतारे, अनुवाद दिलेत. ते या चर्चेत उपयोगी पडावेत.\nया मूळ वैदिक ऋचा नासदीय सूक्तातून \"भारत एक खोज\" च्या सुरुवातीला उद्धृत केल्या आहेत (सूक्तातली पहिली आणि शेवटची) :\nनास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् \nकिमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥\n(मग त्यात शेवटची ऋचा आहे...)\nइ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न \nयो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥\n(हा दुवा स्वरांची चू.भू.द्या.घ्या. या दहाव्या मंडलातले १२९वे सूक्त बघावे.)\nयाचा वसंत देव यांनी केलेला हिंदी अनुवाद असा :\nसृष्टि से पहले \\ सत् भी नहीं था \\ असत् भी नहीं \\\nअंतरिक्ष भी नहीं \\ आकाश भी नहीं था\nछिपा था क्या \\ कहाँ \\ किससे ढका था \\\nउसपल तो \\ अगम अतल जल भी कहाँ था\nसृष्टि का कौन है कर्ता \\ कर्ता है वा अकर्ता \\\nउँचे आकाश में रहता \\ सदा अध्यक्ष बना रहता\nवही सचमुच है जानता \\ या नहीं है जानता\nयह किसी को नहीं पता \\ नहीं है पता\nयाचेच पणिक्कर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर :\nयाचेच ग्रिफिथ यांनी केलेले इंग्रजी भाषांतर (हे अधिक जुने) :\nयातील दोन ऋचा \"त्या मानाने\" सोप्या आहेत, म्हणजे सर्व शब्द पुढच्या संस्कृतातले आहेत. त्यामुळे थोडी फार पडताळणी आपणा सर्वांस जमावी. प्रत्येक भाषांतराचे अनुवादफलीत आणि प्रयोजन वेगवेगळे आहे. वसंत देवांचा अनुवाद \"अध्यक्ष\" शब्द मुळातला जसाच्या तसा उचलतात - हा मोठा धोका धोका पत्करतात. अध्यक्ष चा अर्थ \"अधीक्षक\"=\"वरून बघणारा\" असा आहे, पण त्याचाच प्राथमिक हिंदी अर्थ \"प्रमुख अधिकारी\"=\"प्रेसिडेंट\" असा आहे. शब्दाचा आवाज तोच असला तरी संदेशन बहुधा चुकले. तसे असून पुरातन भारदस्तपणा आणि आधुनिक प्रश्नाचे कोडे या दोन्ही गोष्टींचा आपल्या शैलीत देव उत्तम रीतीने तोल साधतात.\nपणिक्कर यांचे भाषांतर नेमक्या अर्थाच्या दृष्टीने ग्रिफिथ यां���्या अनुवादापेक्षा उजवे आहे, पण ग्रिफिथ यांची शैली अशी आहे, की हे एखादे पुरातन इंग्रजी पद्य जरूर वाटावे.\nनितिन थत्ते [11 Jan 2010 रोजी 04:09 वा.]\nअतिशय सुंदर भाषांतर आणि विवेचनही.\n>>त्यामुळे \"नसणे नव्हते आणि असणे नव्हते तेव्हा...\" येथे \"तेव्हा\" शब्द आता मला अर्थवत्तेच्या दृष्टीने खटकतो. \"तेव्हा\" हा कालवाचक शब्द आहे, आणि काल हे असण्या-नसण्याचे परिमाण आहे. असणे नाही आणि नसणे नाही तर \"तेव्हा\" ही संकल्पनाच माझ्यासाठी तार्किकदृष्ट्या नि:संदर्भ आहे.\nमाझ्यामते काळ आणि स्थळ एकाचवेळी निर्माण झाले ही संकल्पना बिग बँग सिद्धांताच्या आधी अस्तित्वात नसावी. काळ हा अनादि अनंत (तसेच अपरिवर्तनीय) संथपणे पुढे जाणारा असा समजला जाई. त्यामुळे सूक्तातील तेव्हा किंवा आधी हे शब्द क्षम्य समजावे. तसेच ऊर्ध्वाधर्व सुद्धा क्षम्य समजावे.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nधन्यवाद - मात्र बिगबँगचा संदर्भ नाही\n\"तेव्हा\" शब्द वापरलेला असूनही काव्य उच्चकोटीचे आहे. हे तर खरे.\n(पण \"तेव्हा\" शब्दाचे अतार्किकत्व मात्र बिगबँगइतके आधुनिक नाही. शरद यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने या सूक्तावरील सायणभाष्य हल्ली वाचत आहे. \"कालमापन नसता 'तेव्हा/तर्हि-तदानीम्' शब्दांना अर्थ नाही...\" वगैरे चर्चा सायणाने [साधारण ज्ञानेश्वराच्या समकालीन] केली आहे. मग शंकेचे जमेल तसे निराकरणही केले आहे. \"काल हा अपरिवर्तनीयपणे संथपणे पुढे जाणारा आहे\" हे तत्त्व न्यूटनने स्पष्टपणे मांडले केले आहे. हे तत्त्व तसे सार्वकालिक मत नाही.)\nराजेशघासकडवी [03 Feb 2010 रोजी 01:59 वा.]\nमी प्रतिसाद लिहायला घेत होतो तो पाहिले की थत्तेंनी मला जे लिहायचे होते ते हुबेहूब लिहिले आहे. अगदी मी जी ओळ चिकटवणार होतो तिथपर्यंत... पण त्यांच्या प्रमाणेच मलाही बिग-बँगशी साधर्म्य जाणवलं. \"पहा आपल्या ऋषी मुनींना सगळं कसं आधीच ठाऊक होतं\" म्हणणार्यांच्या पठडीतला मी नाही. केवळ काळ या संकल्पनेचीच सुरुवात बिग-बँगपासून सुरू झाली. \"त्या आधी\" या संकल्पनेला तितका अर्थ राहत नाही इतकंच म्हणायचय.\nअगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका प्रतलाची कल्पना करा. त्याला एक शंकू वरून येऊन छेद देतो व छेद देत देत खाली चाललेला आहे. छेद बिंदूपासून सुरू होईल आणि ते वर्तुळ मोठं होत जाईल. या वर्तुळावर जे एक-मितीय प्राणी राहतात त्यांच्���ासाठी विश्व (वर्तुळ) मोठं मोठं होत जाईल. त्यांच्या विश्वापुरता काळ व अवकाश हे दोन्ही तो शंकू प्रतलाला टेकला त्या \"क्षणी\" त्या \"बिंदुला\" सुरू झाले. हीच कल्पना चतुर्मितीय अवकाशाला छेद देणारा पंचमितीय शंकू घेतला तर त्याचा छेद त्रिमितीय असेल अशी करता येते. (डोळ्यासमोर काही येत नाही...पण वैचारिक उडी तरी घेता येते) आणि शंकू ऐवजी खाली टोक असलेला ग्लास घेतला तर सुरुवातीच्या अल्प काळात विश्व प्रचंड मोठं कसं झालं याची कल्पना करता येते. ही प्रतिमा माझ्या तोडक्या ज्ञानावर आधारित मीच केलेली आहे. सत्य अधिक गहन असू शकेल. आधुनिक स्ट्रिंग थियरी १० किंवा २७ मिती आहेत म्हणते ते बहुधा याचसाठी.\nवेदांचा माझा अभ्यास नाही. लहानपणी वेदांतील गोष्टी नावाची पुस्तकं वाचली होती. त्यात व्रीत्रासुराची गोष्ट होती. पुढे कोसंबिंच पुस्तक वाचलं त्यात वृत्रासुराला इन्द्राने कसं मारलं याचं वर्णन होतं (इन्ग्लिश भाषांतर). ते वर्णन वाचताना मला इंद्राने धरण फोडलं असं वाटलं. यावर काही टिप्पणी देता येईल का\nया वृत्राच्या कथेबद्दल १.३२ वैदिक सूक्ताचे पाठ्य (संस्कृत) आणि इंग्रजी भाषांतर बघावे.\nवरील संस्कृत दुव्यावर अनेक टंकनदोष आहेत. जमल्यास १.३३ हे सूक्त या पीडीएफ वरती बघावे.\nवरील नासदीय सूक्ताच्या संदर्भाशी अवांतर होईल म्हणून येथे अधिक नाही.\nप्रकाश घाटपांडे [11 Jan 2010 रोजी 04:23 वा.]\nतत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची उलटापालट करण्याची लकब अचंबित करते -\nअगदी पटते. कारण तत्त्वज्ञानासारख्या जड विषयापासुन दुर राहणारा वर्ग यामुळे तरी डोकावेल. समश्लोकी अगदी उत्तम. गेयते मुळे अधिक प्रभावी . बायकोला पण ऐकवले.\nनाना चेंगट तथा अवलिया यांनी लिहिलेल्या नासदीय सुक्तावरील भाष्याची आठवण यानिमित्ताने झाली.\nधन्यवाद - तिथे हिरण्यगर्भ सूक्तही आहे\nअवलिया यांनी \"मी मराठी\" स्थळावर हिरण्यगर्भ-सूक्ताचे मराठी भाषांतरही दिले आहे.\n\"कोणत्या देवाला आपण हविर्भाग अर्पण करतो\" या पालुपद-प्रश्नाचा मथितार्थ ते \"(त्याला सोडुन) कोणत्या देवाची हविर्द्रव्यांनी उपासना करावी\" या पालुपद-प्रश्नाचा मथितार्थ ते \"(त्याला सोडुन) कोणत्या देवाची हविर्द्रव्यांनी उपासना करावी = त्याचीच उपासना करावी\" ���सा लावतात. ते ठीकच आहे.\nऋग्वेदातील ऋचामधले ही सूत्क्त माझ्याही अत्यंत आवडीचे आहे. या सूक्तामधली कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा अक्षरशः दीपवून टाकणारी आहे असे वाटत रहाते.अशी रचना करणारे प्रत्यक्षात किती प्रगल्भ व बुद्धीसामर्थ्यवान असतील याची कल्पनाच करवत नाही.\nही आश्चर्यकारक रचना आपल्या सर्वांसमोर आणल्याबद्दल श्री.धनंजय यांचे मनापासून आभार.\nउपनिषदे वेदांनंतरची. तेव्हा उपनिषदांमधील \"ब्रह्म\" कल्पना ही वेदांनतरची म्हणावयास हरकत नाही. ब्रह्माची लक्षणे म्हणून सत्,चित् व् आनंद् यांचा उल्लेख केला जातो. किंबहूना ब्रह्माला लक्षणे असू शकत नाहीत, ते अशा लक्षणांपलिकडचे, म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की या तीनपदांनी मिळून एकच वस्तू दाशविली जाते, \"ब्रह्म\". सत् म्हणजे सत्ता, जे आहे ते. नुसते आहे ते नव्हे तर जे नाहिसे होत नाही ते. नित्य असणारे, ज्याच्या अस्तित्वाला कशाने बाधा पोचू शकत नाही ते, थोडक्यात कधीही नाश न पावणारे,अक्षर, अविनाशी. या विरुद्ध ते असत् म्हणजे जड. जडाला सत्ता नाही. चित् म्हणजे जाणीव. जडाला जाणीव नाही. जाणीव असेल तरच ज्ञान होऊ शकते. आनंद हा स्वयंसिद्ध आहे. संसारात दु:खाच्या निरासामुळे प्राप्त होतो वा एखादा विषय लाभल्यामुळे होते तो आनंद नव्हे.\nउपनिषदांमध्ये \"सत् पासून असत् निर्माण झाले\" की \"असत् पासून सत् निर्माण झाले\" हा वाद आहे. दोनही बाजू मांडल्या आहेत. म्हणूनच फार आधी नासदीय सूक्तात \" असत् ही नव्हते आणि \"सत्\" ही नव्हते अशी विचारसरणी मांडली गेली असेल तर ही विचाराची भरारी कोठच्या\nतर मला जाणून घ्यावयाचे आहे की नासदीय सूक्त व उपनिषदांचा दुवा कसा जुळवून घ्यावयाचा श्री. धनंजय यांनी सुरेख भाषांतर केले व इतर दुवेही दिले. आता विनंती ही की माझ्या शंकेच्या संदर्भात त्यांनी क्षराक्षराविषयी दिशादर्शन करावे.\nभाषांतर आणि भाष्य दोन्हीही उत्तम.\nकाहीच नसताना जेव्हा-तेव्हा, खाली-वर या कालस्थलसापेक्ष कल्पनांना अर्थ नसला तरी मानवी मनाला अतर्क्य\n- हा प्रश्न अजूनही सतावतो.\nकिंबहुना ही संकल्पनाच मानवी मनात (इतक्या पूर्वी) उद्भवू शकली याचेच कौतुक वाटते.\nतत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची ���लटापालट करण्याची लकब अचंबित करते -\nमआपच्या 'भाषा आणि जीवन' ह्या त्रैमासिकाच्या दिवाळी २००९ ह्या अंकात धनंजय ह्यांचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांचे अभिनंदन. दुवा: मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nभाषांतर आणि विवेचन दोन्ही आवडले.\nउत्तम अनुवाद आणि रसग्रहण. धनंजय यांनी दिलेल्या दुव्यावर नासदीय सूक्ताच्या आधीच्या आणि नंतरच्या ऋचांमध्ये मात्र वरील ऋचांप्रमाणे कुतूहल आढळत नाही. असे का असावे\nआगल्या मागल्या सूक्तांबद्दल :\nऋग्वेदातील सूक्तांचा क्रम तितकासा एका-एका विषयाला धरून नाही.\nआदले १०.१२८ हे सूक्त \"विश्वे देवा:\" सर्व देवांची स्तुती करणारे आहे.\nपुढले १०.१३० हे सूक्त यज्ञाच्या निर्मितीबाबत आहे. मात्र त्या सूक्तात \"त्या प्रथम यज्ञाचे तपशील काय असतील\" असे कुतूहल जरूर मांडले आहे.\nम्हणजे तसे कुतूहल आहे.\nदहाव्या मंडलातील सूक्तांचे कवी वेगवेगळे होते, आणि त्यांची नावेही पुष्कळदा दिलेली नाहीत. नासदीय सूक्ताचा कवी \"प्रजापतिपुत्र परमेष्ठी=सर्वोच्च\" आणि या पुढील १०.१३० सूक्ताचा कवी \"प्रजापतिपुत्र यज्ञ\" असा अनुक्रमणीत दिलेला आहे.\nहे कवी वेगवेगळे लोक असू शकतील (असावेतच असे मला वाटते.) वेगवेगळ्या कवींना रस वाटणारे विष्य वेगवेगळे असणार यात आश्चर्य असे काही नाही. पुरुषसूक्तातील विश्वनिर्मिती आणखी वेगळीच होती...\nअनुवाद किती चांगला आहे हे संस्कृतबद्दलच्या अज्ञानामुळे सांगु शकत नाहि.\nमात्र अनुवादातील भाव/विचार आवडला. किंबहूना अनुवादापेक्षा कवीच्या कल्पनाशक्तीने प्रभावित झालो आहे. अर्थात अनुवाद नसता तर ह्या आनंदाला मुकलो असतो. त्यामुळे याबद्दल धनंजय यांचे अनेक आभार .\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [12 Jan 2010 रोजी 15:36 वा.]\nअनुवाद किती चांगला आहे हे संस्कृतबद्दलच्या अज्ञानामुळे सांगु शकत नाहि.\nमात्र अनुवादातील भाव/विचार आवडला.\nअनुवाद सुरेखच आहे, त्यामुळे काव्याचा आनंद घेता येतो.\nह्या सूक्ताकडे काव्य म्हणून पहावे हे सुचवल्याने - तसे पाहावे लागते. नाहीतर याचा उल्लेख आपल्याला माहिती असतो तो तत्वज्ञान म्हणून.\nअंधार होता, अप्रकट पाणीच पाणी\nअंधाराने होते ते सगळे लपवले -\nहे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि\nत्यात तपातून एक महान उपजले\nहे आवडले. (अजून बाह्य जगाशी संपर्क न झालेली) बाळे आईच्या पोटात असताना बहुतेक असाच (कदाचित गडद अंधार नाही) अंधार आणि पाणी अनुभवत असतील.\nनासदीय सूक्तातील पाणी हे 'डार्क मॅटर' आहे असे मानले तर या सूक्ताचा अर्थ काही निराळाच होतो. प्रथम सर्व विश्व 'डार्क मॅट्ररने' भरलेले होते. त्यातून 'बिग बॅन्ग' नंतर उर्जा व मॅटर ही महान सत्ये बाहेर आली. असा काहीसा अर्थ लावणे शक्य आहे.\nधनंजय, उत्तम भाषांतर तसेच विवेचन. अनेक धन्यवाद.\nथोडा विचार मला जाणवते की खाली-वर ही संकल्पना, इथे-पलीकडे ही संकल्पना आपल्या मनात किती \"नैसर्गिक\" आहे - असणे-नाही-नसणे-नाही असा भन्नाट विचार करू शकणार्‍या कवीच्या मनःपटलावरही \"जेव्हा-तेव्हा\", \"खाली-वर\", \"इथे-तिथे\" या संकल्पनांचे चित्र पुसता पुसले जात नाही.\nअसे प्रश्न प्रत्येक व्यक्तिला केव्हातरी पडत असणारच असे वाटते. कवीच्या प्रांजळपणाचे कौतुक वाटते. \"जेव्हा-तेव्हा\", \"खाली-वर\", \"इथे-तिथे\" या संकल्पनांशिवाय कसे कल्पावे याचा विचार करतोय.\nश्रावण मोडक [13 Jan 2010 रोजी 16:20 वा.]\nमूळ लेख आणि प्रतिसाद चांगल्या चर्चेचे लक्षण आहेत. आवडले.\nनासदीय सूक्त हे ऋग्वेदापैकी त्यातल्यात्यात अर्वाचीन असले, तरी अन्य भारतीय साहित्याच्या आदलेच. त्यामुळे \"भाववृत्त*\" या विषयावर भारतातील सर्वात प्राचीन विचार म्हणजे ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातील ही काही सूक्ते होत. (*भाववृत्त=अस्तित्वाचा वृत्तांत - या शब्दाचे गोळाबेरीज इंग्रजी भाषांतर \"क्रिएशन\" असे करतात, ते भाषांतर अगदी नेमके नाही असे मला वाटते.)\nशरद म्हणतात त्याप्रमाणे सत्-असत् यांच्याबद्दल ऊहापोह करणारी उपनिषदे ही याच्या पुढचीच. उपनिषदांच्या रचयित्यांना ही सूक्ते उपलब्ध होती, आणि त्यांचा काही संबंध लावता येतो. त्यांचा काय संबंध लावावा याबद्दल वेगवेगळ्या दर्शनांनी आपापलेच मत कसे प्रस्थापित होते आहे असे पटवले आहे.\nआता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ७ ऋचांच्या या सूक्तात कुठल्याच दर्शनातील पारिभाषिक शब्द जसेच्या तसे सापडत नाहीत. \"ब्रह्म\" हा अद्वैत-वेदान्तातील (उत्तरमीमांसेतील) प्रमुख शब्द सापडत नाही. (ऋग्वेदामध्ये \"ब्रह्मन्\" हा शब्द \"यज्ञातले सामर्थ्यवान शब्द\" वगैरे अन्य अर्थाने सापडतो, पण या सूक्तात तेही नाही.) त्यामुळे \"आनीदवातं स्वधया\" = \"स्वतःच्या धारणेने येणारे तत्त्व\" हे ब्रह्म आहे, ��णि बाकी सर्वाचा \"न असत्-न सत्\" असा \"अत्यंताभाव\" आहे, ती सर्व माया आहे असे उत्तरमीमांसक आपल्या कल्पनांचे वर्णन या सूक्तात बघतात. सांख्य \"वरती प्रयत्न, खाली स्वतःला धारण करणारी तत्त्वे\"' या वाक्यात पुरुष-प्रकृतीच वर्णिलेली आहेत, या गोष्टी प्रथमपासून आहेत, असा अर्थ सांगतात. वगैरे.\nशब्दार्थातून काय कळते, म्हणून सर्वात उपयोगी ग्रंथ म्हणजे सायणाचे भाष्य होय. सायण हा ईसवी १३-१४व्या शतकातला विजयनगर साम्राज्यात जगला. म्हणजे वेदकाळापासून फारफार अलीकडचा. तरीही हेच एक संपूर्ण भाष्य आपल्यापाशी आहे. त्याचे भाष्य कधीकधी पटले नाही तरी आवश्यकही आहे. सायण त्यातल्या त्यात अद्वैत-वेदान्तातील निष्कर्षापर्यंत अर्थ ओढतो, तरी आधी शब्दार्थ देतोच, हे उत्तम.\nसायण कित्येक उपयोगी संदर्भही देतो. म्हणजे \"अम्भ बहुधा नव्हते\" असे सूक्त म्हणते, पण तैत्तिरीय संहिता \"होते\" म्हणते, तो वेगळा प्रलयकाळ असावा. कठ उपनिषदातील मृत्यूबद्दल संदर्भ देतो, मुंडकातील तपाचा ज्ञानाशी संबंध काय तो संदर्भ देतो, वगैरे. ज्यांना या सूक्तापासून उपनिषदांपर्यंत जाणारे धागे जाणायचे कुतूहल आहे, त्यांना सुरुवात करायला सायणाच्या भाष्यात खुणा सापडतील.\nआता शब्दार्थापासून आपल्याला काय कळते, ते बघूया. अर्थात मी कुठल्याही निष्कर्षाप्रत पोचणार नाही. कारण शंकराचार्य-मध्वाचार्य वगैरे वजनदार लोक वेगवेगळ्या निष्कर्षांपाशी पोचले आहेत.\nपहिले दीड ऋचा नेति-नेति असेच सांगतात (किंवा किम् विचारून नकार सांगितला जातो) :\nनसलेल्या गोष्टी अशा :\n२. धूळलोक-आकाशलोक ही जगे\n५. अवलंबून असलेली भूतमात्रे (कस्य शर्मन्)\n६. पाणी (त्या काळात काही विचारवंत \"आधी पाणी होते, असे म्हणत असत काय, त्यांचे विशेष खंडन येथे केले आहे\nसायण म्हणतो की पैकी \"१. सत्-असत् नव्हते\" यात बाकी सर्व आलेच, पण मूलभूत असे काय-काय नव्हते असे स्पष्टीकरण सूक्त देत आहे. (\"तर्हि\"=तेव्हा शब्द हा निरर्थक आहे, पण हा शब्द फक्त उपचारार्थ आहे, असे सायण सांगतो, हे वर सांगितलेलेच आहे.)\nत्यानंतर प्रथम \"आहे\" असे वर्णन येते :\n१. \"अवात\" अशा \"स्वतःला धारण करणार्‍या\"ने स्वतःला आणले () (आनीत्= प्राणित करणारे, असा अर्थ सायण देतो) - या वेगळे काहीही नव्हते\nहे तत्त्व सत्-असत् च्या पलीकडचे आहे का हा प्रश्न पुढील दार्शनिकांना त्रास देणारा आहे.\nत्यानंतर आहे असे येते\n२. तमस् = अंधार. हा खराखरचा आहे, की दुसरा कशाचा दृष्टांत आहे \"अंधार\" म्हणजे कुठली अस्तित्व असलेली वस्तू असते, की प्रकाशाचे केवळ नसणे (म्हणजे प्रकाशावेगळे अंधाराचे अस्तित्व नाही) \"अंधार\" म्हणजे कुठली अस्तित्व असलेली वस्तू असते, की प्रकाशाचे केवळ नसणे (म्हणजे प्रकाशावेगळे अंधाराचे अस्तित्व नाही) या प्रश्नाबद्दल पुढचे दार्शनिक एक मताचे नाहीत. पण काही का असेना \"सत् नव्हते, असत् नव्हते, स्वधा एकावेगळे काही नव्हते\" अशा स्थितीत प्रकाशाच्या नसण्याने म्हणा, खुद्द अंधाराच्या अस्तित्वाचा म्हणा कुठल्याच प्रकारे अर्थ नाही. म्हणून \"तमस्\" हा कदाचित दृष्टांत असावा.\nइथपासून अर्थांना वेगवेगळे फाटे फुटायला लागणार - त्या सर्व फाट्यांवर मी जाणार नाही. दृष्टांतापासून पुन्हा पुन्हा शब्दार्थापाशी यायचा प्रयत्न करीन.\n(आपल्या ओळखीच्या जगात) अंधार असतो तेव्हा आपण समोर काही आहे (सत्) किंवा नाही (असत्) असे ठामपणे सांगू शकत नाही. किंबहुना समोर असणे आणि नसणे असे कुठलेच नसते. जैनांच्या स्याद्वादातील \"अवक्तव्या\"ची आठवण यावी. असा दृष्टांत असला, तर सृष्टीच्या पूर्वी काही असेल, किंवा नसेलही, पण ते अंधाराने झाकलेल्यासारखे असल्यामुळे होते असेही नाही, नव्हते असेही नाही.\nअर्थात स्वधा-एक तत्त्व आल्यानंतर खरोखरीच \"अंधार\" उत्पन्न झाला अशी कथाही सूक्त सांगत असेल.\n३. अंधाराने लपवलेले सलिल होते. आता पाणी नव्हते, असे पहिल्या ऋचेत सांगितल्यानंतर पाणी आहे, असे कसे असावे पुन्हा हा दृष्टांत असण्याची शक्यता आहे. महापुरात काय कुठे आहे, हे कळत नाही, आणि अंधारामुळे पाणीच पाणी आहे, याचीसुद्धा खूण नसते (अप्रकेत) या दृष्टांताने काहीतरी होते, पण जाणणे शक्य नव्हते, असा अर्थ असू शकतो.\nवर चंद्रशेखर म्हणतात की अंधाराने लपवलेले पाणी म्हणजे \"डार्क मॅटर\" आणि त्यातून बिगबँगातून मॅटर उत्पन्न झाले. मला त्यांची कल्पना स्फूर्तिदायक आणि काव्यात्मक वाटते. पण असे कुठल्याशा फॅशनेबल अर्थामध्ये आपण स्वतःला गुरफटून घेऊ नये असे मला वाटते. \"डार्क मॅटर\" म्हणजे बिगबॅगाच्या पूर्वीचे जड-वस्तुमान नव्हे. \"डार्क मॅटर\" म्हणजे हल्लीच्या तर्काने जाणवणारे (म्हणजे त्यातले गुरुत्वाकर्षण जाणवते/आकाशगंगेच्या गतीत दिसते) पण प्रकाशलहरींनी/दुर्बिणीतून न दिसणारे वस्तुमान... अशाच प्रकारे मला सुचलेले काव्यात्म��� हल्लीचे उदाहरण म्हणजे \"मृत्युशील-अमृतत्व नसलेले जीव नव्हते तेव्हा जे जीवसदृश द्रव होते (\"प्रायमॉर्डियल सूप\") ते \"तमसो गूढं सलिलम्\" असू शकेल. हल्लीच्या आवडीच्या कल्पना खूप असू शकतील, \"पैकी कुठल्या एका कल्पनेला ऋषीने दूरदृष्टीने बघितले\" असा विचार त्या काव्याची अनंत स्फूर्तिदायी शक्ती एका छोट्याशा स्थल-काल-लोकप्रियतेच्या चौकटीत बंदिस्त करते.\nआडव्या किरणाबाबत सायण म्हणतो की हा दृष्टांत सृष्टीच्या शीघ्रत्वाबद्दल आहे. \"असणे नाही-नसणे नाही\" अशी परिस्थिती रोज रात्रीच्या अंधारात असते. \"आडव्या\" क्षितिजावर सूर्याची आडवी किरणे येतात तेव्हा एक-एक करत नव्हे तर सगळे काही एकाच क्षणात आहे किंवा नाही मध्ये बदलून जाते.\nइच्छेपासून असणे-नसणे निर्माण होते, हेसुद्धा तथ्यकथन की दृष्टांत असे दोन्ही अर्थ काढता येतात. कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला (मनुष्यांना) आहे-नाही-नाही-नाही-काही-माहीत-नाही असे गाढ अज्ञान असते. पण ज्ञान व्हावे अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात उत्पन्न झाली तर ते रेत-बीज मनात पडते, आणि त्या विषयाबद्दल आहे/नाही यांचे नाते आपल्याला कळून येते. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे वैश्विक \"जाणण्याच्या इच्छे\"ने विश्वात आहे/नाही हे निर्माण झाले. ही वैश्विक इच्छा ही केवळ उपमा म्हणून कवीच्या मनीषेसारखी आहे, की खरोखर त्याच मनीषेचे वैश्विक रूप आहे, असा कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो.\nपुढच्या दोन ऋचा \"त्यानेच सृष्टी निर्मिली की नाही, तो धारण करतो की नाही, तो जाणतो की नाही\" असे विप्रश्न करणार्‍या आहेत. यातील प्रश्नार्थक शब्दांचा अर्थ \"अर्थात, त्यानेच निर्माण केली, तोच धारण करतो, तोच जाणतो, दुसरे कोणीही नाही\" असे घेणे शक्य आहे. पण घेतलाच पाहिजे असे नाही. प्रश्न खरोखरचे प्रश्नच आहेत, असा शब्दार्थही योग्य वाटतो.\nतत्त्वज्ञानात \"अस्तित्वशास्त्र\" आणि \"ज्ञानशास्त्र\" (ऑन्टॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी) हे दोन वेगवेगळे प्रकार असतात. पैकी प्राचीन काव्ये \"हे असे आहे\" सांगणारी खूप आहेत (अस्तित्वशास्त्र सांगणारी) पण हे \"ज्ञान कसे मिळते\" असे सांगणारी (ज्ञानशास्त्र सांगणारी) थोडीच. (दर्शनांमध्ये मात्र हे सांगावेच लागते.)\nअशा परिस्थितीत कवीचे ज्ञानशास्त्र त्याच्या वादाच्या मांडणीतून किंवा प्रश्नोत्तरातून ताडता येते. असा काही प्रकार शेवटच्या दोन ऋचांमध���ये दिसतो.\nदेव याच्या पुढचे (म्हणून त्यांना माहीत नाही).\nयाच्यात चक्षुर्वै ज्ञान असलेले साक्षीच सत्य सांगू शकतात - स्वतः न बघता त्यांची साक्ष मान्य, पण ती साक्ष मात्र चक्षुर्वै असायला पाहिजे, असे काही तत्त्व ताडता येते. असे तत्त्व कवीच्या मनात नसले तर ओळीचा काही अर्थच लागत नाही.\nजो सृजन करतो तो जाणतो (जर त्याने सृजन केले असेल तर) - म्हणजे हेतुपूर्वक कृती करून काही घडवले, तर ज्याचा हेतू, तो निर्मितीचे कारण जाणतो, असे तत्त्व आहे.\nजो धारण करतो तो जाणतो (जर तो धारण करत असेल तर) - म्हणजे वस्तू कायम राहावी म्हणून ज्याला हेतुपूर्वक कृती करावी, तो त्या वस्तूचे कारण जाणू शकतो.\nपण सायण हेसुद्धा एक सांगतो, की जर जग शाश्वत असेल - पूर्वापारपासून असेल - तर कोणी निर्मिले की नाही हा प्रश्नच अनुत्तरणीय आहे. जर जग चालू राहाणारच असेल, तर कोणी ते हेतुपूर्वक धारण करतो का, \"चालवतो\" का, हा प्रश्नच अनुत्तरणीय आहे. जर निर्मिती/धारण हे दुर्बोध असेल तर त्याबद्दल ज्ञानही कोणाकडे नाही.\nयातून सायणाच्या ज्ञानशास्त्राबद्दल हे कळते - की नाहीपासून आहे करणे, किंवा जे नाश पावत आहे, त्यास सहेतुक चालू ठेवणे (पण मग सहेतुक क्रिया केली नाही तर नाश होतो, हे ठाऊक हवे) असे जेव्हा घडते, तेव्हाच आपल्याला \"वस्तूचे कारण काय\" हे निर्विवादपणे कळू शकते.\nयेथे मी माझी मते मांडली आहेत, आणि वेगळे अर्थ काढायच्या (काही) वाटाही सांगितल्या आहेत. सायणाने जिथे \"माया\" आणि \"ब्रह्म\" हे शब्द घातले आहेत, किंवा \"यातून प्रलयकाळी अणू असल्याचे प्रत्याख्यान होते\" असे म्हटले आहे, ते थेट शब्दार्थातून नाही. थेट दृष्टांतातून नाही. ते या ठिकाणी मी सांगितलेले नाही. अणुवाद्यांनी, सांख्यांनी, मीमांसकांनी... सर्वांनीच या सूक्ताचा अर्थ त्यांच्या दर्शनाच्या दृष्टीने लागतो असेच सांगितले आहे. अनंत स्फूर्तिदायक असे हे सूक्त सर्व वाचकांना त्यांच्या जिज्ञासेत त्यांच्या-त्यांच्या मार्गाने जाण्यास उद्युक्त करो, असे चिंतत मी येथे या लेखमालिकेची करतो इतिश्री.\nवरील भाषान्तर आणि विवेचन अत्यन्त उत्कृष्ट. त्यावरील इतर मण्डळींच्या प्रतिक्रियाही छान आहेत. सर्वांचेच अभिनन्दन.\nक्षमा करा, मी जरासे विषयन्तर करतो.\nवेदांना बर्‍याच दार्शनिकांनी अपौरुषेय मानले आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे विचार कळू शकतील का \nसध्या संस्कृतच्या अभ्यासाकरिता या विषयावर मी माहिती गोळा करतोय म्हणून विचारले.\nअधिक तपशील, वेगळा धागा\nही चर्चा रोचक होऊ शकेल, म्हणून यासाठी स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.\nशिवाय या प्रश्नाचा ऊहापोह होऊन संस्कृतच्या अभ्यासाकरिता काय मार्गदर्शन मिळू शकेल, याबाबत चर्चाप्रस्तावात थोडा विस्तारही करता येईल.\n(म्हणजे वेद पौरुषेय किंवा अपौरुषेय असले म्हणून संस्कृतच्या अभ्यासात/अध्यापनात काय फरक पडू शकेल, याबाबत चर्चेला दिशा देता येईल. नाहीतर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच काही चर्चा होऊ शकेल, तुमचा हेतू सफल होण्यात आडथळा येईल.)\nहे मात्र एकदम बरोब्बर\nधनंजय बुवा, तुम्ही नेहेमीच एकदम बरोब्बर मुद्दे कसे काय मांडता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/526241", "date_download": "2019-01-19T02:45:06Z", "digest": "sha1:7CHMHSBTQ2625X4YTVBQZLJDQF2HS4TL", "length": 4326, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017\nमेष: शारीरिक आळस वाढेल, एखाद्या अनोळखीकडून हानी.\nवृषभः नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल.\nमिथुन: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल.\nकर्क: कुटुंबातील सर्व त्रास नाहीसे होऊन मानसिक सौख्य लाभेल.\nसिंह: कोणत्याही मार्गाने नशीबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.\nकन्या: विमा अथवा इतर मार्गाने अचानक धनलाभाचे योग येतील.\nतुळ: पूर्वजांची इस्टेटी संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश.\nवृश्चिक: गैरसमज व फसवणूक दूर होईल.\nधनु: करणीबाधेसारखे प्रकार आपोआप दूर होतील.\nमकर: कठोर शत्रूही शत्रूत्व सोडून मित्रत्वाने वागू लागतील.\nकुंभ: संतती लाभ होईल, मधुमेह, किडनी विकार होण्याचा त्रास.\nमीन: उंचावरुन पडण्याचे भय राहील, काळजी घ्या.\nआजचे भविष्य शनिवार दि. 29 जुलै 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 2 ऑगस्ट 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640987.html", "date_download": "2019-01-19T02:51:35Z", "digest": "sha1:GOLUFLI5DIX2O3YELLMZU5OAH4B7NJ3I", "length": 9296, "nlines": 110, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - शायरीचा गुलदस्ता भाग १", "raw_content": "\nशायरीचा गुलदस्ता भाग १\nशायरीचा गुलदस्ता भाग १\nशायरीचा गुलदस्ता. भाग १\nखुशवंत सिंगच्या ट्रुथ, लव आणि मलाइस ह्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केला आहे कि अहमद फराज आणि कतील शिफाई हे पाकिस्तानी शायर जेंव्हा भारतात येतात त्यावेळी दारू पिण्याची अतृप्त इच्छा पूर्ण करतात. कारण पाकिस्तान मध्ये दारूबंदी आहे\nखुशवंत सिंग म्हणतात, \"ज्या प्रमाणे उंट लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा भरपूर पाणी पिउन घेतो तसा या दोघांचा प्रकार.\nदारू पिणारे लोक एकत्र आले म्हणजे कॉकटेल वैगैरे सारखे प्रकार हे होणारच. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये एकत्र करून पिल्याने एक वेगळीच खुमारी चढते.\nअशा दारू आणि कॉकटेल च्या सानिध्यात येणाऱ्या अहमद फराज या शायराला एक आगळा वेगळा कॉकटेल सुचतो. या कॉकटेल ची मजा तुम्हीच चाखा .\nगमे-दुनिया भी गमे-यार में शामिल करलो,\nनश्शा बढ़ता है , शराबे जो शराबों में मिले ||\nजगाचं दु:ख आपल्या दु:खात मिसळून घ्या दु:खाला न्याराच रंग चढतो दु:खाची सरमिसळ होते आणि जगण्याची नशा आपल्या रोमारोमात भिनत जाते वेगळी खुमारी चढते जशी एखादी दारू दुसऱ्या दारूत मिसळल्यावर येते\nमिर्झा गालिब हा शायर तर म्हणतो,\nईश्रते-कत्रा है दरिया में फ़ना हो जाना,\nदर्द का हदसे गुजरना है दवा हो जाना ||\nइश्रत : आनंद , सुख, pleasure\nकत्रा : बून्द, थम्ब, droplet , drop\nपाण्याच्या थेंबाला समुद्रात विलीन होण्यातच आनंद असतो, ह्या आनंदाला शब्दात व्यक्त करणे कठीण. तसंच दु:खाचा प्याला काठोकाठ भरला कि तेच दु:ख एखाद्या औषधासारखं होतं.\nरंज से ख़ूगर हुवा इंसा तो मिट जाता है रंज,\nमुश्किलें मुझपर पड़ी इतनी की आसाँ हो गई ||\nRe: शायरीचा गुलदस्ता भाग १\nRe: शायरीचा गुलदस्ता भाग १\nशायरीचा गुलदस्ता. भाग १\nखुशवंत सिंगच्या ट्रुथ, लव आणि मलाइ��� ह्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केला आहे कि अहमद फराज आणि कतील शिफाई हे पाकिस्तानी शायर जेंव्हा भारतात येतात त्यावेळी दारू पिण्याची अतृप्त इच्छा पूर्ण करतात. कारण पाकिस्तान मध्ये दारूबंदी आहे\nखुशवंत सिंग म्हणतात, \"ज्या प्रमाणे उंट लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा भरपूर पाणी पिउन घेतो तसा या दोघांचा प्रकार.\nदारू पिणारे लोक एकत्र आले म्हणजे कॉकटेल वैगैरे सारखे प्रकार हे होणारच. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये एकत्र करून पिल्याने एक वेगळीच खुमारी चढते.\nअशा दारू आणि कॉकटेल च्या सानिध्यात येणाऱ्या अहमद फराज या शायराला एक आगळा वेगळा कॉकटेल सुचतो. या कॉकटेल ची मजा तुम्हीच चाखा .\nगमे-दुनिया भी गमे-यार में शामिल करलो,\nनश्शा बढ़ता है , शराबे जो शराबों में मिले ||\nजगाचं दु:ख आपल्या दु:खात मिसळून घ्या दु:खाला न्याराच रंग चढतो दु:खाची सरमिसळ होते आणि जगण्याची नशा आपल्या रोमारोमात भिनत जाते वेगळी खुमारी चढते जशी एखादी दारू दुसऱ्या दारूत मिसळल्यावर येते\nमिर्झा गालिब हा शायर तर म्हणतो,\nईश्रते-कत्रा है दरिया में फ़ना हो जाना,\nदर्द का हदसे गुजरना है दवा हो जाना ||\nइश्रत : आनंद , सुख, pleasure\nकत्रा : बून्द, थम्ब, droplet , drop\nपाण्याच्या थेंबाला समुद्रात विलीन होण्यातच आनंद असतो, ह्या आनंदाला शब्दात व्यक्त करणे कठीण. तसंच दु:खाचा प्याला काठोकाठ भरला कि तेच दु:ख एखाद्या औषधासारखं होतं.\nरंज से ख़ूगर हुवा इंसा तो मिट जाता है रंज,\nमुश्किलें मुझपर पड़ी इतनी की आसाँ हो गई ||\nRe: शायरीचा गुलदस्ता भाग १\nRe: शायरीचा गुलदस्ता भाग १\nदोजख़ मे भी जगाह कहा मिलती है उन्हे..\nजो इन्सानियत भी नियत से नही करते...\nRe: शायरीचा गुलदस्ता भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/mpsc-exam-2019-useful-tips-for-mpsc-exam-preparation-1816852/", "date_download": "2019-01-19T02:34:23Z", "digest": "sha1:DIDQHNPZJYP6N7FWDUKBGB2J6JQMOVCI", "length": 19180, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mpsc exam 2019 useful tips for mpsc exam preparation | एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nएमपी��ससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान)\nएमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान)\nआरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.\nराज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान हा घटक म्हटले तर सोपा म्हटले तर अवघड असा आहे. योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हमखास गुण मिळवून देणारा असा हा विषय आहे. पण जर योग्य दृष्टिकोन नसेल तर विज्ञानाची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठीसुद्धा फारसा आश्वासक नसतो. या व पुढील लेखामध्ये या घटकाच्या प्रश्न विश्लेषणातून तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.\nकला व वाणिज्य शाखेतील उमेदवारांना विज्ञानातील संकल्पना समजायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे संबंधित विषय अवघड वाटू लागतो. त्यातच अभ्यासक्रमावरील म्हणून बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके ज्या त्या लेखकाच्या परीप्रेक्ष्यातून रचण्यात आलेली असतात त्यामुळे गोंधळात आनखीन भर पडते. हा विषय सोपा करून वाचायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. – मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पुस्तके.\nइतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यांमध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून वर्गीकरण पद्धती, वनस्पतींचे रोग, पोषण पद्धती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. या आधारावर पुढीलप्रमाणे तयारी फायदेशीर ठरेल.-\n* वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टे, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.\n* अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वत: लिहून काढावेत किंवा तयार करावेत.\n* सूक्ष्मजीव या विषयावर केवळ एकच प्रश्न विचारला जातो म्हणून विविध सूक्ष्मजीव त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक टेबल तयार ठेवावा. ते चोख समजून घेतल्यास विचारला जाणारा एकमेव प्रश्नसुद्धा खात्रीने गुण मिळवून देईल.\n* रोगां��े प्रकार- जीवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत.\n* वरील सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही टेबल तयार करता येईल.\n* स्थूल पोषणद्रव्ये कबरेदके, प्रथिने, मेद या तिन्ही स्थूल पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. याबाबत नवे शोध किंवा चर्चा अशा चालू घडामोडींवर लक्ष असायला हवे.\n* सूक्ष्म पोषणद्रव्ये जीवनसत्त्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठरावीक जीवनसत्त्वांचे इंग्रजी नाव व त्या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक याची माहिती असणे आवश्यक आहे.\n* आरोग्यशास्त्र या घटकाचा अभ्यास करताना प्रत्येक घटकाचा एक तक्ता बनवून अभ्यास केल्यास वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अधिक सोपे होईल.\n* राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालूघामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.\n* आरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.\n* आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असाव्यात.\n* जैवविज्ञान विषयातील पर्यावरण हा हक्काचे मार्कस मिळवून देणारा घटक आहे असे म्हणता येईल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान एक प्रश्न हा हरितगृह वायू व पर्यावरणीय हानिकारक घटक यांवर हमखास विचारलेला असतोच.\nमागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्त्वाच्या आणि संभाव्य घटकांवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे राष्ट्रचेतनाचे सराव प्रश्न पुस्तक उपयुक्त ठरेल.\nवरील सर्व घटकांसाठी शालेय पुस्तके हा सर्वात चांगला पर्याय आहे. वर्गीकरणासंबंध��� विशेष अभ्यास करावयाचा असल्यास इ. अकरावी विज्ञान हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. मागील काही परीक्षांमध्ये यांमधून थेट प्रश्नदेखील विचारले गेल्याचे दिसते.\nवरील सर्व घटकांच्या पाठांतराऐवजी संकल्पना वस्तुनिष्ठ बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. विज्ञानमधील जुन्या सर्वमान्य संकल्पना, त्याचे निष्कर्ष बदलत नाहीत म्हणून काही नवीन बाबी सोडल्यास अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेल सद्धांतिक विज्ञान योग्य रीतीने समजून घेतल्यास इतर विषयांपेक्षा जास्त आत्मविश्वास या घटकासाठी येतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1367", "date_download": "2019-01-19T02:39:54Z", "digest": "sha1:IBF33FWUJTXQYYWVHSD76NCJNSOYZRJD", "length": 5804, "nlines": 81, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सूर्यग्रहण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआत्ताच झालेल्या सूर्यग्रहणाचे हे छायाचित्र\nअजुन काही छायाचित्रे इथे उपलब्ध आहेत :\nइकडे बंगळूरात ढगाळ हवामानात आणि पडणार्‍या पावसात माझी ग्रहण पाहण्याची इच्छा वाहून गेली होती.\nतुम्ही दिलेल्या ��ा छायाचित्रामुळे ती पूर्ण झाली...हे छायाचित्र तुम्ही कोठून घेतलेत कारण महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नव्हते...\nहा फोटो पुण्यातुनच घेतलाय (अचुकपणे सांगायचे झाले तर पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एक खिडकी) आणि ग्रहण दिसणार असे जाहीरसुद्धा झाले होते (हे पहा). :)\nमाझी माहिती चुकीची होती तर...\nअच्छा... म्हणजे माझी माहिती चुकीची होती तर...\nमला वाटते मी पंचांगातला नकाशा पाहिला असल्यामुळे हा घोळ झाला असावा....\n(अचुकपणे सांगायचे झाले तर पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एक खिडकी\nअशी ठिकाणे मला पण खूप आवडतात... खास करुन पुणे विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचा समुद्रच :)\nमाझी नकाशा पाहण्यात चूक झाली होती.\nमी दाते पंचांग एकदम घाई घाईत पाहिल्यामुळे हा घोळ झाला...\nहे खग्रास सूर्यग्रहण होते... आणि मी जो नकाशा पाहिला तो जाने.२००९ मधे होणार्‍या खंडग्रास सूर्यग्रहणाचा पाहिला होता...\nत्यात पुणे व जवळपास सगळ्या महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नाहीये... म्हणून हा अस्थानी प्रश्न विचारला गेला.\nचूक माझीच होती. असो...\nपण तुमच्या लिंकवरील सगळी छायाचित्रे पाहिलीत...\nअगदी सुंदर आहेत... तुम्ही खरेच नशीबवान आहात एवढी सुंदर खिडकी तुम्हाला मिळाली...\n(अवास्तव कामाच्या व्यापामुळे खगोलशास्त्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला) सागर\nअरे वा एकदम सुंदर\nमला हे चित्र सर्वात जास्त आवडले.\nता. कर्‍हाड जि. सातारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://meanandyatri.blogspot.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2019-01-19T01:50:14Z", "digest": "sha1:ZIEFSVW2H4BYP64CE3KUH2YTAKMLMD7U", "length": 10569, "nlines": 46, "source_domain": "meanandyatri.blogspot.com", "title": "भुंग्याची गोष्ट ~ आनंदयात्रीचा ब्लॉग...", "raw_content": "\nशब्दांच्या माध्यमातून निखळ, निरामय अन् निरागस आनंद घेण्यासाठी...\nएकदा भुंगा आणि फुलपाखरू एका फुलाजवळ येतात. फुलपाखरू फुलावर बसलेले असते. फूल अतिशय सुंदर असते. मात्र सूर्यास्त झाला की फुलाच्या पाकळ्या आपोपाप मिटण्याचा गुणधर्म फुलात असतो. तसेच सूर्योदय झाला की फुलाच्या पाकळ्या आपोआप उघडतही असतात. भुंग्याचे फुलावर प्रचंड प्रेम असते. त्यामुळे \"फुलावर सर्वाधिक प्रेम कोण करतो आणि फुल कोणाचे' यावरून फुलपाखरू आणि भुंगा यांच्यामध्ये वाद होतात. वाद वाढत जातो. मात्र थांबत नाही. शेजारी असलेला एक जुना वृक्ष हा सारा प्रकार पाहत असतो. तो दोघांनाही शांत करतो आण�� एक सल्ला देतो. \"उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी जो या फुलाजवळ पहिल्यांदा पोचेल त्याचेच या फुलावर प्रेम असेल आणि हे फूलही त्याचेच होईल', असा सल्ला वृक्ष देतो. हा भुंगा आणि फुलपाखरू दोघांनाही मान्य होतो. त्यानंतर दोघेही निघून जातात.\nदुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एक फुलपाखरू फुलाजवळ येते. फुलाच्या पाकळ्या बंद असतात. त्या उघडण्याची फुलपाखरू प्रतिक्षा करत असतो. दरम्यान भुंगा अजूनही आला नाही याचा त्याला आनंद होतो. कारण आता विजय आपलाच असा त्याचा ग्रह होतो. काही वेळाने सूर्योदय होऊ लागतो. भुंगा अजूनही आलेला नसतो. फुलपाखराला त्याचा आनंद होतो. फुलाच्या पाकळ्या उघडू लागतात. फुलपाखरू आता फुलाच्या दिशेने जाऊ लागते. तोच त्याला धक्का बसतो. कारण त्याला फुलाच्या आत भुंगा मृतावस्थेत दिसतो. त्यावर त्याला काहीच कळत नाही. इतक्‍यात शेजारचे वृक्ष बोलू लागतो. \"फुलपाखरा, सकाळी उशीर होऊ नये म्हणून भुंगा काल पाकळ्या मिटण्यापूर्वीच फुलात जाऊन बसला होता. त्याचे फुलावर खूप खूप प्रेम होते. रोजच्याप्रमाणे सूर्यास्त झाला आणि फुलाच्या पाकळ्या मिटल्या गेल्या. एरवी कोणतीही वस्तू पोखरून काढणारा भुंगा फुलांच्या पाकळ्यांना मात्र पोखरू शकला नाही. मी त्याला आवाज देऊन बाहेर येण्याचा सल्ला दिला. पण त्याने माझे ऐकले नाही. फूल संपूर्ण मिटले आणि सूर्योदय होईपर्यंत भुंग्याचा आत गुदमरून मृत्यु झाला.'\nत्यावर फुलपाखराला प्रचंड वेदना झाल्या. \"फुलपाखरा आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीपासून आपल्याला कितीही धोका असला आणि आपल्यात कितीही सामर्थ्य असलं तरी आपण त्या गोष्टीला इजा नाही पोचवू शकत', वृक्षाने मोलाचा संदेश दिला.\nअवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात हे सारे विचार वाचून होतील. मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिले...\nमाहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास\nमित्रहो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वावरत आहोत. संगणकाच्या समोर बसून आपण जगातील घडामोडी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत...\nकसा असतो सॅटेलाईट फोन\n१) हा फोन कसा असतो कार्य कसे चालते हा फोन वापरण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते का सॅटेलाईट टेलिफोन म्हणजे एक प्रकारचा मो...\nप्रेम हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर केवळ प्रियकर अन्‌ प्रेयसी यांचे चित्र समोर उभे राहते. ते तर प्रेम आहेत; पण त्याशिवायदेखील ...\nएका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजो...\nएकदा भुंगा आणि फुलपाखरू एका फुलाजवळ येतात. फुलपाखरू फुलावर बसलेले असते. फूल अतिशय सुंदर असते. मात्र सूर्यास्त झाला की फुलाच्या पाकळ्या आप...\nप्रिय लेकरांनो (मराठी भाषेचे विद्यार्थ्यांना पत्र)...\nप्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, ओळखलतं का मला मी तुमची मायमराठी, मराठी भाषा, तुमची मातृभाषा. माझ्यामुळेच दररोज तुम्ही परस्परांशी स...\nकाय आहे EMV कार्ड\nसध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरपर्यंत बदलून घ्यावे लागतील अशा आशयाचे वृत्त सध्या माध्यमांम...\n(आकाशावानिवारा दि. २३ जुलै २०१२ रोजी प्रसारित झालेले भाषण) मित्रांनो, या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजप...\nया ब्लॉगवरील सर्व साहित्याचे सर्वाधिकारी व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे असून लेखी पूर्वपरवानगीने काही साहित्य प्रकाशित करता येऊ शकतील. . Powered by Blogger.\nव्यंकटेश कल्याणकर यांची सविस्तर माहिती येथे पहा.\nहे वेडं जग अवश्य वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533174", "date_download": "2019-01-19T02:44:05Z", "digest": "sha1:PQ7HXCIZYSXPVUT5QKAWGH2AYIDCRMSW", "length": 4417, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मार्केट परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मार्केट परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ\nमार्केट परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ\nभुरटय़ा चोरांनी मार्केट परिसरात धुमाकूळ घातल्याने बाजारपेठेत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार पेठ, कांदा मार्केट, झेंडा चौक याठिकाणी सहा दुकानांची शटर उचकटून चोरटय़ांनी रोख रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला आहे. मात्र याबाबत व्यापारी वर्गाने पोलिसांत तक्रार देणे टाळले आहे.\nमार्केटसह रविवार पेठ भागातील या दुकानांची शटर्स तोडून गल्ल्यांमधील चिल्लर रक्कम लांबविण्यात आली आहे. एस. व्ही. पाटणकर स्टोअर्स, बी. एन. डोंबळे यांचे धान्य दुकान, भातकांडे फटाके दुकान, उप्पीन जनरल स्टोअर्स आदी दुकानांची शटर्स तोडून ऐवज लांबविण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.\nनिपाणी ��ालिकेचा शुक्रवारी अर्थसंकल्प\nअवजड वाहतूक निर्बंधासाठी रास्ता रोको\nएकी करा अन्यथा नेत्यांच्या घरासमोर उपोषण\nकौजलगी येथे बालिकेचा निर्घृण खून\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537332", "date_download": "2019-01-19T02:34:17Z", "digest": "sha1:IN3NIDKFBCMMXMYSCS3SHKQ26PJBXN5A", "length": 6999, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » दहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर\nदहावी बारावीचा परीक्षांचा वेळापत्रक जाहीर\nपुणे / प्रतिनिधी :\nराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शक्षिण मंडळामार्फत पुढील वर्षी (२०१८) घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे जाहीर केलेले वेळापत्रक कायम राहणार आहे. दहावीच्या द्वितीय सत्रातील नविन व्यवसाय विषयांची परीक्षा दि. ५ मार्चला द्वितीय सत्र ऐवजी दि. १७ मार्च रोजी प्रथम सत्रात होणार आहे. हा अपवाद वगळता वेळापत्रकात बदल नाही. मंडळाने या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि वद्यिार्थी यांच्याकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांच्या आधारे हा नर्णिय घेतला आहे.\nराज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर जाहीर केले जाते. या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि वद्यिाथ्र्यांचे १५ दिवसाच्या आत अभप्रिाय मागविले जातात. त्याआधारे तारखेत बदल केला जातो. गतवर्षी संघटनांच्या हरकतींचा विचार करून बदल करण्यात आला होता. मात्र, यंदा वेळापत्रक कायम ठेवण्याचा नर्णिय मंडळाने घेतला आहे. काह��� दिवसांपुर्वी मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.\nपरीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महावद्यिालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.\nप्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनष्ठि महावद्यिालयांना कळवण्यात येणार आहे. दरम्यान, मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरक्ति इतर संकेतस्थळ किंवा व्हॉट्सॲपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर वश्विास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.\nचंद्रपूरमध्ये कांद्याच्या ट्रकमधून 70 पेटय़ा दारूसाठा जप्त\nभारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज : धनोआ\nनवी मुंबईत लवकरच सिडकोच्या 15 हजार घरांची लॉटरी\nपुण्याच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. के . व्यंकटेशम ; पिंपरीचे पहिले आयुक्त आर के पद्मनाभन\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/half-girlfriend-trailer-arjun-shraddhas-unusual-love-story/", "date_download": "2019-01-19T02:21:12Z", "digest": "sha1:LU6JOSSQ5D2ZKBLRUY5NVVUQFGWSY7IQ", "length": 4968, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Half Girlfriend- ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nHalf Girlfriend- ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर रिलीज\nदोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन\nमुंबई: अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अर्जुन आणि श्रद्धा ही जोडी पहिल्यांदाच सोबत काम करत आहे .‘हाफ गर्लफ्रेन्ड’ येत्या १९ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.\nया सिनेमाला दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.\nप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सूरीने केलं.\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nटीम महारष्ट्र देशा : शिवस्मारक होणार आहे कि नाही याबाबत सर्वत्र आता संभ्रमी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आता…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nana-patole-on-pm-modi-obc-cast-certificate/", "date_download": "2019-01-19T03:17:48Z", "digest": "sha1:TX5ZXCSWFT26PBJ6YXKKRZQNXT52O3PE", "length": 7913, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थेट मोदींचे जात प्रमाणपत्रच तपासणार नाना पटोले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nथेट मोदींचे जात प्रमाणपत्रच तपासणार नाना पटोले\n११ तारखेला राहुल गांधींसोबत गुजरातच्या प्रचारसभेत सहभागी होणार-पटोले\nनागपूर : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे.मोदींच्या ओबीसी असण्याबाबतच शंका उपस्थित करताना मोदी खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.\nकाय म्हणाले नाना पटोले \nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ श��त…\n”भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने, मी पापाच्या व्यवस्थेपासून मोकळा झालो आहे. मी आता त्यांच्या पापाचे भांडे फोडणार आहे, मोदींनी गुजरात निवडणुकीत मागास जातीचा मुद्दा पुढे केल्यानेच मी राजीमाम्यासाठीही जाणिवपूर्वक कालचा दिवस निवडलाय. मी अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही पण ११ तारखेला राहुल गांधींसोबत गुजरातच्या प्रचारसभेत नक्कीच सहभागी होणार आहे.\nपंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्या सोबत वाद घातला होता, त्यामुळे ते खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, पंतप्रधानांच्या दबावामुळेच वेगळ्या विदर्भाचे बील संसदेत येऊ शकले नाही तसेच दानवे आपली खूर्ची वाचवण्यासाठी माझ्या राजीनाम्यावर बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याच्या भावना राष्ट्रवादी…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/article-96124.html", "date_download": "2019-01-19T02:06:13Z", "digest": "sha1:5QTSVNERVYU37P4PXHP3MUVPPB62BNPA", "length": 2931, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शाहरुख-सलमान पॅचअप? –News18 Lokmat", "raw_content": "\n[wzslider]बॉलिवडूचा किंग खान अर्थात शाहरूख खान आणि 'दबंग' सलमान खान यांच्यातली 'दुश्मनी' जग जाहीर आहे. पण रविवारी या दुश्मनीचं रुपांतर दोस्तीत झाल्याचा तर्क लावला जात आहे. काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही अभिनेत्यांनी हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर एकमेकांची गळभेटही घेतली. 2008 पासून दोन्ही खानमध्ये तेढ निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांचं तोंडही पाहण्यास दोघही टाळत होते. मात्र रविवारी झालेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही खाननी गळभेट घेतल्यामुळे दुश्मनी संपल्याची चर्चा बॉलिवडूमध्ये सुरू झालीय.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-19T02:28:20Z", "digest": "sha1:DKMMVXL2G6ETQN76WJFVP6ULIEBBYEPL", "length": 11033, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्यपाल सिंह- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nचीनमध्ये क्लोनिंगने झाली माकडांची निर्मिती\nनवं नवे विक्रम करणाऱ्या चीनच्या शास्त्रज्ञांनी क्लोनिंगव्दारे दोन माकडांची निर्मिती केली आहे. क्लोनिंगव्दारे जन्माला आलेली ही दोन्ही मादी पिल्लं आहेत\nडार्विनच्या सिध्दांतावरून सत्यपालांची प्रकाश जावडेकरांनी केली कानउघडणी\nमहाराष्ट्र Jan 19, 2018\nडार्विनचा सिद्धांत खोटा;वेदच खरे-केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह\nकोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं, संपूर्ण यादी\nमोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी\nमोदींच्या मंत्रिमंडळाची 'नऊ'लाई, हे आहे नवे 9 चेहरे\n'फाशीच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था'\nलतादीदींच्या पाठोपाठ राज ठाकरेंही कॅम्पा कोला रहिवाशांच्या बाजूने\nलोकसभा निवडणुकी���्या तिसर्‍या टप्पातील मतदानाला सुरुवात\nनरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/532284", "date_download": "2019-01-19T02:46:21Z", "digest": "sha1:XMQV5BOWFHZBIOSFAI3GZS64C5DZ2XGC", "length": 4721, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नारायण राणे मंत्री होणार ; गिरीश बापटांचे संकेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नारायण राणे मंत्री होणार ; गिरीश बापटांचे संकेत\nनारायण राणे मंत्री होणार ; गिरीश बापटांचे संकेत\nऑनलाईन टीम / नाशिक :\n‘स्वाभिमान महाराष्ट्र’चे अध्यक्ष नारायण राणे मंत्री होणार असल्याचे संकेत अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिले. राणे मंत्री म्हणून येणार आणि सरकार अस्थिर होणार नाही, असे ते म्हणाले.\nनाशिक येथे ते बोलत होते. बापट म्हणाले, “कोणी या किंवा जा” आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचे सरकार स्थिर आणि नेतृत्व खमके आहे. युतीमध्ये सगळे ठीक असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काही अडचण असली तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात.\nमागील कर्जमाफीचे पैसे 18 महिन्यांनी मिळाले होते. फालतू लोकांनी पैसे लाटू नये ही आमची इच्छा म्हणून कर्जमाफीला उशीर झाला, असे गिरीश बापट यांनी कर्जमाफीसंदर्भात सांगितले.\nवीज थकबाकीवरून भाजपमंत्र्यांमध्ये खडाजंगी\nबाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला सरकारकडून 5 कोटींची मदत सुपूर्द\nराम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करू आंदोलन करू\nआरोपीच्या हल्ल्यात पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन द��णार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538620", "date_download": "2019-01-19T02:33:30Z", "digest": "sha1:7W2TYFSRX2BJALP23XCQ3WMPOISZM4H6", "length": 10575, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देवगड बंदर नौकांनी तुडुंब - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड बंदर नौकांनी तुडुंब\nदेवगड बंदर नौकांनी तुडुंब\nदेवगड: ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देवगड बंदराच्या आश्रयाला आलेल्या पाच राज्यातील नौकांनी भरून गेले देवगड बंदर. वैभव केळकर\nपाच राज्यातील नौका आश्रयाला\nकेरळ व तामिळनाडू किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई ते गोवा या दरम्यान केवळ देवगड हे एकमेव नैसर्गिकरित्या सुरक्षित बंदर असल्याने केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, गोवा तसेच मालवण, वेंगुर्ले येथील सुमारे हजारहून अधिक बोटी सोमवारी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. देवगड बंदर बोटींनी पूर्णपणे भरल्याने अन्य नौकांना रत्नागिरी येथील बंदरात आश्रयास जाण्याच्या सूचना सायंकाळी\nप्रशासनाकडून देण्यात आल्या. आश्रयासाठी आलेल्या केरळ येथील बोटींच्या पार्श्वभूमीवर केरळ येथील आयपीएस अधिकारी डॉ. श्रीनिवास के यांनी देवगड बंदराला सकाळी भेट दिली. आश्रयास आलेल्या नौकांवरील खलाशी देवगडवासीयांच्या पाहुणचाराने भारावून गेले.\nओखी वादळाचा तडाखा दक्षिण भारताला बसल्यानंतर हे वादळ पश्चिम किनारपट्टीकडे केरळ, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे. ताशी सुमारे 56 कि. मी. वेगाने वारे वाहत असून लाटांची उंचीही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वच नौकांना बंदरातून बाहेर न पडण्याच्या सूचना मिळाल्याने सर्व नौका सुरक्षित बंदरात आहेत.\nमुंबई ते गोवादरम्यान देवगड हे एकमेव नैसर्गिकदृष्टय़ा सुरक्षित असलेले बंदर असल्याने समुद्रात मासेमारीसाठी असलेल्या नौकांना याच बंदराचा आधार आहे. त्यामुळ��� समुद्रात मासेमारीसाठी असलेल्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यातील नौकांना देवगड बंदरात आश्रयाला जाण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणेमार्फत देण्यात आल्या. त्यानुसार शनिवारपासून देवगड बंदरामध्ये नौका येण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ओखी चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने गुजरात सरकारने समुद्रात मासेमारी करत असलेल्या 4 हजार बोटींना महाराष्ट्रातील सुरक्षित बंदरांमध्ये आश्रय घेण्याचा संदेश पाठविला आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात सोमवारी सकाळपासून गुजरात येथील सुमारे 500 हून अधिक बोटी आश्रयाला आल्या आहेत. पाच राज्यातील बोटी देवगड बंदरात दाखल झाल्याने बंदर नौकांनी खचाखच भरून गेले आहे. नौकांनी बंदर हाऊसफुल्ल झाल्याने पोलीस व प्रशासनाने अन्य नौकांना रत्नागिरी बंदरात आश्रयासाठी जाण्याचा संदेश दिला आहे.\nदरम्यान, केरळ येथील आयपीएस अधिकारी डॉ. श्रीनिवास के यांनी देवगड बंदराला सोमवारी सकाळी दहा वाजता भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, उपविभागीय अधिकारी नीता शिंदे, तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी तसेच पोलीस व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. श्रीनिवास यांनी केरळ येथील खलाशांशी संवाद साधला. भाषेच्या अडचणींमुळे खलाशांना आवश्यक सुविधांबाबत अडचणी जाणून घेत वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाला माहिती दिली.\nसिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा व प्रशासनामार्फत आश्रयास आलेल्या नौकांवरील खलाशांना धान्य, सिलिंडर, गव्हाचे पीठ, तांदूळ पुरवठा करण्यात आला.\nकरुळला सव्वादोन लाखाचे दागिने लंपास\nभटक्या कुत्र्यांसह मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा\nइन्सुली घटीतील अपघातात कारचे नुकसान\nआचऱयात देवस्थान जमिनीचा वाद उफाळण्याची शक्यता\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/latur-Step-By-Step-Classes-Director-Avinash-Chavan-murder-case-accused-police-custody/", "date_download": "2019-01-19T02:05:34Z", "digest": "sha1:DLURADMFQKRIBUXTDXUT6J6ZL6I5HGJP", "length": 3645, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी\nलातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी\nलातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश बाबूराव चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना आज बुधवारी लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nया प्रकरणातील आरोपींत प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, महेशचंद्र प्रभाकरराव घोगडे, करण चंद्रपालसिंग गहिरवार, शरद सुर्यकांत घुमे, अक्षय भिवा शेंडगे यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड चंदनकुमार असून, त्यानेच अविनाशची हत्या करण्यासाठी २० लाखाची सुपारी देऊ केल्याचे तपासात उघड झाले आहे.\nत्यातील साडेआठ लाख आरोपींना मिळाले होते. २४ जून रोजी रात्री लातूर येथील शिवाजी शाळेनजिक अविनाश यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला होता.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Trimbakeshwar-nagerpalika-election/", "date_download": "2019-01-19T02:03:47Z", "digest": "sha1:5MVYNXFADVT4YPDZEXRIICS5MODY5BZL", "length": 5393, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगराध्यक्षपदाचे १७, तर नगरसेवकाचे ३१ अर्ज माघार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नगराध्यक्षपदाचे १७, तर नगरसेवकाचे ३१ अर्ज माघार\nनगराध्यक्षपदाच��� १७, तर नगरसेवकाचे ३१ अर्ज माघार\nकुरघोडीच्या राजकारणाची खासियत असलेल्या त्र्यंबकेश्‍वर शहरात यावेळच्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने 18 दिवसांपासून वातावरण तापलेले असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दोन, तर शिवसेनेच्या एका अधिकृत उमेदवाराने नगरसेवकपदाचे, तर आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर प्रभाग 3 मधून भाजपाच्या त्रिवेणी तुंगार या बिनविरोध निवडून आल्याने त्र्यंबकेश्‍वरमध्ये निवडणुकीआधीच खाते उघडणार्‍या भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.\nमंगळवारी (दि. 28) नगराध्यक्ष पदासाठीच्या रिंगणातून 17, तर नगरसेवक पदासाठीच्या 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अद्याप नगराध्यक्ष पदासाठी सात, तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतील एकूण 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.\nनगराध्यक्षपदाच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्यासह काँग्रेस-भाजपात मुख्य लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम कडलग यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या आघाडीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसच्या वाट्याला गेली. तर भाजपाचे वकील आघाडीचे पराग दीक्षित यांनी अपक्ष उमेदवारी ठेवल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/164-polling-centers-in-the-city/", "date_download": "2019-01-19T02:02:59Z", "digest": "sha1:UXD3CER56QN5LI4VSIJCPZYVEJ6TDQ2X", "length": 8527, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरातील 164 मतदानकेंद्रे संवेदनशील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शहरातील 164 मतदानकेंद्रे संवेदनशील\nशहरातील 164 मतदानकेंद्रे संवेदनशील\nपोलिसांकडून प्राप्�� झालेल्या अहवालानुसार शहरातील 544 मतदान केंद्रापैकी 164 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी दि.1 ऑगस्टरोजी होणार्‍या मतदान आणि दि. 3 ऑगस्टरोजी होणार्‍या मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील उपस्थित होते.\nखेबुडकर म्हणाले, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. यानुसार अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे करीत असतानाच महापालिकेने निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीची तयारीही पूर्ण केली आहे. यासाठी मनुष्यबळही सज्ज ठेवले आहे.\nते म्हणाले, महापालिका क्षेत्रात मतदानासाठी एकूण 544 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार त्यांची उभारणी करण्यात आली आहे. परंतु सर्व प्रभागातील 164 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. खेबुडकर म्हणाले, मतदारांना त्यांची नावे असलेल्या चिठ्ठ्यां (स्लीप)ची छपाई करण्यात आली आहे. त्या उद्यापासून 154 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्या चिठ्ठीवर फोटोसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान यंत्रेही राजयकीय पक्षांच्या उपस्थितीत तपासून सील करण्यात आली आहेत.\nशहरात 27 भरारी पथके\nते म्हणाले, मतदानासाठी आता आठवड्याचा अवधी राहिलेला आहे. त्यानुसार मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच अवैध धंदे, गैरपकार रोखण्यासाठी 27 भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच तपासणी नाक्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. खेबुडकर म्हणाले, आजपर्यंत 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचरसंहितेच्या पालनासाठी चोवीस तास पथके सतर्क राहतील. हॉटेल, ढाब्यांवरही वेळेचे बंधन न पाळल्याबद्दल कारवाई मोहीम सुरू ठेवली आहे.\nते म्हणाले, मतमोजणीसाठी मिरजेतील शासकीय गोदामात सोय करण्यात आली आहे. दि. 3 ऑगस्टरोजी सकाळी दहा वाजता मतदमोजणीला सुरवात होईल. सा��गली-कुपवाड व मिरजेतील प्रभागासाठी सर्वत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोतमोजणीसाठी अकरा फेर्‍या होतील. तिसर्‍या फेरीत प्रभाग 12, 9, 15, 1, 6, 3, पाचव्या फेरीत 13 आणि 7, सहाव्या फेरीत 10, 17, 2, तर सातव्या फेरीत प्रभाग 19 ची मतमोजणी होईल. नवव्या फेरीत 20 आणि 5, आणि अकराव्या फेरीत प्रभाग 16 ची मतमोजणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल.\nउपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्र आदर्श करण्यावर भर आहे. तेथे सर्व सुविधा, प्रसन्न वातावरण, स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल. त्यासाठी शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्र आदर्श होतील.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Restrictions-on-the-merchant-coming-to-the-Sarogasi-committee/", "date_download": "2019-01-19T03:03:14Z", "digest": "sha1:ER6E3EIVQKAJXV47UZ6CCQBUZINUBQ5K", "length": 7020, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सरोगसी’ समितीमुळे व्यापारीकरणावर येणार निर्बंध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘सरोगसी’ समितीमुळे व्यापारीकरणावर येणार निर्बंध\n‘सरोगसी’ समितीमुळे व्यापारीकरणावर येणार निर्बंध\nसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे\n‘सरोगसी’ या विषयाबाबत अनेकजण अज्ञात आणि अनभिज्ञ आहेत. हा विषय मुंबई, दिल्ली, नोएडा, कोलकाता अशा मोठ्या महानगरांमध्ये ऐकावयास मिळतो. यातून व्यापारासह गुन्हेगारीही निर्माण होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठीच आरोग्य विभागाने राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली आहे.\nजन्मतःच गर्भाशय नसणे, गर्भधारणा होण्यात अडचणी, एखाद्या जोडप्याला मूल होण्यात काही अडचण असल्यास सरोगसीसाठी परवानगी दिली जाते. मात्र काही लोक या पर्यायाचा वापर केवळ पैसे कमावण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरोगसीच्या माध्यमातून होणारे व्यापारीकरण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून यासंदर्भातील कार्यप्रणाली निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे.\nजसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर व इतर पाचजणांविरोधात शुभांगी भोस्तेकर यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून सरोगसीच्या व्यापारीकरणावर निर्बंध आणण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.\nत्यामुळे सरोगसीची कार्यप्रणाली निश्‍चित करताना भोस्तेकर प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करण्यात यावा. सरोगसीसाठी भाडोत्री गर्भ देणार्‍या स्त्रीचे व जन्म घेणार्‍या मुलाच्या भवितव्याच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही विचार करावा. या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nदेशभरातील सरोगसीविषयी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रकार अनियंत्रितपणे चालू आहे. अनियंत्रित चालणारी सरोगसी केंद्रे, रुग्णालये यांच्यावर नियंत्रण आणावे, आई व मुलाच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, राज्यातील सरोगसी केंद्रांची नोंदणी करण्यात यावी, सरोगसी प्रकरणे आणि सरोगसी केंद्रे, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालावीत, यासाठीच राज्य स्तरावर नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची शिफारस बाल हक्क संरक्षण आयोगाने केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने सात सदस्यांची एक समिती गठीत केली आहे. ही राज्यस्तरीय नियंत्रण समिती तीन महिन्यांत शासनाचा अहवाल सादर करणार आहे. त्यात सोलापूरच्या सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांची निवड झाल्याने सोलापूरच्यादृष्टीने ही भूषणावह बाब आहे.\nशशी थरूर यांचा भाजपला #TenYearChallenge वरुन चिमटा\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-bjp-alliance-will-announce-todays-cabinet-meeting-on-nanar-refinary-project/", "date_download": "2019-01-19T02:26:58Z", "digest": "sha1:V7OP5EP6XDGS2UUMTXPGQH3X3K556L5H", "length": 6909, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाणार अधिसूचना रद्दबाबत आजची मंत्रिमंडळ बैठक शिवसेना मंत्री गाजवणार ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाणार अधिसूचना रद्दबाबत आजची मंत्रिमंडळ बैठक शिवसेना मंत्री गाजवणार \n���ीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पांवरून भाजपा शिवसेनेत वाढलेल्या तणाव पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. नाणार प्रकल्प अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत केली होती . त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी अधिसूचना रद्द केली नाही अस सांगत शिवसेनाला चांगलाच तोंडघशी पाडलं आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nतेव्हा आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेहमीप्रमाणे मूक गिळून गप्प बसतात की मुख्यमंत्र्यांना धारेवर धरतात याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे.\nदरम्यान, अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार देसाई यांना नसल्याचा खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची गोची केली. नाणार प्रकल्पवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीएम फडवणीस यांच्यावर ही जोरदार टीका केलीय.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल\nटीम महारष्ट्र देशा : स्वयंघोषित गुरु राम रहीम आणि अन्य तिघांना पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/509715", "date_download": "2019-01-19T02:32:36Z", "digest": "sha1:MCZPCYIWXBAPRH3VZ6RWGO7RUGNSDVXZ", "length": 4442, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017\nमेष: मातापित्यांपासून दूर राहिल्यास काहीतरी करुन दाखवाल.\nवृषभः ऐनवेळी योग्य प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे खोळंबा होईल.\nमिथुन: नवीन कामात यश मिळेल, उत्साह वाढेल.\nकर्क: स्वतःची वास्तू होण्याचे योग सर्व गोष्टी मनासारख्या होतील.\nसिंह: वाहन खरेदी केल्यास सतत दुरुस्तीचे प्रसंग येतील.\nकन्या: महत्त्वाच्या किंमती वस्तू घरी येतील, पवित्र ठिकाणी प्रवास कराल.\nतुळ: मुलाबाळांचे उत्तम सौख्य, शेती अथवा भूमिचा लाभ.\nवृश्चिक: भावंडातील वितुष्ट नाहीसे होईल, पण प्रकरण वाढवू नका.\nधनु: परदेश प्रवास घडतील किंवा दूरचे प्रवास घडतील.\nमकर: वास्तूसाठी प्रयत्न करा, दैवी सहाय्य लाभेल.\nकुंभ: परस्थळी भाग्योदय, द्रवपदार्थाच्या व्यवसायात लाभ.\nमीन: वैद्यकीय क्षेत्राशी संबंध येईल त्यातून नवे ज्ञान मिळवाल.\nआजचे भविष्य सोमवार दि. 24 जुलै 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 2 जून 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533178", "date_download": "2019-01-19T02:35:55Z", "digest": "sha1:C7PW34JWC2VXEMBAOWAOMJZJN2Z7KZX2", "length": 5979, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "म्हादईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म्हादईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी\nम्हा��ईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी\nम्हादई जलतंटय़ावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी केली आहे. हिवाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी सांबरा विमानतळावर मुख्यमंत्री दाखल झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.\nपंतप्रधानांनी मध्यस्थी करावी यासाठी आपण मागणी केली आहे. गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आपण तीनवेळा पत्रे लिहिली आहेत. मात्र या पत्रांना त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. चर्चेला जर त्यांनी बोलाविले नाही तर आपण कसे जाणार त्यांच्या दरवाजात जावून मी आत येऊ का त्यांच्या दरवाजात जावून मी आत येऊ का असे विचारू का असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.\nमाजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल पुरावे जाहीर करण्याचे सांगितले आहे. याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता प्रथम ते स्वतः अनेक गुह्यांतून बाहेर पडू देत. भाजप नेत्यांवर अनेक आरोप आहेत, अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी त्याचा विचार करावा. केंद्र सरकारमधील 24 मंत्र्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाले आहेत. जॉर्ज यांचा राजीनामा मागणाऱयांनी आदी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nजमीन वादातून खून, 13 जणांना जन्मठेप\nझूल, घुंगुरमाळांनी सजले सर्जा-राजा\nधर्मस्थळाच्या बाहुबलीला 9 फेब्रुवारीला मस्तकाभिषेक\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/535950", "date_download": "2019-01-19T02:41:10Z", "digest": "sha1:ODRQDBHAPCTPRFSSEESCB4ICTRYSL7VK", "length": 7530, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑस्ट्रेलिया : चीनशी दुरावा, भारताशी जवळीक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑस्ट्रेलिया : चीनशी दुरावा, भारताशी जवळीक\nऑस्ट्रेलिया : चीनशी दुरावा, भारताशी जवळीक\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nऑस्ट्रेलियाच्या विदेश धोरणावर मागील 14 वर्षांमध्ये पहिली श्वेतपत्रिका काढण्यात आली. यात चीनपासून वाढते अंतर आणि भारताशी वाढणारे सहकार्य प्रतिबिंबित होते. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका, जपान आणि भारताला ऑस्ट्रेलियाची साथ मिळेल याचे संकेत श्वेतपत्रिकेतून मिळाले.\nजागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या अरेरावीनंतर हिंदी महासागरात देखील त्याच्या सैन्य हालचाली वाढत असल्याने पूर्ण जगाला चिंता सतावत आहे. अलिकडेच फिलीपाईन्सच्या राजधानीत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या अधिकाऱयांची बैठक झाली, यात हिंद-प्रशांत क्षेत्रातील हितसंबंध जपण्यावर एकमत व्यक्त झाले. भारत, जपान आणि अमेरिका यांच्यात होणाऱया मालाबार सैन्याभ्यासात ऑस्ट्रेलियाचा समावेश होण्याची शक्यता आहे. चारही देश एकत्र येण्यावर चीनने चिंता व्यक्त केली होती.\nऑस्ट्रेलियाच्या विदेश धोरणाची श्वेतपत्रिका गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात आशिया-प्रशांतऐवजी हिंद-प्रशांत शब्दाचा पुन्हापुन्हा वापर करण्यात आला. या क्षेत्राचे स्थैर्य अमेरिका आणि चीनच्या संबंधांवर निर्भर असल्याचे नमूद करण्यात आले. ऑस्ट्रेलियाला नेहमीच अमेरिकेचा अत्यंत जवळचा सैन्य सहकारी मानले जाते. ऑस्ट्रेलियाचे चीनसोबत दृढ आर्थिक संबंध राहिले आहेत. काही काळापासून ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या संबंधांमध्ये दुरावा दिसून येतोय.\nचीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन बेल्ट वन रोडवर देखील ऑस्ट्रेलियाने फारसा उत्साह दर्शविलेला नाही. चीनचे सामर्थ्य अमेरिकेशी मिळतेजुळते असून काही प्रकरणात ते अधिक आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात स्वतःच्या हितसंबंधांना बळ मिळावे असे चीन इच्छितो. चीनने स्वतःच्या बळाचा वापर स्थैर्य वाढविण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायद्यांना बळ देणे आणि छोटय़ा देशांच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी करावा. अम��रिकेने या क्षेत्राशी जोडलेले रहावे अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा असल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले.\nआयआरएस अधिकाऱयास बेटींगप्रकरणी अटक\nएअर इंडिया विकायला हवी : अरूण जेटली\nमार्क झूकरबर्गच्या बहिणीचा विनयभंग\nजीव्हीएल, सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538623", "date_download": "2019-01-19T02:35:40Z", "digest": "sha1:CXWIR2ICFXSKL7EPMKCNB5EAM7ZJDHFV", "length": 14315, "nlines": 53, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ओखी’चा तडाखा सिंधुदुर्गलाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘ओखी’चा तडाखा सिंधुदुर्गलाही\nमालवण : वाऱयाच्या वेगामुळे समुद्रात अडकलेल्या मच्छीमारी नौकेला बाहेर काढताना बोटीवरील खलाशी.\tसमीर म्हाडगूत\nपोलिसांच्या सिंधु 5 गस्तीनौकेला जलसमाधी\nरापण संघाच्या तीन नौकांचे मोठे नुकसान\nमच्छीमारांनी रात्र काढली जागून\nरात्री भरतीच्या पाण्याला जोर\nप्रतिनिधी / मालवण, देवगड:\nकेरळ व तामिळनाडूच्या किनाऱयावर आलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा सोमवारी सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागाला जोरदारपणे बसला. येथील किनाऱयावर आणण्यासाठी जाळी भरून समुद्रात नांगरून ठेवण्यात आलेल्या रापण संघाच्या तीन होडय़ांना जाळीसह जलसमाधी मिळाली. त्यामुळे रापण संघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारची रात्र मच्छीमारांनी होडय़ांच्या रक्षणार्थ जागून काढली. अचानक वाढलेल्या समुद्री लाटांच्या तांडवात पोलिसांच्या बंदर जेटीवरील सिंधु-5 व सिंधु-2 या स्पीडबोटींमध्ये पाणी शिरले. यात सिंधु-5 बोटीला ज���समाधी मिळाली. सुदैवाने बोटीतील पोलीस कर्मचाऱयांनी समुद्रात उडय़ा मारून आपला जीव वाचविला. रविवारी रात्री समुद्राच्या लाटांचा रौद्रावतार पाहून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या डोळय़ासमोर त्सुनामीच्या आठवणी तरळल्या. त्यावेळी आणि आताही पौर्णिमा व दत्तजयंती एकत्रित आली होती.\nआपत्कालीन व्यवस्थापनाबाबत अनेकदा सज्जतेच्या रंगीत तालमी घेतल्या जातात. मात्र, आज प्रत्यक्षात आपत्कालीन व्यवस्थापनाची गरज असताना प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतेही मदतकार्य मच्छीमारांच्या फसलेल्या बोटी समुद्रातून बाहेर काढण्यासाठी झालेले नव्हते. आज मच्छीमारच आपल्या बोटी वाचविण्यासाठी जीवघेणा संघर्ष करीत समुद्रातील अजस्त्र लाटांना तोंड देत होते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दक्षतेबाबत मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालवण नगरपालिकेने जेसीबी उपलब्ध करून दिल्याने जलसमाधी मिळण्याच्या तयारीत असलेली एक नौका किनाऱयावर आणण्यात यश आले.\nसिंधु 5 स्पीड नौका समुद्रात बुडाली\nरविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवण पोलिसांच्या येथे बंदरात उभ्या असलेल्या ‘सिंधु 5’ या स्पीड बोटीत पाणी शिरले. स्पीड बोटीत अचानक पाणी शिरल्याने बोटीतील दोन कर्मचाऱयांनी मदतीसाठी समुद्रात उडय़ा मारल्या. त्यांनी ‘सिंधु 2’ या स्पीड नौकेला गाठले. त्यानंतर दोन्ही बोटीतील कर्मचाऱयांनी ‘सिंधु 5’ स्पीड बोटीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु वाढत्या लाटांमुळे संपूर्ण बोटीत पाणी शिरले व स्पीड बोट पूर्णपणे समुद्रात बुडाली. स्पीड बोट बाहेर काढण्यात अपयश आले. समुद्राच पाणी वाढल्याने मच्छीमारांना बोटीच्या तळाशी जाताना अडचणी येत होत्या. या बोटीतील पेट्रोल बाहेर आल्याने मदत कार्यासाठी गेलेले कैलास खांदारे, मारुती भाबल, रणजीत खांदारे, सुनील खांदारे हे मच्छीमार बाहेर आले. दुपारी पाणी ओसरल्यावर ही स्पीड बोट बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनीही बोटीची माहिती जाणून घेतली.\nरविवारी रात्री किनारपट्टीवर उधाण\nरविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मालवण किनारपट्टीवर समुद्राला मोठे उधाण आले होते. उधाणाचा जोर वाढल्याने दांडी येथे लोकवस्ती असणाऱया भागात पाणी आले होते. मेढा भागात रस्त्यावर पाणी आले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने दांडी, वायरी, मेढा येथील मच्छीमार रात्री किनारपट्टीवर आले होते. लाटांच्या तडाख्यात दांडी व वायरी किनाऱयावरील पाच नौका समुद्रात भरकटल्या. देवबाग मोंडकरवाडी येथील संजय मोंडकर यांच्या पर्यटक असलेल्या निवारा रुममध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले. या निवास रुममधील चार पर्यटकांना मध्यरात्री अन्य हॉटेलमध्ये हलविण्यात आले. आचरा येथील जामडूल परिसरातील रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे काही काळ गावाचा संपर्क तुटला होता. तळाशिलमध्येही समुद्राच्या बाजूने पाणी आले होते.\nसिंधु 2 स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले\nसमुद्राचे पाणी सिंधु-5 व सिंधु-2 या स्पीड बोटीमध्ये घुसले. बोटीमधील कर्मचारी साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. रात्रभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. यात वाचलेल्या सिंधु-2 ला सुरक्षितस्थळी हलविण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना त्याच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले. त्यामुळे सकाळी बराचवेळ ही बोट समुद्रात बंद होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी बंदरजेटी येथे येऊन दोन्ही बोटींची पाहणी केली. मालवण बंदरात तरंगत असलेल्या ‘सिंधु 5’ ही स्पीडबोट बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक, मच्छीमार हे प्रयत्नांची शिकस्त करत होते.\nत्सुनामीची काळरात्र आठवली की किनारपट्टीवरील नागरिकांच्या काळजात धडकी भरते. त्यावेळी पौर्णिमा अन् दत्तजयंती होती. रविवारीही ओख्खी चक्रीवादळादिवशी दत्तजयंतीच होती. रविवारी रात्री 10.30 पासून समुद्राला आलेल्या उधाणाने त्सुनामीच्या आठवणी ताज्या झाल्या. मालवण किनारपट्टीवर त्सुनामी घोंगावले, तो दिवस दत्तजयंतीचाच होता. त्यामुळे किनारपट्टीवर अनेक नागरिकांना त्सुनामीची ती काळरात्र आठवली.\nमनसे जिल्हाध्यक्षासह चौघांना अटक\nयशवंत किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी फर्नांडिस\nचौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा द�� यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3928/", "date_download": "2019-01-19T02:50:36Z", "digest": "sha1:U2P552VUPYUTW3OW2AVHVMDDSDP6YKNI", "length": 4453, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मैफ़ील", "raw_content": "\nएक संध्याकाळ दोन प्रतिभावंत मा्यबोलीकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ ‘जयन्ता५२’ जयंतदा मनोगतवरही असतात. फेसाळणार्‍या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटुन गेलं…\n” हुजूर .., पिलाने की बाते करते है \n हम तो बातोंसे नशा पाते है\nत्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता – खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं…..\nमिल बैठेंगे दिवाने तीन\nदोन तुझे…, दोन त्याचे…\nएखाद दुसरे माझेही सीन…\nतुझी रंगेल कविता आणि…\nफेसाळलेल्या बिअरचे मस्तावलेले टीन …\nकिती हळुवार आणि तरीही घनगर्द…\nकिती सावरलं तरी भान विसरायला लावते…\nतुझी गझल अन तिचा तो मखमली दर्द \nआता नकोच त्या जखमा अन नस्ते झांगडगुत्ते,\nतुझ्या बोलक्या कवितेतले अबोल गुंते \nकालची बिअर मला चढलीच नाही…\nतुझी गझलच एवढी जालीम होती…\nती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही \nमाझंही तेव्हा तसंच झालं होतं अमोल. बिअर ते दोघे घेत होते आणि धुंद मी झालो होतो. धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539515", "date_download": "2019-01-19T02:46:36Z", "digest": "sha1:2UVEK65MW2DTKAEBZN7CZ6FAM6JKIYAS", "length": 6307, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडा\nविद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडा\nविद्यार्थ्यांनी उभारलेली शिवसृष्टी पाहताना शिवप्रेमी.\nबेळगाव / प्रतिनिधी :\nआजचे विद्यार्थी हे मोबाईल व ��ंगणकाच्या मोहजालात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना भौतिक सुखच आपले जग असल्याचे वाटत आहे. या विद्यार्थ्यांची नाळ पुन्हा मातीशी जोडण्यासाठी संत मीरा मराठी माध्यम स्कूलने राबविलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशाप्रकारे इतरही शाळांनी उपक्रम राबवावे, असे आवाहन नाटय़ कलाकार व सिने अभिनेते प्रसाद पंडित यांनी केले.\nगणेशपूर येथील संत मीरा मराठी शाळेच्या वतीने बुधवारी शिवाजी महाराजांवरील व्याख्यान देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणुन उद्योजक मोहन इजारे उपस्थित होते. व्यासपीठावर विजय गोवेकर, लक्ष्मण पवार, मुख्याध्यापिका ज्योती कित्तुर उपस्थित होत्या.\nउपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने 4 किल्ले उभारले आहेत. तर ग्रामीण जीवन व बलुतेदारांचा माहितीपट दाखविण्यात आला आहे. ही सर्व शिवसृष्टी शनिवार दि. 9 पर्यंत दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत खुली असणार आहे. ज्या शिवप्रेमिंना ही शिवसृष्टी पहायची आहे त्यांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले. रामनाथ नाईक यांनी परिचय करून दिला. तर मुख्याध्यापिका ज्योती कित्तूर यांनी आभार मानले. विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील शिवप्रेमी या शिवसृष्टीला भेट देवून माहिती घेत आहेत.\nशाळकरी मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या\nपायाभूत सुविधेतून देशाचा विकास शक्य\nबेकायदा गर्भपात करणाऱया डॉक्टरला अटक\nबंडाळीतून झालेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/chatni-maavshi/", "date_download": "2019-01-19T02:04:16Z", "digest": "sha1:K62IZ62NCIAEHZ72Z3FKKRI2I4FUPXOU", "length": 20540, "nlines": 77, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "चटणी मावशी", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 28, 2017 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात कथा\nचटणी मावशी माहित नाही आसा गावात कुणीच नव्हता.नवरा ताप यायचं कारण झालं आणि गेला. दोन लेकरं होते. बळी आणि नामा. दोघं पोरं काटक. मावशीचं नाव कमल. पण सगळं गाव तिला चटणी मावशी म्हणायचं. शेती जास्त नव्हती. मावशी कुरडया बनवायला, शेवया बनवायला बाकी बायकांना मदत करायची. चटणी बनवून द्यायची. मावशीच्या हातच्या चटणीची चव कुणी विसरू श्कायचं नाही. घरात उखळ असून बायका खास चटणी मावशीकडून चटणी बनवून घ्यायच्या. हळू हळू आजुबाजूच्या गावातून बाया यायला लागल्या. मावशी चटणी मावशी म्हणून फेमस झाली. चटणी विकून विकून मावशीनी दोन एक्कर शेत घेतलं हे अजून सुद्धा गावातल्या तरुण पोरांना खरं वाटत नाही. पण मावशीनी एकटीच्या जीवावर शेत घेतलं. पोरं मोठे झाले. शेतात राबायला लागले. मावशीला वाटायचं पोरांनी इतर पोरासारखं शिकावं. दोन्ही पोरं शेतात काम करायचे. पण शाळेत मन रमत नव्हतं. बळी एकदम कष्टाळू. कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. आपलं काम भलं आपण भले. कशीबशी दहावी पास केली आणि शेतात रमला. नामाला पहिल्यापासून शहराची ओढ. कुणी काही काम सांगितलं की गडी बसमध्ये बसून शहरात जायचा. सिनेमा पहायचा. शहरातल्या भज्यात वेगळीच चव असते असं वाटायचं त्याला. शहरात मोठमोठे कपड्याचे दुकानं, गाड्या बघून त्याला वाटायचं आपण काय त्या गावात खपतोय\nबळी मोठा होता. चटणी मावशीला आता म्हातारपण आलं होतं. चटणी कुटण्यात आयुष्य गेलं होतं तिचं. खांदे कामातून गेले होते. पोरं आता काम करू देत नव्हते. तरी मावशी चोरून चटणी बनवून द्यायचीच लोकांना. तुळसाच्या जावयाला आवडती म्हणून. भारतीच्या लेकराला आवडती म्हणून. एक दिवस दोन्ही पोरांनी भांडण काढलं मावशीशी. आता चटणी कुटताना दिसली त घर सोडून जाऊ म्हणून. मावशी रडायला लागली. लग्न करा म्हणाली घोड्याहो. नामा आणि बळी एकमेकांकडे बघायला लागले. खरंतर नामा छोटा होता दीड वर्षांनी. बळी तयार झाला. जी आधी बघितली ती पोरगी बळीने मुकाट्याने केली. संसार सुरु झाला. नामा तसाही घरात फार रमत नव्हता. आता बळ��चं लग्न झाल्यापासूनतर त्याचा पाय घरात ठरत नव्हता. अशात त्याला नवाच नाद लागला होता. एका जीपवाल्याच्या नादी लागून तो गाडी शिकला होता. दिवस रात्र गाडीवर सोबत होता. कधी पुणे कधी मुंबई अशा ट्रीप चालू होत्या. राहणीमान बदलून गेलं होतं. रंगीबेरंगगी कपडे, गॉगल, बूट असा हायफाय झाला होता नामा. गावातले लोक कौतुक करायचे. चटणी मावशी तर द्रिष्ट काढायची आठ पंधरा दिवसाला नामा घरी आला की. नामाला कुठं ठेऊ आणि कुठं नाही असं व्हायचं तिला.\nबळी मात्र नामाकड बघून चिडायचा. त्याला नामाचे दात विचित्र वाटायचे. त्याला कळायचं नामा आता गुटखा खातो. कधी रात्री उशिरा घरी आलाच तर दारूचा वास यायचा. बळीचं डोकं फिरायचं. तो मोठा भाऊ होता. आजपर्यंत त्याने नामाला धाकात ठेवलं होतं. नामासुद्धा जे सांगितलं ते ऐकत होता. पण गेल्या काही महिन्यात नामाच्या वागण्यात एकदम बदल झाला होता. दोन पैसे खिशात यायचे. आता बळीपुढे हात पसरायची गरज नव्हती. शेतात राबायची इच्छा नव्हती. खर्च भागत होता. आईला महिन्या दोन महिन्यात शहरातून तपकीर आणि मिठाई आणली की ती खुश. तिला पोरगा मोठा झाला, कमवता झाला असं वाटायचं. एकदा नामा तिला लुगडं घेऊन आला तर चटणी मावशी गावभर दाखवत फिरली. बळी तसा सगळं करायचा. पण बिचारा काटकसरी माणूस. शेतात किती पैसा लावू आणि किती नाही असं वाटायचं. पण घरात स्वतःला कधी चांगला शर्ट घेत नाही. बायकोला साडी स्वस्तातली. आईला लुगडं तसच. नामाला पैशाची किंमत नव्हती. जसं भाडं भेटायचं तसे पैसे. कधी कुणी जास्त खुशीत येऊन वर पैसे द्यायचं. एकदा वाढदिवसाच्या दिवशीच नामा खूप पिऊन पडला. घरी सगळे वाट बघत होते. चटणी मावशी दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा त्याला ओवाळायला तयारी करून बसली होती. पण बातमी आली की नामा रोडच्या कडेला पिऊन पडलाय. बळी त्याला उचलून घेऊन आला.\nदुसऱ्या दिवशी सकाळी बळीने थोबाडीत मारली त्याच्या आणि उठवलं. नामा गेल्या काही महिन्यात बळीचा मोठ्या भावाचा अधिकार विसरला होता. त्याने बळीचा हात धरला आणि म्हणाला इथून पुढं मला हात लावायचा नाही. बळी नामाच्या डोळ्यातला राग पाहून काहीच बोलला नाही. बळीची बायको सुद्धा बघत राहिली. चटणी मावशी नंतर बळीलाच म्हणाली, नामा आता कमावता झालाय. त्याच्यावर हात टाकण शोभत नाही. बळीच्या बायकोने सुद्धा बळीलाच समजवून सांगितलं. बळीला कळत नव्हतं आपलं काय चुकलं छोटा भाऊ दारू पिला म्हणून मारलं. आणि कमावता झाला तर कधी एक रुपयासुद्धा घरात दिला नाही भावानी. मग म्हणायचं कसं कमावता झाला छोटा भाऊ दारू पिला म्हणून मारलं. आणि कमावता झाला तर कधी एक रुपयासुद्धा घरात दिला नाही भावानी. मग म्हणायचं कसं कमावता झाला गुटखा खातो म्हणून लोकाची गाडी चालवतो म्हणून बळी विचार करत राहिला. पण शेतकऱ्याला पुन्हा शेतीचा विचार करावा लागतो. कोणतंही दुखः विसरायचं असलं तर त्याला मातीच आधार असते. मातीचं दुखः विसरायला सुद्धा मातीच असते.\nनामा त्या दिवसापासून गाव सोडून गेला. तसं भांडण कधी झालं नाही पुन्हा दोन भावात. पण नामा मुंबईत एका ज्वेलर कड ड्रायव्हर म्हणून लागला. वर्षात एखाद वेळा गावात यायचा. मावशी त्याला डोळे भरून बघायची. तिच्या हातात दोन चारशे रुपये टेकवले की नामा पुन्हा गावात फुशारक्या मारत फिरायला मोकळा. नामा आता गोरापान दिसत होता. एसी गाडी घेऊन आला होता मालकाची. गाडी गावातून चालली की लहान लहान पोरं मागं ओरडत फिरत होती. बळी आता नामाकड बघून खचत होता. एवढे कष्ट करून गेल्या काही वर्षात हाती काही लागत नव्हतं. नवरा बायको दोघं राब राबत होते. कुणीतरी शहाणा गावात भाषण देऊन गेला. शेतकरी एकच एक पिक घेतात दरवर्षी म्हणून नुकसान होतं. बळीने मग कधी तूर लाव, कधी कापूस लाव तर कधी सुर्यफुल लाव असं सुरु केलं. कशातच यश आलं नाही. बोअर घेऊन बघितला. पाईपलाईन करून बघितली. पण फक्त कर्ज झालं. डोळ्यात जेवढं पाणी होतं तेवढं सुद्धा बोअरला नव्हतं या वर्षी. एवढा खचलेला बळी. बायको म्हणायची एकदा नामाला बोलून बघा. दहा एक हजार भेटले तर. उधार घ्या. ह्यावर्षी पेरणार काय नाहीतर बळीनी हिंमत करून विचारलं. पण नामा म्हणाला मी मुंबईत राहतो. खोलीला पाच हजार देतो. मेस वेगळी. माझ्यकड कुठून आला पैसा बळीनी हिंमत करून विचारलं. पण नामा म्हणाला मी मुंबईत राहतो. खोलीला पाच हजार देतो. मेस वेगळी. माझ्यकड कुठून आला पैसा नामाच्या बोलण्यातून बळीला काहीच मिळालं नाही. अजून एक जखम फक्त. भाऊ महिन्याला पाच हजार रुपये देतो खोलीचे. वर्षाचे साठ हजार. एवढ्यात शेतात काय काय केलं असतं. पण बळी फार वेळ हिशोब करत बसला नाही. त्याच्या आयुष्याचा हिशोब चुकला होता.\nबळीने आत्महत्या केली. फक्त त्याची एक चूक झाली. त्याने चिट्ठी लिहिली नाही. रेल्वे रुळावर जाऊन जीव दिला. सरकार आत्महत्या आहे हे मान��यला तयार नव्हतं. नुकसानभरपाई मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार होते. पण चटणी मावशीला विश्वास होता नामा ह्यातून मार्ग काढणार. नामा तसा शब्द देऊन गेला होता. पण दोन महिने झाले नामा फिरकला नव्हता. एक दिवस पेपरात बातमी आली. मुंबईत विषारी दारूचे वीस बळी. अशा बातम्या आवडीने वाचतात लोक. शब्दनशब्द. आणि म्हणूनच चटणी मावशी सारख्या बाईला कळत की तिचा लेक विषारी दारू पिऊन मेला. नामाचं नाव पण त्या वीस जणात होतं. चटणी मावशीला वाटत होतं पेपरवाल्यांकडून नाव चुकलं असणार. पण बॉडी दारात आली आणि ती बेशुध्दच पडली.\nचटणी मावशी शुद्धीवर आली तेंव्हा तिला कळलं की विषारी दारू पिऊन मेलेल्या लोकांच्या घरच्यांना सरकारने मदत जाहीर केलीय. चटणी मावशीने सरकारचे आभार मानले. शेतकऱ्याच्या घरच्यांना नाही पण दारुड्याच्या घरच्यांना सरकार मदत करत. जिवंत होते तोपर्यंत चटणी मावशी नामाची बाजू घ्यायची. बळीला समजून सांगायची. आता दोघांच्या फोटोसमोर बसून ती मनातल्या मनात पुन्हा बळीला समजावत होती. शहरात गेला असतास, कुठं पिऊन पडला आसतास त बायकोला काहीतरी मदत भेटली आस्ती. कशाला शेतकरी झालास\nमागून आता खलबत्त्याचा आवाज येत असतो. सून चटणी कुटत असते. नवीन चटणी मावशी आपल्या लेकराला तिखटापासून दूर ठेवत चटणी कुटत असते. तिला पण आपला नवरा दारुडा असता तर बरं झालं असत असं वाटून जातं कधीतरी. आणि मग ती दात ओठ खात चटणी कुटू लागते.\nवाचनीय असे बरेच काही\nगल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nWritten by अरविंद जगताप\nगल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-news-12/", "date_download": "2019-01-19T03:03:22Z", "digest": "sha1:XLEEW6YM3TR62QF2XOIKYB3RX6BFORNU", "length": 8586, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकार्यक्षम ‘एटीएम’वर संसदीय समिती नाराज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअकार्यक्षम ‘एटीएम’वर संसदीय समिती नाराज\nनवी दिल्ली – एटीएम असूनही अनेकवेळेस त्यात पैसेच शिल्लक नसतात. यामुळे पुरेशी रोकड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा सतत बंद पडणाऱ्या एटीएम केंद्रांबाबत उपाययोजना कराव्यात, अशी सूचना संसदीय समितीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला केली आहे.\nबॅंकांनी पुरेशा प्रमाणात एटीए�� चालू ठेवावीत, अशी सूचना अर्थ विषयावरील स्थायी समितीने रिझर्व्ह बॅंकेला केली. जगाच्या तुलनेत देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झालेले नाही. त्यामुळे एटीएम ही पुरेशा प्रमाणात असावीत, असे संसदीय समितीने म्हटले आहे. या समितीचे प्रमुख कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली आहेत.\nनोटांबदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने रोकड पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे समितीने म्हटले आहे. ग्रामीण आणि निम्न शहरात अनेक एटीएम बंद होत आहेत. वाढत्या अर्थव्यवस्थेत रोकडची मागणी वाढत असतांना, सध्याचे एटीएम पुरेसे नसल्याची चिंता संसदीय समितीने व्यक्त केली. बॅंका बंद असतांना, तसेच बॅंक कर्मचाऱ्यांच्या संप काळातही ग्राहकांची एटीएम सेवेवर मुख्य भिस्त असते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nसीबीआयला लवकरच नवे संचालक\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nराम मंदिराची निर्मिती २०२५ पर्यंत होणार – आरएसएस\nपुणेकरांना पूर्वीप्रमाणेच 1,350 एमएलडी पाणी देणार\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/472691", "date_download": "2019-01-19T02:32:57Z", "digest": "sha1:WNELNZNONFEVRZOR5R7PRTE5CGXNCFRK", "length": 3378, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘बेगम जान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘सहा गुण’ आणि ‘संघर्षयात्रा’ हे दोन चित्रपट ��्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही.\n– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nकॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर\nगर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा\nमाधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ चे पोस्टर प्रदर्शित\nबाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार सचिन-स्वप्नील\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/527933", "date_download": "2019-01-19T03:05:33Z", "digest": "sha1:37TIWPPGBM4OXZB2MFHGJQ6BFPJF25ZY", "length": 16425, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "टिपूच्या गोंधळात भर सिद्धूनी केलेल्या मांसाहाराची! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » टिपूच्या गोंधळात भर सिद्धूनी केलेल्या मांसाहाराची\nटिपूच्या गोंधळात भर सिद्धूनी केलेल्या मांसाहाराची\n10 नोव्हेंबर रोजी होणाऱया टिपू जयंतीला भाजपचा विरोध असतानाच राष्ट्रपतींच्या भाषणात टिपूचा गौरव झाला याचा भाजपला मोठा धक्का बसला आहे. साहजिकच राष्ट्रपतींनी केलेला उल्लेख काँग्रेसजनांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे. तर धर्मस्थळ मंजुनाथेश्वराच्या दर्शनाला जाताना सिद्धरामय्या यांनी मांसाहार केला होता यामुळे ते वादात अडकले आहेत.\nकर्नाटक विधानसौधचा हीरक महोत्सव कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. कार्यक्रमासाठी 27 कोटींचा खर्च करण्याची तयारी ठेवून सचिवालयातील अधिकाऱयांनी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर टीकेची झोड उठताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावाला हरकत घेत 27 कोटींचा खर्च 10 कोटींवर आणला होता. बुधवारी 25 ऑक्टोबर रोजी हीरक म���ोत्सवाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची या कार्यक्रमात खास उपस्थिती होती. कार्यक्रम थाटात झाला तरी अद्याप वाद काही संपेनात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना माजी मुख्यमंत्री व माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा यांच्या नावाचा अनवधानाने उल्लेख केला नाही. राष्ट्रपतींचे भाषण सुरू असतानाच निजद आमदारांनी ही गोष्ट राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी सावरलेल्या राष्ट्रपतींनी देवेगौडा हे तर आपले चांगले मित्र आहेत, असे सांगत वेळ मारून नेली. कार्यक्रम आटोपून नवी दिल्लीला पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींनी देवेगौडा यांच्याशी संपर्क साधला. केवळ अनवधानाने तुमचा उल्लेख राहून गेला याला अन्य कोणती कारणे नाहीत हे ठासून सांगितले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनाही अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सरकार आणि सचिवालय यांच्यात ताळमेळ नव्हता म्हणून असे प्रकार घडले. अनेक माजी मुख्यमंत्री हयात आहेत त्यांना या कार्यक्रमाला रीतसर आमंत्रण नव्हते. कार्यक्रमानंतर आता अजूनही याविषयीची चर्चा थांबली नाही. वादही संपलेला नाही.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात टिपू सुलतानचा गौरव केला. एकीकडे टिपू सुलतान जयंतीला विरोध होत असतानाच राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केलेल्या गौरवपूर्ण उल्लेखामुळे काँग्रेसजनांचा उत्साह वाढला आहे तर भाजप नेत्यांचा हिरमोड झाला आहे. टिपू सुलतान कन्नडविरोधी होता. हिंदू विरोधी होता म्हणून भाजपने टिपू जयंतीला विरोध केला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यासह अनेक नेत्यांनी तर टिपू सुलतान जयंतीच्या सरकारी कार्यक्रमात शिष्टाचार म्हणूनही आपले नाव घालू नका अशी सूचना केली आहे. सरकारी टिपू जयंतीला विरोध होत असतानाच आम्ही जयंती साजरी करणारच असा सरकारने चंग बांधला आहे. सहा महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपली क्होट बँक अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हा मुद्दा प्रति÷sचा बनवला आहे. दोन वर्षांपूर्वी टिपू सुलतान जयंतीदिनी कोडगू जिल्हय़ात दंगल उसळली होती. कारण टिपू जयंतीला कुर्गींचा विरोध आहेच. हजारो कुर्गींची हत्या करणाऱया टिपू सुलतानची जयंती कशासाठी करायची हा त्यांचा प्���श्न आहे. टिपू एक शूर होता. इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढणाऱया टिपू सुलतानची जयंती का साजरी करू नये हा काँग्रेस नेत्यांचा प्रश्न आहे. 10 नोव्हेंबर रोजी टिपू जयंती होणार आहे. एकीकडे जयंतीला भाजपचा विरोध असतानाच राष्ट्रपतींच्या भाषणात टिपूचा गौरव झाला याचा भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर साहजिकच राष्ट्रपतींनी केलेला उल्लेख काँग्रेसजनांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.\nटिपू सुलतान जयंतीवरून काँग्रेस सरकारवर टीका होत असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्यानी आणखी एक वाद आपल्या अंगावर ओढवून घेतला आहे. धर्मस्थळ मंजुनाथेश्वराच्या दर्शनाला जाताना सिद्धरामय्या यांनी मांसाहार केला होता. धर्मस्थळला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री मंगळूर दौऱयावर होते. मंगळूर म्हटले की, साहजिकच जेवणात मत्स्यखाद्य आलेच. मासा खाऊन मंजुनाथाच्या दर्शनाला गेलेले सिद्धरामय्या नव्या वादात अडकले आहेत.\nधर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्यावर वयाच्या 21 व्या वषी धर्माधिकारीपदाची जबाबदारी आली. ते धर्मस्थळचे धर्माधिकारी होऊन 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून धर्मस्थळमध्ये सुवर्णमहोत्सव कार्यक्रम सुरू आहेत. 29 ऑक्टोबर रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मस्थळला येणार आहेत. नमोंच्या आधी धर्मस्थळला भेट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई होती. कारण सिद्धरामय्या आपण नास्तिक आहोत असे वारंवार सांगत असले तरी गृहप्रवेश करण्यापूर्वी त्यांनीही होम, हवन आणि धार्मिक विधी केलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आधी धर्मस्थळला पोहचण्याच्या घाईत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अंगावर नवा वाद ओढवून घेतला आहे.\n‘कोणी कोणता आहार घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मांसाहार करून देवदर्शन घेऊ नये असा नियम कोणी केला आहे’ असा प्रश्न उपस्थित करून सिद्धरामय्या यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले आहे. धर्मस्थळ मंजुनाथ एक जागृत शिवतीर्थ आहे. शिवदर्शन घेताना मांसाहार करू नये, असा दंडक शिवभक्तांनीच घालून घेतला आहे. मन शुद्ध असेल तर सर्व काही शुद्धच असते. देव हा भाव भक्तीचा भुकेला आहे हे खरे असले तरी प्रत्येक धार्मिक ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी जाताना मनाबरोबरच शरीरही पवित्र असावे याची काळजी घेतली जाते. यातूनच अभक्ष्य भक्षण करून शिवदर्शन करणे मुख्यमंत्र्यांना डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहे. याचा फायदा वेगळय़ा अर्थाने उचलण्याचा प्रयत्न भाजपने आतापासूनच सुरू केला आहे.\nनरेंद्र मोदी हे शिवभक्त आहेत. काशी, विश्वनाथ, केदारनाथ किंवा जन्मगावी शिवदर्शन घेताना ते नेहमीच पावित्र्य पाळत आले आहेत. याच पावित्र्याने 29 ऑक्टोबर रोजी ते धर्मस्थळ मंजुनाथाचे दर्शन घेणार आहेत अशी जाहिरातबाजी सुरू झाली आहे. आहार शाकाहारी असो किंवा मासांहारी, गरिबाला तो मिळणे आणि भूक भागविणे याचीच भ्रांत असते. खाऊन खाऊन पोटे सुटलेल्या राजकारण्यांना मात्र त्याची जोड देत धार्मिकतेचे राजकारण करण्याची एक संधीच कर्नाटकात मिळाली आहे.\nवाढीव टक्केवारीमागचे गौडबंगाल काय\nशेती व्यवस्थेची रचनात्मक सुधारणा\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sandarbhsociety.org/issue-106/", "date_download": "2019-01-19T02:18:04Z", "digest": "sha1:CN764TDS5WBKUVNMOZEYCWFJNXSYHJY3", "length": 5514, "nlines": 94, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "Issue 106 | Sandarbh Society", "raw_content": "\nऋतू चक्र डॉ.रंजन केळकर ऋतू, ऑक्टोबर हीट, पावसाळा, पर्जन्यमान, मॉन्सून, हिवाळा 4\nद्विजगण अवघे -भाग १ प्रकाश गर्दे आर्किऑप्टेरिकस, पक्ष्यांचे जीवाश्म, अधिवास, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, डायक्लोफेनॅक, हॉर्नबिल 12\nअरेच्चा, हे असं आहे तर -भाग १९ शशी बेडेकर संख्यांचे गुणधर्म 20\nमायक्रोवेव्हची ‘आधुनिक धग’ विनय र.र., अनुराधा कुलकर्णी मायक्रोवेव्ह ओव्हन, डॉ.पर्सी स्पेन्सर,मॅग्नेट्रॉन 24\n डॉ.आनंद कर्वे आयसोप्रीन, हेविया ब्राझिलिएन्सिस, टाराक्साकम् सागीझ्, पार्थेनिउम आर्गेंटाटूम, ग्वाउले रबर 33\nदंतकथा भाग ३-हिरड्यांची काळजी डॉ.र��म काळे जिन्जीव्हायटीस, पेरिओ डॉन्टायटिस, डेंटल प्लाक, अॅक्युट अल्सरेटीव्ह जिन्जीव्हायटीस, जीवनसत्व क 38\nभौगोलिक माहिती प्रणाली -भाग४ वीणा कुलकर्णी / संजीवनी आफळे Geographycal Informative System, GIS, अभिक्षेत्रीय विश्लेषण 42\nचघळण्याजोगं काहीतरी-something to chew on सुजाता पद्मनाभन, शिबा देसोर, शर्मिला देव, तान्या मुजुमदार / पुस्तक परिचय-मीना कर्वे अन्न पदार्थ, आहार, सुपीक अर्धगोल, बेझोअर शेळी, गद्दीशेळी, आंबा, धानसाक, मोमो 48\nविज्ञान संवादक कसे व्हाल प्रियदर्शिनी कर्वे / यु ट्यूब व्हिडीओ परिचय क्वान्टम फिजिक्स फॉर सेवन इअर ओल्ड्स, डॉमिनिक वॉलिमन, मॅप ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 57\nविरघळणे भाग २ संजीवनी आफळे विद्रावक, समाकर्षण बंध, पाण्याचे रेणू, तेलाचे रेणू, विषमाकर्षण 58\nप्लास्टिकच्या भांड्यातून विषारी फवारा रुद्राशिष चक्रवर्ती / गौरी जोगळेकर पीसीपी, पॉलीक्लोरीनेटेड बायफिनाइल्स, बायस्फिनोल ए, कार्बनी बहुवारिक, पॉलीइथिलीन टेरेफ्थालेट, पॉलीव्हिनाइल क्लोराईड, पॉलीप्रोपिलीन, पॉलीस्टायरीन, रिसायकलिंग नंबर 62\nलोकविज्ञान संघटना श्री गुत्तीकर 68\nजल थल मल -भाग २ : सफाईच्या मंदिरातील बळीची प्रथा सोपान जोशी / अमलेंदु सोमण मेहेतर, मैला, ड्रेनेज, विल्यम जोन्स, सॅनिटेशन 70\n१०० वर्षांपूर्वी- अन्नसुरक्षेसाठी वाळवण कला प्रियदर्शिनी कर्वे वाळवण, सौर वाळवण यंत्र 77\nहे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/school-marathi-premi-palak-mahasammelan/", "date_download": "2019-01-19T01:50:53Z", "digest": "sha1:UT5LCFQRTL2WTK5VVGXPXNF5UB77L4FO", "length": 19323, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "डिसेंबरमध्ये ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nडिसेंबरमध्ये ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’\nमराठीप्रेमी पालकांचे महासंमेलन येत्या 8 व 9 डिसेंबरला गोरेगाव पश्चिम येथील महाराष्ट्र विद्यालयात होणार आहे. या संमेलनात मराठी शाळांपुढील महत्त्वाचे प्रश्न आणि मागण्या याबद्दलचे ठराव तयार करून ते शासनाला सादर करण्यात येणार आहेत.\nमराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिर संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सजग आणि सुजाण नागरिकत्वासाठी हे संमेलन होणार आहे. दोन दिवस चालणारे हे संमेलन सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हो���ल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, अद्ययावत सुविधांनी आणि अधिक गुणवत्तापूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीने मराठी शाळा परिपूर्ण करणे ही काळाची गरज आहे.या प्रक्रियेत संस्थाचालक, शिक्षक हे नेहमीच मोलाची भूमिका पार पाडत असतात. त्यांच्याबरोबरीने आता पालकांनीही सक्रिय भूमिका घ्यावी या उद्देशाने हे महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे.\nसंमेलनाची माहिती देण्यासाठी नुकतीच संमेलन पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला संमेलनाचे समन्वयक डॉ. वीणा सानेकर, आनंद भंडारे, नूतन विद्यामंदिर संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या शेवडे, द शिक्षण मंडळ गोरेगावचे प्रमुख गिरीश सामंत, वंदे मातरम शिक्षण संस्थेचे प्रमुख फिरोझ शेख, मी मराठी संस्थेचे प्रमुख रामचंद्र एमिटकर, भंडारी एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्गचे संचालक विजय पाटकर, अक्षरयात्रा वाचनालयाचे प्रदीप पाटील, नंदादीप विद्यालय, अ भि गोरेगावकर शाळा, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ इ. संस्थांचे मान्यवर आणि पालक उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे उपक्रम दाखविणारी दालने, प्रकाशकांचे ग्रंथप्रदर्शन, चर्चासत्रे, मुलाखती, संवादात्मक स्वरूपातील कार्यक्रम या संमेलनात होणार अहेत.\nराजभाषा मराठीविषयी प्रेम असणाऱया प्रत्येकाने या महासंमेलनाला उपस्थित राहावे.\nतसेच संमेलनाच्या अधिक तपशिलासाठी संमेलन समन्वयक संपर्क:\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदहिसरच्या गणेश भक्तांवर कोकणात काळाचा घाला\nपुढीलदेशात न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने गुन्हेगारी वाढतेय, ‘निर्भया’च्या आईचा आक्रोश\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/486453", "date_download": "2019-01-19T02:40:27Z", "digest": "sha1:DOPCCH7M6ZOHRQ3FNFR2JPYWV6WAWAFD", "length": 4536, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘जय महाराष्ट्र’ घोषणाबंदी ; दिवाकर रावते बेळगावला रवाना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ‘जय महाराष्ट्र’ घोषणाबंदी ; दिवाकर रावते बेळगावला रवाना\n‘जय महाराष्ट्र’ घोषणाबंदी ; दिवाकर रावते बेळगावला रवाना\nऑनलाईन टीम / बेळगाव :\nबेळगावात ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटकविरोधी भाष्य करणाऱया लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते हे बेळगावला रवाना झाले आहेत. रावते बेळगावातील मराठी बांधवांची भेट घेणार आहेत.\nकाही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मंत्र्यांनी ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटकविरोधी घोषणा देणाऱया लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरुन बेळगावातील मराठी नागरिकांची भेट घेण्यासाठी रावते हे रवाना झाले आहेत.\nमालगाडीचे डबे घसरले , हार्बर मार्गाची वाहतूक विस्कळीत\nरस्ता रुंदीकरणासाठी टेंगीनकेरा गल्लीत मार्किंग\nझाड अंगावर पडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\nहायकोर्ट न्यायाधीश प्रकरण : शिफारस केलेल्या नावावर प्रश्नचिन्ह\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्���क्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/chinese-sailing-dangerous-111210", "date_download": "2019-01-19T02:45:15Z", "digest": "sha1:U52OXV45ODRQRGV4BAAWTECYKWHIQE7D", "length": 15564, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "chinese sailing dangerous ‘चायनीज’ची धोकादायक पद्धतीने विक्री | eSakal", "raw_content": "\n‘चायनीज’ची धोकादायक पद्धतीने विक्री\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nपिंपरी - शहरातील चायनीज विक्रेत्यांपैकी बहुतांश धोकादायक पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असूनही प्रशासनाचे संबंधितांवर कारवाई करताना दुर्लक्ष होताना दिसते. शहरात चायनीज पदार्थ विक्रेत्यांची संख्या सुमारे सातशे आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारल्यानंतर आढळून आलेली स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात पुढीलप्रमाणे -\nभेळ चौक, प्राधिकरण : बिजलीनगरकडे येणाऱ्या मार्गावर पदपथावरच या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी साडेपाचनंतर टेबल-खुर्च्या टाकून बिनधास्तपणे हे विक्रेते व्यवसाय करीत होते.\nपिंपरी - शहरातील चायनीज विक्रेत्यांपैकी बहुतांश धोकादायक पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असूनही प्रशासनाचे संबंधितांवर कारवाई करताना दुर्लक्ष होताना दिसते. शहरात चायनीज पदार्थ विक्रेत्यांची संख्या सुमारे सातशे आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारल्यानंतर आढळून आलेली स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात पुढीलप्रमाणे -\nभेळ चौक, प्राधिकरण : बिजलीनगरकडे येणाऱ्या मार्गावर पदपथावरच या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी साडेपाचनंतर टेबल-खुर्च्या टाकून बिनधास्तपणे हे विक्रेते व्यवसाय करीत होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी : मुंबई-पुणे महामार्गालगतच एका व्यावसायिकाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. केवळ एका हिरव्या जाळीचा एक छोटासा आडोसा आहे. त्याच्या आत टेबल खुर्च्या मांडून बिनदिक्कत व्यवसाय सुरू होता. या विक्रेत्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्याबाबत तो अनभिज्ञ होता. या विक्रेत्याकडे तुमची कोणती संघटना आहे का, अशी विचारणा केली असता आम्हा विक्रेत्यांची कोणतीही संघटना नसल्याचे त्याने सांगितले. संत तुकाराम महाराज उद्यान, प्राधिकरण : उद्यानाच्या सीमा भिंतीलगतही अशाच प्रकारे पदपथावरच विक्री सुरू होती.\nडीलक्‍स चौक, पिंपरी - पदपथावर खाद्यपदार्थांची बिनदिक्कतपणे विक्री सुरू होती. या पदार्थांच्या दर्जाबाबत ग्राहकही फारसे जागरूक नसल्याचे दिसते.\nमाझ्या मैत्रिणीमुळे मला चायनीज खाण्याची आवड निर्माण झाली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी व्हेज मंचुरियन खाते. त्यातून नॉनव्हेज खाल्ल्याचा आनंद मिळतो.\n- काजल प्रजापती, ग्राहक, पिंपरी\nशहरात कोठे विनापरवाना चायनीज विक्रेते आढळल्यास कारवाई करू.\n- संजय नारगुडे, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन\nचायनीज पदार्थांत वापरल्या जाणाऱ्या सॉसमध्ये प्रामुख्याने मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा पदार्थ असतो. त्यामुळे पदार्थाची लज्जत वाढण्यास मदत होते. तसेच लठ्ठपणाही वाढतो. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरासाठी आवश्‍यक पौष्टिक घटक शोषून घेण्याची शरीराची क्षमता ५० टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. या पदार्थांमध्ये मैदा, मीठ, तेलाचा वापरही जास्त प्रमाणात होतो. आहारात मैद्याचे प्रमाण जास्त झाल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो.\n- सायली पितळे, आहारतज्ज्ञ\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nठाकरे रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर कधी\nपौड रस्ता - कर्वेनगरमधील महापालिकेच्या बिंदू माधव ठाकरे दवाखान्याची सहा मजली इमारत धूळ खात पडली आहे. यातील ���हिल्या मजल्यावर ओपीडी सुरू असून उर्वरित...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...\nकोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/456457", "date_download": "2019-01-19T02:36:55Z", "digest": "sha1:UC6N7BO4B7ONLRSWCJD6GXGVF7URIYSB", "length": 8040, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावरच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावरच\nनियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावरच\nनिपाणी शहराला विभागून जाणारा मुख्य मार्ग म्हणून जुन्या पुणे-बेंगळूर मार्गाकडे पाहिले जाते. व्यावसायिक स्पर्धेतून येथे होणारे अतिक्रमण व वाहनांचे अनियमित पार्किंग वाहतूक कोंडीसह अपघाताला कारण ठरत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंगच्या नियोजनासाठी पांढरे पट्टे मारले आहेत. पण या निर्धारित केलेल्या जागेत पार्किंग करण्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे नियोजनाच्या अभावातून पार्किंग रस्त्यावर असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.\nनिपाणी शहर व उपनगरांची व्याप्ती झपाटय़ाने वाढत आहे. वाढणारी व्याप्ती व्यावसायिक प्रगतीची द्वारे खुली करत आहे. पण वाढणारे व्यावसायिकीकरण हे व्यावसायिक स्पर्धेचे कारण ठरत आहे. यासाठी जुना पुणे-बेंगळूर मार्ग अतिक्रमणमुक्त करताना खुला करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. यापूर्वी ही गरज लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. पण यानंतर या मुख्य मार्गावर पुन्हा व्यावसायिक अतिक्रमणाने आणि बेभरवशाच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर टाकली आहे. अतिक्रमणातून पादचाऱयांच्या हक्काचे पदपथही गायब झाले आहेत.\nपालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम हवेत\nपालिका प्रशासन व पदाधिकाऱयांनी गेल्या महिन्यात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याची घोषणा केली. पण ही घोषणा हवेत विरून जाताना अतिक्रमण हटाओ कारवाई थांबली. गेल्या चार दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने या मुख्य मार्गावर काही ठिकाणी पार्किंग नियोजन करण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे आखले. पण आखण्यात आलेल्या पट्टय़ाच्या आत कोणतेही वाहन थांबविले जाऊ नये याची कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. यातून पट्टे रस्त्यावर वाहने पट्टय़ावर असे चित्र दिसून येत आहे.\nशहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी पार्किंग नियोजन महत्त्वाचे आहे. असे असले तरी पालिका व पोलिस प्रशासनाचा यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. पदपथ खुले करून पार्किंग नियोजन सुरळीत झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकालात निघण्यास मदत होणार आहे. वाहनधारक व व्यावसायिकांनीही यासाठी आपली जबाबदारी ओळखून वाहनांचे पर्किंग करणे व करायला लावण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.\nमराठा समाजाचा धारवाडमध्ये मूक मोर्चा\nशिवतीर्थ कॉलनी येथे तीन लाखाची घरफोडी\nकारदग्यात आज साहित्याचा जागर\nयेळ्ळूरच्या कुस्ती आयोजकांसह 9 जणांना जामीन\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/485365", "date_download": "2019-01-19T02:40:17Z", "digest": "sha1:C6PO534F7RBHXT22QD7CW4AUCAMDNUBC", "length": 6399, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "औषध फवारणी करणाऱया पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » औषध फवारणी करणाऱया पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू\nऔषध फवारणी करणाऱया पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू\nनिपाणी नगरपालिकेत कंत्राटदाराच्या माध्यमातून सफाई कामगार म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयाचा औषध फवारणी करताना झालेल्या त्रासातून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली. रणजीत सदानंद कांबळे (वय 33, रा. जत्राटवेस) असे मृताचे नाव आहे.\nयाबाबत समजलेली अधिक माहिती अशी, रणजीत कांबळे हा 16 महिन्यांपासून जय मंगल एजन्सीकडे कंत्राटी पद्धतीने काम करत होता. शनिवारी सकाळी शिंत्रे कॉलनी परिसरात डास, माशी प्रतिबंधक औषध फवारणी सुरू होती. औषध फवारणी करत असताना 11 च्या सुमारास रणजीत याला चक्कर येण्यासह त्रास जाणवू लागला. यातून श्वासोच्छवास घेण्यासही अडथळा होऊ लागला.\nहोणारा त्रास लागलीच त्याने आपले मुकादम व अधिकाऱयांना सांगितला. यानंतर तातडीने गांधी रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पण श्वासोच्छवास घेण्याचा त्रास अधिकच वाढत होता. व्हेंटिलेटर लावण्याची गरज निर्माण झाल्याने निपाणीत सुविधा उपलब्ध नसल्याने कोल्हापूरला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण कोल्हापुरात पोहोचण्याआधीच रणजीतचा मृत्यू झाला.\nशवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गांधी रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेविषयी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास फौजदार सुनील पाटील करत आहेत. रणजीतच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.\nदलितांच्या समस्यांवर पोलीस मुख्यालयात बैठक\nकंग्राळी खुर्द येथे युवकावर जांबियाने हल्ला\nकाळम्मावाडीचे पाणी वेदगंगेत दाखल\nघर कोस���ून इनाम बडसमध्ये दोन जनावरांचा मृत्यू\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/comedy-marathi-film-vagheryas-poster-release-109329", "date_download": "2019-01-19T03:19:23Z", "digest": "sha1:74HVJBIJFTKCFYV6ZZ35LTJND6AGPWCX", "length": 12446, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Comedy Marathi Film Vagheryas Poster Release विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस | eSakal", "raw_content": "\nविनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\n‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' म्हणत ‘वाघेऱ्या’ हा विनोदी मल्टीस्टार्स सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.\nविनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या 18 मे ला सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंन्मेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात झाला.\nसिनेमाच्या पोस्टरवर एक गाव दिसत असून, गोगलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच पोस्टरवरील ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा आनंद प्रेक्षकांना देणार, याचा अंदाज येतो. सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन तसेच दिग्दर्शन समीर अशा पाटील यांनी केले आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात हास्याचा थंडावा घेऊन येत असलेला हा वाघेऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, मराठीसृष्टीतील मातब्बर आणि अनुभवी विनोदवीर पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहा��ला मिळणार आहेत. किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या कलाकारांचा यात समावेश असून, हि सर्व मिळून काय धुडगूस घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nपुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून...\nशेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली \"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब...\nसाहित्य संमेलन आणि मूल्यसंघर्ष\nनयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/aai-zalyantarche-kahi-striyanche-anubha-apeksha-anivastav", "date_download": "2019-01-19T03:24:31Z", "digest": "sha1:K4ANY63ATDG6X4SYQMGIQFDPUXJ4ROBJ", "length": 9971, "nlines": 214, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आई झाल्यानंतरचे काही गोष्टी.... मला हे अपेक्षित होते पण... (अनुभव) - Tinystep", "raw_content": "\nआई झाल्यानंतरचे काही गोष्टी.... मला हे अपेक्षित होते पण... (अनुभव)\nआई होणं ही खुप सुंदर गोष्ट आहेच, परंतु प्रसूतीनंतर बऱ्याच बदलांना देखील समोर जावं लागतं. बाळंतपणाबाबत पुष्कळशा कल्पना वास्तवात उतरत नाहीत. याबाबत तुमच्या मनाची तयारी असावी म्हणून आम्ही काही स्त्रियांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहोत त्यांनी कोणत्या गोष्टींची कल्पना केली होती आणि त्यांना कोणत्या वास्तवाचा सामना करावा लागला .\n१) मला वाटत होते की बाळाला स्तनपान करणे म्हणजे अगदी सहज आणि आनंददायी असेल आणि सर्व काही विनात्रास,योग्यच आहे. पण बाळाला स्तनपान करणे मला खूपच कठीण गेले. कारण बाळाचे डोके माझ्या स्तनांवर आदळत होते आणि तरीही त्याला दूध पाजण्याची माझी धडपड सुरूच होती. '' शबाना ,३२, हैद्राबाद\n२) ''एक सुपर मॉम होण्यासाठी नेमके काय करावे लागेल हे मला मातृत्वाच्या उपजत भावनेने आपोआप उमजेल अशी माझी अपेक्षा होती. वास्तवात ,मी घेतलेल्या माझ्या प्रत्येकनिर्णयाचे मी चिंतन करते आणि माझ्या मुलांना मी बिघडवत तर नाही या बाबतीत ही साशंक असते.'' कृतिका ,२९,मुंबई\n३) ''सुरुवातीच्या काही आठवड्यानंतर सगळी छोटी बाळं रात्रभर झोपत असतील असे मला वाटत होते . माझी मुलगी आता २ वर्षांची झाल्यानंतर पूर्ण रात्र झोपते.''\n४) आम्हाला बोलतांना ऐकून माझा मुलगा बोलायला शिकेल,असे मला वाटत होते,पण मला लक्षात आले आहे कि,प्रत्येक मुलाची मौखिक कौशल्ये वेगळ्या पध्दतीने विकसित होतात. घरात दोन वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असतील तर मुले गोंधळून जातात आणि बोलण्या साठी त्यांना जास्त वेळ लागतो.'' अस्मिता,२७,पुणे\n५) ''आई होणे माझ्या सहज अंगवळणी पडेल असे मला वाटत असे-सकाळी लवकर उठणे,मुलांना तयार करणे,न्याहारी बनवणे,त्यांच्या सोबत खेळणे आणि हे सर्व करतानाच तत्परतेने स्वयंपाक आणि घराची स्वच्छता सुद्धा मी दोन मुलांची आई आहे आणि आता मला जाणवते कि हे सर्व अगदीच सहज आणि सोपे नाही.- पद्मा,३६,बेंगलोर\n६)'' मूल होणे हि गोष्ट तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडवून आणते हे मला समजले,पण माझ्यात यामुळे किती बदल झाला आहे याची जाणीव मला ���व्हती. पहिल्यादाच आई झाल्यापासून मी जास्त शांत आणि संयमी झाले ,ज्याचा माझे करियर आणि सर्व गोष्टींवर चांगला परिणाम झाला आहे.-आरती,३३,चेन्नई\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3068/", "date_download": "2019-01-19T01:58:09Z", "digest": "sha1:TPFKKNHT7KAFZM7OCYDSGJPTBR65NWR7", "length": 2671, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-कॅलेंडर", "raw_content": "\nजांबूवंतराव : ओ दुकानवाले, मला थोडा उशीर झालाय खरं. पण कॅलेंडर खरेदी करायचं होतं हो.\nदुकानदार : या की साहेब, आहेत आपल्याकडे.\nजांबुवंतराव : मग '२०१०' द्या बघू.\nदुकानदार : सॉरी साहेब इतकी नाहीयत. फक्त ८००चं उरली आहेत.\nइसो प्रमुख : काँग्रॅटस. तुम्हाला चंदावर पाठवायचं ठरतंय, उद्याच जायचंय. तयारीला लागा.\nअॅस्ट्रोनॉड संता : उद्या शक्य नाही सर.\nइसो प्रमुख : शक्य नाही\nअॅस्ट्रोनॉड संता : उद्या अमवास्या आहे ना\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/naxalite-school-residence-112476", "date_download": "2019-01-19T03:10:03Z", "digest": "sha1:ZDGELQ3UHHRU22D4PEO5I7HNL6M6VAPN", "length": 13363, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "naxalite school residence पळालेल्या नक्षलवाद्यांचा शाळेत मुक्काम | eSakal", "raw_content": "\nपळालेल्या नक्षलवाद्यांचा शाळेत मुक्काम\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nगडचिरोली - भीषण चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क पोलिस ठाण्यालगत असलेल्या आश्रमशाळेत रात्रभर आश्रय घेऊन आपला जीव वाचविल्याचे उघडकीस आले आहे. अहेरी तालुक्‍यातील पेरमिली येथील आश्रमशाळेत नक्षलवाद्यांनी सोमवारी (23 एप्रिल) रात्री आसरा घेतला होता. भीतीपोटी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या नक्षलवाद्यांना जेवणही बन��ून दिले. ही माहिती दडवून ठेवल्याबद्दल पोलिसांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.\nभामरागड तालुक्‍यातील बोरिया गावालगतच्या जंगल परिसरात रविवारी (22 एप्रिल) झालेल्या चकमकीत 33 नक्षलवादी ठार झाले होते. या दरम्यान सोमवारी रात्री नक्षलवाद्यांच्या या गटाची पोलिसांसोबत चकमक झाली व त्यात सहा नक्षलवादी ठार झाले होते. यातून बचावलेल्या सात नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. ते तेथून पेरमिली येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मध्यरात्रीच्या सुमारास पोचले. तेथे उपस्थित अधीक्षक व कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून नक्षलवाद्यांनी जेवण बनविण्यास सांगितले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी जेवण बनवून दिले. मंगळवारी (24 एप्रिल) पहाटे चारच्या सुमारास नक्षलवादी जंगलात पसार झाले. विशेष म्हणजे या आश्रमशाळेच्या मागच्या बाजूलाच पोलिस ठाणे असून वस्तीही लागूनच आहे.\nदुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून विचारपूस केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांच्या शोधण्यासाठी \"सी-60' पथक व \"सीआरपीएफ'च्या जवानांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.\nपेरिमिलीच्या ज्या शासकीय आश्रमशाळेत नक्षलवादी थांबले होते, त्याच शाळेत चकमकीत ठार झालेले पेरमिली दलम कमांडर साईनाथ व अहेरी दलम कमांडर वासुदेव या दोघांनीही शिक्षण घेतले होते. साईनाथ रविवारच्या, तर वासुदेव सोमवारच्या चकमकीत ठार झाला होता. अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या पेरमिलीत नक्षलवाद्यांनी याअगोदर दोन वेळा शक्तिशाली स्फोट घडवून आणले असून, त्यात चार अधिकारी हुतात्मा झाले होते.\nतेलतुंबडेंच्या अडचणीत भर; गुन्हा रद्द करण्यास नकार\nनवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयानातूनही दिलासा मिळालेला...\n'चौकीदार' सत्तेवर आल्याने 'ते' घाबरले : अमित शहा\nनवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...\nनक्षल्यांचा खात्मा, वर्षभरात अर्धशतक\nनागपूर - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठीच्या यशस्वी प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात ५०...\nशेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये: तुपकर\nमूर्तिजापूर : शेतकरऱ्यांप्रती बेजबाबदार शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको त्यांच्या कृषी उत्पादनास हमी भाव पाहिजे,...\nनागपूरवरून दबाव आल्यानेच सहगल यांचे आमंत्रण रद्द'\nपुणे : ''नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करणे हे बोटचेपी धोरण आहे. मुख्य कारण दडवण्यासाठी मनसेच्या नावाचा वापर केला जात आहे. नागपूरवरून सूचना आणि...\nबिहारमधील गावात नक्षलवाद्यांचा हिंसाचार\nपाटणा : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील सुदी बिगहा गावात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसाचार घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी भाजपचे विधान परिषदेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-narayan-rane-politics-113953", "date_download": "2019-01-19T03:25:32Z", "digest": "sha1:YISQQJVZYQXUQNBFZBJILP4H6RYT3P2H", "length": 13820, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Narayan Rane politics पडद्यामागील युतीने राणेंची कोंडी | eSakal", "raw_content": "\nपडद्यामागील युतीने राणेंची कोंडी\nशुक्रवार, 4 मे 2018\nचिपळूण - स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-\nरायगड मतदारसंघातून भाजपने माघार घेऊन शिवसेनेचे ॲड. राजीव साबळे यांना पाठिंबा दिला आहे.\nचिपळूण - स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-\nरायगड मतदारसंघातून भाजपने माघार घेऊन शिवसेनेचे ॲड. राजीव साबळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांची भूमिका काय असेल, याची सर्वांना उत्सुकता ��हे. कोकणची जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, अनपेक्षितपणे भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राणे निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्‍यता आहे.\nविधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपबरोबर जागा वाटपाची वाट न बघता शिवसेनेने ॲड. राजीव साबळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्‍यता होती. त्याच दरम्यान कोकणची जागा राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले.\nशिवसेना-भाजपची युती झाली तर मी भाजपबरोबर नसेन, असे राणेंनी यापूर्वी जाहीर केले होते. राज्यातील सहापैकी प्रत्येकी तीन जागांवर सेना-भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची पडद्यामागून युती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकणात भाजप आणि राणेंची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nशिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्षाचे वातावरण पेटलेले असले, तरी सत्तेच्या व्यासपीठावर मात्र युती धर्माची पाठराखण केली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही युती होण्याचे हे संकेत आहेत.\nपंचायत समिती सदस्य, शिवसेना, चिपळूण\nदरम्यान, या निवडणुकीत राणेंची कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असली, तरी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत राणे ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्‍यता आहे.\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण...\nव्हय, मी सावित्रीबाई बोलतेय...\nपाली - गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रा��ेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/80-percent-workers-participate-in-nationwide-strike-1819614/", "date_download": "2019-01-19T02:38:14Z", "digest": "sha1:JLJHW5GHN2AXKDSI22KGB277TTHID3BL", "length": 11840, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "80 percent workers participate in nationwide strike | देशव्यापी संपात ८० टक्के कामगारांचा सहभाग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nदेशव्यापी संपात ८० टक्के कामगारांचा सहभाग\nदेशव्यापी संपात ८० टक्के कामगारांचा सहभाग\nसंविधान चौकात हजारोच्या संख्येत विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.\nहजारोंच्या संख्येने कामगार संविधान चौकात एकवटले\nनागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात हजारोच्या संख्येने कामगारांनी सहभाग घेतला. नागपुरात भारतीय मजदूर संघावर आगपाखड करत, येथेच कामगारांच्या प्रश्नांवर लढा देणाऱ्या संघटनांचे विभाजन करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यश आल्याची तोफही डागली.\nसंविधान चौ���ात हजारोच्या संख्येत विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी, सर्वच संघटनांच्या नेत्यांनी भाषणांत सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत, मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. असंघटित क्षेत्रातील कामगार संघटनांनीही आपला आक्रोश व्यक्त करत, सरकारविरोधी सूर आळवला संविधान चौकात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली मोठय़ा संख्येने अंगणवाडी सेविका, पोषण आहार तयार करणारे कर्मचारी, आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र स्ट्रेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, संयुक्त खदान मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन, आयसीडीएस सुपरवाईझर संघटना, नागपूर जिल्हा शेतमजूर युनियन, मनरेगा कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी अध्यक्ष म्हणून मोहनदास नायडू, प्रमुख पाहुणे म्हणून ताजुद्दीन, माधव भोंडे, मारोती वानखेडे, मोहन शर्मा, श्याम काळे, धरमठोक, बीएनजी शर्मा, मधुकर भरणे,चंदा मेंढे, अरुण वनकर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन सी.एम. मौर्य यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजरा���्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sandarbhsociety.org/category/sandarbh-issues/year-2011-2015/2012/", "date_download": "2019-01-19T02:16:18Z", "digest": "sha1:XKUBLT2MUUL6ZIUOV4GROLS24JLQNEUP", "length": 4759, "nlines": 95, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "2012 | Sandarbh Society", "raw_content": "\nDec 2012 – Jan 2013 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. अरेच्चा हे असे आहे तर भाग २ पेरेलमन / शशी बेडेकर चालणे, न्यूटन, तिसरा नियम, तोल, धावणे, गुरुत्वमध्य 3 किलोग्रॅमचे वजन वाढलेय का विनता विश्वनाथ / गो, … Continued\nOct – Nov 2012 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. समजलंय ना ज्योत्स्ना विजापूरकर / श्रीनिवास पंडीत शिक्षणशास्त्र, पर्यायी शिक्षणपद्धती, मुलांची विचारप्रक्रिया, मुलांची समजशक्ती, संकल्पना, मुलांसाठी शिक्षण शिकवणीचा साचेबद्धपणा, विचार स्वातंत्र्य, प्रयोगावर आधारित अभ्यासक्रम 3 हिरवे हिरवे गार … Continued\nAug – Sep 2012 शीर्षक लेखक / अनुवाद विषय पान क्र. मला सांगू दे माधव केळकर, मीना आगटे पुस्तक परिचय, सुनो मेरी कहानी : मेरी जुबानी, let me speak, डोमितीला बारिओस, कथिल, बोलिविया ध्वनी भाग १ अतुल फडके भौतिक, ध्वनी, … Continued\nJun – Jul 2012 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. किशोरवय आणि संतुलित आहार तेजस लिमये लठ्ठपणा , कृशपणा , आहार , Diet, वजन, उन्ची , figure, व्यायाम 3 आम्लवर्षा बालाजी / वैशाली डोंगरे Acid Rain 7 हायड्रीलाचा प्रयोग … Continued\nApr – May 2012 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. यासोरीनाका नागेश मोने गणित , वर्ग समीकरणे 3 चुकीच्या उत्तराला शाबासकी मार्क पायन / संजयकुमार सक्सेना , मीना कर्वे चुकांमधून शिकणे 6 मुंग्यांचे अद्भुत विश्व अरविंद गुप्ते / … Continued\nFeb – Mar 2012 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. उत्तरातून प्रश्ननिर्मिती नागेश शंकर मोने गणित 17 आपली समाजव्यवस्था कोसळणार आहे का प्रियदर्शिनी कर्वे समाजशास्त्र , संक्रमण, वातावरण बदल, पर्यावरण समस्या, जीवनशैली – शाश्वत जीवनशैलीसाठी आपण काय करू … Continued\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Shivaji-Pool-Accident-Enquiry/", "date_download": "2019-01-19T02:51:56Z", "digest": "sha1:4SMKVND57JYA4MZO3PMQQM34NSQNFQYE", "length": 5600, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे नोंदविले जबाब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे नोंदविले जबाब\nसर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे नोंदविले जबाब\nशिवाजी पुलावरील टेंम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातासंदर्भात सर्वपक्षीय नागरीकृती समितीने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाबाबत उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली. पर्यायी पुलाला विरोध करणार्‍या विरोधकांसह दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मंगळवारी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्यासह पाचजणांचे जबाब नोंदविण्यात आले.\nशिवाजी पुलावरून 26 जानेवारीला झालेल्या टेंम्पो ट्रॅव्हलर अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. नवीन पुलाचे काम बंद पाडून जुना पूल वापरण्यास भाग पाडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप करत याला जबाबदार अधिकारी व विरोधकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नागरीकृती समितीने पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या निवेदनाची चौकशी करण्यासाठी उपअधीक्षक सूरज गुरव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\nशिवाजी पूल कमकुवत बनल्याने पर्यायी नवीन पूल तत्काळ सुरू करावा, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने वारंवार आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेण्यात आली नाही. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदने व कागदपत्रे अ‍ॅड. विवेक घाटगे व प्रकाश मोरे यांनी पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्यासमोर बुधवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना चौकशीकामी बोलाविण्यात आले होते. यावेळी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, अजित सासने, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. नारायण भांदीगरे, अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर उपस्थित होते.\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Powai-police-attack-three-Arrested/", "date_download": "2019-01-19T02:01:44Z", "digest": "sha1:67ZWYG4X7KWDLS4AEXGQHL4I5Z7J75YW", "length": 4704, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पवई पोलिसांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवई पोलिसांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक\nपवई पोलिसांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक\nमुंबई बंद दरम्यान पवई पोलिसांवर दगडफेक करून त्यांची वाहने पेटवणार्‍या विशाल विलास कदम, आकाश चंद्रकांत कांबळे, पीरमोहम्मद अब्दुल माजिद खान या त्रिकुटास पवई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दंगलीसह शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.\nभीमा-कोरेगाव हिसंक घटनेनंतर दलित संघटनेने 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मुंबई बंददरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त होता. मिलिंदनगर परिसरात काही जमाव रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांवर दगडफेक करीत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी 100 ते 150 जणांच्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन करूनही जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पेट्रोल ओतून तीन वाहने पेटवून दिली. या दगडफेकीत काही पोलिसांसह इतर लोक जखमी झाले होते. पवई पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्नासह विविध भादवी कलम तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम कलम, क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट कलम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. तिघेही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत प्रकाश ऊर्फ बाबा बिर्‍हाडे, प्रकाश कांबळे, संदीपसह 100 ते 125 जणांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Superintendent-of-Police-Suhail-Sharma/", "date_download": "2019-01-19T02:58:51Z", "digest": "sha1:TQPUVTJQXVT743PXYOGYPOHDRX3NYWFO", "length": 7122, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्व गेमसह जुगारावर कडक कारवाई करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सर्व गेमसह जुगारावर कडक कारवाई करणार\nसर्व गेमसह जुगारावर कडक कारवाई करणार\nव्हिडीओ गेममध्ये चालत असलेल्या जुग���रामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच रविवारी रात्री सांगलीतील व्हिडीओ गेमवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. शासनाची परवानगी असली तरी तेथे बेकायदा जुगार सुरू असेल तर येथून पुढेही कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nरविवारी रात्री सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या तीन पथकांनी स्टार, देवा आणि क्‍लासिक व्हिडिओ पार्लरवर छापे टाकले होते. यावेळी 52 मशीन आणि रोकड असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक जुबेर चौधरीसह सहाजणांना अटक करण्यात आली होती. अधीक्षक शर्मा यांनी व्हिडिओ गेम पार्लरसह सर्व प्रकारचे गेम, जुगार, मटका यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.\nमनोरंजनात्मक गेमसाठी ही पार्लर असताना तेथे जुगार चालत असल्याने तेथे कारवाई केल्याचे शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, ही कारवाई करण्यापूर्वी संबंधित पार्लरचे मालक न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानुसारच पोलिसांना ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कारवाईत गुप्तता पाळल्याने कारवाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.\nकच्ची नोंद बंद करण्याचे आदेश दिल्याने काही महिने गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून येईल. अगदी एक हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला तरी त्याबाबत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व गुन्हे रेकॉर्डवर येतील व त्याचा तपास करणे सोयीस्कर होणार आहे.\nरविवारी व्हिडिओ गेमवर केलेल्या कारवाईबाबत जर कोणी न्यायालयात गेले तर पोलिस दलही न्यायालयात म्हणणे मांडेल, असे शर्मा म्हणाले. यामागे कितीही मोठे लोक असू देत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा जुगार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nमहिलेची दोन मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या\n‘त्या’ चौघांना मलेशियात तीन महिने कारावास शिक्षा\nदुचाकी-टेम्पो अपघातात विट्यात पिता-पुत्र ठार\nसमडोळीत जुगार अड्ड्यावर छापा\nकामटेच्या मामेसासर्‍यास १४ दिवस कोठडी\nसांगलीतील तांदूळ व्यापार्‍या���े दिल्लीत अपहरणनाट्य\nशशी थरूर यांचा भाजपला #TenYearChallenge वरुन चिमटा\nपालघरमधील सफाळेमध्ये तीन दुकानांना आग\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागले\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dence-fog-at-many-placecs-in-world/", "date_download": "2019-01-19T02:48:27Z", "digest": "sha1:RO7LSUN5TBLFQPFED2M5DFRGC7HNPRFR", "length": 20041, "nlines": 277, "source_domain": "www.saamana.com", "title": "सगळीकडेच ‘फॉग चल रहा है’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसगळीकडेच ‘फॉग चल रहा है’\nउत्तर हिंदुस्थान कडाक्याच्याथंडीने गारठला आहे. अनेक भागांमध्ये दाट धुकं पसरलं आहे. दिल्लीमधअये २६ जानेवारीच्या परेडची लगबगही याच दाट धुक्यामध्ये सुरू आहे. उत्तर हिंदुस्थानाप्रमाणे विदेशामध्येही धुक्याच्या दाट चादरीमध्ये अनेक भाग गुरफटलेले बघायला मिळतायत. पाहूयात धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या भागांची काही छायाचित्रं\nधुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग मंदावलाय\nधुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग मंदावलाय\nबीकानेर स्टेशनदेखील दाट धुक्यात हरवलं होतं\nअलाहाबाद स्टेशनवर ट्रेनची वाट बघणारा हा प्रवासी\nधुक्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावतायत, ज्यामुळे जबलपूर स्टेशनवर खोळबंलेल्या प्रवाशांची अशी अवस्था झाली होती.\nअलाहाबाद स्टेशनवर देखील धुक्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता\nधुक्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावतायत, ज्यामुळे जबलपूर स्टेशनवर खोळबंलेल्या प्रवाशांची अशी अवस्था झाली होती.\nहा फोटो अलाहाबाद इथला असून, या फोटोत धुक्यातून वाट काढत धावणारी रेल्वे बघायला मिळतेय.\nफरीदाबाद-गुरूग्राम एक्सप्रेसवे वर दाट धुक्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती.\nगुरुग्राममध्ये दाट धुक्यातूनही नागरिक वाट काढत इच्छित ठिकाणी जाताना दिसत होते.\nगुरूग्राममधली थंडीच्या मोसमातील प्रत्येक सकाळी ही काहीशी अशीच असते\nदिल्लीतील रायसीना हिल्सला देखील धुक्याने वेढलं आहे\nकडाक्याची थंडी असूनही श्रीनगरजवळ झेलम नदीत वाळू उपसणारे प���ाटेच कामाला लागले होते\nधुक्याने वेढलेलं जैसलमेर शहर\nकेरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील अनेक भागात धुकं बघायला मिळत होतं\nधुक्याने गुरफटलेल्या दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला जवान\nकडाक्याच्या थंडीतही जवानांचा दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथे कडक पहारा असल्याचं बघायला मिळालं\nजम्मूमध्ये दाट धुकं आणि थंडी असूनही आपले जवान सतर्क आहेत\nसंयुक्त अरब अमिरातीमधला जगातला सगळ्यात उंच बुर्ज खलिफा टॉवर देखील धुक्यात हरवल्यासारखा वाटत होता\nलंडनमधील प्रसिद्ध बिग बेन टॉवरलाही धुक्याने वेढा घातला होता\nस्पेनच्या उत्तर भागातील पाम्पलोन भागातील प्राचीन ब्रीजवरून धुक्यातून वाट काढणारी वाहनं\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१४वे जागतिक मराठी संमेलन मुंबईत\nपुढीलफेरीवाला योजनेला राज्य सरकारची मंजुरी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nम���ंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sc-rejects-plea-of-sanjay-nirupam-which-was-filed-for-hawkers-latest-updates/", "date_download": "2019-01-19T02:38:26Z", "digest": "sha1:2FRNYFS2BYGBMSONB7EVFWRCDBP6F6SW", "length": 6212, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरीवाल्यांची याचिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरीवाल्यांची याचिका\nसंजय निरुपम पडले पुन्हा एकदा तोंडघशी\nनवी दिल्ली : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम तोंडघशी पडले आहेत कारण निरुपम यांनी फेरीवाल्यांसाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.हायकोर्टाने दिलेला निर्णय स्पष्ट आहे. यामध्येच फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. हायकोर्टाने फेरीवाल्यांबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात संजय निरुपम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय त्यांना हटवू नये, अशी याचिका निरुपमांनी केली होती.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nपणजी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडत असलेल्या स्थानिक युवकांना रोजगाराची भूमिका इतर राज्याकडून अमलात आणली जात…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मि��त नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2006/06/blog-post_21.html", "date_download": "2019-01-19T02:16:10Z", "digest": "sha1:NB6R6OT2CVUUZLAITLZZP2SOEYGHENSD", "length": 15866, "nlines": 129, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: मागे वळून पहाताना..", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nमागे वळून पहाताना...... (मागे वळून पहाताना आज जरा मान दुखत्ये... मी उत्साहाच्या भरात जरा जास्तच swimming केलं..) :\nबापरे ह्या नवीन blog ची सुरुवात ह्या महा P. J. नी झाली...:D..\nहं तर मागे वळून पहाताना.. मला St.Louis ला येउन परवा १ वर्ष झालं.. सहजच मनात वर्षभरात घडून गेलेल्या अनेक घटना आल्या...\nघरातून पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. तसच कामानिमीत्त परदेशी देखिल पहिल्यांदाच येत होतो...त्यामुळे एकूणच उत्सूकता खूप होती... St.Louis(stl) ला office मधलेच बरेच ओळखिचे आधीपासून होते त्यामुळे जास्त त्रास होणार नाही असा अंदाज होता...\nसुरवातीला इथे खूप उन्हाळा होता...तसच stl खूप मोठ शहर नसल्याने आपण अमेरीकेत आहोत असं वाटायचच नाही... घराच्या आसपासचा परीसर खूप छान वाटला... टेनिस कोर्टपण असल्याने खूप मजा यायची.. पहिला अठवडा ज्यांच्याकडे रहात होतो तिथे अगदी पुणेरी पाहूणचार झाला... :) पहिल्याच दिवशी \"काही हवं आहे का असं विचारलं जाणार नाही... पाहीजे असेल तर हाताने घ्यावं.\" अशी खास पूणेरी भाषेत सुचना मिळाली (फ़क्त पाटिच लवायची बाकी राहीली होती.. :P)... नंतर स्वतःच्या घरी रहायल्या गेल्यावर नव्याची नवलाई खूप enjoy केली.. स्वतःचं असं घर पहिल्यांदाच असल्याने ते लावताना, सजवताना खूप छान वाटायचं... घर आणि परीसर छान असला तरी office आणि shopping च्या द्रुष्टीने अतिशय गैरसोयीचा होता... Public Transport नसल्याने आणि आमच्याजवळ गाडी पण नसल्याने सारखं कोणावर तरी अवलंबून रहावं लागायचं... दिपकनी गाडी लवकर घेतल्याने बरीच सोय झाली.. आणि तो मद्त पण खूप करायचा... मी अमेरीकेत पहिल्यांदाच आलो असल्याने creidt history नावाचा प्रकार नव्हता..त्यामूळे bank account, credit card, mobile हे सगळं करताना खूप त्रास झाला...कधिकधि माझी खूप चिडचिड व्ह्यायची.. आणि मग \"बास झालं US..दिपक ला मी सांगून टाकणारे की मला परत पाठव..\" असं मी जाहीर करून टाक��यचो.. :) एकदातर मी चिडून रात्री १०:३० ला gym मधे गेलो होतो.. हया सगळ्या प्रकारात माणस ओळखणं मात्र बरच कळायला लागलं.. खर मदत करणारं कोण आणि नुसतच बोलबच्चन कोण हे ओळखता यायला लागलं..\nबरोबरीने अमेरीका अनूभवणं चालूच होतं.. shopping malls, cars, parties, bowling, movies हे सगळं चालू होतं.. तसच स्वयपाक करणं हाही एक रोजचा अनूभव होता.. कधिकधि प्रयोग पण चालायचे आणि मग थालिपीठ जळलं की \"जळलं नाही खमंग लागण्यासाठी मुद्दामच जास्त भाजलय\" वगैरे खूलासे चालायचे.. :) माझे rommies ही एकदम चांगले असल्याने निदान घरात तरी issues नव्ह्ते...\nइथे आल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी आमची गाडी आली..त्यावेळी पण खूप आनंद झाला होता... गाडीच डिल चांगलं होतं आणि मझ्या car partner कडे license नसल्याने सुरवातीच्या दिवसात गाडी चालवायची हौस भागवून घेता आली.. :) आम्ही गाडीच्या फोटोंचा एक portfolio च बनवला होता.. :)\nतोपर्यंत routine पण बर्यापैकी बसलं होतं...\nदरम्यान गणपती, नवरात्री आणि दांडीया, बंगाली दुर्गापूजा असे सण इथे साजरे करणं चालू होतं... भारताबाहेर आल्यावर तुम्ही फ़क्त \"भारतीय\" असता.. मराठी, बंगाली, गुजराथी अश्या इतर काही ओळखी नसतात...त्यामूळे सगळेच जण सगळ्या सणांमधे हौशीनी सहभागी होतात... प्रत्येक long week end पण उत्साहात चालला होता... दरम्यान आई बाबांची इथे चक्कर झाली... त्यांना सगळ दाखवताना, फ़िरवताना खूप मजा आली... आणि त्याचा मुक्काम दिवाळी च्या वेळी असल्याने खूपच मजा आली... मुख्यम्हणजे दिवाळी आहे असं वाटत होतं...\nपहिल्या ५ महिन्यात माझ्या नायगारा, शिकागो, फ़्लोरीडा, लास वेगास, LA अश्या ५ मोठ्या ट्रिप झाल्या... त्यापैकी LA, LV ला आई बाबा बरोबर होते... ते परत गेल्यानंतर मात्र महिनाभर खूप bore झालं...त्यात माझा १ rommie अश्विन भारतात परत गेला...तो माझा US मधला अगदी best friend होता... आणि दूसरा roomie त्याची family आल्यामूळे दूसरीकडे राहायला गेला...त्यामूळे आणखिनच bore :(...\nअमेरीकेतल्या उन्हाळ्याची किंमत इथे एक हिवाळा काढल्यावर कळते...भयंकर गारठा, वेळी अवेळी पडणारा पाउस, वारा आणि बर्फ़ ह्यानी काही करता येत नाही.. :( तरी पण आम्ही उत्साही लोकांनी gym, shopping, parties हे सगळं नित्यनियमाने चालू ठेवलं होतं...हिवाळ्यात वाईट हवामान, खूप काम आणि सूट्टी नाही ह्यामूळे एकंदर आयूष्य बरच रटाळ चाललं होतं... मग त्यावर उपाय म्हणून New York चि ट्रिप झाली... New York खूप सुंदर शहर आहे आणि अगदी मुंबई ची आठवण होते....\nवर्षभरात अनूभव चिक्कार आले.. चा���गलेही आणि वाईट ही...माणसही खूप प्रकारची भेटली...हिशोबावरून भयंकर कट्कट करणारे, कामापूरता मामा प्रव्रुत्तिचे, लायकी नसताना माज करणारे, तोंडावर गोड आणि मदत करायची वेळ आली की हात वर करणारे लोक भेटले तसेच माझ्यापेक्षा बराच senior आणि अबोल पण तरीही मी कधी गप्प बसलो तर मला \"बरं वाटत नाहीये का चहा करून देऊ का चहा करून देऊ का\" असं विचारणारा माझा rommie नरेश, घरी गोड पदार्थ केले की आवर्जून बोलावणारी अर्पणा, होळीच्या दिवशी मला दूकानात पूरण पोळ्या मिंळाल्या नाहीत म्हणून स्वतः घरी बनवून देणारी हिमाली... मला air port वर घ्यायला येणारे आणि सुरवातिच्या काळात मदत करणारे अशिष आणि प्रिया, माझ्या सारख्या dance अजिबात न येणार्या माणसाला salsa dance चे funde न थकता देणारी मंजिरी, कुठच्याही बाबतित वाद न घालणारा आणि कधिही न चिडणारा (जे मला अजिबात जमत नाही) माझा car partner कौशिक आणि माझा नविन roomie अमेय, stl मधे नसलेले तरिही लागेल तेव्हा फोन वर funde देणारे श्रिष माणि श्रवंती आणि ज्याच्या बरोबर मी खूप timepass, मस्ती, मारामारी अगदी भांडण सुध्दा केलं असा अश्विन (तो कालच इथे परत आलाय.. :) हे देखिल भेटले... आणि ह्या सगळ्यांमुळेच घरापासून लांब राहून ही इथल वास्तव्य बरच सुसह्य झालं... इथली मैत्री अर्थातच शाळा, college मधल्या इतकी खोल नाही आणि बर्याचदा प्रासंगिक असते पण हाही एक अनूभव च होता...\nअजून किती दिवस इथे रहायचय माहित नाही पण पुढील दिवशी चांगले जातिल आणि मुख्य म्हणजे माझ खूप फ़िरून आणि बघून होइल आशी अपेक्षा आहे.. :)\nइथे आल्यावरचे सुरुवातीचे दिवस आठवले.:)का माहित नाही, इथे येण्याचा उद्देश,परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते पण येणारे अनुभव मात्र एक सारखे असतात(universal). आणखी थोडी वर्ष गेली कि जाणवेल तुम्हाला.\n(अगोदर लिहिलेला blog पण आवडला)\nसुख म्हणजे नक्की काय असतं...\nस्मोकी माऊंट्न... (भाग २)\nस्मोकी माऊंट्न... (भाग १)\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537938", "date_download": "2019-01-19T02:34:22Z", "digest": "sha1:UDKBE3NBHPJC7I7R4DAJGPUYXN5IWBAM", "length": 8723, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून\nऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून\nऍशेस मालिकेतील दिवस-रात्र कसोटी\nप्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील दुसऱया दिवस-रात्र कसोटीला आजपासून (दि. 2) येथील ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरुवात होत आहे. ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विद्यमान विजेता इंग्लंड संघ दुसऱया कसोटीत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 9 पासून खेळाला प्रारंभ होईल.\nयजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत इंग्लंडला 10 गडय़ांनी धुव्वा उडवताना पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऍडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणारी उभय संघातील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्रीचा होणार आहे. इंग्लंड संघात सध्या काही आलबेल नसून कर्णधार ज्यो रुटला बुधवारी सरावसत्रादरम्यान दुखापत झाली होती. रुटची दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो या कसोटीसाठी उपलब्ध असेल इंग्लिश संघ व्यवस्थापनाने सांगितले. बेन स्टोक्सचे निलंबन तसेच स्टीवन फिन व जेक बॉल दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडला त्यांची उणीव चांगलीच जाणवत आहे. या दिवस-रात्र कसोटीत अनुभवी ऍलिस्टर कूक, गॅरी बॅलन्स, बेअरस्टो, मॅलन यांच्यावरच फलंदाजीची भिस्त असेल. जलद गोलंदाजी हा ऍशेस मालिकेचा नेहमी प्राण राहिला असून इंग्लंडची भिस्त जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्स यांच्यावर असणार आहे.\nपहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवलेला यजमान ऑस्ट्रेलिया संघ दुसऱया दिवस-रात्रीच्या कसोटीतही विजयी पंरपरा कायम ठेवण्याच्या निर्धारानेच उतरेल. फलंदाजीत ऑसी कर्णधार स्टिव्ह स्मिथने पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी केली असून इतर फलंदाजानीही त्याला चांगली साथ दिली आहे. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाची भिस्त मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हॅझलवूड या वेगवान गोलंदाजावर अंवलबून असणार आहे. ऍशेस मालिकेतील पहिलीच कसोटी दिवस-रात्र पध्दतीने खेळवण्यात येणार असल्याने हा सामना चुरशीचा होईल, अशी प्रतिक्रिया ऑसी कर्णधार स्मिथने दिली.\nऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), कॅमेरुन बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्कॉम्ब, शॉन मार्श, टीम पैने, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड, जॅक्सन बर्ड, चॅड सेयर्स, ग्लेन मॅक्सवेल.\nइंग्लंड : जो रुट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, मार्क स्टोनमन, डेव्हिड मॅलन, गॅरी बॅलन्स, जेम्स व्हिन्स, ���ोईन अली, जॉनी बेअरस्टो, मॅसन क्रेन, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जेक बॉल, क्रेग ओव्हर्टन, टॉम कुरान.\nऍथलेटिक्ससाठी दोन परदेशी प्रशिक्षक\nयजमान न्यूझीलंडवर भारताची मात\nआनंदचा डाव अनिर्णीत, कार्लसनला धक्का\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-19T02:05:09Z", "digest": "sha1:LQ7KCQPGFMCAN5IUMQQEJC4C2XE6M22Z", "length": 8029, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रविशंकर यांचे शबरीमलाच्या भाविकांना शांततेचे आवाहन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरविशंकर यांचे शबरीमलाच्या भाविकांना शांततेचे आवाहन\nबंगळुरू: आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शबरीमलाच्या भाविकांना शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे, त्याचा निकाल येण्याच वाट पहा असे आवाहन त्यांनी भक्तांना केले आहे.\nया मंदिराची प्राचीन परंपरा कायम राखली जावी अशी आपलीही भूमिका असल्याचे त्यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यात बाधा येईल आणि समाजात अशांतता पसरेल असे कृत्य कोणीही करू नये. त्यांनी म्हटले आहे की केरळाने महिलांचे अभिमान आणि त्यांचे अधिकार कायम राखण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही, त्याचवेळी मंदिराची परंपरा आणि भाविकांचा भावना जपण्याचीही आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसब���क पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-19T01:42:21Z", "digest": "sha1:5Z3DZYUA66WQBOPCJPVNIOOFNDWWBAHX", "length": 7099, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदचे कामकाज ठप्प | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराम मंदिर, राफेल मुद्‌द्‌यांवरून गदारोळ\nनवी दिल्ली – राम मंदिर, राफेल करार घोटाळ्यासह अन्य प्रमुख मुद्‌द्‌यांवर चर्चा व्हावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली. यावरून गदारोळ झाल्यानंतर दोन्ही सभागृहांतील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.\nराफेल करार, राम मंदिर आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले. मात्र कॉंग्रेस, टीडीपी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी पुन्हा गदारोळ करत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली.दुसरीकडे राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच गदारोळामुळे काही मिनिटांतच स्थगित करावे लागले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार वर्षात खासदारांच्या वेतन व भत्त्यांवर 19.97 अब्ज रुपये खर्च\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/474876", "date_download": "2019-01-19T02:41:49Z", "digest": "sha1:QLJDKZRPXJTNU5H7LFUQ62NQQXDT2NBS", "length": 8139, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ज्याची त्याची टक्केवारी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ज्याची त्याची टक्केवारी\nटक्केवारी या शब्दाला अनेक पैलू आहेत. दहावी किंवा बारावीतल्या मुलामुलींच्या पालकांना अभिप्रेत असलेली टक्केवारी वेगळी. नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्या शब्दकोशातली टक्केवारी निराळी आणि निवडणुकांचे निकाल लागल्यावर जिंकलेल्या आणि हरलेल्या पक्षांचे नेते आपल्याला सांगतात ती टक्केवारी सर्वात भारी. आपण आज तिच्यावरच बोलू.\nपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष निवडून यायचा. मग विरोधक म्हणायचे की काँग्रेसला एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्मयाहून कमी मते मिळाली आहेत. देशातल्या निम्म्याहून जास्त जनतेला काँग्रेस नको आहे. त्यांना असं बोलल्याचं समाधान, वर्तमानपत्रांना ते छापल्याचा संतोष आणि सत्ताधाऱयांना दुर्लक्ष केल्याचा आनंद. परवाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप निवडून आला. त्यामुळे समाधान आणि आनंद घेणारी माणसे बदलली आहेत. बाकी सगळं जैसे थे आहे. ज्ञान दिल्याने वाढते असे म्हणतात. त्याच चालीवर टक्केवारी दिल्याने आणि घेतल्याने दोघांचा आनंद वाढत असणार. नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्याबद्दल मी हे लिहिलेलं नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांकडे अन्य सनसनाटी बातमी नसली की ते राजकीय बातम्यांच्या शिळय़ा कढीला ऊत आणू शकतात. गेल्या आठवडय़ात पोट निवडणुका झाल्या. या निवडण��कीत विरोधी पार्टीचा विजय झाला तर तो सत्ताधारी पक्षाविरुद्धचा असंतोष असतो आणि सरकारच्या मते तो स्थानिक प्रश्न असतो. कर्नाटकमध्ये दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकांत काँग्रेस जिंकली. त्यांचे प्रवक्ते सांगत असतील की शंभर टक्के विजय झाला. विजय झाला तर अर्थातच तो राहुलजींच्या नेतृत्वाचा विजय असतो. पराभव झाला तर ती नेतृत्वाची सामूहिक जबाबदारी असते. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघात भाजपचा विजय झाला आणि आपचा पराभव झाला. भाजपचे आधी तीन आमदार होते. ते चार झाले. म्हणजे त्यांचे सामर्थ्य तेहतीसहून अधिक टक्क्यांनी वाढले. आपचे आधी सदुसष्ट आमदार होते. ते आता सहासष्ट झाले. म्हणजे त्यांचे सामर्थ्य दीडपेक्षा कमी टक्क्मयांनी घसरले. एकाच घटनेची टक्केवारी अशी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांना कशी खूश करून गेली ते पहा. काँग्रेस पक्ष देखील या टक्केवारीने खूष झाला असणार. कारण या निवडणुकीत त्यांचा उमेदवार दुसऱया क्रमांकावर होता. पण भाजपचा उमेदवार जिंकला आणि काँग्रेसचा पडला. आपचा तिसऱया क्रमांकावर राहिला. टक्केवारी ही अशी प्रत्येकाला खूष ठेवणारी आकडेमोड आहे, आहे की नाही.\nमाझ्या कुंडलीतील काही नवे (उप)ग्रह योग\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/shivsena-and-ncp-played-big-brothers-1815682/", "date_download": "2019-01-19T02:33:37Z", "digest": "sha1:7OT4ZYH5UPMM37BTCMNSFQ5WNP7HQOZB", "length": 19046, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena and NCP played big brothers | शिवसेना आणि राष्ट्रवादी मोठय़ा भावांच्या भूमिकेत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्���ाजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nशिवसेना आणि राष्ट्रवादी मोठय़ा भावांच्या भूमिकेत\nशिवसेना आणि राष्ट्रवादी मोठय़ा भावांच्या भूमिकेत\nराज्यात सत्ताबदल झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्य़ाला सत्तेत चांगले स्थान मिळाले.\nलोकसभा आणि निवडणुकांचे कोल्हापूर जिल्हय़ात राजकीय पडघम वाजू लागले असून, इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने मतदारसंघांची बांधणी सुरू केली आहे. याच वेळी आघाडी किंवा युती कशी होते यावरही बरेच अवलंबून असेल. जिल्ह्य़ात शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता दोघांना मोठय़ा भावांची तर भाजप आणि काँग्रेसला छोटय़ा भावांची भूमिका वठवावी लागेल, अशीच चिन्हे आहेत.\nराज्यात सत्ताबदल झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्य़ाला सत्तेत चांगले स्थान मिळाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम ही खाती आहेत. आधी त्यांच्याकडे सहकार हे खाते होते. राज्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रकांतदादांना कोल्हापूर जिल्ह्य़ात सुरक्षित मतदारसंघ मिळण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.\nविधानसभेसाठी साधारण असेच चित्र दृष्टिपथात आहे. राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), सत्यजित पाटील (शाहूवाडी), डॉ. सुजित मिणचेकर (हातकणंगले राखीव), चंद्रदीप नरके (करवीर), उल्हास पाटील (शिरोळ), प्रकाश आबिटकर (राधानगरी) या विधानसभेच्या सहा गडांवर शिवसेनेचे आमदार आहेत. साहजिकच तेथे पुन्हा विद्यमान आमदार रिंगणात उतरू शकतात.\nभाजपचे सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) व अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) असे दोन आमदार आहेत. उर्वरित दोन ठिकाणी हसन मुश्रीफ (कागल) व संध्यादेवी कुपेकर (चंदगड) राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संख्याबळ शून्य आहे. म्हणजे येथेही अधिक जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील, भाजपला दुय्यम स्थान राहील. खेरीज, शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांसह प्रचाराची मोहीम उघडावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीला समान पाच मतदारसंघ मिळतील. बहुसंख्य माजी आमदार पुन्हा आजी होण्यासाठी आतुर झालेले आहेत.\nउभय काँग्रेसला ए��मेकांचा तितकाच प्रचार करावा लागेल. यास्थितीचा विचार करता जिल्ह्यचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मात्र मतदारसंघाचा शोध घ्यावा लागेल. शिवसेनेचे सहा व भाजपचे दोन वगळता राहतात अन्य दोन मतदारसंघ. पैकी कागलमध्ये त्यांनी म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, चंदगडमध्ये राहण्याचा इरादा दिसत नाही. त्यामुळे इतरांना निवडून आणण्यासाठी प्रय करणारे मंत्री पाटील हे मात्र मतदारसंघापासून दूर राहतील. भाजप- सेनेने स्वतंत्र चूल केली तर मात्र कोल्हापूर शहर वा त्यांचे मूळ गाव असलेल्या राधानगरी मतदारसंघाचा विचार ते प्राधान्याने करतील, अशी चिन्हे आहेत.\nजागावाटपात विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यांचा मतदारसंघ सोडला जातो, तसे संकेत आहेत. सध्याचे संख्याबळ बघितल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वाधिक जबाबदारी असणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेले आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी सोडला होता. पण आता तो त्यांनी आपल्याकडे ठेवला असून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांना देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तर, कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांचा उघड विरोध असला तरी पुन्हा पक्षाने विद्यमान खासदारांना आखाडय़ात उतरवण्याचे ठरवले आहे. महाडिक यांच्या विरोधात गतवेळी लढत दिलेले शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांचा सामना होण्याची शक्यता आहे. शेट्टी यांच्या विरोधात राष्ट्रवादीला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलेले जिल्हा परिषदेंचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. हे चित्र पाहता लोकसभा निवडणुकीची खरी मदार राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांवर असणार आहे. हातकणंगले मतदारसंघ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी सोडला जावा असे भाजपचे प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास भाजपवरही जबाबदारी येऊ शकते. काँग्रेसला मात्र दोन्ही मतदारसंघांत आघाडीधर्म निभावावा लागणार आहे.\n‘त्या’ घोषणा वल्गना ठरतील\nगेल्या काही महिन्यांपासू��� कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व पक्षांकडून संख्याबळ वाढवण्याच्या घोषणा सभा, बैठकांतून होत आहेत. दोन खासदार आणि सहा ते आठ आमदार निवडून आणण्याचा इरादा व्यक्त होत आहे. मात्र, युती आणि आघाडी असे बेरजेचे समीकरण आकाराला आले की, हा दावा निखालसपणे फोल ठरणार आहे. मुळात जागावाटपात घोषणा केल्या आहेत\nइतपत मतदारसंघ वाटय़ाला येण्याची शक्यता कमी. त्यातही सर्वच जागांवर विजय मिळवणे कोणत्याही पक्षाला वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे राणाभीमदेवी थाटात घोषणांचा सुकाळ असला तरी कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर निर्भेळ विजयाची शक्यता नाही. निम्म्या जागांवर विजय खेचून आणला तरी ‘घोडे पंचगंगेत न्हायल्या’सारखे असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=259", "date_download": "2019-01-19T03:17:24Z", "digest": "sha1:RZKOD6QDGBAJSD4WCVUSS2K755ZGMDZO", "length": 6995, "nlines": 131, "source_domain": "latenightedition.in", "title": "Mood Travelling – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nअलीकडेच एका मित्राच्या लग्नासाठी नांदेड जवळ पानभूसी नावच्या एका खेड्यात\nजाण्याचा योग आला होता. तिथे एक प्राचीन मंदिर होत. परकीय आक्रमणापासून\nसुरक���षित ठेवण्यासाठी जसे परळी, औंढा नागनाथ किंवा तुळजापूरच मंदिर थोडसं\nजमिनीत बांधलं आहे तसच हे मंदिरही तळघरात बांधण्यात आल होत. पण एक विशेष\nम्हणजे अस की ह्या मदिरातील गाभार्‍यात जाण्यासाठी भिंतीजवळून अरुंद अशी\nवाट होती आणि त्या जागेसमोर जर काही मोठा दगड वगैरे ठेवला आणि एखादा नवीन\nव्यक्ति आला तर त्याला समजणार नाही की तिथे एखादी वाट असेल. आणि आणखी विशेष\nम्हणजे जशी महादेवची पिंड त्या तळघरात आहे तशीच ती अगदी वरच्या म्हणजे\nमंदिरात आल्या-आल्या आहे जेणेकरून आक्रमकांना तीच खरी पिंड आहे असा समाज व्हावा.\nमंदिर परिसरातील गुप्त विहीर\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.jejuri.net/kadepathar/", "date_download": "2019-01-19T02:49:55Z", "digest": "sha1:RFOEWAEEK3CMV5X3WTXJ3PI5GAEJTR62", "length": 33457, "nlines": 97, "source_domain": "www.jejuri.net", "title": "कडेपठार – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nखंडोबाचे अवतार स्थान कडेपठार मंदिर, मंदिराचे मार्गावरील देवता, मंदिर यांचे माहिती सह सचित्र दर्शन\nजेजुरी गावातून जाणारा रस्ता जेजुरीगडा वरून जाणारा रस्ता कडेपठार दर्शन कडेपठार मंदिर कडेपठार परिसर\nजेजुरी नगरी व गडाचे नेरुत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मुळ स्थान आहे. ते 18°15’12″N 74°8’59″E वर वसलेले असून समुद्र सपाटी पासून ९९२ मीटर उंची वर व जेजुरी गावा पासून २५९ मीटर उंच आहे. जेजुरी जवळ आले की ही डोंगर रांग दिसते, कडेपठारी जाण्यासाठी जेजुरीगडा वरून व पायथ्या पासून असे दोन मार्ग आहेंत.\nजेजुरी मधील चिंचचें बागे पासून गाडी रस्त्याने कडेपठारचें पायथ्याला पोहचता येते, तेथून पुढे पायरी मार्गाने चढावे लागते\nजेजुरी गावातून सुमारे १.५ किमी. गाडी रस्त्याने विझाळा पर्यंत पोहचता येते.कडेपठार हे खंडोबाचे अवताराचे मुळस्थान. जेजुरीगडाचे पूर्वी पासून हे स्थान आहे. कडेपठार जेजुरी गावापासून सुमारे ४०० फुट उंचीवर आहे. या परिसरात जुन्या काळी वीज पडून झरा उत्पन झाला होता. म्हणून या परिसरास विझाळा म्हणतात. येथे पायथ्याला एक शंकराची मूर्ती असून शेजारील कमानी मधून पायरी मार्गास सुरवात होते\nया रस्त्यावर सुमारे ७५० पायरी आहे. जुन्याकाळी हा पायरी मार्ग नव्हता, डोंगरातील पायवाटेने चढावे लागत असे, अलीकडे कडेपठार ट्रस्टने भाविकांचे देणग्या मधून हा पायरी मार्ग उभारला. काही टप्पे पार करून गेले वर रस्त्याचे पश्चिम बाजूस एक घोडेउड्डाणाचे स्थान आहे. पुढील चढण पारकरून थाप्यावर पोहचता येते.\nरस्त्याचे पूर्व बाजूस एका पश्चिमाभिमुख डोंगरकपारीत बानुबाईचे स्थान आहे बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे. येथून पुढे थोडे चढले कि हा रस्ता जेजुरीगडा वरून कडेपठारी आलेल्या रस्त्याला मिळतो.\nजेजुरी गडाच्या मागील बाजूचे रस्त्याने हि येथे पोहचता येते.\nगडकोटाचे नेर्रूय्तेस दिसतो तो डोंगर माथ्यावरून जाणारा कडेपठारचा रस्ता.या रस्त्याने डोंगर चढणीचे सुमारे २.७ किमी. चालून येथे पोहोचता येते.\nगडाचे मागील विहिरी पासून पुढे गेले कि उत्तर दिशेस एक टेकडीवर जाणारा रस्ता दिसतो, टेकडीवर एक चोथरा असून दसऱ्याला शिलांगनास निघालेली पालखी येथे विसाव्यास थांबते. टेकडीच्या पूर्वेकडून जाणार�� रस्त्याने पुढे दोन टेकडी मधील लवणात पोहोचतो\nयेथे हि एक चोथरा आहे. हा सुद्धा पालखीचा विसावा. येथून पूर्वेकडून जाणारा रस्ता रमण्यात जातो. पश्चिमे कडील चढणीचा रस्ता कडेपठारी जातो.\nचढण संपली कि सपाटीचा रस्ता लागतो येथे रस्त्याचे दोन्ही बाजूस दगडी वास्तूचे भग्न अवशेष आहेत. काही देवड्या मध्ये पादुका आहेंत.\nसमोर थोडे चढणीवर वेस आहे. या मार्गावर जुन्याकाळी ७ वेस असल्याचा उल्लेख आढळतो. आता फक्त तीनच वेस आहेंत.\nपुढे लाल मातीच्या टेकडीचा परिसर लागतो येथून मागे वळून पहिले कि जेजुरीचा संपूर्ण परिसर दिसतो\nपूर्वेस रमणादरी कडे खाली एका टोकावर एका लहान दगडावर एक मोठी शिळा दिसते, या विषयी अनेंक दंतकथा प्रचलित आहेत काही जण या सासू सुना असून सुनेचे पाठीवर सासू बसली आहे असे म्हणतात. काहीचे मते या भांडणे करणाऱ्या सवती आहेत, काही यांना म्हाळसा बानुचे भांडणे म्हणतात. एका नेसर्गिक रचणे बदलच्या या कथा मनोरंजकच\nपुढे चढण लागते तिचे मध्यावर इक पडकी ओवारी आहे. तीच्ये शेजारून पुढे जाता येते.\nसमोर एक वेस असून तिला सलग्न पूर्वेला एक उत्तराभिमुख ओवरी आहे भक्तांच्या विसाव्याची केलेली हि व्यवस्था.\nवेसी मधून थोडे पुढे जाऊन मागे वळून पहिले कि जेजुरी गड व मल्हारसागराचे विहंगम दृष दिसते\nकाही अंतर पुढे गेले कि पायरी मार्ग सुरु होतो\nपुढे चोथारा दिसतो तो दसऱ्याचे दिवशी शिलांगना वरून येणारे कडेपठार पालखीचा विसावा पूर्वेकडील रस्त्याने येवून येथे पालखी विसावते. पश्चिमे कडील पायरी मार्ग कडेपठारकडे जातो.\nया पायरी मार्गावर पश्चिम बाजूस एक पाण्याचे टाके आहे. समोरच डोंगराचे कपारीस पश्चिमाभिमुख देवडी आहे ती बाणाईची. बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम���या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे.\nपुढे एक चोथरा लागतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा. येथील पूर्व बाजूचा रस्ता शिलांगनाचे जागे कडे जातो. पश्चिमेकडील रस्त्याने वेसी मधून कडेपठार कडे जाता येते.\nपुढे सपाटीचा रस्ता लागतो या रस्त्याचे दोन्ही बाजूना काही देवड्या लागतात. दक्षिणे कडील डोंगरावर कडेपठारचे मंदिर दिसते .व मध्ये जानाईदरा परिसर दिसतो.पुढे एक सुळका दिसतो हि सुसरटेंगी.सुळक्यावर एक चोथरा दिसतो तो कडेपठार पालखीचा दसरा शिलांगनासाठी जातानाचा विसावा या सुळक्याचे दक्षिणे कडून पुढे जाता येते.\nसुसरटेंगी च्या पुढे आले कि येथे उत्तरे कडून विझाळा परिसरातून येणारा पायरी मार्ग हि येथे येवून मिळतो.\nजेजुरीगडा वरून व विझाळ्या मधून आलेले दोनही रस्ते जिथे मिळतात. तिथेच समोर कडेपठार कडे जाणारे दोन रस्ते फुटतात. पश्चिमेकडील चढणीचे रस्त्याने काही मंदिरे लागतात.\nचढून वर गेले कि समोर पूर्वाभिमुख देवूळ दिसते ते हेगडी प्रधानाचे. हेगडीप्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नड मध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासुर युद्धात विष्णूनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते. त्यामुळे हेगडीप्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जनश्रुती नुसार हेगडीप्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहा नंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडी च्या दोन मूर्ती आहेंत.\nया मंदिराचे पुढे पूर्वाभिमुख दुसरे देवूळ दिसते तो भगवानगिरीचा मठ. या मठात दोन समाधी असून मागील समाधी भगवानगिरी यांची असून पुढील समाधी त्यांची शिष्या ज्वालागिरी हिची आहे. भगवानगिरी हे सिद्धपुरुष होते. त्यांचे चमत्काराचे अनेक दंतकथा सांगितल्या जातात.\nपुढे खालून आलेला रस्ता इथे मिळतो. येथे पूर्वभिमुख मंदिर आहे ते साक्ष विनायकाचे.\nपार्वतीने आपली दासी जया हिस शंकराचे पुढील अवतारात, शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते. त्यास गणपती साक्ष होता पुढे खंडोबा अवतारात बाणाईचे रुपात शंकराने जयेस वरले. पण म्हाळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रगट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण म्हाळसाने हि साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटलेवर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्ताची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तो हा साक्षविनायक. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शना शिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते\nपुढे मंदिराकडे निघाले वर रस्त्यापासून पश्चिमेस थोड्या अंतरावर डोंगराचे कडेस एक शेंदूरचर्चित शिळा दिसते ती विरभद्राची. विरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणी मधील देव, तो शंकरांचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मनिमल्लासुरा बरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व देत्यशेल् यांनी केलेली चक्राव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे.\nरस्त्याचे पुर्वबाजूस कमानी जवळ नाग प्रतिमा आहे.\nपश्चिमेस पूर्वाभिमुख राममंदिर आहे. तीन कमानी सदर व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर इस. १७९० मध्ये उभारण्यात आले. गर्भगृहात राम, लक्ष्मन सीता यांचे प्रतिमा व एक द्वीलिंग आहे. मंदिरा समोर एका मेघदंबरीत हनुमान प्रतिमा आहे.\nपुढे मंदिरा कडे जाताना एका पश्चिमाभिमुख देवडीत वाघजाईची मूर्ती आहे.तिचे देवडी शेजारी दक्षिणेस एका छोट्या कोनाड्यात खोकलाईचा तांदळा आहे.\nया रस्त्याने आपण कडेपठार मंदिराचे मागील बाजूस पोहोचतो. जुन्याकाळी या मंदिरा भोवती आतून ओवऱ्या असणारा दगडी कोट होता. असे तेथील अवशेषा वरून दिसते. मंदिराचे उत्तर बाजूने पुढे गेले कि एका दगडी पश्चिमाभिमुख मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहेंत. यांचे मागे पूर्वदरवाजा आहे.\nसमोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते. मंदिर व नंदी मेघदंबरी मध्ये सुमारे २० फुट व्यासाचे दगडी कासव आहे. मंदिराची रचना तीन कमानी सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे. मंडपाचे प्रवेशद्वारावर जय विजय प्रतिमा आहेंत. मंडपात एक दगडी कासव व धातूची श्वान प्रतिमा आहे\nमंडपातील दरवाजातून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात एका आयताकृती योनीत खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेंत. यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा इत्यादी प्रतिमा आहेंत. या प्रतिमाचे मागे खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेंत. या मूर्तीचे उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे. तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्तंड प्रतिमा आहे. पाठीमागे देवळीत बसलेली सुमारे ३ फुट उंच व २ फुट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे. तिचे आसनावर मणि व मल्ल यांची नरमुंड कोरलेली आहेंत. मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्याचे पत्नीचे उभ्या प्रतिमा आहेत. हे खंडोबाचे अवताराचे मुळ ठिकाण यथेच शंकरानी मार्तंड अवतार धारण केला. अशी मान्यता आहे. हे मंदिर खूप प्राचीन मानले जाते.\nमंदिराचे समोरील नंदी मंडपाचे दक्षिण बाजूस दत्त मंदिर आहे. या मंदिरात अनेक मूर्ती आहेंत. या मूर्ती समोर गोविंदबाबांची समाधी आहे. गोविंदबाबा हे योगी होते. इस १८२० मध्ये गोविंदबाबांनी येथे दत्त मूर्तीची स्थापना केली. व इस १८६२ मध्ये या मठाचे काम पूर्ण झाले. गोविंदबाबा इस १८६२ मध्ये समाधिस्त झाले. याच परिसरात खंडोबा विषयक ‘मार्तंड विजय’ हा ग्रंथ गंगाधर कमलाकर यांनी आपल्या सिद्धहस्ताने पूर्ण केला.\nपुर्वद्वाराने बाहेर पडले कि काही अंतरावर एक विहीर आणि तलाव आहे. या तलावाचे परिसरात लक्ष्मिआई व वेताळ यांची स्थाने असलेचे सांगतात\nतलावाकडून परतताना अनेंक वास्तु चे भग्न अवशेष दिसतात.\nया अवशेषाचे उत्तर दिशेस एका उत्तराभिमुख देवडीत एक समाधी आहे ती लक्ष्मनबाबांची ते हुमनाबादचे माणिकप्रभू चे शिष्य होते. त्याच्या चमत्काराच्या अनेक दंतकथा लोक सांगतात या समाधी परिसरात त्यांचे शिष्याचे काही समाधी आहेंत.\nपूर्व दरवाजाचे समोरच एका दगडी चोथरा असून त्याचे मधोमध उभा केलेला सुमारे ३० फुट उंचीचा लाकडी खांब दिसतो तो बागडाचा. या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत, इंग्रजी U आकाराचा हा गळ पाठीच्या कण्याच्या दोन्ही मांसल बाजू मध्ये अडकवला जात व त्याचे आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवले जात असे, नवसपूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्या मधील इश्वरी सामर्थ दाखवण्यासाठी. गळ टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांचे कडे भक्तिभावाने पहात. देवासाठी आपण जेवढे जास्त यातना भोगतो तेवढे आपण देवा जवळ जातो अशीही लोकभावना होती. इस १८५६ मध्ये इंग्रजानी बगाडावर बंदी घातली आणि हि प्रथा बंद झाली.\nपूर्व दरवाजाचे उत्तरबाजूस दरवाजा जवळच यशवंतरावची स्थापना केलेली आहे. या दरवाजा वर नगारखाना आहे.\nपूर्व दरवाजा मधून आत आले कि उत्तरेस दिसतो तो उत्तरदरवाजा हा दरवाजा भग्न अवस्थेत आपल्या पुर्व वैभवाची साक्�� म्हणून उभा आहे.\nमंदिराच्या दक्षिण बाजूस दक्षिणदरवाजा आहे. येथे बाहेर काही मंदिरे आहेंत. कडेपठार चे पठार सुमारे ११.५ एकर आहे\nदक्षिणेस पुर्व बाजूस डोंगराचे कडेवर घोडेउड्डाण आहे. मार्तंडानी येथूनच युद्ध साठी दक्षिणेस प्रस्थान केले असे मानले जाते.\nघोडेउड्डाणचे पश्चिमेस एक पुर्वभिमुख देवडी आहे ती सटवाई देवी ची.\nपश्चिमेस काही अंतरावर एक छोटा मंडप असलेली पुर्वभिमुख देवडी आहे. या देवडीत काळभेरव व भवानीची मूर्ती आहे. या देवडीस तुकाईची देवडी म्हणतात. पश्चिमेस काही अंतरावर पुर्वभिमुख देवडी आहे. येथे भुलेश्वराची स्थापना केलेली आहे.\nकोटाचे पश्चिम बाजूच्या पुर्वभिमुख ओवरीत भांडारगृह आहे. येथे नवरात्र व षडरात्र उत्सवात मूर्तीची स्थापना केली जाते.येथील शेजारचे ओवरीत अश्वरूढ खंडोबाची मूर्ती आहे.\nया ओवरीच्या मागे पश्चिमेस उत्तर बाजूस पुर्वभिमुख पंचलिंग मंदिर आहे. या मंदिराची रचना तीन कमानी सदर व गर्भगृह अशी असून गर्भगृहात पंचलिंग व गणपती ची मूर्ती आहे. मूलत: शंकर हि देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच हि स्थापना. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार,व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते.\nपंचलिंग मंदिराच्य मागील खोल दरीत दूरवर दिसते ते वाघेश्वरी चे मंदिर येथे कडेपठारचे मागील बाजूने उतरून किवा विझाळा चे पश्चिमे कडील कवडदरी मधून चढून खेसोबाचे स्थानापासून कवडखिंडी मधून उत्तरून जाता येते.\nकडेपठारचे दरीत जानाईचे पुर्वभिमुख मंदिर आहे. कडेपठारचे उत्तरे कडील गंगाधर कड्यावरून उतरून दरीत जातायेते. या रस्त्याने उतरताना काही अंतराने पूर्वे कडे रस्ता फुटतो या रस्त्याला एक गुहा आहे. पेशवे तलावा जवळून रमणा परिसरातील डोंगर चढून या दरीत उतरून जाता येते. दरीत एक गोमुख हि आहे. मंदिराचे जवळ विहीर असून तिला जननी तीर्थ म्हणतात.\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/apple-iphone-8-8-plus-india-launch-on-sept-29-price-starts-at-rs-64000/", "date_download": "2019-01-19T02:48:21Z", "digest": "sha1:TSPCINCOB2O6SGSPBL6B63FFIJNGIMW7", "length": 6281, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयफोन 8 आणि आयफोन x २९ सप्टेंबर ला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार .", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआयफोन 8 आणि आयफोन x २९ सप्टेंबर ला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार .\nभारतात किती असेल किंमत जाणून घ्या\nअॅपल चा बहुचर्चित आयफोन 8 काल रात्री मोठ्या दिमाखात लॉन्च झाला.आयफोन 8 बरोबरच काल आयफोन एक्स देखील लॉन्च करण्यारत आला.जबरदस्त फिचर सह दोन्ही फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले आहेत.पण भारतात कधी दाखल होणार यांची सर्वांना आतुरता लागली आहे.\nतर २९ सप्टेंबर पासून आयफोन 8 आणि आयफोन x भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.आयफोन x हा अॅपल चा सर्वात महागडा फोन असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. आयफोन 8 चा 64 जीबी व्हर्जन असलेल्या भारतातील ऍपल आयफोन 8 ची किंमत 64,000 रुपये आहे. ऍपल आयफोन 8 मध्ये 256 जीबी स्टोअरे ला 77,000 रुपये खर्च येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजसाठी 73,000 रुपये आणि 86,000 रुपये यावेळी, ऍपल आयफोन 8 सीरीज फक्त दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज. गेल्यावर्षी आयफोन 7 सारखा 32 जीबी व्हरिएंट नाही\nऍपल आयफोन एक्सचा 64 जीबी व्हरिअरीसाठी भारतातील 89, 000 रुपये खर्च येईल तर 256 जीबी व्हर्जनचा 102,000 रुपयांचा खर्च येईल. आयफोन एक्स 3 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लॉन्च होईल.\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nटीम महाराष्ट्र देशा - 'डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा दुर्दैवी निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-ipdates-what-modi-governments-silence-black-money-mayawati-questions-modi/", "date_download": "2019-01-19T02:35:04Z", "digest": "sha1:W2X65HLMQPJ26RXEE5F6WIRYGHL5Q24M", "length": 7232, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का \nनवी दिल्ली- देशातील जनतेला मोदी सरकारनं काळ्या पैशावर गप्प का आहे, हे जाणून घ्यायचं आहे. भाजपाही अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण स्विस बँकेत ज्यांचे पैसे आहेत त्या लोकांची भाजपाशी जवळीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाजपा हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयास आला असल्याची बोचरी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.\nमोदींनी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. विकासाच्या मुद्दा उपस्थित करून सत्तेवर आलेल्या भाजपानं नंतर स्वतःच्या मूळ विचारधारेनुसार जातीय द्वेषाचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्तींचा पाठिंबा काढून घेतला होता अशी देखील टीका त्यांनी केली.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\n…म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत – रामदास आठवले\nभाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’डान्स\nटीम महाराष्ट्र देशा- बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या…\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसव���चे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nirmala-sitharaman-as-only-the-second-woman-after-indira-gandhi-to-the-defence-ministry/", "date_download": "2019-01-19T02:23:06Z", "digest": "sha1:UFAMJFIB3NGKOVP4VFRZVTLH7BN3E2XZ", "length": 7858, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंदिरा गांधी नंतर भारताला प्रथमच महिला संरक्षण मंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइंदिरा गांधी नंतर भारताला प्रथमच महिला संरक्षण मंत्री\nनवी दिल्ली : खातेवाटपात सर्वात महत्वाचं असं संरक्षण मंत्रिपद निर्मला सीतारमन यांना देण्यात आले आहे. इंदिरा गांधींनंतर संरक्षण खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे धक्कादायक रित्या मंत्रिपदाचे खांदेपालट केले आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्री असणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी स्टार्ट अप इंडिया या मोदी सरकारच्या महत्वपूर्ण योजनेला यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. निर्मला सीतारमन यांच्यानंतर आता वाणिज्य खात्याची जबाबदारी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nसुरेश प्रभू – वाणिज्य\nपियुष गोयल – रेल्वे\nउमा भारती – पेयजल आणि स्वच्छता\nधर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि कौशल्यविकास\nनितीन गडकरी – रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार\nस्मृती इराणी – माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग\nराज्यवर्धन राठोड – क्रीडामंत्री\nआर. के. सिंग – ऊर्जा (स्वतंत्र कारभार)\nसत्यपाल सिंग – शिक्षण राज्यमंत्री\nगजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री\nहरदीप पुरी – नगरविकास राज्यमंत्री\nनरेंद्र तोमर – ग्रामविकास राज्यमंत्री\nअल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन राज्यमंत्री\nमहेश शर्मा – संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री\nशिवप्रताप शुक्ल – अर्थ राज्यमंत्री\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजप��यी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-online-shopping-tips/", "date_download": "2019-01-19T02:24:37Z", "digest": "sha1:SH7HQ6DIYQSTCCRKHITXLCZYQF2L7Y2B", "length": 9963, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.\nदसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील. दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.\nदसरा आणि दिवाळी या सणाला आपल्या आवडत्या रंगाची, डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी क्षणांत इंटनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदी ही करता येतात. पण, या आवडत्या वस्तू इंटरनेटवरुन ऑनलाईन शॉपिंग करताना करताना तुमची फसवणूक होऊ शकते.\n मग हे नक्कीच वाचा.\nफ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’ आजपासून सुरु\nऑनलाईन शॉपिंग तस काही गैर नाही, पण, तुमच्या एका लहानश्या चुकीमुळे तुमच्या खिशातील हजारो रुपये तुम्हाला गमवावे लागतील. त्याकरता पुढील काळजी घेतल्यास तुम्ही फसवणूकी पासून वाचू शकाल.\nहे मुद्दे लक्षात ठेवा…\n* सर्वात आधी ज्या वेबसाईट वरुन सुम्���ी तुमची आवडती वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईच्या सर्वात खालच्या ठिकाणी वेरी साईन ट्रस्डेट अशा पद्धतीचं सर्टीफिकेट त्या वेबसाईटवर दिलेलं आहे की नाही हे तपासून पहा\n* ऑनलाइन खरेदीपूर्वी सुरक्षित खरेदी कशी करावी याबाब इंटरनेटवरुन माहिती घ्यावी\n* ज्या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे त्या कंपनीची आॅनलाईन खरेदी संदर्भाताल माहिती तपासावी\n* ऑनलाईन प्रॉडक्ट विकणा-या कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी. वेबसाइटवर दिलेली कंपनीची माहिती नीट वाचावी.\n* ऑनलाइन खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असली तरच असे तपशील भरावेत.\n* शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायच निवडावा\n* खरेदी झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून घ्यावे\n* शक्यतो थेट तुमच्या बँकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाईन वेबसाईटवरुन आर्थिक व्यवहार करू नयेत.\n* मौल्यवान वस्तू स्वस्त दरात विकली जात असेल तर शक्यतो ती वस्तू विकत घेऊ नये. घ्यायचीच असेल तर, पुर्ण माहिती आणि खात्री झाल्या शिवाय ती वस्तू खरेदी करु नये\n* काही झाल्यास खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत मिळत असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाईन खरेदी करा\n* ऑनलाईन खरेदी करताना आपल्या क्रेडीट किंवा डेबिट कार्टचा पीन देवू नका, तसच सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर, ग्रीड नंबर देवून नका ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही किमान हे नियम जरी पाळले तरी तुमची फसवणूक होण्यापासून दूर रहाल.\n मग हे नक्कीच वाचा.\nफ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’ आजपासून सुरु\nवॅाल स्ट्रीटमधील कर्मचारी ते जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा मालक.\nगरबा दांडीयासाठी खास फॅशन फंडा\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nटीम महाराष्ट्र देशा : भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक चकमकी होत असतात पण आज भारताने जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर मोठा…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nठरलं तर मग...मनसेच�� उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1290", "date_download": "2019-01-19T02:49:57Z", "digest": "sha1:WSZNPQSGM5JDCFEEFKLKKSNS7XFEE2NO", "length": 35339, "nlines": 209, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nनरेंद्र मोदी, शिवसेना, बाबा रामदेव, रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज\nविनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी शिवसेना बाबा रामदेव रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज\n१. माणसाच्या शरीराची रचना ४०० वर्षं जगता येईल, अशा पद्धतीची आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे माणूस मृत्यूला निमंत्रण देतो, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटलं. सकस आहार आणि योग्य व्यायामाच्या मदतीनं आजार आणि औषधांपासून दूर राहण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं. आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार आणि इतर आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे जीवनमान कमी होतं. आपण डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहू लागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.\nबाबांची थिअरी नेहमीप्रमाणे भारी आहे. नेहमीप्रमाणेच तिला प्रॅक्टिकलचा काही आधार नाही. बाबा जिथं योगविद्या शिकले, त्या मठात आणि हिमालयाच्या परिसरात त्यांच्या मते निर्दोष जीवनशैली जगणारे खूप साधुबाबामहाराज आहेत. त्यांच्यातले कोणी सव्वाशे वर्षाच्या वर मजल मारत नाहीत आणि आजारी पडले की, अॅलोपथीच्याच प्रगत उपचारांचा आधार घेताना दिसतात. जिथं सर्वोत्तम जीवनमान उपलब्ध आहे, त्या देशांमधलं आयुर्मानही अजून शंभरीच्या आसपासच घुटमळतंय. माणसाचं शरीर ४०० वर्षं जगू शकतं, हे संशोधन बाबांनी गंभीरपणे योग्य मंचावर सप्रमाण मांडलं असतं, तर भारत आज एका नोबेल पुरस्काराचा धनी असला असता.\n२. वाढ��ी महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेना मुंबईत रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली असून आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते. ‘नहीं चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.\nदेशभरात वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमधील या असंतोषाला शनिवारी शिवसेनेनं वाचा फोडली. शिवसैनिकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिलं ते पूर्ण केलंच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.\nहे आंदोलन पाहणारे सामान्य नागरिक बिचारे फोनवरून गेल्या दोन दिवसांतच अशी काय महागाई वाढली आहे आणि असे कशाचे दर वाढले आहेत, याची चौकशी करत होते. गेले अनेक महिने जनता वेगवेगळ्या त्रासांनी हैराण झालेली असताना हे कागदी वाघ लुटुपुटूच्या, भाषणाभाषणांच्या लढाया लढून दाखवत होते. आता सत्तासमीकरणं बदलत चालली, तसे देशातल्या सरकारविरोधी हवेवरही हेच स्वार व्हायला निघाले आहेत. इतकं पटत नाही, तर आधी बाणेदारपणे सत्तेतून बाहेर पडा आणि मग आंदोलनं करा.\n३. भाजपसाठी व्होटबँकेचं राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. पशुधन आरोग्य मेळावा आयोजित केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करतो. पशू आम्हाला मत देत नाही, मात्र तरीदेखील आम्ही त्यांचीही सेवा करतो, असं मोदींनी नमूद केलं. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते. बहुसंख्य आजारांचं कारण अस्वच्छता असतं. आता ग्रामीण भागात शौचालयांसाठी मोहीम सुरू झाली असून हे चित्र दिलासादायक आहे. देशात आजही अनेकांकडे हक्काचं घर नाही. अश�� लोकांना २०२२ पर्यंत हक्काचं घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.\nमोदी इतकं सगळं बोलले तरी वाराणसीतले लोक म्हणे नाराजच होते... ते ज्या गतीनं हे सरकार करतंय, ते सरकार करतंय, हे सरकार देणार, ते सरकार देणार, असं सांगत होते; त्या गतीनं गाडी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्यापर्यंत जाईल, अशी त्यांची अटकळ होती. पण, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही मोदी बोललेच नाहीत. शौचालयाचा वापर करण्यासाठी आधी पोटात काही भर असावी लागते, त्या बाबतीतही ते काही बोलल्याचं दिसत नाही. बाकी काही पशूंना आपले मतदार नसलेल्या माणसांपेक्षाही अधिक महत्त्व दिलं की, झापडबंद धार्मिकांच्या मतांचा मेवा मिळतो, हे मोदी यांच्या परिवाराला उत्तम प्रकारे माहिती आहे, हे मतदारांनाही नीटच कळून चुकलं आहे.\n४. स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज या अलवारमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील २१ वर्षीय तरुणीनं त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. न्यायालयानं ६० वर्षीय बाबा फलाहारी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ऑगस्टमध्ये पीडित तरुणी बाबा फलाहारी यांची भेट घेण्यासाठी आश्रमात गेली होती. तिचा पहिला पगार बाबा फलाहारी यांना अर्पण करण्यासाठी ती आश्रमात आली होती. सात ऑगस्टला बाबांनी खोलीत बोलावून आपल्यावर बलात्कार केला आणि या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही दिली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.\nबाबा-गुरू करणारे लोक एवढ्या आध्यात्मिक पॉवरबाज गुरूंकडूनही काहीही शिकत नाहीत, हे अशा घटनेमधून अधोरेखित होतं. पूर्वीच्या काळी पांढऱ्या मारुती कारमधून आलेल्या गुंडांचं पोलीस निर्जन ठिकाणी एन्काउंटर करत. त्यात सगळे गुंड वर्मी नेम लागून मरत आणि पोलिसांपैकी एखाद्याच्या बोटाला वगैरे निसटती गोळी चाटून जात असे. तेवढ्याच साचेबंदपणे बाबांच्या आश्रमात भक्तिणी आशीर्वादासाठी जातात, बाबा खासगी खोलीत बोलावतात आणि ‘कृपाप्रसाद’ देऊन पाठवतात. हे लक्षावधी वेळा होऊनही भक्तिणी बाबांच्या पायावर डोकं ठेवायला एकट्यानं जायच्या काही थांबत नाहीत.\n५. काही न्यायालयं सरकार चालवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. न्यायालयांनी न्यायदानाचं काम करावं, आम्हाला जनतेनं निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी सरकार चालवण्याची जबाबदारी आमच्यावर सोडावी, असं प्रतिपादन केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं शुक्रवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जे निवडून आलेत त्यांची जबाबदारी शासन चालवण्याची आहे. त्यामुळे न्यायालयानं त्यात लक्ष घालू नये, असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अधिकाराबाबत सरकार आणि न्यायालय एक मसुदा तयार करत आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असतानाच रविशंकर प्रसाद यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.\nआता न्या. अभय ओक यांचंच उदाहरण घ्या. लोकभावनेचा आदर करण्याची जबाबदारी असलेलं लोकनियुक्त सरकार रात्रभर धिंगाणे घालण्याची परवानगी देत असताना त्यांनी ‘बीच में’ फांदा मारला आणि सायलेंट झोन की काय त्यांचा मुद्दा पुढे आणला. हे सरकार शांततेनं जगू पाहणाऱ्या बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करत नाही, ते धिंगाणेबाज उत्सवप्रेमींचं सरकार आहे, इतकंही न्यायाधीशांना कळू नये. थांबा आता. रिटायर झाल्यावर अशा न्यायाधीशांना राज्यपालपदावर, राजदूतपदांवर वगैरे नियुक्ती होण्याचा चान्सच देणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरना��ा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात ���र्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2778", "date_download": "2019-01-19T02:57:25Z", "digest": "sha1:6ENE4LPCD65HNHBCDQ5DB6KXGZHYMTYR", "length": 28404, "nlines": 211, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘मुळशी पॅटर्न’ : बऱ्यापैकी रंजक आणि एकदा पहायला हरकत नाही असाच!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘मुळशी पॅटर्न’ : बऱ्यापैकी रंजक आणि एकदा पहायला हरकत नाही असाच\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\n‘मुळशी पॅटर्न’ हा २०१४ मध्ये आलेल्या ‘रेगे’ चित्रपटाचे लेखक प्रवीण तरडे यांचा नवीन चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टीतील क्राईम-थ्रिलर जान्रतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘रेगे’ चित्रपटानंतर तरडे पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वाचं चित्रण करताना दिसतात. लेखक आणि चित्रपटाचा प्रकार एकच असल्यानं ‘रेगे’ आणि ‘मुळशी पॅटर्न’मध्ये तुलना होणं काहीसं स्वाभाविक म्हणता येईल. दोन्हीही चित्रपटांमध्ये गुन्हेगारी विश्वाकडे आकर्षित होणारी तरुणाई, मेट्रो सिटीजमध्ये वाढत असलेलं गुन्हेगारीचं प्रमाण असे समान मुद्दे असले तरी मांडणीच्या पातळीवर दोन्ही चित्रपटांमध्ये बराच फरक आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हा तांत्रिक आणि मांडणीच्या पातळीवर असलेल्या उणीवा आणि सदोष पटकथा यांनी ग्रासलेला असला तरी तो पाहणीय आहे, एवढं मात्र नक्की.\nराहुल पाटील (ओम भुतकर) हा मुळशीतील पूर्वाश्रमीचं बडं प्रस्थ आणि गावातील पाटील असलेल्या सखारामचा (मोहन जोशी) मुलगा असतो. आपल्या पूर्वजांची जमीन व वाडे शिंदे बिल्डरच्या (अजय पुरकर) पैशांच्या आमिषाला बळी पडून विकून टाकल्यावर आता मात्र पाटील कुटुंब आर्थिक संकटात असतं. सखाराम पाटी��� वॉचमन म्हणून, तर त्याची पत्नी (सविता मालपेकर) आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यावर नवऱ्यानं सोडून दिलेली मुलगी (दिप्ती धोत्रे) शेतावर मजूर म्हणून काम करत असतात. काही नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सदर कुटुंब पुण्यात येतं. झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करू लागतं. ज्यातून राहुलचा संपर्क गुन्हेगारांशी येऊन त्याच्या आयुष्याला काहीसं अपेक्षित वळण लाभतं.\nराहुल नान्या भाईच्या (प्रवीण तरडे) संपर्कात येऊन त्याच्या टोळीतील महत्त्वाचा भाग बनतो. त्याचे गुन्हेगारी क्षेत्राशी असलेले संबंध वाढत जातात. परिणामी एकीकडे राहुल आणि त्याच्या कुटुंबाचं कथानक, तर दुसरीकडे पोलीस पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करत असलेले प्रयत्न ही आणि अशीच इतर उपकथानकं समांतरपणे सुरू राहतात. याखेरीज एकीकडे वर्तमानकाळात सुरू असणारं मुख्य कथानक, तर दुसरीकडे त्या कथानकात गुंफलेले, एकमेकांशी जोडलेले फ्लॅशबॅक्स, अशा नॉन-लिनीयर पद्धतीनं चित्रपटाची मांडणी केली आहे.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nही मांडणी चित्रपटाला स्वतःची चतुराई दाखवण्यासाठी आवश्यक वाटत असणारी युक्ती, तशी कथानक पाहता गरजेची नव्हती. कारण या बाबी चित्रपटाच्या चांगल्या असण्यावर विशेष परिणाम टाकतात अशातला भाग नाही. ‘मुळशी पॅटर्न’चा पूर्वार्ध उत्तम म्हणावासा असला तरी उत्तरार्धात मात्र चित्रपट अधिकाधिक रेंगाळत जातो, त्यात अनावश्यक ट्विस्ट्स येत राहतात. सोबतीला तितक्याच अनावश्यक ठरणाऱ्या दृश्यांची संख्या वाढत जाते.\n‘देऊळ’ (२०११), ‘फास्टर फेणे; (२०१७), ‘न्यूड’सारख्या (२०१८) चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारणारा ओम भुतकर इथं मुख्य भूमिकेच्या संधीचं सोनं करत दमदार परफॉर्मन्स देतो. मोहन जोशी, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा, महेश मांजरेकर, सविता मालपेकर, शरद जाधव, क्षितीश दाते अशी सहाय्यक भूमिकांतील तगडी स्टारकास्ट चोख कामगिरी करते. प्रवीण तरडेदेखील काहीशा लहान पण महत्त्वाच्या भूमिकेत चमकून जातात.\nमहेश लिमयेचं छायाचित्रण अगदी ‘रेगे’इतके नेत्रसुखद आणि प्रभावी नसलं तरी चित्रपटाच्या टोनला साजेसं आहे. चित्रपटातील गाणी बहुतांशी पार्श्वभूमीवर सुरू असल्यानं विशेष अडथळा ठरत नाहीत. नरेंद्र भिडेंचं पार्श्वसंगीत काही वे��ा लाऊड वाटणारं असलं तरी एकूणच चित्रपटाला पूरक आहे.\n‘मुळशी पॅटर्न’कडून सूक्ष्म आणि मार्मिक असण्याची अपेक्षा तशी रास्त ठरणार नाहीच. त्यामुळे शेवटी समोर मांडला जाणारा काहीसा लाऊड टोन चित्रपटाला, त्यातील विषयाला साजेसा ठरतो असं म्हणता येतं. चित्रपटाची मांडणी अगदीच प्रभावी नसली तरी रंजक ठरण्याचं तिचं मूलभूत काम करणारी आहे.\nएकूणच ‘मुळशी पॅटर्न’ हा बऱ्यापैकी रंजक, ट्रेलरमधून निर्माण होणाऱ्या अपेक्षांना न्याय देणारा आणि एकदा पहायला हरकत नाही असा चित्रपट आहे.\nलेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जु��मी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त��याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/narendra-chapalgaonkar-article-on-prabhakara-urdhvareshe-1817913/", "date_download": "2019-01-19T02:32:50Z", "digest": "sha1:MV2EKE4N77WSFEBEX4T6JUUAQKX6RDGK", "length": 34814, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Chapalgaonkar article on prabhAkara UrdhvareShe | प्रांजळ कार्यकर्ता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांच�� व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nयेत्या ९ जानेवारीला ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकत्रे व लेखक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होतील.\nप्रभाकर ऊर्ध्वरेषे, मुकुंदराव व शांताबाई किलरेस्कर\nविचारांवर निर्लेप निष्ठा असलेले अनेक स्वार्थत्यागी कार्यकत्रे डाव्या चळवळीला मिळाले. प्रभाकर ऊर्ध्वरेषे हे त्यांपैकीच एक १९४०-५० च्या दशकांत कम्युनिस्ट पक्षात पूर्णवेळ कार्यकर्ते आणि चळवळीच्या नियतकालिकांचे साक्षेपी संपादक राहिलेल्या ऊर्ध्वरेषेंनी ‘हरवलेले दिवस’ या प्रांजळ आत्मकथनातून आपले अनुभव मांडले होते. प्रभाकर ऊर्ध्वरेषेंच्या जन्मशताब्दीची सांगता ९ जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..\nराजकारणात ‘कार्यकर्ता’ असा एक वर्ग असतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाने, विचाराने भारलेले तरुण आपल्या आयुष्याचा मोठा भाग त्या ध्येयासाठी सहजपणे देऊन टाकतात आणि स्वतला या वर्गात सामील करून घेतात. नेत्यांची नावे इतिहासात नोंदली जातात. नेत्यांचे बरेवाईट निर्णय ज्या शेकडो कार्यकर्त्यांच्या जीवनाचे प्रवाह निश्चित करतात, त्या कार्यकर्त्यांची नोंद त्या इतिहासात राहण्याची शक्यताच नसते. स्वातंत्र्याच्या चळवळीने असे अनेक कार्यकत्रे निर्माण केले. १९१७ साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीने आणि ती घडवणाऱ्या विचारांनी शेकडो तरुणांना झपाटून टाकले. आपल्या कुटुंबाच्या चरितार्थापेक्षाही त्यांना राजकीय परिवर्तनाची चिंता अधिक वाटू लागली. तर्काच्या कसोटीवर नेत्यांचे म्हणणे तपासून घेण्याऐवजी त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून एका धुंदीत जगणे हेच त्यांनी आपले इतिकर्तव्य मानले. या कार्यकर्त्यांना ऐहिक लाभ तर होतच नसतात; त्यांना मिळते ते फक्त स्वतच करून घेतलेले आत्मसमाधान\nयेत्या ९ जानेवारीला ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकत्रे व लेखक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होतील. कनिष्ठ मध्यमवर्गीय आयुष्यातसुद्धा एक प्रकारचा शांतपणा असतो; तोही ऊर्ध्वरेषेंना लाभला नाही. एम.ए.चा अभ्यास इंदूरला करत असतानाच साम्यवादी विचार व चळवळींचे आकर्षण त्यांना वाटू लागले होते. लग्न झालेले असल्यामुळे अर्थार्जन करणे भाग होते. नोकरीच्या शोधात एका नातेवाईकाच्या सल्ल्याने ते ब्रह्मदेशात गेले. दुर्दैव असे की, थोडय़ाच दिवसांत जपान्यांचे आक्रमण तेथेही सुरू झाले. राजधानी रंगूनवरही बॉम्ब हल्ला झाला. ब्रिटिश साम्राज्य सरकारने तेथून काढता पाय घ्यायचे ठरवले. आपल्या नोकऱ्या आणि घरदार यांना मुकलेल्या दुर्दैवी भारतीयांचे तांडे शेकडो मलांची पायपीट करून, कोसळत्या पावसात झाडाखालीसुद्धा रात्री काढत कसेबसे भारतात येऊन पोहचले. त्यातल्याच एकात प्रभाकर ऊर्ध्वरेषेंचाही समावेश होता. आपल्या या अनोख्या दुर्दैवी प्रवासाबद्दल त्यांनी महायुद्धाच्या सरत्या काळात ‘किलरेस्कर’ मासिकात लिहिलेले लेख त्या काळात गाजले होते.\nबेचाळीसच्या लढय़ाला विरोध करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हिटलरने रशियावर आक्रमण करताच आपली भूमिका बदलली आणि साम्राज्यवादी युद्धाचे रूपांतर लोकयुद्धात झाले भारतात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचे पडसाद ऊर्ध्वरेषेंच्या मनातही उमटत होते. क्रिप्स योजना काँग्रेसने स्वीकारायला हवी होती, असे त्यांना वाटत होते. बेचाळीसच्या लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्टांच्या सभा लोक उधळून लावत होते. घरची ओढगस्त इतकी होती की, मनात नसतानाही सरकारच्या माहिती खात्यात त्यांना काही काळ नोकरी करावी लागली. ही नोकरी संपता संपताच ‘किलरेस्कर’मधील त्यांचे लेख वाचून ऊर्ध्वरेषेंच्या लेखनक्षमतेविषयी कम्युनिस्ट नेते बी. टी. रणदिवे यांच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. त्यांना पक्षाच्या ‘लोकयुद्ध’ या मराठी मुखपत्रासाठी एका उपसंपादकाची आवश्यकता होती. त्यांनी ऊर्ध्वरेषेंना निमंत्रण दिले. कम्युनिस्ट विचारांविषयी आणि चळवळीविषयी पूर्वीपासून त्यांना असलेल्या आकर्षणामुळे ‘लोकयुद्ध’मध्ये रुजू झाल्यानंतर काही काळातच ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकत्रे झाले. १९४४ ते १९५१ अशी सुमारे साडेसात वर्षे ते पूर्णवेळ कार्यकत्रे होते. त्यांच्या पत्नी- उषाताई प्रारंभी या नव्या भूमिकेबद्दल नाखूश होत्या; पण नंतर त्याही पक्षकार्यात सामील झाल्या. त्यांनी ‘कम्युन’मध्ये राहणे स्वीकारले आणि पक्षाच्या कलापथकातसुद्धा त्या काम करू लागल्या.\n‘हरवलेले दिवस’ हे प्रभाकर ऊर्ध्वरेषेंचे आत्मनिवेदनपर पुस्तक. रूढार्थाने ते आत्मचरित्र नसले; तरी आपल्या जीवनातील महत्त्वाचा काळ त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकत्रे म्हणून घालवला, त्या काळाच्या आठवणी सांगणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाप्रारंभी लिहिलेल्या प्रास्ताविकात- ‘१९४० ते १९५० या कम्युनिस्ट आंदोलनातील महत्त्वाच्या व वादळी कालखंडातील अनुभवांचे प्रांजळ चित्रण आपल्या लेखनात त्याकाळी पक्षात असलेल्या कुणीही केलेले नाही’ हे वास्तव त्यांनी नमूद केले आहे. काही कम्युनिस्टांची आत्मनिवेदनपर पुस्तके मराठीत प्रसिद्ध झालेली आहेत; पण ती वस्तुनिष्ठ चिकित्सा टाळूनच लिहिली गेलेली आहेत. पक्षाच्या चुकांबद्दल, आपण त्याविरुद्ध बंड का केले नाही याबद्दल, पक्षात आपण अनुभवलेल्या घुसमटीबद्दल खुलेपणाने आठवणी सांगणारे पुस्तक मराठीत प्रसिद्ध झालेले नाही. थोडय़ाफार फरकाने हीच गोष्ट इंग्रजीतील अशा लेखनाबद्दलही आहे. ‘अ ट्रॅव्हलर अ‍ॅण्ड द रोड’ या मोहित सेन यांच्या पुस्तकासारख्या काहींचा अपवाद मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या काळात खुलेपणाचे धोरण राबवल्यावर सोव्हिएत साम्राज्याचा डोलारा कोसळला. कम्युनिस्ट राज्यपद्धतीवर व तत्त्वज्ञानावर आयुष्यभर निष्ठा ठेवणाऱ्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांचे भावजीवन अकस्मात उद्ध्वस्त झाले. त्यांच्यापैकीही कुणीच या अनुभवाबद्दल लिहिलेले नाही.\nप्रभाकर ऊर्ध्वरेषे पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात नव्हते; परंतु जी कामे पक्षाने त्यांना सांगितली त्यापैकी काही वरिष्ठ नेत्यांच्या जवळ वावरण्याची संधी देणारी होती. भारतातील पक्षाचे धोरण ठरण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सहभागी होऊन पाहता आली नाही, तरी इथला पक्ष आपले अंतिम धोरण कुणाच्या निर्देशानुसार व कसे ठरवतो हे मात्र त्यांना पाहावयास मिळाले. आत्मसमर्थनाचा, पक्षाच्या चुकांबद्दल स्तब्ध राहून त्यांचेही समर्थन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लिखाणापेक्षा वेगळे असलेले ‘हरवलेले दिवस’ हे मराठीतले एक आगळे आठवणींचे पुस्तक आहे. जनतेपासून तुटून राहिले आणि पक्षाच्या सिद्धांताप्रमाणेच सगळे होत आहे असे गृहीत धरले म्हणजे भ्रम कसे निर्माण होतात याबद्दलचे एक उदाहरण त्यांनी सांगितले आहे. ९ जानेवारी १९४९ रोजी रेल्वे संपाची हाक पक्षाने दिली होती. अभूतपूर्व संप होईल आणि नंतर जनतेचा विशेषत: कामगारांचा उठाव होईल असा नेत्यांचा अंदाज होता; प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. अगदी संपसुद्धा झाला नाही. अशा फसगतींची कबुली तर सोडा, पण कारणमीमांसासुद्धा नेत्यांनी जाहीरपणे केलेली नाही. पक्षाचा इतिहास किंवा पक्षनेत्याचे चरित्र हे केवळ पक्षाच्या ठरावातून व त्या भाषेतून सांगता येत नाही. त्या ठरावाच्या मागे पुष्कळ गोष्टी घडलेल्या असतात. अनेकांचे स्वतंत्र विचार दडपून टाकलेले असतात. ऊर्ध्वरेषेंसारखा एखादाच पक्षातून निवृत्ती घेतलेला प्रांजळ कार्यकर्ता काही सत्य सांगू शकतो. एक प्रश्न मात्र शिल्लक राहतो- राजकीय घटनांचा क्रम आणि त्या घटनांची कारणमीमांसा लक्षात घेणारे ऊर्ध्वरेषे उघडउघड चुकीच्या व तर्कविसंगत धोरणांना राबवू इच्छिणारांच्या इतके कहय़ात कसे गेले जनतेला बंडाची शिकवण देणाऱ्या संघटनांनाही आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणविषयक निर्णयांविरुद्ध मतसुद्धा व्यक्त करू नये असे का वाटते\nपक्षाचे पूर्णवेळ कार्यकत्रे म्हणून ऊर्ध्वरेषे काम करत असतानाच त्यांनी ‘मशाल’, ‘लोकयुद्ध’, ‘नवे जग’ अशा नियतकालिकांचे संपादनही केले. पक्षत्यागानंतरच्या काळात वाशीम, खामगाव आणि पुसद अशा विदर्भातल्या काही महाविद्यालयांत आणि शेवटी नागपूर विद्यापीठातही त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. पुसदला तर ते प्राचार्यही होते. संस्थाचालक त्यांचे मित्र, पण शिक्षणसंस्था चालवण्याच्या हल्लीच्या पद्धतीत ऊर्ध्वरेषे बसणेच शक्य नव्हते. गोडीगुलाबीने मित्राची समजूत काढून त्यांनी वर्षभरातच प्राचार्यपदाचा राजीनामा दिला आणि ते नागपूरला गेले. ऊर्ध्वरेषे इंग्रजीचे महत्त्व जाणत असले, तरी शिक्षण आणि व्यवहार दोन्ही ठिकाणी मराठीला यथोचित स्थान दिले पाहिजे असाच त्यांचा आग्रह असे. मलाच एकदा त्यांनी- ‘न्यायव्यवस्था आणि न्यायप्रक्रिया यांच्याबद्दल एखादे मराठी मासिक वा द्वैमासिक तुम्ही चालवावे,’ अशी सूचना केली होती. ‘वकिली करण्यापेक्षाही ते महत्त्वाचे काम आहे,’ असे ते पत्रातूनही लिहीत असत. १९८३ साली लिहिलेल्या पत्रात त्यांनी- ‘काळ निघून चालला आहे, पाच-दहा वर्षांनी हे तुम्हाला करता येणार नाही म्हणून हे लवकर सुरू करा,’ असा पुन्हा आग्रहही केला होता. त्यांची ही सूचना मी अमलात आणू शकलो नाही; परंतु दुसरे एक त्यांचे म्हणणे मात्र मी लक्षात घेतले. तोपर्यंत मी विपुल स्फुटलेखन केले होते. ‘अशा स्फुटलेखनाचा उपयोग तात्कालिक असतो. तुम्ही अभ्यासलेल्या विषयाबद्दल पुस्तकेच लिहा,’ अशी त्यांनी प्रेमाच्या अधिकाराने सूचनाही केली. त्यांची ही सूचना मी जमेल तेवढी अमलात आणली.\nप्रभाकर ऊर्ध्वरेषेंचा माझा अधिक परिचय झाला तो मुकुंदराव- शांताबाई किलरेस्करांमुळे पूर्वी असलेली आमची थोडीशी ओळख दृढ झाली आणि तिचे स्नेहात रूपांतर झाले. तसे त्यांच्या आणि माझ्या वयात वीस वर्षांचे, म्हणजे एका पिढीचे अंतर होते; पण या अंतराचा त्यात कधी अडथळा आला नाही. मुकुंदरावांच्या घरी रोज सकाळी चहाची बैठक असे. पुण्यात माझा मुक्काम असेल तर मीही त्यात सामील होई. जवळच राहणारे ऊर्ध्वरेषे नेहमी तेथे येत. गप्पांत वेगवेगळे विषय निघत. ऊर्ध्वरेषे ‘किलरेस्कर’मध्ये लिहू लागले त्या वेळी शंकरभाऊ (मुकुंदरावांचे वडील) संपादक होते. पुढे मुकुंदराव संपादक झाल्यानंतर लेखक आणि संपादक या नात्यापेक्षा ‘मित्र’ हेच नाते त्यांच्यात अधिक दृढ झाले. ‘किलरेस्कर’ मासिकाच्या संपादकीय बठकींना ऊर्ध्वरेषे अधूनमधून हजर असत. १९७७ सालच्या इंदिरा गांधींच्या पराभवानंतर झालेल्या एका संपादकीय चच्रेच्या बठकीत- ‘इंदिरा गांधींची आपण मुलाखत घेऊ..’ अशी सूचना त्यांनी आणि मी केली. मुकुंदरावांनी ती स्वीकारली. ते आणि ऊर्ध्वरेषे यांनी इंदिराबाईंची मुलाखत घेतली. ती मुलाखत प्रसिद्ध झालेला अंक दोन-तीन वेळा छापावा लागला.\nएकदा त्यांच्या घरी सकाळी गेलो असताना ते एका वहीवर एकाग्रपणे काही लिहीत होते. मी कुतूहलाने त्यांना विचारले की, ‘‘काय लिहिता आहात’’ तेव्हा त्यांनी आठ-दहा वहय़ाच मला दाखवल्या. शाळेतील मुलांच्या वापरात असतात तशा आठ-दहा वहय़ा ऊर्ध्वरेषेंच्या सुवाच्च लेखनाने गच्च भरलेल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षातील त्यांच्या दिवसांच्या त्या आठवणी होत्या. त्या वाचता वाचता त्यात मी रंगून गेलो. त्याबद्दल मी ‘मौज’च्या श्री. पु. भागवतांशी बोललो. श्रीपु त्यांना ओळखत होतेच. त्यांनी त्या वहय़ा मागवून घेतल्या, काही सूचना केल्या आणि नंतर ‘हरवलेले दिवस’ (१९८९) प्रसिद्ध झाले.\nआर्थिक हलाखी आणि घुसमटवून टाकणारे पक्षीय आयुष्य यांच्या संगतीत दीर्घकाळ घालवलेल्या ऊर्ध्वरेषेंना स्वस्थतेत आणि आरामात उर्वरित काळ घालवण्याची संधी मात्र न��्हती. हृदयविकाराच्या व्याधीशी झगडत असतानाही इतरांची काळजी त्यांचे मन करतच असे. एकदा पुण्यातल्या एका रुग्णालयात मी त्यांना भेटायला गेलो. ‘‘लवकर दाखल का झाला नाहीत, पाच-सात दिवस घरीच का वाट पाहिली,’’ असे विचारले असता- ‘‘मी रुग्णालयात दाखल झालो तर घरच्यांना त्रास होतो,’’ असे उत्तर, तेही मोठय़ा संकोचाने त्यांनी दिले.\nज्यांच्या निष्ठा निर्लेप होत्या, ज्यांच्या मनात पक्षातील कामाचा व्यक्तिगत लाभ मिळावा असा विचार कधी आला नाही आणि जे लोकप्रिय नेते नसल्यामुळे दीर्घकाळ लोकस्मृतीत राहण्याची शक्यता नाही, असे अनेक स्वार्थत्यागी कार्यकत्रे मुख्यत: डाव्या चळवळीला मिळाले. राजकीय तत्त्वज्ञ काही स्वप्ने पाहतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कार्यकत्रे आपल्या आयुष्याचा मोठा भाग देतात. राजकारणात त्यांना महत्त्व मिळाले नाही, तरी त्यांच्या जीवनाचे मोल कमी होत नाही. अशाच एका प्रांजळ कार्यकर्त्यांची जन्मशताब्दीची सांगता पुढील आठवडय़ात होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://osmanabadlive.in/article_view?catid=6&id=25", "date_download": "2019-01-19T03:14:13Z", "digest": "sha1:7DZNVSVZZ7JZ4B6KD6NAP4UQ5VP2IFWY", "length": 5506, "nlines": 66, "source_domain": "osmanabadlive.in", "title": "Osmanabadlive | दिग्विजय सिंहांनी राजकारणातून निवृत्त व्हावे- राणे", "raw_content": "\nउस्मानाबाद लाइव्हला बातम्या देण्यासाठी कॉल करा - 9420477111\nआपल्या बातम्या, आपले न्यूज पोर्टल - उस्मानाबाद लाइव्ह\nदिग्विजय सिंहांनी राजकारणातून निवृत्त व्हावे- राणे\nपणजी - काँग्रेसचे महासचिव व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असा सल्ला गोव्यातील काँग्रेसचे माजी आमदार विश्वजित राणे यांनी दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात अपयश आल्याने राणे यांनी राजीनामा दिला आहे. गोव्याचे प्रभारी असलेल्या दिग्विजय सिंह यांनी सत्ता स्थापनेचा दावा न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने याठिकाणी तीन पक्षांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन केली असून, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राणे म्हणाले, की गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी उशीर का केला मला अजून कळले नाही. त्यांच्याकडून तशी कृतीच झाली नाही. काँग्रेसचे नेते माझ्यासोबत असताना आम्ही सरकार स्थापन करू शकलो असतो. गोव्यातील अपयशामुळे दिग्विजय सिंह यांनी आता राजकारण सोडावे.\nशाहनवाज़ हुसैन ने भय्यूजी महाराज से सूर्योदय आश्रम पर मुलाकात की\nडॉक्‍टरांचा संप चिमूकल्याच्या जीवावर बेतला\n‘आयडिया’चा शेअर 12 टक्के तेजीत का\nचैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस \nदिग्विजय सिंहांनी राजकारणातून निवृत्त व्हावे- राणे\nसोनिया गांधी नामधारी अध्यक्ष; काँग्रेस राहुलच्या हाती: नायडू\nसुनील ढेपे, मुख्य संपादक\nतुळजाभवानीचे महिलांनी घेतले हात लावून दर्शन\nउप जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर अडचणीत\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nतुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-19T02:20:12Z", "digest": "sha1:CBSE4QSHGIWMCLBDBK2L5ZMZ3TVNQNP4", "length": 12234, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवीत गुरूवारपासून “पवनाथडी’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 4 ते 8 जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. पवनाथडी जत्रेचे यंदा 12 वे वर्ष असून सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर 4 ते 8 जानेवारी या कालावधीत जत्रा भरणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते या जत्रेचे उद्‌घाटन होणार आहे\nदरम्यान, पवनाथडी जत्रेमध्ये शनिवार (दि. 5) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता लावण्य दरबार हा लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकार यांचा व सायंकाळी सात वाजता बॉलीवूड स्टार्स, हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजता धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता गायन, वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम; तर सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते ह्या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.\nमहिलांना विविध सुविधा पुरविण्याची मागणी\nया पवनाथडी जत्रेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग असल्यामुळे महिला स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु महिलांसाठी स्वच्छतागृह पुरेशी नसतात व असलेली स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पवनाथडीमध्ये आलेल्या महिलांची कुचंबणा होते. तसेच पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नसते त्यामुळे महिलांची छेडछाड, साखळी, पर्स हिसकावणे असे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच वाटप केलेले स्टॉलही छोटे असतात. त्यामुळे सदर महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गैरसोईचे होते. त्यामुळे पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी महिलांसाठी पुरेसे व स्वच्छ स्वच्छतागृह, पुरेसे आकाराचे स्टॉल, महानग��पालिकेची सुरक्षा व पोलिस सुरक्षा तसेच आपत्कालिन परिस्थितीत तातडीची मदत म्हणून रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब तैनात करावा, अशी मागणी साने यांनी केली आहे.\nयात्रेसाठी 23 लाखांचा मंडप\nपवनाथडी जत्रेसाठी मंडप व्यवस्था आणि इतर व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदेची रक्कम 32 लाख 40 हजार रुपये होते. त्यासाठी चार निविदा प्राप्त झाल्या. शालीमार मंडप डेकोरटर्स, निकीता एसबीएस सहकारी संस्था, स्वामी समर्थ केटरर्स अँड डेकोरेटर्स आणि ओंकार ग्रुप यांचा त्यात समावेश आहे. यापैकी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा 30.5 टक्के कमी दराने आली. निविदा तुलनात्मकदृष्ट्‌या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार काम करण्यास सक्षम असल्याने शहर अभियंत्यांनी 31 डिसेंबर रोजी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा स्वीकारली आहे. त्यांच्याकडून 22 लाख 67 हजार रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rangoli-from-salt/", "date_download": "2019-01-19T01:43:53Z", "digest": "sha1:GFXVYOEVUHWT2VSS6FCIZPSHUXLGQFPM", "length": 17679, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "मिठाची रांगोळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन ��्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nलहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरची बेताची परिस्थिती असल्याने त्यांची आवड जोपासता आली नाही. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. जगात अशक्य असे काहीच नाही हे त्यांनी दाखवून दिले. चित्रकलेचे शिक्षण नसताना केवळ अन्य प्रदर्शन बघून त्यांनी ही आवड जोपासली. आज मिठाच्या रांगोळीमधून ते समाजप्रबोधन करत असतात. हा अवलिया म्हणजे कल्याणचे रांगोळी कलाकार शिवाजी चौघुले.\nवेळ मिळेल तेव्हा ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये जाऊन तेथे भरलेले प्रदर्शन बघतच त्यांची ही कला जोपासली. सध्या ते आरोग्य सेवा संचालनात शिपाई पदावर कार्यरत आहेत. आपल्या कार्यालयात आरोग्यपर संदेश चित्राद्वारे त्यांच्या फलकावर काढत असतात. या कामात त्यांच्या सहकाऱ्यांचाच त्यांना मोठा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मिठाच्या रांगोळीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातून ते समाज प्रबोधन करण्याचे काम करतात. त्यांच्या रांगोळीचे सर्व स्तरांतून कौतुकही होत आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून मिठाची रांगोळी काढण्यासाठी आमंत्रणे येत असतात. शिवाय त्यांची ही कला इतरांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा फायदा गरजू लोकांनाही व्हावा याकरता ते कार्यशाळेचे आयोजनही करणार आहेत. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमातून त्यांची कला लोकांसमोर यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. नेत्रदान हे श्रेष्ठदान या विषयाला अनुसरून त्यांनी ५० किलो मिठापासून रांगोळी रेखाटली आहे. आता मिठापासून तयार होणाऱ्या कलाकृतीची लिम्का बुकने दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/481006", "date_download": "2019-01-19T02:39:39Z", "digest": "sha1:DTQM6HGIVJLEYTZS2QDUXU2YIOLKK6OA", "length": 9866, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कूपनलिकांत डोकावताहेत मुले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कूपनलिकांत डोकावताहेत मुले\nसध्या सर्वत्र पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होताना दिसत आहे. अशा अवस्थेत शासनाच्यावतीने योग्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा व्हावा याची काळजी घेण्यात येत आहे. पण त्याची अमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील अधिकाऱयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. झुंजरवाड (ता. अथणी) येथे धोकादायक कूपनलिकेमुळे चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना नणदी (ता. चिकोडी) येथील धोकादायक कूपनलिका अद्यापही उघडय़ावरच असल्याचे दिसत आहे. त्यातील विठ्ठल मंदिरनजीकच्या धोकादायक कूपनलिकात लहान मुले डोकावत आहेत. त्यामुळे गावातील धोकादायक कूपनलिका लहान मुलांच्या जीवावर बेतणाऱया ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.\nनणदी येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी विठ्ठल मंदिर व परिसरात अनेक कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावात पाण्याची सोय झाली. पण सध्या मंदिरानजीकची कूपनलिका बंद पडल्याने ती उघडय़ावरच आहे. अगदी लोकवस्तीमध्ये असणाऱया धोकादायक कूपनलिकेमुळे जीवितहानी होण्याची वाट संबंधित अधिकारी पाहत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nझुंजरवाड येथे धोकादायक कूपनलिकेत पडून कावेरी मादर या चिमुकलीचा अंत झाला. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने उघडय़ा कूपनलिका बुजविण्याचे तसेच धोकादायक कूपनलिकांना कूंपन अथवा झाकन बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली आहे. पण नणदी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.\nनागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार व्हावा\n���णदी गावात ग्रामपंचायतीच्या 25 कूपनलिका आहेत. त्यापैकी 15 कूपनलिका चालू तर उर्वरित 10 बंद आहेत. 10 पैकी काही कूपनलिकांच्या मोटारीही काढल्या आहेत. त्या ठिकाणी पाणी नसल्याने मोटारी काढलेल्या कूपनलिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन त्या कूपनलिका बुजविण्याची गरज आहे. पण तसे न केल्याने सध्या धोकादायक कूपनलिकांत लहान मुले डोकावत आहेत. या परिस्थितीत जीवितहानी होण्याआधी धोकादायक कूपनलिका बुजविण्याची गरज आहे.\nझुंजरवाड येथील घटनेनंतर जिल्हा व तालुका प्रशासन कामाला लागले आहे. पण ग्राम पातळीवरील प्रशासनापर्यंत आदेश पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हाधिकाऱयांच्या दरबारातून आदेश आला तरी ग्रामीण भागातील परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे जिल्हा, तालुका प्रशासनाने ग्रामीण भागाची पाहणी करणे गरजेचे आहे.\nनणदी ग्रामपंचायत क्षेत्रामधील सर्व कूपनलिकांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यात धोकादायक कूपनलिका बुजविण्यात येणार आहेत. धोकादायक अवस्थेत कूपनलिका ठेवणाऱयांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीत येणाऱया धोकादायक कूपनलिका त्वरित बुजविण्यात येणार आहेत. चालू असलेल्या कूपनलिकांच्या माधमातून पाणी नसणाऱया ठिकाणी पाणी पोहाचविण्याची सोय करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हवालदार यांनी सांगितले.\nअनगोळ येथे हनुमान मंदिराचा यात्रोत्सव\nमनपा कंत्राटदारांच्या मुलांनाच लॅपटॉपचे वितरण\nचैनीसाठी लहान मुलेही करताहेत घरफोडय़ा\nडीवायएसपी श्रवण यांचे निधन\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर��गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1490", "date_download": "2019-01-19T03:00:04Z", "digest": "sha1:G5T3WN5HQGHUSQB2ZDLJR5IA26Q766JY", "length": 36710, "nlines": 218, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nविनोदनामा टपल्या Taplya रिचर्ड थेलर Richard Thaler अनिल विज Anil Vij श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar\n१. सातव्या वेतन आयोगानं दोन वर्षांपूर्वी केलेल्या शिफारशींतील विसंगती दूर करण्यासाठी कायद्यांमध्ये अद्याप दुरुस्ती न करण्यात आल्यामुळे देशाचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना उच्चपदस्थ नोकरशहा आणि सेनादलांचे प्रमुख यांच्यापेक्षा अद्यापही कमी वेतन मिळत आहे. केंद्रीय गृहखात्यानं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी एक वर्षांपूर्वी तो मंत्रिमंडळ सचिवांना पाठवला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असं गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले.\nसध्या राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख, उपराष्ट्रपतींना १.२५ लाख आणि राज्यांच्या राज्यपालांना १.१० लाख रुपये वेतन मिळतं. एक जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, देशातील सर्वांत उच्चपदस्थ नोकरशहा असलेल्या मंत्रिमंडळ सचिवांना दरमहा अडीच लाख रुपये, तर केंद्र सरकारमधील सचिवांना २.२५ लाख रुपये वेतन मिळतं. राष्ट्रपती हे भूदल, नौदल आणि वायुदल या तीन सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडरही आहेत. मात्र त्यांचं सध्याचे वेतन कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीनं वेतन घेणाऱ्या या दलांच्या प्रमुखांपेक्षाही कमी आहे.\nपगाराची रक्कम घरखर्चाला कमी पडल्यानं या महानुभावांपैकी कोणी स्कूटरवरून किंवा सायकलवरून ऑफिसला जात आहेत, दोन मेजवान्या कमी करत आहेत, असं काही कानावर येत नाही खरं; पण, तरीही त्यांचं वेतन पदाला साजेसं असलंच पाहिजे. त्यांच्या वेतनाच्या बाबतीत तातडीनं निर्णय होण्याचा एकच मार्ग आहे... कोणत्या ना कोणत्या सदनाचा खासदार बनण्याचा. खासदारांच्या वेतनवाढीला खासदारांची तात्काळ मंजुरी मिळते, त्यासाठी ते मध्यरात्री किंवा भल्या पहा��ेही संसदेत येतील... शिवाय त्यांच्या कँटीनमध्ये रुचकर जेवणही स्वस्तात मिळतं म्हणे\n२. ‘दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल’ हे महात्मा गांधी यांच्यावरचं गाणं म्हणजे इतर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, असं वक्तव्य हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी केलं आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून त्यांना हे गाणं समर्पित केलं आहे. हे गाणं देशासाठी स्वातंत्र्य मिळवणाऱ्या इतर सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, अशी टीका विज यांनी केली आहे.\nदेशाच्या सरासरी बुद्ध्यांकाचाही अपमान असलेले नमुने भाजपच्या राजवटीत मंत्रीपदावर बसलेले आहेत, त्यांच्यापैकी हे एक सद्गृहस्थ. हे गाणं गांधीजींच्या स्तुतीसाठी लिहिलेलं गीत आहे, अभ्यासपूर्ण लेख किंवा ‘बात्रा’छाप इतिहास नव्हे. गीतकार प्रदीप, गायिका आशा भोसले आणि संगीतकार हेमंतकुमार मुखर्जी हे काही काँग्रेस पक्षाचे सदस्य नव्हते आणि भाजपने प्रसून जोशींकडून लिहून घेतलेल्या स्तुतीप्रमाणे हे गीत काँग्रेसनं लिहून घेतलेलं नाही. विज यांच्यासारख्या मंडळींचं खरं दुखणं कळण्यासाठी या गाण्याचं एक कडवंच पुरेसं आहे... ते वाचलं की, यांच्या नापाक इराद्यांमध्ये म्हातारा कसा आडवा येतो, ते कळेल.\nजब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े\nमज़दूर चल पड़े थे और किसान चल पड़े\nहिंदू और मुसलमान, सिख पठान चल पड़े\nकदमों में तेरी कोटि कोटि प्राण चल पड़े\nफूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\n३. ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेनं १३ वर्षांनी भारताच्या मानांकनात वाढ केली. यावरून मूडीजला लक्ष्य करायला गेलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) सायबर सेलनं मोठा घोळ घातला. त्यांनी फेसबुकवर ‘मूडीज’च्या ऐवजी माजी क्रिकेटपटू आणि श्रीलंकेचे प्रशिक्षक टॉम मूडी यांना लक्ष्य केलं. त्यामुळे सध्या टॉम मूडी यांच्या फेसबुक पेजवर ‘तुम्ही अनुकूल अहवाल देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कमिशन घेतलं’, ‘ २०१९ मध्ये तुमच्या मोदींना पराभवाची धूळ चाखायला लावू’, अशा टीकात्मक संदेशांचा पाऊस पडत आहे. अखेर एका युजरनं ‘प्रिय कॉम्रेडस्, कृपया चांगली भाषा वापरा, टॉम मूडी हे निष्पाप आहेत ��णि त्यांनी कधीच मोदी सरकारचं कौतुक केलेलं नाही. लाल सलाम,’ असं सांगत त्यानं कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना चूक लक्षात आणून दिली. अखेर काही वेळानं कार्यकर्त्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी टॉम मूडी यांची माफीही मागितली.\nकम्युनिस्ट पक्षानं आता सायबर सेलसाठी नेमकी कोणत्या पक्षासाठी काम करण्याचा पूर्वानुभव असलेल्यांची निवड केली गेली, याची चौकशी करायला हवी. कम्युनिस्ट पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व तरी बऱ्यापैकी सुशिक्षित वर्गातून येतं. त्यांनाही मूडीज आणि टॉम मूडी यातला फरक कळत नसेल, तर कठीण आहे. आता केरळमध्ये मारामाऱ्या आणि खुनाखुनी सोडून संयुक्त बौद्धिकं आयोजित केलेली बरी.\n४. मोदी सरकारनं गेल्या वर्षी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता, पण त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली अशी टीका यंदाचे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांनी केली आहे. ते म्हणाले की, जास्त मूल्याच्या नोटा चलनातून बाद करणं ही संकल्पना योग्य होती, पण सरकारनं ती राबवताना अनेक चुका केल्या. एकीकडे १००० व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करताना दोन हजार रुपयाची नोट नव्यानं चलनात आणणं गोंधळात टाकणारं होतं. त्यामुळे नोटाबंदीचा कुठलाच हेतू साध्य झालेला नाही. त्यांना नोबेल मिळालं, तेव्हा त्यांनी नोटाबंदीचं स्वागत केल्याचं वृत्त अनेक वृत्तपत्रांनी दिलं होतं, पण, त्यात त्यांच्या मतांचा केवळ अर्धवट भागच देण्यात आला होता. त्यामुळे नोटाबंदी निर्णयावर त्यांनी निर्विवाद शिक्कामोर्तब करून त्याचं कौतुक केलं, असं वातावरण निर्माण झालं होतं.\nकोण आहे रे तिकडे पाकिस्तानला जाणाऱ्या गाडीच्या टपावर आणखी एका प्रवाशाला बसवण्याची व्यवस्था करा. अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं म्हणजे काय आभाळाला हात टेकले का पाकिस्तानला जाणाऱ्या गाडीच्या टपावर आणखी एका प्रवाशाला बसवण्याची व्यवस्था करा. अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं म्हणजे काय आभाळाला हात टेकले का यांना मूडीजचं पतमानांकन तरी आहे का यांना मूडीजचं पतमानांकन तरी आहे का प्यू... सॉरी... क्यूँ ये आदमी ऐसी बातें करता है प्यू... सॉरी... क्यूँ ये आदमी ऐसी बातें करता है भारतानं जागतिक अर्थअवकाशात जी गरुडझेप घेतली आहे, ती सहन न होणाऱ्या पाश्चिमात्य जगताचं प्रतिनिधित्व थेलर करत आहेत, वगैरे वगैरे, व���ैरे.\n५. डिसेंबर आला की नोव्हेंबरपासून राम मंदिर व बाबरी मशिदीचा मुद्दा मुद्दाम काढला जातो. या मुद्द्यावर श्री श्री रविशंकर यांना नेमकी आताच चर्चा करावीशी वाटतेय, त्यामागे प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याची टीका लखनौ येथील शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना आसूब अब्बास यांनी केली. चर्चेसाठी ‘श्री श्री’ यांचा निरोप आला होता. मात्र, तुमच्याकडे काही प्रस्ताव असला तर सांगा असं म्हणताच त्यांनी नकार दिला. आमच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. भेटीत केवळ फोटो काढले जातात आणि भलतीच चर्चा होते, असंही ते म्हणाले. श्री श्री यांचा सारा खटाटोप हा प्रसिद्धीसाठी आहे. या मुद्याच्या माध्यमातून श्री श्री हे प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी येतात आणि त्यांना ते हवं असावं, अशी टीका अब्बास यांनी केली.\nकाय करणार, डबल श्री यांच्या धंद्याची मजबुरी समजून घ्या. रामदेवबाबा आणि कंपनीप्रमाणे भारतीय आध्यात्माच्या मार्केटिंगमधून विविध प्रकारची, अध्यात्म, आयुर्वेद, देशीवाद आणि भारतीयत्वाशी कसलाही संबंध नसलेली, उत्पादनं त्यांनीही बाजारात आणली आहेत. त्यांना बाजारपेठ मिळवायची तर विद्यमान सरकारच्या दुफळीवादी भूमिकेची पाठराखण करायला लागते. शिवाय दिल्लीच्या हवेतल्या विद्यमान प्रदूषणामुळे आजकाल भगवे किंवा पायघोळ कपडे घालणाऱ्या कोणाही दाढीवाल्याला आपण धर्मसत्ता वगैरे आहोत, असे भ्रम व्हायला लागतात. त्यामुळे हे तात्या पर्यावरणापासून राम मंदिरापर्यंत कशावरही बोलतात. त्यांना सिरीयसली घेऊन तुम्ही का महत्त्व देता त्यांच्याकडे कसलाही प्रस्ताव नाही, हे माहिती असताना भेटी कशाला घेता\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भय��कर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून प���हणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/closed-in-northeast-india-against-centers-decision-various-types-of-violent-types/", "date_download": "2019-01-19T01:42:43Z", "digest": "sha1:VDAJVWLCW34IQT6PIJO3LCRMKQTVOQG5", "length": 11302, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात ईशान्य भारतात बंद; अनेक ठिकाणी हिंसक प्रकार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेंद्राच्या निर्णयाच्या विरोधात ईशान्य भारतात बंद; अनेक ठिकाणी हिंसक प्रकार\nगुवाहाटी: केंद्र सरकारने संसदेत जे सिटीझन्स ऍमेंडमेंट विधेयक आणले आहे त्याच्या विरोधात ईशान्य भारतातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन अकरा तासांचा बंद पुकारला आहे. बंदच्या काळात अनेक ठिकाणी निदर्शने, जाळपोळ असे प्रकार घडले आहेत. ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन आणि भाजप प्रणित एनडीए मधून बाहेर पडलेल्या आसाम गणसंग्राम परिषदेने आसामात बंदचे आयोजन केले आहे. त्याला अन्य संघटना आणि पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.\nआसाममध्ये बंदच्या काळात अनेक ठिकाणी निदर्शकांनी रस्तेवाहतूक रोखून धरली. त्यामुळे गुवाहाटी, तिनसुखीया आणि दिब्रुगड या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. गुवाहाटी आणि दिब्रुगड जिल्ह्यात काही ठिकाणी काहीं काळापुरती रेल्वे वाहतूकही रोखून धरण्यात आली होती. आसामात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला. शैक्षणिक संस्था आणि दुकानेही बंद होती. या बंदला सुमारे तीस संघटनांचा पाठिंबा असल्याने बंदचा मोठा प्रभाव झाल्याचे सा��गण्यात येते. बंदच्या संबंधात अनेक ठिकाणी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nकेंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकात अफगाणिस्तान, बांगलादेश, आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु, बौद्ध, शिख अशा अल्पसंख्याक नागरीकांना कायम स्वरूपी नागरीकत्व देण्याची तरतूद आहे. यासाठी संबंधीत नागरीक भारतात 12 वर्ष वास्तव्याला असला पाहिजे अशी मुळ कायद्यात अट होती पण ती अट शिथिल करून वास्तव्याची अट 6 वर्ष इतकी करण्यात आली आहे. आसाम गण परिषद आणि ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन या संघटनांचा या कायद्यातील दुरूस्तीला विरोध आहे. ही विधेयक दुरूस्ती म्हणजे केंद्र सरकारने 1985 साली केलेल्या आसाम कराराचे उल्लंघन ठरणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nआसाम करारात विदेशातून आलेल्या सर्वांनाच बाहेर काढण्याची हमी सरकारने दिली आहे. पण आता मोदी सरकारने त्यात दुरूस्ती करून बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना भारतात राहण्याची अनुमती देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिझोराम, मणिपुर, नागलॅंड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश या ईशान्येकडील अन्य राज्यांमधील विद्यार्थी संघटनांनी आणि अन्य राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने स��ा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-national-science-day/", "date_download": "2019-01-19T02:31:10Z", "digest": "sha1:7APHISRDQSLCQJOBXITTLPIHM2VNKI6S", "length": 24398, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "वैज्ञानिक वारसा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेमुळे पितळ उघडे पडले,शशांक राव यांची तंतरली\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकाल राष्ट्रीय विज्ञान दिवस होता. विज्ञानाच्या क्षेत्रात हिंदुस्थानींनी पूर्वापार जे कार्य केलं त्याचं स्मरण करता येतं आणि सध्या आपल्याकडे या क्षेत्रात काय चाललंय त्याचा आढावा अशा वेळी घेता येतो.\nस्थापत्यकला, धातुकला, चित्रकला, वैद्यकीय ज्ञान तसंच गणित आणि खगोलशास्त्राचा विचार आपल्या देशात अनेक शतकांपूर्वी झाला. त्याविषयी लिखित माहिती काही विद्यांबाबतच स्पष्टपणे नोंदलेली आढळत असली तरी वैज्ञानिक आधार असलेल्या अनेक कलांचं जतन केलं गेलं.\nखगोलशास्त्रापुरता विचार करायचा तर आपल्याकडे हे विज्ञान ज्योतिःशास्त्र म्हणून विकसित झालं. ज्योती म्हणजे आकाशातील चमचमणारे तारे आणि त्यांचं शास्त्र ते खऱ्या अर्थाने ज्योतिःशास्त्र यातून ग्रहगणित जन्माला आलं. नुसत्या डोळय़ांनी केलेल्या आकाश निरीक्षणाच्या आधारे काही आडाखे, सिद्धांत मांडण्यात आले.\nवेदांग ज्योतिषाचा काळ इसवी सनाचा आधीचा मानला जातो. सिंधू संस्कृतीच्या काळात आपल्याकडे ग्रहताऱयांचा गणिती अभ्यास केला जात असे असं म्हटलं जातं. त्या काळात आपल्याकडच्या खगोलविदांचा ग्रीक संस्कृतीशी संबंध आल्याचंही म्हटलं जातं. विविध संस्कृतींमध्ये व्यापाराप्रमाणेच तेव्हा ज्ञान-विज्ञानाचंही आदान-प्रदान होत असणार असं याबाबत रोमन सिद्धांत यावरून ध्वनित होतं.\nगुप्त काळ हे हिंदुस्थानातील सुवर्णयुग मानलं जातं. राजकीय स्थैर्याबरोबर येणाऱ्या समृद्धीने कला विज्ञानाचा विकास या काळात मोठ्या प्रमाणावर झाला. आर्यभट्टच्या काळात ‘सूर्यसिद्धांत’सारखी ग्रंथरचना झाली. वराहमिहिराच्या काळात सौर तबकडीचा शोध लागला. आर्यभट्टने ग्रहांचा कक्षा वर्तुळाकार नव्हे तर लंबवर्तुळाकार असल्याचे सांगितले. सूर्य-चंद्र-पृथ्वीची गती आणि ग्रहणं तसंच अवकाशातील ताऱयांच्या आकारांवरून नक्षत्रांची कल्पना अभ्यासकांनी मांडली.\nलगाधाच्या काळात सौर ऋतुमानाशी चा���द्रमासांची सांगड घालणाऱ्या दर तीन वर्षांनी एकदा येणाऱ्या अधिक महिन्याची गणिती रचना मांडली गेली. ग्रह, नक्षत्र, राशींचा परिचय झाला. नंतर आर्यभट्टाच्या आणि वराहमिहिरांच्या काळात खगोलीय अभ्यासात भर पडली. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पूर्वेला सर्व ग्रहताऱयांचा उदय आणि पश्चिमेला अस्त जाणवतो याचं ज्ञान या काळात झालं. पृथ्वीचा परीघ आणि चंद्रप्रकाश हा सूर्याचाच परावर्तित प्रकाश आहे यांचा शोध लागला. ब्रह्मगुप्ताच्या संहितेत पराशयाची (पॅरलॅक्स) कल्पना मांडली गेली. दरम्यान, ग्रीस तसंच अरबस्तान येथेही खगोलीय अभ्यास होत होत त्याचाही अभ्यास वराहमिहिराच्या काळात झाला असं म्हटलं जातं. पहिल्या भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ‘महाभास्करीय’ आणि ‘लघुभास्करीय’ या ग्रंथांबरोबरच ‘आर्यभटीय भाष्य’ या ग्रंथात आर्यभट्टाच्या संशोधनाविषयी भाष्य केलं गेलं. या भास्कराचार्यांनी चंद्राच्या कला आणि चंद्र-सूर्यांच्या ग्रहणाविषयीचं गणित विकसित केलं. त्यांच्या नंतर नटेश्वरांनी त्यांच्या ‘सिद्धांता’त अक्षांश-रेखांश आणि संपातबिंदूची चर्चा केली.\nआठव्या शतकातील लल्ल या संशोधकाने ग्रहाध्याय आणि गोलाध्याय यातून ग्रहगतीविषयीचं गणित मांडलं. ग्रहांच्या युती-प्रतियुती, चंद्र-सूर्याच्या गती इत्यादीचा विचार केला गेला. दुसरे भास्कराचार्य आपल्या महाराष्ट्रातील चाळीसगावजवळचे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी खगोलशास्त्राचा साकल्याने अभ्यास करणारा सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ लिहिला. त्यातही ग्रहगणित, गोलाध्याय, बीजगणित इत्यादींचा समावेश होता. पितळखोऱ्याच्या डोंगरावरून ते आकाश निरीक्षण करीत असत. त्यांच्या नंतरच्या काळात श्रीपतीने ‘सिद्धांतशेखर’ हा ग्रंथ लिहिला तर पंधराव्या शतकात महेंद्र सुरी यांनी ‘यंत्र-राजा’ या ग्रंथात अक्षांश-रेखांश आणि ताऱ्यांचे स्थान निश्चित करणाऱ्या संदर्भपध्दतीची चर्चा केली. सोळाव्या शतकात नीलकंठ यांनी ‘तंत्रसंग्रह’ लिहून बुध व शुक्र या सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या अंतर्ग्रहांविषयी विशेष विचार केला. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील गणेश दैवज्ञ यांचा उल्लेख केला पाहिजे. खगोल विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी ‘आभाळमाया’ जाणून घेण्याचे जे प्रय���्न केले होते त्याचा हा धावता आढावा. हिंदुस्थानी खगोलविदांच्या अभ्यासावर आधारित सवाई जयसिंग या राजाने जयपूर, उज्जैन, दिल्ली, काशी आणि मथुरा येथे ‘जंतर मंतर’ या खगोलीय ज्ञान देणाऱया वेधशाळांची निर्मिती केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्जतमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत\nपुढीलब्रिटिशांनी केलेला रावलापाणीचा नरसंहार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1095", "date_download": "2019-01-19T02:54:39Z", "digest": "sha1:MGMD5LXBURNQOOPB6KPV7ZOAGGYIBLTB", "length": 30310, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमधुर भांडारकर, इंदू सरकार, नरेंद्र मोदी, आणि जयंत पाटील\nविनोदनामा Vinodnama टपल्या मधुर भांडारकर Madhur Bhandarkar इंदू सरकार Indu Sarkar नरेंद्र मोदी Narendra Modi रामविलास पासवान Ram Vilas Paswan तेजस्वी यादव Tejaswi Yadav आनंद शर्मा Anand Sharma जयंत पाटील Jayant Patil\n१. विरोधकांना भ्रष्टाचार आणि विकास यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर काहीच बोलता येत नसल्याने ते गोरक्षकांचा विषय उपस्थित करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली. गोरक्षणाच्या आधारे एका समुदायाला लक्ष्य करण्यात येत आहे, असे पासवान यांनी म्हटले आहे. गोरक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारे ऐकत नाहीत, मग पंतप्रधानांनी राज्यांमध्ये सैन्य पाठवायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nगोगुंड एका नव्हे, दोन समुदायांना कसे लक्ष्य करत आहेत, याची जाणीव पासवान यांना नसावी; मग, यातल्या दलितांचे आपण नेते म्हणवतो, याची आठवण कुठून असेल. विरोधक जे मुद्दे उपस्थित करतील, ते मूलभूत महत्त्वाचे नसतात, आपण ज्यावर तुणतुणं वाजवू, तेच मूलभूत मुद्दे, ही भाजपनीती त्यांनी फार उत्तम प्रकारे अंगीकारलेली दिसते. बाटग्याचा एक दृष्टान्त त्यांच्या परिचयाचा असेलच...\n२. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचं हार्दिक अभिनंदन. तुमच्या भक्तांच्या संख्येत आणखी एका भक्ताची भर पडली, अशा आशयाचं ट्वीट बिहारचे वादग्रस्त नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. त्याच वेळी, नरेंद्र मोदी २०१९ नंतरही देशाचे पंतप्रधान राहतील, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमारांना काँग्रेसने यांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली आहे. नरेंद्र मोदी देशाचे वाट्टोळे करणार आहेत, असे नितीश कुमार काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते, याची आठवण काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी करून दिली आहे.\nनितीश यांनी घेतलेला निर्णय विश्वासघातकी, अनैतिक आणि संधीसाधू आहे, यात शंकाच नाही. पण, इतकं सगळं असूनही तोच बरोबर आहे, हे सिद्ध करण्याची अहमहमिकाच तेजस्वी आणि काँग्रेस यांच्यात सुरू आहे. नितीश यांचं जाणं आपल्या किती जिव्हारी लागलं आहे, ते किती महत्त्वाचे होते, हेच राजद आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं. समाज अशा रड्या पराभूतांबरोबर कशाला राहील तुम्हाला पदरात घेऊन उगी उगी करत जोजवायला, जनता म्हणजे काय तुमची आई आहे की दाई आहे\n३. ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का’ या गाण्याचा आधार घेत राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला. ‘लाचार सत्तेसाठी झोल झोल, जनतेचा वाजतोय ढोल ढोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल’ असे सांगत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. हे सोनू व्हर्जन ऐकून विधानसभेत हशा पिकला होता.\nजयंतराव, अहो, तुमचे मुख्य घड्याळजी याच सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायला निघाले होते, हे विसरलात का‌ तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी सरकारमध्ये एकमेकांना गोल गोल फिरवण्याचे इतके खेळ केलेत की, त्यांना विटून जनतेने तुम्हाला गोल गोल फिरवून रिंगणाच्या बाहेर भिरकावून दिलं... देवेंद्र आणि वाघाच्या कातड्यातले लोणीलंपट बोकोबा यांच्यातली सर्कस चालूद्यात... जनतेचा आपल्यावर रत्तीभर भरवसा का राहिलेला नाही, याचा विचार करा.\n४. ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात राज्यात सर्वत्र काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. आणीबाणीच्या कालखंडाचं वादग्रस्त चित्रण करणारा दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी काँग्रेसने या चित्रपटाचा शो बंद पाडला. चित्रपट आणि मधुर भांडारकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.\nआणि अशा रीतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यात आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यसंकोची अशा अन्य कोणत्याही पक्षात कसलाही फरक नाही, हे सिद्ध केलं. त्यांच्या या पाचकळ उचापत्यांमुळे प्रेक्षकांनी गुणवत्तेअभावी हा सिनेमा बंद पाडला असता, ती संधी हुकली आणि या सिनेमाची फुकट प्रसिद्धी होऊन तो आठवडाभर तग धरू शकला. त्याबद्दल भांडारकरांनी मनोमन काँग्रेसजनांचे आभारच मानले असतील.\n५. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आटोपशीर भाषण करणार आहेत. आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी म्हणाले, माझं भाषण अनेकदा लांबलचक होतं, यावेळी मी भाषणाची लांबी कमी करण्याचा विचार करून ते आटोपशीर असावं असा विचार करतो आहे. प्रधान सेवक म्हणून दिल्या जाणाऱ्या या भाषणाच्या वेळी मी एक निमित्तमात्र असतो, देशाच्या सव्वाशे कोटी जनतेचा आवाज म्हणून मी बोलत असतो. देशाची स्वप्नं शब्दरूपात आणण्याचा तो एक प्रयत्न असतो. यावेळी हे भाषण छोट��� आणि आटोपशीर करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असंही त्यांनी म्हटलं आहे.\nमोदीजी, इतकं मनावर घेतलंच आहे, तर तुम्ही फक्त ‘मितरों’, अशी साद घाला आणि ‘जय हिंद’ म्हणून खाली बसा. मधलं सगळं भाषण सगळ्यांना पाठ आहे. शिवाय त्यातला काही भाग तुम्ही चातुर्याने ‘मन की बात’मध्ये बोलूनही घेतला आहे. तुमचं सरकार सर्व आघाड्यांवर यशस्वी आहे, याबद्दल देशातल्या कोणाच्याही मनात कसलीही शंका नाही, याबद्दल तुमचे चाहते नि:शंक आहेत. बाकीच्यांना गिनतंय कोण\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/801", "date_download": "2019-01-19T03:01:54Z", "digest": "sha1:H7R6MKUIVQP5GICKGU2PO6HTDF7LDYDE", "length": 32547, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उ���्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत, उद्धव ठाकरे, गर्भसंस्कार कार्यशाळा, आरोग्य भारती आणि प्रवीण तोगडिया\nविनोदनामा Vinodnama टपल्या अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal अण्णा हजारे Anna Hazare करिश्मा नरविन Karishma Narvin आरोग्य भारती Arogya Bharati प्रवीण तोगडिया Pravin Togadia मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti नरेंद्र मोदी Narendra Modi मोहन भागवत Mohan Bhagwat उद्धव ठाकरे Uddhav Thackeray\n१. अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांतर आपल्याला दु:ख झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांचे एकेकाळचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी दिली. दिल्लीतल्या ‘आप’ सरकारमधले मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर सत्येंद्र जैन या दुसऱ्या एका आप नेत्याकडून दोन कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप केला आहे. “मी गेली ४० वर्षं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’मुळेच अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. पण आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आऱोप होत आहेत. माझ्याकडे शब्दच नाहीत.”\nउगी उगी अण्णा, उगी उगी अहो, ते राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप तर होणारच. केवळ आरोप केल्याने कोणी भ्रष्ट सिद्ध होत नाही, हे तुमच्यासारख्या, आरोप करण्यात तरबेज, समाजसेवकाला माहिती असायला हवं. केजरीवाल जणू भ्रष्ट सिद्ध झाले आहेत, अशा थाटात कशाला नक्राश्रू ढाळताय अहो, ते राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप तर होणारच. केवळ आरोप केल्याने कोणी भ्रष्ट सिद्ध होत नाही, हे तुमच्यासारख्या, आरोप करण्यात तरबेज, समाजसेवकाला माहिती असायला हवं. केजरीवाल जणू भ्रष्ट सिद्ध झाले आहेत, अशा थाटात कशाला नक्राश्रू ढाळताय इतकं भयंकर व्यथित वगैरे होण्यासाठी आधी केजरीवालांविरोधातले आरोप सिद्ध होईपर्यंत तरी वाट पाहा.\n२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी त्यांचं नाव पुढे केलं आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे असे मत शि��सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.\nराष्ट्रपतीपद हे मुळात रबर स्टँपचं पद. शोभेचा बाहुला. त्यात सर्वसमावेशक सामाजिक काम करून ते लोकाभिमुख बनवण्याची थोडीफार संधी असते. या पदाला राजकीय महत्त्व शून्य. तिथे भागवत बसले की राज्यघटनेत जादूच्या कांडीने बदल होऊन ३१ टक्क्यांच्या मताच्या जोरावर देशाला हिंदूराष्ट्र घोषित करता येईल, हा आडाखा शिवसेनेने कशाच्या आधारावर बांधला असेल शिवाय हेच देशाचं मुख्य लक्ष्य आहे, हेही त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं असेल\n३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जनादेश मिळाला असल्यामुळे केवळ तेच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, असे सांगून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना काश्मीर खोऱ्याला दलदलीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजवटीदरम्यान पूर्वीच्या रालोआ सरकारने जम्मू-काश्मीरसाठी आखलेले धोरण कायम ठेवण्यात यूपीए सरकार अपयशी ठरल्याने लोकांच्या मनात जो संताप साठलेला होता, त्यामुळेच राज्यात सध्याची परिस्थिती दिसत असल्याचे काश्मीर खोऱ्यातील वाढत्या निदर्शनांना तोंड देत असलेल्या मेहबूबा म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानभेटीचं समर्थन करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात पाकिस्तानला भेट देण्याचे धैर्य नव्हते, असा टोलाही त्यांनी हाणला.\nहत्तीला आता काश्मीरचा राष्ट्रीय प्राणी घोषित करायला हरकत नाही. तो खूप गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवतो म्हणे. ज्या काळात लोकांच्या मनात संताप येत होता, तो त्यांनी त्या काळात व्यक्त केला नाही; त्या संतापाशी काहीच संबंध नसलेलं पीडीपी-भाजपचं सरकार सत्तेत येईपर्यंत ते वाट पाहात बसले, हे विधान मेहबूबा यांच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारं आहे. शिवाय, विद्यमान पंतप्रधानांच्या अचानक पाकिस्तानभेटीतून उभय देशांमध्ये किती प्रेमाचे पूर वाहतायत, ते रोज बातम्यांमधून दिसतंच आहे. मोदी हा प्रश्न सोडवायला सक्षम आहेत की नाहीत, हे काळ ठरवेल; पण, सध्याची परिस्थिती मेहबूबा आणि मोदी यांनीच मिळून निर्माण केली आहे, ती त्यांनाच निस्तरावी लागेल, एवढं खरं.\n४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार दे���्याचा दावा केला आहे. त्यासाठी संघाची सहयोगी संघटना आरोग्य भारती प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाला ‘गर्भसंस्कार कार्यशाळा’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. करिश्मा नरवीन या गुजरातमधील जामनगरमध्ये एका आयुर्वेदिक विश्वविद्यापीठात एक अतिथी व्याख्याता आहेत. त्या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी कोलकात्यात येणार आहेत.\nमुलांवर चांगले संस्कार करणार म्हणजे काय करणार संघाचे संस्कार म्हणजे चांगले संस्कार, असं नासा किंवा युनेस्कोने जाहीर केलं आहे काय संघाचे संस्कार म्हणजे चांगले संस्कार, असं नासा किंवा युनेस्कोने जाहीर केलं आहे काय चांगल्या संस्कारांची काही सर्वसमावेशक व्याख्या वगैरे आहे का चांगल्या संस्कारांची काही सर्वसमावेशक व्याख्या वगैरे आहे का एकाला जे चांगलं वाटेल, ते दुसऱ्याला वाईट वाटेल, त्याचं काय एकाला जे चांगलं वाटेल, ते दुसऱ्याला वाईट वाटेल, त्याचं काय आरोग्य भारतीच मुलांवर संस्कार करणार तर मुलांचे आई-वडील फावल्या वेळात कंचे खेळतील की पतंग उडवतील\n५. सीमेवर जवान सुरक्षित नाहीत आणि गावात शेतकरीही सुखी नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाच्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तोगडिया यांनी मोदी सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की, सीमेवरचा जवान सुरक्षित नाही आणि गावातील शेतकरीही सुखी नाहीत. सीमेवर कोणी जवानांचा शिरच्छेद करतो आणि गावात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेनासा झालाय. पूर्वी एका क्विंटल मिरचीला १२ हजार रूपये मिळायचे. मात्र, आता तेवढ्याच मिरचीसाठी १५०० रुपये मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. तूरडाळ आणि अन्य उत्पादनांच्याबाबतीतही तीच स्थिती आहे. जवळपास सर्वच पिकांच्या किमती घसरल्या आहेत, असे तोगडिया यांनी म्हटले.\nतोगडिया हे एकदम ‘तागडिया’ कुठून बनले सीमेवरचे जवान, शेतातले किसान यांच्याशी तुमचा कधी काही संबंध होता का तोगडिया सीमेवरचे जवान, शेतातले किसान यांच्याशी तुमचा कधी काही संबंध होता का तोगडिया लोक जगोत नाहीतर मरोत; आपण फक्त मंदिर वही बनायेंगे म्हणून थयथयाट करायचा आणि हिंदूंना मुसलमानांविरुद्ध भडकवायचं, हाच तुमचा उदय���ग. त्यातून हा पक्ष सत्तेवर आला आणि गो-गुंडगिरीछाप हिंदुत्ववादी कार्यक्रम सुरू झाले. आता आनंदाने नाचा की मस्त\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/illegal-digging-kas-110750", "date_download": "2019-01-19T03:08:28Z", "digest": "sha1:B5RYAFBCPQB3P7YOLCE3V55V6CDM3YOZ", "length": 13646, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "illegal digging in kas कासमधून बेकायदा उत्खनन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nसातारा - कास तलावालगत मातीसाठी बेकायदा उत्खनन करून लाल माती चोरीस गेली आहे. यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत पावसाळ्यात पाणी साचून दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे १५ फूट खोल व ३० फूल लांबीचा हा खड्डा पर्यटकांसाठी धोक्‍याची घंटा ठरला आहे.\nसातारा - कास तलावालगत मातीसाठी बेकायदा उत्खनन करून लाल माती चोरीस गेली आहे. यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत पावसाळ्यात पाणी साचून दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे १५ फूट खोल व ३० फूल लांबीचा हा खड्डा पर्यटकांसाठी धोक्‍याची घंटा ठरला आहे.\nकास तलाव व परिसरातील सुमारे १०५ हेक्‍टर क्षेत्र सातारा पालिकेच्या मालकीचे आहे. याच तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. तलावातील पाण्याच्या बाजूची जमीन दाट वनक्षेत्राने अच्छादली आहे. या जमिनीतील माती जेसीबीने उपसून चोरून नेली जाते. कास बंगल्यापासून निघणाऱ्या रस्त्याने खाली, पाण्याच्या दिशेने गेले की उजव्या बाजूस दाट झाडीत चार मोठ्ठे खड्डे दिसतात. चार ते पाच ट्रक आरामात लपून राहू शकतील, एवढ्या मोठ्या आकाराचे हे खड्डे आहेत. याच ठिकाणी माती उत्खनन करून पाचवा खड्डा निर्माण करण्यात आला आहे. शेकडो ब्रास गौणखनिजाची ही चोरी आहे. ही माती ग्रीनहाउस अथवा मैदान तयार करण्याकरिता वापरली जाते. माती काढल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात पावसाळ्यात अजानतेपणी एखादा पर्यटक पडून दुर्घटना घडण्याचा धोका आहे.\nमालकी क्षेत्रात होत असलेली चोरी दिसत असूनही पालिका प्रशासन व पदाधिकारी काहीच करत नाहीत. त्यातूनच त्यांची हतबलता स्पष्ट होते. ही जागा पालिकेच्या मालकीची आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणजे कास तलाव आहे. विघ्नसंतोषी लोकांपासून तलावाच्या रक्षणासाठी पालिकेने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.\nपालिकेचे उत्पन्न वाढू शकते\nपालिकेने ठराविक अटींवर कास परिसराच्या देखभालीची जबाबदारी एखाद्या एजन्सीला द्यावी. येणाऱ्या पर्यटकांकडून ही एजन्सी पर्यावरण शुल्क घेईल. त्यातून कास तलाव व परिसराची नियमित स्वच्छता ठेवली जाईल. वृक्षतोड, मद्यपान करून धिंगाणा, गौण खनिज चोरी आदी गैरप्रकार करणाऱ्यांना प्रतिबंध बसेल. पालिकेलाही त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते.\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nमाजी पोलिस महासंचालकांच्या घरावर संक्रांत\nनागपूर - राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्��बीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने पोलिस...\nमुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल\nसरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू...\nधावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव\nमुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_7513.html", "date_download": "2019-01-19T02:52:18Z", "digest": "sha1:4ZFAK5P3PG7IJJHLCB5BF66LTPAPNS47", "length": 2728, "nlines": 44, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा", "raw_content": "\nजळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा\nवार आणि दिनांक : रविवार, २५ डिसेंबर २०१६\nवेळ : सायंकाळी ५.३०\nस्थळ : शिवतीर्थ, जी.एस्.मैदान, न्यायालय चौक, जळगाव\nहिंदूंनो, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा \nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंक��ंचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-19T01:48:09Z", "digest": "sha1:PXZYDHESLDHBAFTDUV3L2JQQCGBQ5AZF", "length": 23870, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माथाडी कामगारांचे झंझावाती नेतृत्व : इरफान सय्यद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाथाडी कामगारांचे झंझावाती नेतृत्व : इरफान सय्यद\nपिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी. माथाडी कामगार हा कष्टकऱ्यांपैकी एक महत्त्वाचा घटक. कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. मात्र, त्यांच्या पश्‍चात माथाडी कामगार चळवळीत गुंडप्रवृत्तीच्या काही नेत्यांचा शिरकाव झाला. त्याचा फटका पिंपरी-चिंचवडनगरीलाही बसला. आठ-दहा वर्षापूर्वी औद्योगिक क्षेत्रांसह बांधकाम, शॉपिंग मॉल आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रांत माथाडी संघटनांची दादागिरी आणि गुंडगिरी वाढत चालली होती. माथाडी कामगारांच्या नावाखाली हे उद्योग सुरू असताना त्यांना कुणीच वाली उरला नव्हता. अशा परिस्थितीत माथाडी कामगारांसाठी इरफान सय्यद नावाचा आशेचा किरण उगवला. त्यांनी आपल्या कृतीतून माथाडी कामगार नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्थापना करत शहरातील माथाडी कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. साद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज घटकांसाठी ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत. मा फलेषु कदाचनफ म्हणत कामगार, सामाजिक, शैक्षणिक अन्‌ राजकीय क्षेत्रातही त्यांचे भरीव कार्य सुरू आहे.\nपिंपरी-चिंचवडला कामगार चळवळीचा मोठा इतिहास आहे. मात्र, माथाडी कामगार या चळवळीपासून कोसो दूर होता. साधारणतः दहा एक वर्षापूर्वी काही कामगार नेत्यांनी माथाडी कामगारांचे नेतृत्व केले. मात्र, माथाडी कामगारांसाठी काम करण्याऐवजी त्यांची दादागिरी, गुंडगिरी चर्चेत राहिली. कष्टकरी कामगार पंचायत, माथाडी कामगार संघटना अशा अनेक संघटनांमध्ये माथाडी कामगार न्यायाच्या अपेक्षेने विखुरले गेले. एका छताखाली संघटीत नसल्याने त्यांना न्याय, हक्क मिळवून देताना अडचणी येत होत्या. जेथे माथाडी संघटनांचे नेतेच बदनाम तेथे आम्हाला वाली कोण, असा सवाल माथाड��� कामगारांमधून व्यक्त होत होता. मात्र, एखाद्या ओसाड रानात कुठेतरी हिरवागार अंकुर फुटावा, असे इरफान सय्यद यांचे नेतृत्व उभारीला येवू लागले.\nमहाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहूर्तमेढ…\nनिगडीतील यमुनानगर येथील रहिवासी असलेले इरफान सय्यद यांचा जन्म 17 जून 1983 रोजी झाला. त्यांचे वडील खुर्शिद हे व्यावसायिक असल्याने कुटुंबाची परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर दुचाकीचे दालन त्यांनी सुरू केले. हळूहळू हॉटेल, बांधकाम क्षेत्रातही चंचूप्रवेश झाला. आपला व्यवसाय सांभाळायचा प्रगतीचे एक-एक टप्पे ओलांडायचे एवढे साधे सरळ ध्येय समोर ठेवून इरफान सय्यद भविष्याची वाटचाल करु शकले असते. मात्र, ते व्यावसायिक म्हणून काम करत असताना त्यांच्या हाताखाली तसेच शहरात राबणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी तळमळ त्यांना पाहवत नव्हती. कष्टकरी कामगारांच्या संघर्षाची अनेक आंदोलने, लढे जवळून पाहताना हळूहळू त्यांच्यातील कामगार नेतृत्व उभारी घेत होते. सर्वच कष्टकरी वर्ग पिचलेला आहे. यात नेमकी कोणाला साथ द्यायची, कोणाच्या पाठिशी उभे रहायचे, हा प्रश्‍न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर पोटासाठी डोईवर भार वाहणाऱ्या माथाडी कामगारांसाठी काम करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. तेथून महाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.\n…अन्‌ माथाडी एका छताखाली एकवटले\nसुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगार डोळ्यासमोर ठेवून इरफान सय्यद यांनी काम सुरू केले. 2006 साली महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्थापना झाली. तेथून खऱ्या अर्थाने शहरातील माथाडी कामगारांना दिशा मिळाली. विविध संघटनांमध्ये विखुरले गेलेले तसेच असंघटीत असलेले माथाडी कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या छताखाली एकवटले. केवळ माथाडी कामगारच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही विविध उपक्रम राबवायला सुरूवात झाली. गुणवंत कामगार पाल्यांच्या गौरवापासून ते शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून दिले जात आहे. माथाडी कामगार संघटनेच्या विविध योजना तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचविल्या जातात. त्याबाबत त्यांच्या प्रबोधन केले जाते. वेळप्रसंगी शासकीय निधीची वाट न पाहता पदरमोड करुन इरफान सय्यद यांनी कामगारांना मदतीचा हात दिला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या पाठिशी सहकार क्षेत्राचा भक्कम आधार उभा केला आहे. पिंपरी-चिंचवड मधील कामगारांचे संघटन केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील तळेगाव, चाकण, जुन्नर, मंचर, ओतूर, आळेफाटासह सातारा, सांगली, रोहा, माणगाव येथील माथाडी कामगारांचे नेतृत्वही महाराष्ट्र मजदूर संघटनेने स्विकारले आहे. संघटनेचा दिवसें-दिवस कार्यविस्तार वाढत आहे. सुमारे अडीचशे कंपन्यांमधील 20 हजाराहून अधिक कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत.\nबांधकाम कामगार क्षेत्रातही उडी\nमाथाडी कामगारांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून सुरू असलेले कार्य पाहून बांधकाम कामगारांसाठी काम करण्यासाठी इरफान सय्यद यांना त्यांच्या मित्र परिवारासह इतरांनी आग्रह धरला. इरफान सय्यद यांना हा आग्रह टाळता आला नाही. माथाडी, मापाडी, बांधकाम व जनरल कामगारांचे नेतृत्व हळूहळू इरफान सय्यद यांच्याकडे आले. तब्बल दीड हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. वयाच्या अवघ्या पस्तीशीमध्ये कामगार क्षेत्रात त्यांनी स्वतःचा दबदबा तयार केला आहे. शहरातच नव्हे तर शहराबाहेरील कामगार नेत्यांच्या पंक्तीत कधी स्थान मिळाले, याची कल्पना खुद्द इरफान सय्यद यांनाही नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, एवढेच त्यांना ठावूक आहे. कामगारांसमोर अन्याय, अन्याय ओरडायचे आणि पडद्याआड व्यवस्थापनाच्या हातचे बाहुले बनणाऱ्या कामगार नेत्यांपैकी इरफान सय्यद नक्कीच नाहीत. कामगारांचे प्रश्‍न सामोपचाराने सोडविण्याकडे त्यांचा कल असतो. कामगारांचा विकास, हाच ध्यास असल्याने कामगारांच्या हिताला बाधा पोहचणाऱ्या गोष्टींचा त्यांना तिटकारा आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले तर इरफान सय्यद यांनी आम्हाला निधड्या छातीने लढायला शिकवले, असे माथाडी कामगार सांगतात. माथाडी कामगारांचे विलिनीकरण असो अथवा कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल याविरोधात इरफान सय्यद यांचा लढा सुरू आहे.\nएखादं झाड फुललं, बहरलं की त्याखाली आपसूक लोक विसाव्याला येतातच. इरफान सय्यद यांनाही अनेक राजकीय पक्षांकडून प्रवेशाच्या ऑफर आल्या. मात्र, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इरफान सय्यद लहानपणापासून दैवत मानतात. बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. त्यामुळे शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्तुत्व बहरत आहे. केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरला कै. अण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. मजूर अड्ड्याच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. इंधन दरवाढात त्यांनी आंदोलन केले. कष्टकरी कामगारांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी थेरगावात कामगार मेळावा घेतला. आमदार नरेंद्र पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलचा धुव्वा उडवत 25 वर्षानंतर माथाडी कामगारांच्या पतसंस्थेची धुरा शिवसेनेच्या हाती दिली. पुणे जिल्ह्यातील ओतूर, जुन्नर, आळेफाटा, मंचर तसेच नारायणगाव बाजार समितीवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढत शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या झेंड्याखाली माथाडी कामगारांना संघटित केले. भोसरी विधानसभा मतदार संघातील मुस्लीम समाजातील राजकीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांची भविष्यातील राजकीय भूमिका गुलदस्त्यात असली तरी समाजकारणावर आधारीत राजकारण असायला हवे, असे ते ठामपणे सांगतात. एकीकडे कामगार व राजकीय क्षेत्रात इरफान सय्यद यांच्यातील लढवय्ये नेतृत्व दिसत असताना दुसरीकडे साद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित घटकासाठी त्यांचे सुरू असलेले काम पाहता त्यांच्यातील संवेदनशील कार्यकर्ता दिसून येतो. इरफान भाई तरुणांना संदेश देताना सांगतात, मेहनत इतनी खामोशी से करो के तुम्हारी कामयाबी शोर मचा देफफ. यातच त्यांच्याही यशाचे गमक दडलेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nक���श्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/803", "date_download": "2019-01-19T02:49:23Z", "digest": "sha1:K5UYC453JY76YBYRU62W4G24S3WYW5IG", "length": 31243, "nlines": 213, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमुस्लिम राष्ट्रीय मंच, देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, ललित मोदी आणि नारायण राणे\nविनोदनामा Vinodnama टपल्या अण्णा हजारे Anna Hazare मुस्लिम राष्ट्रीय मंच Muslim Rashtriya Manch देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis ललित मोदी Lalit Modi नारायण राणे Narayan Rane\n१. गोहत्या बंदीवरून देशभरात गदारोळ सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आता गोरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ईदच्या इफ्तार पार्टीमध्ये गोमांसभक्षण न करता गायीचं दूध प्यावे, असा संदेश या मुस्लिम मंचातर्फे दिला जाणार आहे. या संघटनेकडून ईदच्या वेळी बीफचे दुष्परिणाम आणि गायीच्या दुधाचं महत्त्व उपस्थितांना समजावून देण्यात येणार आहे.\nएमआयएम किंवा मुस्लीम लीग यांनीही आता राष्ट्रीय हिंदू मंच स्थापन करून हिंदू बांधवांना गणेशोत्सव आणि दिवाळीतील ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल त्यांचं प्रबोधन करायला हरकत नाही. दिवाळीत तेलकट आणि पित्तकारक फराळाचे पदार्थ खाण्याऐवजी रोस्टेड तंदूर चिकन आणि शीरखुर्मासारख्या आरोग्यदायी पदार्थांचं सेवनच कसं योग्य आहे, याच्याही कार्यशाळा आयोजित करता येतील.\n२. आयपीएलचा हंगाम ऐन बहरात असताना वादग्रस्त क्रिकेट प्रशासक आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ललित मोदींनी सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं कथित अपॉइन्टमेन्ट लेटर प्रसृत केलं आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या या पत्रानुसार धोनीला श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या चेन्नई कार्यालयात व्हाइस प्र���सिडेंट (मार्केटिंग) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भारतीय संघात अ वर्गातील खेळाडू असणाऱ्या धोनीला दरमहा केवळ ४३ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. तसेच त्याला इतर सुविधा आणि भत्तेही देण्यात येत होते.\nआयपीएल ही क्रिकेट भ्रष्टाचाराची आधुनिक गंगोत्री ज्याने जन्माला घातली, त्या ललित मोदींसारख्या महाठगाने श्रीनिवासन यांच्याकडे आणि धोनीकडे आत्ता बोट दाखवावं, हेच पुरेसं बोलकं आहे. या सगळ्यांनी साटंलोटं करून क्रिकेटचा केवढा सत्यानाश करून ठेवला आहे, याची भाबड्या प्रेक्षकांना अजून कल्पना नाही. इंग्लंडमध्ये बसून या उठाठेवी करण्याऐवजी मोदी भारतात येऊन आपल्यावरचे खटलेही लढतील आणि शिक्षा भोगतील, तर त्यांच्या या आरोपबाजीला काही किंमत असेल.\n३. एकीकडे सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्याविरोधात भूमिका घेत असते. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याच्या पोकळ डरकाळ्याही मारत असते. मात्र शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी शिवसेनेतील १७ आमदार भाजपसोबतच राहतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर २०१९ साली शिवसेनेच्या हातात फक्त काठी उरेल, झेंडा गायब झालेला असेल, असेही ते म्हणाले.\nराणेसाहेब, शिवसेनेचं शिवसेना पाहून घेईल, त्यांना असेही त्यांचे मतदारही आता सिरीयसली घेत नसतील. लोकांना तुमच्याबद्दल मात्र खरोखरच फार उत्सुकता आहे. तुमच्या हातात काठी तरी आहे का असल्यास तिच्यावर हाताचा पंजा फडकतोय की कमळ, याचाच कुणाला काही पत्ता नाही. त्याबद्दलही थोडी माहिती दिलीत तर बरं होईल.\n४. नक्षलवादी हे विविध राज्यांतील जंगलांमध्ये दडून हिंसक कारवाया करीत असले तरी देशातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याही मुसक्या आवळणे आवश्यक आहे, अशी ‘सूचना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दहा नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात फडणवीस म्हणाले, ‘नक्षलवाद्यांच्या कारवाया ही आपल��यासाठी चिंतेची बाब आहेच, पण त्याचसोबत त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ही देखील चिंतेची बाब आहे. पुणे, हैदराबाद, दिल्ली, पाटणा यांसारख्या विद्यापीठांमध्ये नक्षलवाद्यांचे उदात्तीकरण करणारी शहरी मंडळी बसली आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये त्यांची लुडबूड असते. नक्षलवाद्यांना ते कायदेशीर सेवा पुरवितात, असा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला.\nयेनकेनप्रकारेण बुद्धिजीवींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, हवं तर त्यासाठी त्यांना नक्षलवादसमर्थक ठरवता येईल, हा फडणवीसांच्या बोलण्याचा थेट अर्थ. नक्षलवादाबद्दल सहानुभूती असणं, म्हणजे नक्षलवादी असणं नव्हे, असा निर्वाळा न्यायव्यवस्थेनं दिला आहे. नक्षलवादाच्या कारणांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात राजकीय व्यवस्थेला जे अपयश आलं आहे, त्याबद्दल त्यांचं काय करायचं, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही. देशभरात जो फॅसिस्ट उन्माद सुरू आहे, त्याचे समर्थकच नव्हेत, तर थेट त्यांचे प्रतिनिधी सत्तेत बसले आहेत, त्यांच्या मुसक्या कधी आवळायच्या\n५. भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशी दिली पाहिजे. माझी ही आधीपासूनची भूमिका आहे, असं सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांची भ्रष्टाचाराविरुद्धची ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या बोलण्याचा रोख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे होता की नाही हे सांगणं त्यांनी टाळलं.\nअहिंसक माणूस जेव्हा हिंसेची भाषा बोलतो, तेव्हा तो हिंस्त्र माणसाला लाजवेल इतका हिंसक होतो. अण्णांना आपलं हे खुनशी तर्कट आताच मांडावंसं वाटलं किंवा त्याचा पुनरुच्चार करावासा वाटला आणि वर ही माझी जुनीच भूमिका आहे, अशी केविलवाणी मखलाशी करावी लागली, यातच काय ते आलं.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2108/", "date_download": "2019-01-19T03:02:04Z", "digest": "sha1:BESOIXET34ZII6EEF5IIYKI22TBYN5T4", "length": 3250, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुला जमणारे का?", "raw_content": "\nAuthor Topic: तुला जमणारे का\nपापण्या ओल्या माझ्यापासून लपवायला\nमाझ्याशिवाय असे दूर दूर राहायला\nएक गोष्ट मात्र तुला नक्की जमेल..\nतुला जमणारेय माझ्यासाठी अश्रू ढाळायला\nत्यातून खर प्रेम ओथम्बेल ..\nजरा वेळ ते आधी\nकि जावू का गालावर\nविरह दिसतोय स्पष्ट मला..\nRe: तुला जमणारे का\nRe: तुला जमणारे का\nRe: तुला जमणारे का\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तुला जमणारे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/node/12", "date_download": "2019-01-19T01:58:19Z", "digest": "sha1:ZKL73JKBDRIMMWQL3EGPTAOEBP6L3STK", "length": 5021, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "परदेशातून देशामध्ये | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nपरदेशातून देशामध्ये वारा बनून आलो\nक्षितीजावरती चमचमणारा तारा बनून आलो\nदाटून आलो डोक्यावरती बनून काळे मेघ\nकोसळणार्‍या थेंबांमधल्या गारा बनून आलो\nखंबीर आहे धातू जैसा तरी प्रवाही आहे\nहातामधला थरथरणारा पारा बनून आलो\nगावामधल्या क्षितीजावरती धुमकेतू माझा अन\nनभी पेटल्या उल्कांचा मी मारा बनून आलो\nसोडून गेलो होतो तुजला कधी कुण्या दुष्काळी\nगालांवरती ओघळणार्‍या धारा बनून आलो\nSelect ratingGive परदेशातून देशामध्ये 1/10Give परदेशातून देशामध्ये 2/10Give परदेशातून देशामध्ये 3/10Give परदेशातून देशामध्ये 4/10Give परदेशातून देशामध्ये 5/10Give परदेशातून देशामध्ये 6/10Give परदेशातून देशामध्ये 7/10Give परदेशातून देशामध्ये 8/10Give परदेशातून देशामध्ये 9/10Give परदेशातून देशामध्ये 10/10\n‹ दूर किती... अनुक्रमणिका पाकळ्यांची जात ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nमालक, मुकादम आणि मजूर\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1494", "date_download": "2019-01-19T03:15:49Z", "digest": "sha1:IPHHF5JNK5RAKRDOVK6WP2PC5F52P335", "length": 32334, "nlines": 209, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nविनोदनामा टपल्या Taplya नित्यानंद राय Nityanand Rai आधार Aadhaar मानुषी छिल्लर Manushi Chhillar शशी थरूर Shashi Tharoor विश्व हिंदू परिषद Vishwa Hindu Parishad सुरेंद्र जैन Surendra Jain\n१. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील खासदार नित्यानंद राय यांनी केलं आहे. असंख्य अडथळे पार करून मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींकडे बोट दाखवणाऱ्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप समर्थकांना केलं आहे. उजियारपूरमधून लोकसभेत निवडून गेलेले नित्यानंद राय म्हणाले की, मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजेत किंवा थेट कापले पाहिजेत.\nघ्या आता, आणखी किती अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवं आहे या देशातल्या पुरोगाम्यांना इथे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या चमचेगिरीमध्ये तिसऱ्या माणसाचे हात तोडण्याची भाषा करतो, त्याला कोणी अडवत नाही. एका प्रदर्शित न झालेल्या सिनेमात एका काल्पनिक व्यक्तिरेखेची बदनामी झालीच आहे, असं एकतर्फी ठरवून टाकून लोकांची डोकी छाटण्याचे, नाक कापण्याचे फतवे निघतात, त्याला सत्ताधारी समर्थन देतात, हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा परमोच्च आविष्कार नाही का इथे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या चमचेगिरीमध्ये तिसऱ्या माणसाचे हात तोडण्याची भाषा करतो, त्याला कोणी अडवत नाही. एका प्रदर्शित न झालेल्या सिनेमात एका काल्पनिक व्यक्तिरेखेची बदनामी झालीच आहे, असं एकतर्फी ठरवून टाकून लोकांची डोकी छाटण्याचे, नाक कापण्याचे फतवे निघतात, त्याला सत्ताधारी समर्थन देतात, हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा परमोच्च आविष्कार नाही का की एखाद्याचा हात, डोकं, नाक खरोखरच कापलं गेल्याशिवाय अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास बसणार नाही या पुरोगाम्यांचा\n२. २१० सरकारी वेबसाइट्सवरून आधार कार्डांचा डेटा सार्वजनिक झाल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्य केलं आहे. विशेष म्हणजे या २१० वेबसाईट केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा त्यांच्याशीच संबंधित आहेत. त्यांच्याद्वारे आधारधारकांचं नाव, पत्ता, शहर यांसारख्या गोष्टींची माहिती लीक झाली आहे. माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आधार कार्डामधील माहिती किती सुरक्षित राहू शकते, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या बँक खाते, मोबाईल नंबर किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख ठरली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं सक्तीचं झालं आहे. अशात ही घटना घडल्यानं आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nआधार कार्डासाठी दिलेली माहिती सुरक्षित नाही, हे समजून घ्यायला माहिती अधिकार कशाला वापरायला हवा पानटपरीसारखी गचाळ आधार सेवा केंद्रं, ती चालवणाऱ्या मंडळींचे झोलर व्यवहार, आधार कार्डासाठी आकारली जाणारी अव्वाच्या सव्वा रक्कम आणि आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेतला भोंगळपणा पाहता आपली माहिती, अगदी बायोमेट्रिक ठशापासून सगळं काही, जग मुठीत घ्यायला निघालेल्या महत्त्वाकांक्षी कंपन्यांकडे ‘सुरक्षित’ पोहोचत असेल, यात शंका नाही. म्हणूनच तर सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं असतानाही बँका आणि मोबाइल कंपन्या आधार लिंकिंगचे बेकायदा संदेश पाठवून लोकांना घाबरवून सोडतायत.\n३. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. शनिवारीच मानुषीनं ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. मात्र शशी थरूर यांनी मानुषीच्या आडनावाची खिल्ली उडवली. छिल्लर हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडलं. ‘मोदी सरकारनं आमच्या काळात सुरू असलेलं चलन बंद केलं. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली,’ या आशयाचं ट्विट शशी थरूर यांनी केलं.\nमिस वर्ल्ड किंवा अन्य सौंदर्यस्पर्धांच्या बाबतीत कोणाचंही काहीही मत असलं तरी त्यासाठी तयारी करणाऱ्या स्पर्धक अनेक प्रकारची तयारी करत असतात, मेहनत घेत असतात. मिस वर्ल्डचा किताब देशाला आणि त्या सुंदरीला अनेक नव्या क्षेत्रांची कवाडं उघडून देत असतो. थरूर यांच्या पक्षाच्या राजवटीच्या काळातच या स्पर्धांचा भारतातला दबदबा वाढलेला आहे. अशा वेळी आधीच गुलछबू आणि गुलहौशी अशी प्रतिमा असलेल्या थरूर यांनी इतकी थिल्लर प्रतिक्रिया देऊन चिल्लर पुढाऱ्यांशी बरोबरी करून दाखवण्याची गरज नव्हती.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\n४. लव्ह-जिहाद देशाच्या सुरक्षेपुढचे सर्वांत मोठं संकट आहे, असं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केलं आहे. पश्चिमेकडच्या देशात ‘लव्ह जिहाद’ला ‘रोमिओ जिहाद’ असं संबोधलं जातं. आपल्या देशात हा प्रकार वाढीला लागला आहे. लव्ह जिहादची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अनेक मुलींनी माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली आहे, असंही जैन यांनी स्पष्ट केलं. लव्ह जिहाद हे एक षडयंत्र आहे, वाममार्गाला गेलेल्या लोकांना यातून पैसा मिळतो असाही आरोप त्यांनी केला. देशात स्वतःला सेक्युलर मानणारा समाज लव्ह जिहादवर मूग गिळून गप्प आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका आध्यात्मिक परिषदेत लव्ह जिहादशी संबंधित काही पत्रकं वाटली गेली. ह��ंदू मुलींनी लव्ह जिहादच्या आहारी जाऊन त्यांचं आयुष्य पणाला लावू नये, अशा आशयाचा मजकूर या पत्रकांमध्ये होता. जे लोक शांतताप्रिय आहेत आणि गुण्यागोविंदानं राहतात, त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे संकट आहेच, मात्र यामुळे देशासमोरही मोठं संकट निर्माण झालं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nजैन जागे झाले की कोणी कळवेल का इतकी प्रत्ययकारी स्वप्नं त्यांना कशी पडतात, याचं संशोधन स्वदेशी वैज्ञानिकांनी करणं गरजेचं आहे. देशात लव्ह जिहाद म्हणण्यासारखी किती प्रकरणं घडली इतकी प्रत्ययकारी स्वप्नं त्यांना कशी पडतात, याचं संशोधन स्वदेशी वैज्ञानिकांनी करणं गरजेचं आहे. देशात लव्ह जिहाद म्हणण्यासारखी किती प्रकरणं घडली दहशतवादी बनणारा मुसलमान मुलगा एक हिंदू मुलीशी लग्न करून नेमकं काय साध्य करतो दहशतवादी बनणारा मुसलमान मुलगा एक हिंदू मुलीशी लग्न करून नेमकं काय साध्य करतो हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलं की, डायरेक्ट देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचतो, असं सांगण्याला काही आकडेवारीचा आधार आहे का हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलं की, डायरेक्ट देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचतो, असं सांगण्याला काही आकडेवारीचा आधार आहे का एकदा या तथाकथित लव्ह जिहादला आळा घातला की, ही मंडळी आंतरजातीय विवाहांकडे वळतील आणि उच्चजातीच्या मुलींनी मागासवर्गीय मुलांबरोबर लग्न करणं हा जातीय जिहाद म्हणून सांगू लागतील.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गर��ेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा ��सावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेव���री ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/805", "date_download": "2019-01-19T02:56:31Z", "digest": "sha1:XHGNSI4SKB6XHNYKJSX3NGAUW7WOBR64", "length": 31249, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nनरेंद्र मोदी, नुरुर रेहमान बरकती, नितीन पटेल, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ\nविनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi नुरुर रेहमान बरकती Noor Rehman Barkati नितीन पटेल Nitin Patel उद्धव ठाकरे Uddhav Thackeray योगी आदित्यनाथ Yogi Adityanath\n१. तिहेरी तलाकवरून राजकारण करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम नेत्यांना केले आहे. मुस्लिम धर्मातील आघाडीच्या संघटनांनी तिहेरी तलाकसारख्या प्रथेविरोधात पुढे यावे आणि या कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मोदींनी म्हटले आहे. लोकशाहीमध्ये सुसंवाद आणि मैत्री ही बलस्थानं असतात. केंद्र सरकारला नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये भेदभाव करता येत नाही. विविधतेतही एकता हेच भारताचे वैशिष्ट्य असल्याचे मोदींनी सांगितले.\nआता अशीच एक बैठक परिवारातल्या संघटनांचीही घ्यायला हरकत नाही. त्यांनाही गोहत्या, राममंदिर, कत्तलखाने, लव्ह-जिहाद वगैरे गोष्टींवर आक्रमक राजकारण करण्याची सवय लागली आहे. देशातली विविधतेची संस्कृती समजून घेण्याची त्यांनाही तेवढीच गरज आहे. त्यामुळे, पंतप्रधानांनी स्वधर्मीय स्वपक्षीयांनाही या मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.\n२. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ��त जाणाऱ्या मुस्लिमांची समाजातून हकालपट्टी करून त्यांना चोप देऊ, अशी धमकी टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नुरुर रेहमान बरकती यांनी दिली आहे. कोलकातामधील पत्रकार परिषदेत बरकती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. संघ आणि भाजपमध्ये जाणाऱ्या मुस्लिमांना आम्ही शिक्षा देऊ. चांगला चोप दिल्यावर त्यांना इस्लाम धर्मातून काढून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली.\nतर बरकतीबाबांच्या या हरकतीने देशभरातील मुस्लिम लगेच भाजपपासून फारकतीला सज्ज होतील, अशी त्यांची समजूत आहे काय आपण कोणत्या काळात राहतो, हे यांच्या लक्षातच येत नसेल का आपण कोणत्या काळात राहतो, हे यांच्या लक्षातच येत नसेल का भाजप मुस्लिमविरोधी आहे, अशी त्यांची खात्री असेल, तर त्यांनी आपल्या धर्मबांधवांचं प्रबोधन करावं. हकालपट्टी आणि चोप देण्याची भाषा कशाला भाजप मुस्लिमविरोधी आहे, अशी त्यांची खात्री असेल, तर त्यांनी आपल्या धर्मबांधवांचं प्रबोधन करावं. हकालपट्टी आणि चोप देण्याची भाषा कशाला मग तुमच्यात आणि लव्ह-जिहाद म्हणून कोकलणाऱ्यांमध्ये फरक काय\n३. पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nकरेक्ट. त्यामुळे यापुढे दरवर्षी नालेसफाईचं काम सुरू झालं की, गेल्या वर्षीच्या नालेसफाईतून काय साधलं हे विचारायचं नाही. ही एक कायम चालणारी प्रक्रिया आहे, अशी मुंबईची तुंबई झाली की, प्रत्येक वेळी स्वत:ची समजूत काढायची. उद्धवसाहेब, आता लगेहाथ रस्त्यांना खड्डे पडणं आणि ते सतत बुजवले जाणं, हीसुद्धा कशी कायमस्वरूपी प्रक्रिया आहे, तेही सांगून टाका. म्हणजे त्यावरून बोंबा मारणाऱ्यांची तोंडं बंद होतील. जगभरात फक्त आपल्याकडेच या प्रक्रिया मानवजातीच्या अंतापर्यंत चालणार आहेत, याची जाणीव दळभद्री टीकाकारांना होणं आवश्यक आहे.\n४. दारूबंदी असलेल्या गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करून अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पटेल यांचा मुलगा जयमान त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी ग्रीसला निघाला होता. सोमवारी पहाटे पत्नी आणि मुलीसह त�� अहमदाबाद विमानतळावर आला, त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याने व्हीलचेअरवर बसून इमिग्रेशन आणि अन्य तपासण्या पूर्ण केल्या. जयमानने अतिमद्यपान केले असल्याने त्याला कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चढण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या जयमानने एअरवेजच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. दरम्यान नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये बोलताना मुलाने मद्यपान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हा आपल्याला बदनाम करण्याचा कट आहे. मुलाची तब्येत बरी नव्हती अशी सारवासारव त्यांनी केली.\nशंभर टक्के षड्यंत्र हो काही शंकाच नाही. हे आरोप खरे असायला नितीन पटेल किंवा त्यांचा मुलगा हे काय आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत का काही शंकाच नाही. हे आरोप खरे असायला नितीन पटेल किंवा त्यांचा मुलगा हे काय आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत का जयमानने बहुदा एखाद्या भावनगरी सोडावाल्याच्या दुकानातून बीअर, व्होडका किंवा व्हिस्की फ्लेवरचा भरपूर सोडा प्यायला असणार आणि गॅसेसमुळे तो अस्वस्थ झाला असणार. आता कडक दारूबंदी असलेल्या या शुचिर्भूत राज्यात या अपेयपानी फ्लेवरचे सोडे इतके लोकप्रिय कसे, हे मात्र विचारू नका.\n५. बाबर, अकबरसारखे मुघल सत्ताधीश घुसखोर होते, हे एकदा मान्य केल्यावर देशातील सर्व समस्या सुटण्यास सुरुवात होईल, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते आणि त्यांचा भारताशी कोणताही संबंध नव्हता,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. जो समाज आपल्या इतिहासाचे संवर्धन करू शकत नाही, तो आपल्या भूगोलाचे संरक्षण करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू गोविंद सिंग हे खरे हिरो आहेत. या थोर व्यक्तींचा गौरव व्हायला हवा. ‘लोकांनी खऱ्या इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेतल्यास आयएसआय, आयसिससारख्या संघटनांची भीती वाटणार नाही,’ असे आदित्यनाथ पुढे म्हणाले.\nचला, यापुढे भीती कोणत्या संघटनांची बाळगायची आहे, हे आदित्यनाथ यांनी स्पष्ट करून टाकलं. शिवाय, कोणत्या दुकानातल्या पुड्यांमधला इतिहास ‘खरा’ मानायचा, हेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. आता प्रत्येक राज्याने आपापल्या महापुरुषांची मुळं शोधून कोण को��त्या परराज्यातून आलेल्या वंशाचा आहे, याचा शोध घ्यावा. म्हणजे राज्यपातळीवर, गल्ली पातळीवर, घर पातळीवरचे ‘खरे हीरो’ शोधता येतील.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समा��ानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भे��� विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/harbour-railway-news/", "date_download": "2019-01-19T02:55:05Z", "digest": "sha1:VLK33DQBINV5KJA44HOS4FQSH7ZSKDAN", "length": 4807, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली\nमुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे वृत्त मिळत आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल कुर्ल्याजवळ थांबली आहे.\nयामुळे इतर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाकडून आज राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णय देण्यात आला. यावर…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1298", "date_download": "2019-01-19T02:57:59Z", "digest": "sha1:3DERHUEMWYNTINTPCYVBNDMZTGQKLBNJ", "length": 33864, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमिताली, वरुण गांधी आणि शरद पवार\nविनोदनामा टपल्या मिताली वरुण गांधी शरद पवार\n१. बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचा अहवाल वाराणसीचे विभागीय पोलीस आयुक्त नितीन गोकर्ण यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विद्यापीठ प्रशासनानं हे संवेदनशील प्रकरण योग्य रीतीनं हाताळलं नाही, असा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. पोलीस पथकावर हल्ला आणि हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील १००० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोकर्ण यांनी हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. योग्य वेळेत या प्रकरणी तोडगा काढला असता तर हा वाद निर्माण झाला नसता, ���सं या अहवालात म्हटलं आहे. ‘बीएचयू’मध्ये छेडछाडीच्या विरोधात विद्यार्थिनींनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र, त्याकडे विद्यापीठ प्रशासनानं गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यासंबंधी कुलगुरूंना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी बेजबाबदारपणे उत्तरं दिल्याचं सांगण्यात येत आहे.\nविद्यापीठाचे कुलगुरू आजही जी भाषा ज्या पद्धतीनं बोलतायत, ते पाहता, त्यांना कोणीही सुज्ञ प्रशासन प्राथमिक शाळेवरही नियुक्त करणार नाही, हे उघडच आहे. पण, त्यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळलं एवढंच म्हणून सुटका होऊ शकते का पोलिसांनी कसली जबाबदारी दाखवली पोलिसांनी कसली जबाबदारी दाखवली विद्यार्थिनींवर हात उचलण्यापर्यंत, त्यांना मारहाण करण्यापर्यंत पोलिसांची मजल कशी गेली, याचा खुलासा नसेल, तर गोकर्ण यांच्या अहवालाचा उपयोग बंब पेटवण्यासाठीच होऊ शकतो फार तर.\n२. रोहिंग्ये मुसलमानांना भारतात आसरा देण्याच्या भाजप नेते वरुण गांधी यांच्या भूमिकेला भाजपमधूनच विरोध होत आहे. वरुण गांधी यांनी 'नवभारत टाइम्स'मध्ये एक लेख लिहून रोहिंग्ये मुसलमानांना भारतात राहण्यासाठी आसरा देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी काही जुनी उदारणं देतानाच आंतरराष्ट्रीय संधींचा दाखलाही दिला होता. भारतात रोहिंग्यांना आश्रय देणं सुरू ठेवायला हवं. अतिथींचा सत्कार करणं आणि त्यांना आश्रय देणं ही आपली परंपरा असून ती कायम राहिली पाहिजे, असं वरुण गांधी यांनी म्हटलं होतं. रोहिंग्ये आणि इतर निर्वासितांच्या बाबतीत भारताचे ठोस धोरण असायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी तर कोणताही देशभक्त असं वक्तव्य करूच शकत नाही, असं सांगून वरुण यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. अहिर म्हणाले, जो देशभक्त असेल तो देशाच्या हिताचा विचार करेल. तो अशा प्रकारे विधान करणारच नाही.\nअहीरकाकांचे ‘देशभक्ती’चे क्लासेस आहेत काय ते देशभक्तीची सरकारमान्य सर्टफिकिटे वाटतात काय ते देशभक्तीची सरकारमान्य सर्टफिकिटे वाटतात काय देशाचं हित आपल्यालाच कळतं, ही त्यांची समजूत नेमकी कशामुळे झाली आहे देशाचं हित आपल्यालाच कळतं, ही त्यांची समजूत नेमकी कशामुळे झाली आहे तरी नशीब त्यांच्याच पक्ष���चा सदस्य हे बोलतो आहे. आता तोही एक ‘गांधी’ आहे, याला अहिरांचा काही इलाज नाही. ते मंत्री आहेत. आता जिचा उच्चार झाला तरी देशातले लोक ख्या ख्या करून हसतात, त्या ‘देशभक्ती’चे धडे शिकवण्याऐवजी अहिरांनी मंत्र्याच्या जबाबदारीनं धोरणात्मक गोष्टी निदान आपल्याच पक्षबांधवांना तरी समजावून सांगायला हव्यात. ‘देशभक्ती’ शिकवायला पगारी ट्रोल आहेत की\n३. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज सध्या भलतीच चर्चेत आहे. मात्र, ती क्रिकेटपेक्षा बॉलिवुडमुळेच अधिक लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच मिताली तिच्या प्रस्तावित बायोपिकमुळे प्रकाशझोतात आली होती, आता ‘व्होग’ साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर झळकल्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शाहरूख खान आणि नीता अंबानी यांच्यासोबत ती या फॅशनेबल आणि उच्चभ्रू नियतकालिकाच्या कव्हरवर झळकत आहे. मात्र, मितालीची ही बोल्ड अदा चाहत्यांना भावलेली दिसत नाही. या फोटोवरून तिला ट्रोल केलं जात आहे.\nक्रिकेटपटू, सिनेमानट, नट्या आणि कोणत्याही क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्ती यांना ट्रोल करण्यात अनामवीरांना फार मोठा आनंद मिळतो. आपली कसलीही पात्रता आणि कर्तबगारी नसताना त्या मोठ्या व्यक्तीच्या बरोबरीला जाऊन पोहोचल्याचा वांझोटा आनंद. आपण कुणालाही कसं बेधडक वाजवतो, कशी कुणाची भीडभाड ठेवत नाही, असं स्वत:लाच वाटून घेण्यातही त्यांना फार सुख लाभतं. असल्या ट्रोलांना भीक घालायची नसते, त्यांचे फुसके बार सीमेपलीकडे टोलवायचे असतात, हे मितालीला सांगायला नकोच. या ट्रोलांना आपल्याकडे वळावंसं वाटलं, याचाच अर्थ आपण लोकप्रिय झालो आहोत, असा घ्यायला हरकत नाही.\n४. भावना संतोष जाधव या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रुग्णालयात रविवारी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला. त्यानंतर १२ वाजून ९ मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. होय, जन्म झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे. भावनाच्या आई-वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिचा जन्माचा ऑनलाईन दाखला आणि आधार नंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली, अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.\nआपल्या ���रकारी यंत्रणांची कार्यतत्परता वाखाणण्यासारखी आहे. एकवेळ लहान मुलांना ऑक्सिजन मिळणार नाही, पुढेमागे शाळेत गेल्यावर पोषक आहार मिळणार नाही, पण, आधार नंबर मात्र सहा मिनिटांत मिळेल. केवढी ही कार्यक्षमता. सरकारचं एकंदर आधारावलंबित्व पाहता, आधार कार्ड नसल्यास आपल्या मुलीला ट्यँहँ करण्याचाही अधिकार मिळायचा नाही आणि तिची नाळही कापली जायची नाही, अशा भीतीनं तिच्या आई-वडिलांनी आधार नोंदणी करून टाकली असतील.\n५. सत्तेत राहून शिवसेनेनं महागाईविरोधात आंदोलनाची भूमिका घेणं बरं नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमात पवारांनी शिवसेनेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महागाईच्या विरोधात शिवसेनेनं केलेलं आंदोलन अभिनंदनीय असलं तरी सत्तेत राहून सेनेनं अशी भूमिका घेणं बरं नाही. एकतर परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा, नाहीतर पूर्णपणे रस्त्यावर तरी उतरायला हवं, असं शरद पवार म्हणाले.\nपवारसाहेब बोलतात ते शंभर टक्के बरोबर आहे. सत्तेत राहून उघडपणे सरकारविरोधी आंदोलनं करायची म्हणजे काय लाहोलविलाकुव्वत. ही तर बडी बदतमीजी झाली. सरकारमध्येच राहायचं आणि मुख्यमंत्र्याला, सहकारी पक्षाला चिमटे कसे काढायचे, सत्तेत राहून गुपचूप एकमेकांच्या बातम्या कशा पेरायच्या, पुरवायच्या, बारीक बारीक काड्या करून तथाकथित ‘मित्र’पक्षाला जेरीला कसं आणायचं, हे खरंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिकायला हवं. आखिर काका भतीजों के काम कब आयेंगे\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर ���का आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुर��� होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक न��हीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2010/05/", "date_download": "2019-01-19T02:32:39Z", "digest": "sha1:TJ57XDTAUGCUC4RRWZXMSJDNE4T3OUCZ", "length": 18331, "nlines": 95, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: May 2010", "raw_content": "\nइ.स.१८१८ ते १८७४ या अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ अभ्यासकांनी मराठीचा कठीण काळ म्हटले आहे. अ.ना. देशपांडे यांच्या संदर्भग्रंथात याबद्दल म्हटले आहे, \"पेशवाईच्या अखेरच्या दिवसात सुदृढ आणि आरोग्यसंपन्न असलेली मराठी पेशवाई अस्तानंतर एकाएकी अनेक वर्षांच्या आजारातून उठलेल्या रुग्ण स्त्री सारखी दिसू लागली.\" सद्यस्थिती पाहता, परकीय आक्रमण (मग ते सत्तेचे असो किंवा भाषेचे असो) मूळ संस्कृतीला महागात पडू शकते. तसे ते तेव्हाही पडले असावे. इंग्रजी राजवटीत परकीय अंमलाखाली स्वतःच स्वतःला अनोळखी झालेली मराठी आपल्या लेकरांची घुसमटही पहात असावी.\n१८७४ मध्ये ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांनी निबंधमाला सुरु केली.तेव्हा जणू तिला जहाल पण परिणामकारक औषधच मिळाले. स्वभाषेचा अभ्यास, अभिमान, पारतंत्र्याबद्दल चीड यांनी भरलेले एक एक निबंध लोकांसमोर येवू लागले. सात वर्षात तिचे ८१ अंक निघाले. या अंकात वेगवेगळे विषय हाताळले गेले. भाषाविषयक, वाङ्‌मयविषयक, सामाजिक, राजकीय इ. याबद्दल त्यांनी कुणाच्या लेखाची उसनवारी केली नाही, आर्थिक मदत मागितली नाही किंवा सरकारी गैरमर्जीची पर्वा केली नाही. निबंधमालेचा पहिला लेख ’ मराठी भाषेची स्थिती’ हा होता. मालेचे प्रमुख कार्य जागृती हे असले तरी ते हळूहळू करणे भाग होते. एकदम पार���ंत्र्यावर (भाषिक आणि राजकीय दोन्ही) जहाल टिका करणे योग्य नव्हते. म्हणून कदाचित प्रथम त्यांनी लेखनशुध्दी, वक्तृत्व, संस्कृत कवी, मोरोपंतांची कविता, इ. विषय हाताळले. मराठीचा व्यापक परिचय करुन दिला व नंतर तीव्र शब्दांत द्वेष्ट्यांवर टिकेची झोड उठवली. नंतर अर्थातच या मंडळींनी रागाने आगपाखड केली. परंतु, तोपर्यंत निबंधमालेची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा अंक बंद करणे किंवा चिपळूणकरांच्या लिखाणावरच बंदी घालणे यापैकी काहीच सुधारकांना शक्य झाले नाही. मराठी भाषेपासून सुरु झालेला प्रवास ’आमच्या देशाची स्थिती’ पर्यंत आला आणि मालेचे कार्य सफल झाल्याचे जाणवून त्यांनी निबंधमाला बंद केली. महाराष्ट्रात रुजू पाहणारी न्यूनगंडाची भावना तिथेच उपटून काढण्याचे महत्वाचे काम निबंधमालेने केले.\nभांडारकर(दक्षिणपथाचा इतिहास), कुंटे(आर्यसंस्कृतीची स्थित्यंतरे), रानडे(मरठ्यांच्या सत्तेचा अभ्युदय), तेलंग(शंकराचार्य) यांनी त्यांची पुस्तके मराठीत न लिहता फक्त इंग्लिशमध्ये लिहली. त्यांना चिपळूणकरांनी फटकारले. दोन्ही भाषेत ग्रंथनिर्मिती झाली असती तर मराठी वाङमयात केवढी मोलाची भर पडली असती याचा अर्थ चिपळूणकर इंग्लिश भाषेचे द्वेष्टॆ होते असा मुळीच नसावा.\n\" इंग्रजीचा आम्ही द्वेश करीत नाही हे तर काय, पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. एकीकडून संस्कृत व एकीकडून इंग्रेजी अशा दोहोंचा आधार तीस बळकट सापडला पाहिजे विशेषतः या भाषेत जे अगाध ज्ञान भरले आहे त्याचा पाट फोडून जर आपल्या भाषेकडे वळविता येईल तर केवढी मजा होईल\nतसेच, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काही सामाजिक सुधारणा केल्या असल्या तरी, सांस्कृतिक बाबतीत खोडसाळ ख्रिस्ती प्रचारकांनी ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही हे त्यांनी ठासून सांगितले.\n\" आमच्या देशास काही एक झाले नाही. त्याची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यासारखा काही एक विकार नाही. \"\nविष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी वाङमयाचे जनक संबोधले जातात. १८७४ हा स्थित्यंतराचा काळ आहे. म्हणजे मालापूर्व काळात (१८१८ ते १८७४) ग्रंथनिर्मिती झालीच नाही असे मुळीच नाही. १९६४ पर्यंत ६६१ च्या आसपास मराठी पुस्तके प्रसिध्द झाली. यात इंग्रजी साहित्यातले काही विचार मराठीत आले. लघुकथेसारखे काही ���विन प्रकारही भाषेला समृध्द करुन गेले. पण हे करताना आपण हीन आहोत, इंग्रजीमधले साहित्य भाषांतरीत करुन आपण मराठीला वर काढत आहोत हा सूरच चुकीचा होता. जांभेकर, परमहंस मंडळी, प्रार्थनासमाज, ज्योतीराव फुले, विष्णुवुवा ब्रह्मचारी (गोखले), लोकहितवादी ही मालापूर्व काळातली काही आदराची नावे ही नावे टाळून पुढे जाताच येणार नाही. पण चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या रुपाने परखड स्वत्वांचे तेज उमटले आणी नविन स्वाभिमानी युगाचा प्रारंभ झाला.\n२० मे १८५० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला. त्यांना लिखाणाचे बाळकडूच मिळाले होते. ’शालापत्रक’ नावाचे मासिक त्यंचे वडील चालवत असत. त्यातील रासेलसच्या अठरा, वीस भागांनंतरचे भाषांतर करण्याचे काम चिपळूणकरांनी कॉलेजमध्ये असताना पूर्ण केले. निबंधमाला १८७४ मधे सुरु झाली आणि १८७५ मध्ये हे मासिक (सरकारतर्फे) बंद करण्यात आले निबंधमालेच्या जन्माच्या वेळी चिपळूणकरांचे वय २४ वर्षे होते. ते पूना सरकारी हायस्कूलमधे शिक्षकाची नोकरी करीत होते. निबंधांच्या परखड आणि विरोधी मतांचे प्रतिबिंब नोकरीवर पडणे सहाजिक होते. वर्षाच्या आतच त्यांची बदली रत्नागिरीस झाली. नियमाप्रमाणे ते पुण्याहून रत्नागिरीस गेले पण, एक वर्षांनंतर त्यांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर ते पुण्यास आले ते परत गेलेच नाहीत.सरकारी नोकरीचा राजिनामा देवून त्यांनी पुण्याला ’किताबखाना’ नावाचे पुस्तकाचे दुकान सुरु केले. १८८० मध्ये टिळक, चिपळूणकर, नामजोशी, आगरकर, आपटे यांनी ’न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. त्याच्याच पुढच्या वर्षी टिळक, आगरकर यांच्या सहाय्याने चिपळूणकरांनी ’केसरी’, ’मराठा’ ही वर्तमानपत्रेही सुरु केली. त्याशिवाय काव्येतिहास, चित्रशाळा हे अंकही सुरु केले. केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी लेखणीद्वारे सरकारी अधिकारी व मिशनरी यांना न जुमानता अखंड मराठी भाषेची सेवा केली. केवळ मराठीचीच म्हणणे चुकीचे ठरेल. संपूर्ण भारत स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने झळकत रहावा हिच त्यांची इच्छा होती. त्याची सुरवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली इतकेच\nआज २० मे, चिपळूणकरांची जयंती यानिमित्य मराठीचे शिवाजी ’विष्णुशास्त्री चिपळूणकर’ यांना मानाचा मुजरा..\nसंदर्भ- आधुनिक मराठी वाङ्‌मयाचा इतिहास- अ.ना. देशपांडे\nLabels: पुस्तकाच्या गोष्टी, फुटकळ स्फुट, मराठी\nपरवा झालेली गारपीट पाहिल्यामुळे गारा लागून माणसे जबर जखमी होवू शकतात हे पटले. ’आमच्या घराजवळ लिंबाएवढी गार पडली’ पासून ’चांगल्या पेरुएवढ्या गारा ह्या अश्श्या समोर पडल्या होss’ हे बिनधास्त सांगण्यापर्यंत कोल्हापूरकरांनी धाडस केले आहे.\nपावसाळा आता महिन्यावर आला पाऊस आणि कविता हे कधी वेगळे न होणारे, कधी न बिघडणारे समीकरण आहे. ही अशाच काही आठवणीतल्या कवितांची उजळणी \nशांताबाई आणि पावसाची कविता काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे नां ही त्यांची बरीच जुनी कविता आहे.\nपावसाच्या धारा, येती झरझरा\nझाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा\nरस्त्याने ओहोळ, जाती खळखळ\nजागोजागीं खाचांमध्ये, तुडुंबले जळ\nझळके सतेज, ढगांवर वीज\nनर्तकीच आली, गमे लेवुनिया साज\nझोंबे अंगा वारे, काया थरथरे\nघरट्यांत घुसूनिया, बसली पाखरें\nहर्षलासे फार, नाचे वनीं मोर\nपानांतून हळूं पाहे, डोकावून खार\nझाडांचिया तळी, डोईवरी मारा\nरानातील गुरे, शोधिती निवारा\nनदीलाही पूर, लोटला अपार\nफोफावत धावे, जणू नागीणच थोर\nझाडांची पालवी, चित्ताला मोहवी\nपानोपानी खुलतसें, रंगदार छबी\nथांबला ओझर, उजळे आकाश\nसूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश\nकिरण कोंवळे, भूमीवरी आले\nसोनेरी त्या तेजामध्यें, पक्षीजात खुले\nधरणी हासली, सुस्नात जाहली\nवरुणाच्या वर्षावाने, मनी संतोषली..\nगुलजार पावसाबद्दल काय म्हणतात याची उत्सुकता होतीच, पण त्यांना पावसापेक्षा चंद्र जास्त प्रिय आहे. तरी, या पावसाच्या त्यांच्या काही ओळी.\nबारिश आती है तो पानी को भी लग जाते हैं पांव ,\nदरो दीवार से टकरा कर गुजरता है गली से,\nऔर उछलता है छपाकों में ,\nकिसी मॅच में जीते हुए लड़को की तरह...\nजीत कर आते हैं जब मॅच गली के लड़के\nजुते पहने हुए कॅनवस के ,\nउछलते हुए गेंदों की तरह ,\nदरो दीवार से टकरा के गुजरते हैं,\nवो पानी के छपाकों की तरह...|\nLabels: कविता, फुटकळ स्फुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1498", "date_download": "2019-01-19T02:48:52Z", "digest": "sha1:ENK3HD3GYRNP2NPITZWHFVXV4QIRA73L", "length": 34951, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nट्विकल खन्ना आणि पद्मावती\nविनोदनामा टपल्या Taplya देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी ट्विंकल खन्ना पद्मावती\n१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडमधील कार्यक्रमात नाभिक समाजाविषयी केलेल्या विधानावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची कटिंग आणि दाढी करायची नाही, असा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दौंडमधील पाटस येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे विधान केले होते. काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला मलई देऊन कामे अर्धवट ठेवली होती, असे त्यांनी म्हटले होते.\nनोव्हेंबर हा असाही ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून ओळखला जातो. या काळात लोक दाढी वाढवतात. नाभिकांनी हजामत न केल्यास ही मंडळीही दाढी वाढवून आपण काळाच्या बरोबर आहेत, असा बनाव करायला कमी करायची नाहीत. शिवाय यांच्यातले कितीतरी जण मूळचे पंजावाले किंवा घड्याळवाले आहेत. ते जुन्या ‘ओळखी’चा लाभ घेऊ शकतात. बाकी मुख्यमंत्र्यांचं विधानही पूर्ण कुठे आहे. त्यांनी ठेकेदारांना आणखी मलई देऊन कामं पूर्ण करून घेतली आहेत, असं म्हणायचंय का त्यांना\n२. संसदेला तोंड देण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केल्यानंतर ‘काँग्रेसला संसदेबाबत वाटणारा आदर प्रेम आश्चर्यकारक आहे’ असा टोला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. राहुल गांधीही अनेकदा संसदेत गैरहजर असतात, असं ते म्हणाले.\nराहुल गांधी आणि पंतप्रधान समकक्ष आहेत, असं रविशंकर प्रसाद यांना म्हणायचं आहे का संसदेची गरिमा राखण्याची सर्वांत मोठी जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते, असं चार वर्षांपूर्वीच बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतात तुम्ही मंडळी- तेही संसदेत आरडाओरडा करून कामकाज बंद पाडल्यानंतर. आता संसदेच्या कामकाजाबद्दल तुम्हाला आलेला पुळका आश्चर्यकारक मात्र नाही. आधारपासून जीएसटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या, आधी बेफाम टीका केलेल्या योजना पुढे नेण्यात तुमचा हातखंडा आहे. त्यामुळे संसदेत आपण काय गोंधळ घालत होतो, हे आता तुम्ही विसरले असालच.\n३. सांगलीतील अनिकेत कोथळेच्या मृत्यू��ुळे महाराष्ट्र पोलिसांची नाचक्की झाली असतानाच आता पोलीस ठाण्यात गेलेल्या ५० टक्के तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिस नकार देतात, हे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी केलेल्या पाहणीतून उघड झालं आहे. विशेष म्हणजे हे तक्रारदार सर्वसामान्य नव्हते. डमी तक्रारदार म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने कर्मचाऱ्यांनाच पोलीस ठाण्यात पाठवले होते. यात महिलांचाही समावेश होता. छेडछाड, विनयभंग अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन या डमी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्या. या डमी तक्रारदारांना आलेला अनुभव पोलिसांची पोलखोल करणाराच होता. कपडे नीट घाला, रात्री उशिरा बाहेर फिरू नका, असे फुकटचे सल्ले या महिलांना देण्यात आले. काही पुरुषांनाही डमी तक्रारदार म्हणून पाठवण्यात आले होते. पाकिट, मोबाईल चोरीला गेले, चेन चोरी, बाईक चोरी अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यापैकी ५० टक्के तक्रारी घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे या पाहणीतून समोर आले.\nनिम्म्या तक्रारीच नोंदवून घेतल्या जात नसतील तर राज्यातला गुन्हेगारीचा दर हा आज दाखवला जातो, त्याच्या थेट दुप्पट असणार, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट व्हायला हरकत नाही. पोलिस स्टेशनांमध्ये सीसीटीव्हीखाली चालणारा चिरीमिरीचा भ्रष्टाचार आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली झेरॉक्सवाल्यांना पोसणारे गैरव्यवहार यांची अशीच तपासणी होण्याची वाट पाहावी लागणार बहुतेक. शहाण्या माणसाने- भले तो पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातला कर्मचारी का असेना- पोलिस स्टेशनची पायरी चढू नये म्हणतात, ते काही उगीच नाही.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\n४. 'जीएसटी' आणि 'पद्मावती' या चर्चेत असलेल्या दोन्ही विषयांवर 'मिस फनी बोन्स' म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि हास्यलेखक ट्विंकल खन्ना हिने आपल्या आगळ्या पद्धतीने भाष्य केलं आहे. दिग्दर्शक, कलाकारांचा शिरच्छेद करण्याच्या धमक्या आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची बक्षीसं जाहीर करणाऱ्या भाजपच्या नमुन्यांची खिल्ली उडवणारं ट्विट तिने केलं आहे. ‘ शिरच्छेद करणाऱ्याला मिळणाऱ्या दहा कोटींच्या रकमेवरही जीएसटी लागणार का, हे देशाला जाणून घ्यायचं आहे,’ असा उपहासात्मक प्रश्न विचारत तिनं पद्मावतीच्या विरोधकांची खिल्ली उडवली आहे. तसंच, 'पद्मावती' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू दे. जेणेकरून धमकी देणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळेल' असंही तिनं म्हटलं आहे.\nहिंदी सिनेमातले भलेभले दिग्गज आणि कशावरही विद्वत्तापूर्ण भाष्य करत फिरणारे भाजपच्या गोटातले तोंडाळ चित्रपट कलाकार मिठाची गुळणी घेऊन बसलेले असताना ट्विंकलसारख्या अभिनेत्रीने या गणंगांना शिंगावर घेणं कौतुकास्पद आहे. खासकरून अक्षयकुमार हा तिचा पती पंतप्रधानांच्या लाडक्या योजनांचा ब्रँड अँबॅसेडर असल्यासारखा ‘देशभक्ती’पर सिनेमे करत असताना ट्विंकलने आपलं मतस्वातंत्र्य अबाधित ठेवलं आहे. पण, मुळात शिरच्छेदाची धमकी देणारे हे वीर थेट तुरुंगात डांबले गेले पाहिजेत, ते मोकाट आहेत, हे लक्षात घेता भाजपच्या देणग्यांप्रमाणेच हा जीएसटीमुक्त व्यवहार आहे, हे ट्विंकलने लक्षात घ्यायला हवे होते.\n५. बेकायदा पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. वाहनचालकाला होणाऱ्या ५०० रुपये दंडातील दहा टक्के म्हणजे ५० रुपये माहिती पुरवणाऱ्याला दिले जातील. गडकरी यांच्या खात्याच्या इमारतीबाहेर पार्किंग लॉट नसल्याने अॅम्बेसिडर गाड्या आणि प्रतिष्ठित लोकांची वाहने संसदेच्या मार्गावरच पार्क केली जातात. त्या रस्त्यावर कोंडी होते, हे फारच लाजिरवाणं आहे, असं ते म्हणाले. 'मोटर वाहन कायद्यात मी एक तरतूद करणार आहे. रस्त्यावर असलेल्या कारचे फोटो तुमच्या मोबाइल फोनवर घ्या आणि संबंधित विभागाला किंवा पोलिसांना पाठवा असं आवाहन त्यातून करणार आहे. 'पार्किंगला जागाच शिल्लक नसल्याने लोक त्यासाठी रस्त्यांचा वापर करत आहेत. किमान मोठ्या संस्थांमध्ये तरी पार्किंगची सुविधा असली पाहिजे', असं गडकरींनी सांगितलं.\nगडकरी खरंच भाबडे वगैरे आहेत की काय जरा मुंबई आणि परिसरात येऊन पाहा. इमारतींमध्ये दिलेले पार्किंग लॉट ओस पडलेले असतात आणि लोक बाहेर, रस्त्यांवर गाड्या लावतात. कारण, बिल्डर पार्किंग लॉट बेकायदा विकतात, तेही बऱ्याचदा रोख रक्कम घेऊन, अव्वाच्या सवा किंमतीला. शिवाय आपल्या इमारतीसमोरचा फुटपाथही सरकारने आपल्यालाच दिला आहे, अशी समजून असलेल्या लोकांना त्यापलीकडचा रस्ता ‘आपला’ वाटू नये, यासाठी कोणताही विभाग खऱ्या अर्थाने कार्यरत नसतो. इथे मंडळी इमारतीबाहेर फेरीवाल्यांना बसू देत नाहीत, ते पार्किंगची हक्काची जागा हवी म्हणूनच.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आण�� ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2011/05/", "date_download": "2019-01-19T02:41:48Z", "digest": "sha1:3F5KQXYUBJAYW7LMJMXFD65DX2L6WLIT", "length": 6332, "nlines": 50, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: May 2011", "raw_content": "\nचैत्रांगणातल्या तोरणाची पाने काढताना हाक आलेली, \" अगं ए, काय चाल्लय\" तापू लागलेल्या अंगणात चटचटणारे पाय गुलाबी झाक चढवू लागलेले. रांगोळीचा शेवटचा उकार काढायचा राहिला होता. लक्ष सगळं तिकडेच\" तापू लागलेल्या अंगणात चटचटणारे पाय गुलाबी झाक चढवू लागलेले. रांगोळीचा शेवटचा उकार काढायचा राहिला होता. लक्ष सगळं तिकडेच प्रश्नकर्तीकडे ओळखीच हासू आणि आणखी एक उलट प्रश्न फेकून परत शेवटच्या पानाकडे प्रश्नकर्तीकडे ओळखीच हासू आणि आणखी एक उलट प्रश्न फेकून परत शेवटच्या पानाकडे इथे आणखी काय असत बरं इथे आणखी काय असत बरं हो, वेल. परत पानेच हो, वेल. परत पानेच तो वेल चौकटीला बिलगून वरपर्यंत चढतो. आणखी काय राहिलेय तो वेल चौकटीला बिलगून वरपर्यंत चढतो. आणखी काय राहिलेय मोरपिस रणछॊडदास.. उगाचच लांबलचक नाव आठवते. सरळ सरळ श्रीकृष्ण म्हणायला काय जाते नाहीच रणछॊडदास.. कुण्या काळी माघार घ्यावी लागली म्हणून कायमचेच चिकटलेले बिरुद मग, सहस्त्र वेळचा विजयही इथे ते नाव पुसू शकत नाही. बापरे मग, सहस्त्र वेळचा विजयही इथे ते नाव पुसू शकत नाही. बापरे सहस्त्र बायका, प्रत्येकीची कशी तर्‍हा असेल सहस्त्र बायका, प्रत्येकीची कशी तर्‍हा असेल त्याने त्यांची सुटका केली, आणि मग पालनकर्ता म्हणून आपले नाव दिले वगैरे ठिक आहे, पण मग आठ बायका कशा सांभाळल्या असतील त्याने त्यांची सुटका केली, आणि मग पालनकर्ता म्हणून आपले नाव दिले वगैरे ठिक आहे, पण मग आठ बायका कशा सांभाळल्या असतील पैकी खरंच ह्रदयातली कोणती आणि राजकारणातली कोणती पैकी खरंच ह्रदयातली कोणती आणि राजकारणातली कोणती गरुड तर कधी नीट जमतच नाही. रणछोडदासाचेच वाहन गरुड तर कधी नीट जमतच नाही. रणछोडदासाचेच वाहन तुळशीकट्ट्यातली तुळस जरा जास्तच दणकट आलीय. कुंडी त्यामानाने केविलवाणी दिसतेय तुळशीकट्ट्यातली तुळस जरा जास्तच दणकट आलीय. कुंडी त्यामानाने केविलवाणी दिसतेय कुणी केलीच चेष्टा तर सांगायचे, पाणी जास्त घातले म्हणून कुणी केलीच चेष्टा तर सांगायचे, पाणी जास्त घातले म्हणून नाग प्रकरण चांगले आहे. सोपे, सुटसुटीत. नागपंचमीत काढलेल्या रांगोळीचे बोन्साय वाटतेय\nचंद्र, चांदणी, शंख, चक्र कुठेही अ‍ॅडजस्ट होवून जाते. चंद्र पूर्ण काढतच नाही ना कधी.. चंद्रकोर असते नेहमी.. ओढाळ मनाचे प्रतिक हे टिपीकल चक्र पाहिले की, बुध्दाचे दगडी वेटोळ्याचे केस आठवतात. खास तीच मूर्ती, तेच आकार. उभ्या संपन्न संसारातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पूर्ण रिता झालेला सिध्दार्थ हे टिपीकल चक्र पाहिले की, बुध्दाचे दगडी वेटोळ्याचे केस आठवतात. खास तीच मूर्ती, तेच आकार. उभ्या संपन्न संसारातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पूर्ण रिता झालेला सिध्दार्थ आणि संपूर्ण अर्थ उमगल्यागत दगडी मूर्तीतही गूढ भाव तसेच ठेवणारा बुध्द.. तो सगळंच सो���ून आत कुठेतरी निघून गेला असावा.\nय़ेस.. वेन इज धिस स्ट्रगल शेवटी काय मिळते यावरच स्ट्रगलची किंमत ठरत असेल तर, हे व्यर्थच आहे. & the sky gazes on its own endless blue and dreams. एन्डलेस ब्लू.. मस्त शब्द आहे.\n कासव.. सोमेश्वर देवळाच्या चौकोनी तलावात कित्ती कासवे होती. छोटी, छोटी. फारशी गर्दी नसते तिथे. हिरव्या पाण्याचे चौकोनी कुंड, त्यात मध्यभागी देऊळ देवळात जायला लहान रस्ता.. या कुंडात कुठेतरी जिवंत झरा असेलच. जिवंत झरा देवळात जायला लहान रस्ता.. या कुंडात कुठेतरी जिवंत झरा असेलच. जिवंत झरा हे काय प्रकरण आहे हे काय प्रकरण आहे मृत झरा कसा असतो आणि मृत झरा कसा असतो आणि जर पाणीच नसेल तर झरा म्हणणारच नाही ना..\n\"लई उश्शीर झालाय.. आत जा गो बाय.. \"\nहोय. रांगोळी आवरली आहे. बाकी फाफटपसाराही आवरता घ्यायला हवा.. मनातल्या रांगोळ्य़ा काय; पसरत, फिस्कटत असतातच\nLabels: \u0012\u001fफुटकळ स्फुट\f\u0012\u0018अंतर्नाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/c-ramchandra/", "date_download": "2019-01-19T03:00:34Z", "digest": "sha1:KXWDGB4CJJC6RNDSTQUKKCPV2XVVEZBD", "length": 11902, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा : सी. रामचंद्र | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविविधा : सी. रामचंद्र\nवर्ष 1950 ते 1970 च्या कालावधीत रुपेरी पाड्यावर आपल्या संगीताने अक्षरशः धुमाकूळ घालणारे सी. रामचंद्र यांचे आज पुण्यस्मरण (निधन 5 जानेवारी 1982). त्यांचा जन्म 12 जानेवारी 1918 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झाला झाला.त्यांचे मुळगाव नगरजवळील चितळी म्हणून चितळकर हे आडनाव लागले.\n12 जानेवारी 1919 रोजी त्यांच्या जन्मशताब्दीचा समारोप होत आहे. प्रथम नागपूरच्या शंकरराव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ते संगीत शिकले. नंतर पुणे येथे विनायकबुवा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गंधर्व महाविद्यालया मधे संगीत शिकले. सी.रामचंद्र यांना खरे तर अभिनयाची आवड होती, त्यांनी नागपूर येथे नाटकात काम करून वाहवा मिळवली होती.\nचित्रपटात काम मिळविण्यासाठी ते मुंबईला गेले. सहकलाकार म्हणून ते काम करू लागले. पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. अखेर ते निर्माते सोहराब मोदींना भेटले. मोदींनी चितळकरांना संगीत क्षेत्रात जाणेचा सल्ला दिला. मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. मीरसाहेबांना त्यांच्याकडे असलेल्य�� संगीतातील माहितीचा उपयोग होऊ लागला. मिनर्व्हा मुव्हिटोनच्या हबीबखान यांच्या समूहात ते सामील झाले. ते तिथे\nहार्मोनियम प्लेअर म्हणून काम करू लागले.दरम्यान “वनमोहिनी’ या तामिळी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी मिळाली. वर्ष 1942 मधे “सुखी जीवन’ या हिंदी चित्रपटाला संगीत देऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन “सी. रामचंद्र’हे संक्षिप्त नाव त्यांनी धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते “अण्णा’म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबईच्या हॉटेलमधे वाजवले जाणारे पाश्‍चात्य संगीत ऐकून त्यांना या उडत्या चाली हिंदी चित्रपटात आणण्याची कल्पना सुचली.\nमग “इना मिना डिका’सारखी गीते सिनेमात आली. कवी प्रदीपजी यांनी त्यांना शशधर मुखर्जी ह्यांच्या “फिल्मिस्तान’ मध्ये आणले. फिल्मिस्तानच्या “शहनाई’ या चित्रपटाच्या संगीतामुळे ते संगीतकारांच्या वरच्या श्रेणीमधे गणले जाऊ लागले. मा.भगवान ह्यांच्या “अलबेला’मधील “भोली सूरत दिलके खोटे’, “शोला जो भडके’, “शाम ढले खिडकी तले’, “मेरे दिल की घडी करे टिक टिक’, “ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली.\n‘अनारकली’ चित्रपटातील “ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अजरामर झाले. “जाग दर्दे इष्क जाग’, “जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ (अनारकली), “आधा है चंद्रमा रात आधी’ (नवरंग), “देख तेरे संसार की हालत क्‍या हो गई भगवान’ (नास्तिक), “कैसे आऊँ जमुना के तीर’ (देवता), “कितना हसीन है मौसम’ (आझाद) अशी अनेक गाणी त्यांनी दिली. त्यांची यादी देण्यासाठी जागा पुरणार नाही.\nया महान संगीतकारास श्रद्धांजली\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nदुसरी बाजू : व्यक्तिगत मतांवरुन गदारोळ कशाला\nपुणेकरांना पूर्वीप्रमाणेच 1,350 एमएलडी पाणी देणार\nयुवा दौडमध्ये धावणार 4 हजार स्पर्धक\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : ट���निसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dangerous-teaser-release-of-mulshi-pattern/", "date_download": "2019-01-19T03:12:54Z", "digest": "sha1:CYR6JAHIOYOG4HKUCT2JELRPRM2J72OM", "length": 9796, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘मुळशी पॅटर्न’चा खतरनाक टीजर प्रदर्शित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मुळशी पॅटर्न’चा खतरनाक टीजर प्रदर्शित\nपुणे : अभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीजर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.\nकाही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ च्या पहिल्या टीजर मध्ये चित्रपटाचा आशय मांडला आहे. या टीजरला नेटकऱ्यानी डोक्यावर घेतले आहे, तर या दुसऱ्या टीजर मधून चित्रपटातील काही व्यक्तिरेखांची ओळख झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याचा आजपर्यंत कधीही न बघितलेला असा अतिशय हटके लुक बघायला मिळतो.\nपिफ २०१९ अंतर्गत होणा-या मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची…\n‘सिम्बा’मुळे ‘भाईना स्क्रीन मिळेना,मराठी चित्रपटांची उपेक्षा…\nज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टांकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा ‘मुळशी पॅटर्न’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ची गीते ‘देऊळ बंद’ ची हळवी गाणी लिहिणारे गीतकार प्रणित कुलकर्णी यांची असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगी���बद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे, तर छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.\nअतिशय धारदार, भारदस्त संवादातून लक्ष वेधून घेणाऱ्या या टीजर मध्ये विविध गटांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करतानाच गुन्हेगारी बद्दल काही सांगू पाहणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नक्क्की काय दडले आहे हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.\nपिफ २०१९ अंतर्गत होणा-या मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा\n‘सिम्बा’मुळे ‘भाईना स्क्रीन मिळेना,मराठी चित्रपटांची उपेक्षा सुरूच\nतहसीलदाराचा मुळशी पॅटर्न, तब्बल 1 कोटींची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\n‘मुळशी पॅटर्न’ ची रेकॉर्डब्रेक कमाई,११ दिवसात केली ‘इतकी’ कमाई\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’डान्स\nटीम महाराष्ट्र देशा- बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2114/", "date_download": "2019-01-19T03:14:31Z", "digest": "sha1:EZ3GDZZZJDEQDQ4ETW3C74ILBWVADUJE", "length": 3032, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-रात्र सुंदर, चंद्र सुंदर", "raw_content": "\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nरात्र सुंद���, चंद्र सुंदर\nरात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर\nहे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी\nरात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी\nहे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nशांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर\nचांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर\nया तुझ्या अनिवार सईचे जीवघेणे सत्र सुंदर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nरात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे\nनिरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे\nरात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\nरात्र सुंदर, चंद्र सुंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/udayan-raje-politics-election-106854", "date_download": "2019-01-19T03:17:53Z", "digest": "sha1:QU5H32NVGYKYI7VKBZPXJDGGKUXAPOZH", "length": 12449, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udayan Raje politics election मदतीला धावणाऱ्यालाच मतदान करा - उदयनराजे | eSakal", "raw_content": "\nमदतीला धावणाऱ्यालाच मतदान करा - उदयनराजे\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे - \"\"निवडणुकीच्या काळात आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा इतर वेळी मदतीला धावून येणाऱ्याचा विचार मतदारांनी करावा,'' अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केले.\nपुणे - \"\"निवडणुकीच्या काळात आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा इतर वेळी मदतीला धावून येणाऱ्याचा विचार मतदारांनी करावा,'' अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केले.\nपुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्या खडकी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी भोसले बोलत होते. सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी या कार्यालयाचे सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, रवींद्र धंगेकर, संगीता तिवारी, वैशाली पहिलवान, अजित दरेकर आदी उपस्थित होते. कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो नसून, एक मित्र म्हणून येथे आलो, असे नमूद करीत उदयनराजे म्हणाले, \"\"कोणताही पक्ष माणसाला घडवीत नाही. जो नेता लोकांची जाणीव ठेवतो, तोच पक्ष वाढतो. निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवार दिले जातात. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पक्ष आणि उमेदवार हे मतदारांना आमिष दाखवितात. संबंधित पक्षाचे नेते भाषणात तळागाळातील लोकांविषयीचे प्रेम व्यक्�� करीत आश्‍वासने देतात. निवडून आल्यानंतर याच लोकांना गाळात घालतात. त्यामुळे मतदारांनी जो तुमच्या मदतीला येतो, त्याचा विचार केला पाहिजे.''\nदोन खासदार, आठ आमदार आणि 98 नगरसेवक असलेल्या भाजपने पुणेकरांचा भ्रमनिरास केल्याची टीका बागवे यांनी केली. पूजा आनंद यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन बंडू चव्हाण यांनी केले. तिवारी यांनी आभार मानले.\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nपुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nपुणे - पुणे महापालिकेच्या उत्पन्नात प्रतिवर्षी ८० कोटी रुपयांचा भरणा करण्याचे गणित मांडून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (पीएसडीसी)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/metro-to-connect-nagpur-to-rural-areas-1819595/", "date_download": "2019-01-19T02:38:09Z", "digest": "sha1:YGVBTH7X347XON7MEZY6V6SJ4EZNX6GH", "length": 16338, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Metro to connect Nagpur to rural areas | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nमेट्रो नागपूरला ग्रामीण भागांशी जोडणार\nमेट्रो नागपूरला ग्रामीण भागांशी जोडणार\n‘नागपूर मेट्रो कन्हान ते बुटीबोरी अशा एकूण ५२ किलोमीटर अंतराला जोडणार आहे.\nटप्पा-२ च्या मान्यतेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब\nनागपूर : नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ४८.२९ किलोमीटरच्या मार्गाच्या मान्यतेवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.\nसोमवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी या प्रकल्पाची एकूण माहिती देताना दुसऱ्या टप्प्यात खर्च कमी येणार असल्याचा दावा केला.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर यांच्यातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी १ हजार २३९ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प अतिमहत्त्वाचा नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे.\nनागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये मिहान ते एमआयडीसी इएसआर (१८ किमी), ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (१२ किमी), लोकमान्य नगर ते हिंगणा (६ किमी), प्रजापतीनगर ते ट्रान्स्पोर्टनगर (५ किमी) व वासुदेव नगर ते दत्तवाडी (४ किमी) अशा एकूण ४८.२९ किलोमीटरच्या मार्गिकांचा समावेश आहे. प्रकल्प खर्चाच्या २० टक्के हिस्सा समभाग म्हणून आणि केंद्रीय कर यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी देण्यात येणार आहे. केंद्रीय करातील हिस्सा आणि राज्य करासाठी राज्य शासन (२०८०कोटी), एमआयडीसी (५६१ कोटी) व एमएडीसी (५६१ कोटी) निधी देणार आहे. मेट्रो सेवेसाठी प्रवासी भाडे दरास तत्त्वत: मान्यता देऊन या भाडय़ामध्ये ठराविक कालावधीनंतर आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्याचे अधिकार कंपनीस देण्यात आले आहेत.\nमहा-मेट्रो फेज-२ चे विस्तारित मार्गिकेमध्ये येणारे क्षेत्र तसेच स्टेशन, पार्किंग व संपत्ती विकासासाठी कंपनीकडे हस्तांतरित केलेल्या क्षेत्रासाठी एसपीए म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या टीओडी कॉरिडॉरच्या विस्तारिकरणासही मान्यता देण्यात आली आहे. सध्या पालिका हद्दीमध्ये एक टक्का अधिभार आकारला जातो. त्याप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. टप्पा एकप्रमाणे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस ५०० मीटपर्यंत अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक देताना आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यातील रक्कम, प्रकल्प क्षेत्राच्या शहरात १०० टक्के वाढीव विकास शुल्कातून जमा होणारी रक्कम व एक टक्का वाढीव मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा होणारी रक्कम संबंधित एसपीव्हीला देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नाममात्र एक रुपये मूल्य आकारून ही जमीन कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बाधितांचे पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार पुनर्वसन लागू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती प्रकल्पाशी संबंधित विविध बाबींवर निर्णय घेणार आहे.\n‘‘नागपूर मेट्रो कन्हान ते बुटीबोरी अशा एकूण ५२ किलोमीटर अंतराला जोडणार आहे. टप्पा एकच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्याचा खर्च कमी होणार असून यासाठी जमिनीचे अधिग्रहन करावे लागणार नाही. दुसऱ्या टप्प्यात ६० टक्के सौरऊर्जेचा वापर केल आणार आहे. झिरोमाईल स्थानकाला लागून मेट्रो एक टॉवर बांधणार असून त्याला ‘विधानभवन एनेक्सी’ असे नाव देण्यात येणार आहे. ऑटोमोटिव व शंकरनगर स्थानकातील व्यावसायिक जागा विकण्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे.’’\n-डॉम्.ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो\nदुसऱ्या टप्प्यासाठी निधी (कोटीत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्या��रात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_5040.html", "date_download": "2019-01-19T02:09:21Z", "digest": "sha1:YO3GXYCC2XECKWIGQZ4PTBMRYHCPYP6B", "length": 8027, "nlines": 51, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: करीना सैफ अली खान यांनी त्यांचा मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार", "raw_content": "\nकरीना सैफ अली खान यांनी त्यांचा मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार\nहिंदुबहुल देशात तैमूरसारख्या क्रूरकर्म्यांचे उदात्तीकरण होते, हे संतापजनक \nमुंबई - भारतीय अभिनेत्री करीना कपूर-खान आणि त्यांचे पती अभिनेते सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळांवरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. क्रूर आणि लक्षावधी हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या तैमूर लंग याच्याशी नामसाधर्म्य असल्यामुळे तैमूर हे नाव ठेवल्याविषयी भारतीय आणि विदेशी अचंबित झाले आहेत.\nपाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर लिहिले आहे की, एक तर तुम्ही अज्ञानी आहात, नाही तर घमेंडखोर. मुलाचे नाव तैमूर ठेवून तुम्ही असे केले आहे की, तो भारतियांचे नरसंहार करणारा म्हणून ओळखला जावा. काही नेटीझन्सने म्हटले आहे की, तैमूर एक हत्यारा होता. एका हल्लेखोराचे हे नाव आहे. असे नाव एखाद्या बाळाला देणे म्हणजे अत्याचारी राजाचे समर्थन करणे आहे.\nक्रूरकर्मा तैमूर लंगच्या अत्याचारांची थोडक्यात माहिती\n१. तैमूर हा उझबेकि���्तानचा लुटारू शासक होता. वर्ष १३६९ मध्ये समरकंदचा राजा झाला होता.\n२. वर्ष १३८० मध्ये त्याने बगदादवर आक्रमण करून सहस्रो लोकांची कत्तल केली होती.\n३. हिंदु कुश पर्वतरांगांना ओलांडून मुलतान, लाहोर, इस्लामाबादला लुटत तैमूरने सिंधू नदी पार करून पंजाबमध्ये प्रवेश केला आणि क्रौर्याची नवी कहाणी चालू झाली.\n४. पानिपतमध्ये तैमूरच्या हिंस्त्र वृत्तीने परिसीमा गाठली. तैमूरने आपल्या ४० सहस्र सैनिकांना प्रत्येकी २ मुंडकी आपल्यासोबत आणण्याचा फतवा काढला आणि त्यामुळे उत्तर भारतात जणू महाहत्याकांडाला प्रारंभ झाला. तैमूरने कैद केलेल्या १ लाख हिंदु सैनिकांची तर एकाच दिवशी सामूहिक हत्या केल्याचेही इतिहासकार सांगतात.\n५. तैमूरच्या या थैमानाने उत्तर भारतातली जणू मानवी वसाहतच नष्ट झाली. गावे बेचिराख झाली, पीके नष्ट झाली. संस्कृत्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक पिढ्या, व्यापार ठप्प झाले.\n६. तैमूरने पळवून आणलेल्या हिंदु स्त्रिया आपल्या सैनिकांच्या हवाली केल्या, जिथे त्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. एका दाव्यानुसार तैमूरने आपल्या कारकिर्दीत १ कोटी ७० लाख लोकांचे शिरकाण केले. ही संख्या जगाच्या तत्कालीन लोकसंख्येच्या ५ टक्के इतकी होती.\n७. तैमूर हा क्रूरकर्मा चंगेज खानला आपला आदर्श मानत असे. त्यामुळे जे चंगेज खानला जमले नाही, ते तैमूरला करून दाखवायचे होते.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534072", "date_download": "2019-01-19T02:50:52Z", "digest": "sha1:M3DG5NOWWNJBY2HIRW2FML2D2HF2AOAR", "length": 4866, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंढरपूरात ऊसदर आंदोलानाला हिंसक वळण;एसटीची तोडफोड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पंढरपूरात ऊसदर आंदोलानाला हिंसक वळण;एसटीची तोडफोड\nपंढरपूरात ऊसदर आंदोलानाला हिंसक वळण;एसटीची तोडफोड\nऑनलाईन टीम / सोलापूर :\nअहमदनगरपाठोपाठ आ���ा सोलापूर जिह्यात ऊसदाराचे आंदोलन चिघळले आहे. पंढपुरात ठिकठिकाणी आंदोलकांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरटी इथे आंदोलकांनी एसटी बस फोडली तर आज पहाटे कराड-उस्मानाबाद बसमधून प्रवाशांना उतरवून आंदोलकांनी एसटीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.\nगुरूवारी संध्याकाळी अनवली इथे जत डेपोची एक बस आणि एका ट्रकची तोडफोड करण्यात आली. ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी दुपारी सोलापूर इथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यात तोडगा न निघाल्यास मात्र अहमदनगरप्रमाणे हे आंदोलनही पेटण्याची शक्यता आहे.ऊसला 3100 रूपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.\nनवी मुंबईत तरूणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न\nगुरूवारी पुण्यातील पाणीपुरवठा बंद\nविजेच्या धक्क्याने दोन वारकऱयांचा मृत्यू\nमन की बात सांगायला नाही तर एकायला आलो आहे ; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_3092.html", "date_download": "2019-01-19T02:46:57Z", "digest": "sha1:DR25GN3PO3V6YD3PPZNM7NOFYDCT77AV", "length": 4190, "nlines": 41, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: राम मंदिर रेल्वेस्थानकाचे २२ डिसेंबरला लोकार्पण !", "raw_content": "\nराम मंदिर रेल्वेस्थानकाचे २२ डिसेंबरला लोकार्पण \nमुंबई, २१ डिसेंबर - जोगेश्‍वरी आणि गोरेगाव या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाचे २२ डिसेंबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते लोकार्��ण केले जाणार आहे. या नवीन रेल्वेस्थानकाचा ओशिवरा परिसरात रहाणार्‍या सहस्रो नागरिकांना लाभ होणार आहे. दोन मासांपूर्वीच सिद्ध झालेल्या या रेल्वेस्थानकाच्या राम मंदिर या नावाला आयत्या वेळी अनुज्ञप्ती मिळाल्यामुळे यापूर्वी आयोजित करण्यात आलेला लोकार्पण सोहळा रहित करण्यात आला होता. यादरम्यान पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट, उद्घोेषणा आणि वेळापत्रक यांमध्ये आवश्यक ते पालट करण्याचे काम पूर्ण केले असून राम मंदिर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सिद्ध झाले आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/art/", "date_download": "2019-01-19T02:57:24Z", "digest": "sha1:SMFSLIUTCUUH6XRFKRHY6KY5KQO7ADMS", "length": 18150, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "देणगी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nभाजप मंत्र्याचे हात छाटून टाकावेसे वाटतात\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nआई बाबांनी दिलेली जन्मजात देणगी जगणं समृद्ध करते.\nनमिताला नाटय़गौरव पुरस्कार मिळाला आणि रेडिओ, टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रे साऱया माध्यमांवर मुलाखतीचा नुसता धमाका उडाला. गौरव सोहळ्याला मुख्यमंत्री कार्यक्रमास आले होते. त्यांच्या हस्ते नमिताचा सत्कार होता. नमिताचे डोळे आनंदाने भिजले.\nती म्हणाली, ‘आई मंगला हिच्या कष्टांवर माझ्या यशाची कमान उभी आहे. ती अजूनदेखील पापड लाटते. लोणची करते. मसाला कुटते. का तर नमिताला संगीत रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करता यावेत. एक गोष्ट सांगू तर नमिताला संगीत रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करता यावेत. एक गोष्ट सांगू मी केवळ सहा वर्षांची असताना संभाजीराव यादव हे माझे पिताश्री मला नि माझ्या आईला सोडून परागंदा झाले. कारण त्यांनी रंगभूमीवरमद्यप्राशन केले आणि लोकांनी त्यांना मारहाण केली. त्या दिवशी ते रात्री घरातून नाहीसे झाले. ‘हरवलेला’ सापडतो, ‘दडलेला’ नाही सापडत नं मी केवळ सहा वर्षांची असताना संभाजीराव यादव हे माझे पिताश्री मला नि माझ्या आईला सोडून परागंदा झाले. कारण त्यांनी रंगभूमीवरमद्यप्राशन केले आणि लोकांनी त्यांना मारहाण केली. त्या दिवशी ते रात्री घरातून नाहीसे झाले. ‘हरवलेला’ सापडतो, ‘दडलेला’ नाही सापडत नं मग आईने मला संगीताचे प्रशिक्षण दिले. होय, गोड गाता गळा ही संभाजीराव यादवांची देणगी मजजवळ असल्याने आज मी हे मानाचे बक्षीस मिळवू शकले. ‘व्यसन माणसाला आयुष्यातून उठवतं’ हा धडा मी घेतला. मित्रांनो, वडिलांचे उपजत गुण घेऊन आईच्या कष्टांवर इथवर आले. आशीर्वाद द्या.’ती नतमस्तक झाली. सभागृहात शांतता. आई रंगमंचावर होती.\n अरे, सरळ स्टेजवर चढला ‘‘बेटा, मीच तो’’ बापाने रंगमंचावर लेकीस आणि पत्नीस लोटांगण घातले. ‘उठा बाबा. हा कंठ तुम्ही दिलात नि मंचावर उभे राहण्याची ताकद आईने दिली. आजचा हा गौरव माझ्या मायपित्यास अर्पण’ ऐसा गौरवाचा झाला गौरव… हसले रुसलेले दैव… नमितासाठी’ ऐसा गौरवाचा झाला गौरव… हसले रुसलेले दैव… नमितासाठी आपणही तिला बेस्ट विशेस देऊया ना\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबोगस आधार; नागरिक निराधार\n मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/ganeshotsav-management-gsb-ganeshotsav-mandal-mumbai-303859.html", "date_download": "2019-01-19T01:57:19Z", "digest": "sha1:WXVCGFUIV3JFWZV5RJA54TVRG42S4FJN", "length": 16071, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : आठ क्लिंटल सुका मेवा, दोन लाख नारळं, ‘जीएसबी’चा श्रीमंत उत्सव! –News18 Lokmat", "raw_content": "\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : आठ क्लिंटल सुका मेवा, दोन लाख नारळं, ‘जीएसबी’चा श्रीमंत उत्सव\nमुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. आज आहे मुंबईचा प्रसिद्ध 'जीएसबी'चा राजा\nदोन लाख नारळ, एक क्विंटल सुवासिक फुलं, दीड लाख सफरचंद, दीड लाख डाळिंब, 8 क्विंटल सुकामेवा, 12 क्लिंटल गुळ, काही क्विंटल शुद्ध तूप, 80 हजार स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप, दररोज 15 हजार भाविकांना फलाहार आणि 15 हजार भाविकांना दुपारचं जेवण जेवण. 65 किलो सोनं आणि 350 किलो चांदिचे दागिने. हे वाचून तुम्हाला दक्षिणेतल्या एखाद्या मोठ्या मंदिरातल्या उत्सवातली ही सगळी तयारी आहे असं वाटेल. मात्र अशी सगळी जय्यत तयारी सुरू आहे ती ‘जीएसबी’ गणपतीच्या पाच दिवसांच्या महाउत्सवाची.मुंबईच्या गणेशोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला गणपती म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण सेवा मंडळ म्हणजेच ‘जीएसबी गणपती’. जीएसबीचं नाव घेतलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ती बाप्पांची अलंकारांनी सजलेली आखीव रेखीव भव्य मूर्ती. बाप्पांच्या अंगावरचे ते दागिने पाहिले म्हणजे भाविकांचे डोळे दिपून जातात. गेली सहा दशकं याच भव्यपणे जीएसबी गणेशोत्सव साजरा करतंय.‘नेटकं’ काम आणि नेमकं ‘नियोजन’\nदोन महिने आधीपासून सुरू होते ‘महा’तयारीजीएसबी मंडळाचा गणेशोत्सव हा देखाव्यासाठी नाही तर पारंपरिक पूजा आणि फुलांच्या सजावटीसाठी ओळखला जातो. याची तयारी सुरू होते ती दोन महिने आधीपासून. मंडळाच्या कार्यकारी मंडळाची दोन महिने आधी बैठक होते आणि गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जातो. सगळी कामं ठरलेली असल्यानं नवं काय करायचं याचा आढावा ���ेऊन उत्सवाचं नियोजन केलं जातं. ही कामं करण्यासाठी मंडळानं 44 उपसमित्या तयार केल्या आहेत. प्रत्येक समितीला कामांची यादी दिली जाते आणि ती समिती ती कामं चोखपणे पार पाडते.डोळे दिपवणारे अलंकारजीएसबी गणपतीला असलेले अलंकार पाहिले तरी सामान्यांचे डोळे दिपून जातील. बाप्पांचं पोट वगळलं तर मूर्तीचं सर्वांग सुंदर आणि आकर्षक अलंकारांनी मढवलेलं असतं. एकून 65 किलो सोनं आणि 350 किलो चांदीचे दागिने बाप्पांना आहेत. यात सर्वात आकर्षक आहे तो बाप्पांचा 22 कोलो सोन्याचा माणिक आणि पाचूंनी मढवलेला मुकूट. सोन्याचे हात, मुकूट, सुवर्ण जडीत कान आणि कुंडलं, सोन्याचं जानवं, हातातले आयुधं आणि पवित्र चिन्हं, चांदीचा उंदीर आणि सोने-चांदीचा वापर करून बनवलेली सुंदर प्रभावळ. हे सर्व दागिने वर्षभर बँकेच्या तिजोरीत ठेवले जातात आणि गणेशोत्सवाच्या काळात बाहेर काढले जातात. मंडळ दरवर्षी या दागिन्यांचा काही कोटींचा विमा उतरवते आणि त्या विम्याचा आकडाही बातमीचा विषय बनतो. मागच्या वर्षी त्यांनी 350 कोटींचा विमा काढला होता यावर्षीचा आकडा त्यापेक्षा जास्तच असण्याची शक्यता आहे.विविध पूजांनी बाप्पांची आराधनाजीएसबी मंडळाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर चालणाऱ्या विविध पूजा. यातली प्रत्येक पूजा शास्त्रोक्तपद्धतीनेच केली जाते. सकाळी साडेपाच वाजता आवाहन आणि गण होमाने पूजेची सुरूवात होते. नंतर तुला सेवा, सकाळचा खास प्रसाद, माध्यान्ह पूजा, माध्यान्ह आरती, मुढ गणपती पूजा, महामूढ गणपती पूजा केली जाते. या पूजेच्या वेळी दररोज एक हजार नारळं फोडली जातात. नंतर प्रसादामध्ये त्याचा वापर केला जातो. नंतर दीप पूजा, रंग पूजा, पुष्प पूजा आणि रात्री शेजारती असा दररोज भरगच्च कार्यक्रम असतो. यातल्या प्रत्येक पूजेसाठी भाविक आपल्या नावांची नोंदणी करतात. मागच्यावर्षी अशा प्रकारच्या तब्बल 60 हजार पूजा संपन्न झाल्या. यावर्षी हा आकडा आणखी वाढणार आहे.अन्न दान,पवित्र दानजीएसबी मंडळाचं सर्वच काम भव्य-दिव्य करण्याचा प्रयत्न असतो. सकाळी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून मंडळाकडून फलाहार देण्यात येतो. तर दुपारी जेवण असतं. दररोज 15 हजार भाविकांना नाश्ता तर तेवढ्याच भाविकांना जेवण देण्यात येतं. गणेश स्थापनेपासून ते विसर्जनाच्या पाचव्या दिवसांपर्यंत हे अन्नदान सुरू असतं. जेवणात आणि इतर गोष्टींसाठी शुद्ध तुपाचाच वापर केला जातो. हिमाचलप्रदेशातून सफरचंद, पश्चिम महाराष्ट्रातून डाळींब, कोल्हापूरातून गुळ, केरळमधून नारळं, कोकणातून सुका मेवा आणि बंगळूरातून सुवासिक फुलं असं साहित्य त्या त्या भागातून मागवलं जातं. त्यासाठी कुठलाही हात आखडता घेतला जात नाही.‘हाय टेक’ मंडळजीएसबी गणपती आपल्या पारंपरिक पद्धतीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध असला तरी मंडळाचे सर्व कामकाज आणि कायकर्ते हायटेक आहे. मंडळाचं सर्व कामकाज डिजिटलाईज झालंय त्यामुळं प्रत्येकाचं कामाचा ट्रॅक राहते आणि कामं वेळेवर होण्याकडे लक्ष दिलं जातं. मंडळाचा सर्व हिशेबही चोख ठेवला जातो. सर्व व्यवहार हे चेकने होत असल्यामुळे सर्व गोष्टी एका ‘क्लिक’वर उपलब्ध होतात.‘केरळ’साठी मदतीचा हातजीएसबी मंडळात दक्षिण भारतीयांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी केरळमध्ये आलेल्या महापूराचं सावट या उत्सवावर आहे. जीएसबी मंडळाने मदत कार्यासाठीही पुढाकार घेतलाय. केरळच्या मुख्यमंत्री साह्यता निधीत मंडळाने सव्वा कोटींची देणगी जाहीर केलीय. तर केरळमधली आठ गावं दत्तक घेतली असून त्या गावांमध्ये 400 घरं बांधून दिली जाणार आहेत. गावातल्या सर्व कुटूंबांना किमान गरजेसाठी लागतील एवढ्या वस्तुंची किटही दिली जाणार आहे. या मदत वाटपासाठी मंडळाचे कार्यकर्ते केरळला गेले आहेत. आणि अनेक कार्यकर्ते गणेशोत्सव झाल्यावर जाणार आहेत. लोकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी मंडळाची भूमिका आहे असंही आर.जी. भट यांनी सांगितलंय.आम्ही थकतो, बाप्पा नाहीमंडळाला मिळणाऱ्या देणगींबाबतही त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले जीएसबी मंडळाकडे दानशूर भाविकांची कमतरता नाही. उत्सवासाठी देणगी देणाऱ्या 60 हजार लोकांची नावं मंडळाकडे आहेत. यात दरवर्षी भर पडत असते. एखद्या वर्षी कुणाकडे जाणं झालं नाही तर भाविक का आला नाहीत अशी विचारणा मंडळाकडे करतात आणि देणगी स्वत: आणून देतात. त्यामुळं मंडळाच्या कार्यकर्त्यांना दरवर्षी या प्रत्येकाकडे जावचं लागते अशी आठवणही त्यांनी सांगितली. या कामांमुळे कार्यकर्ते थकतात, मात्र देणाऱ्यांचा ओघ थांबत नाही. ही बाप्पांची कृपा आहे. मंडळात काम करणारा प्रत्येक जण आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून मंडळाच्या कामात आपलं योगदान देत असतो. हीच खरी गणेशाची सेवा आहे. गणेश���त्सवच्या काळात उत्सवाचं नियोजन करतानाच तरूण कार्यकर्ते हे आपल्या आयुष्याचं नियोजन करण्याचंही आव्हान पेलत असतात. गणेशोत्सवाचं हेच खरं यश आहे.\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/first-sarogasi-experiment-by-priserve-sperms-of-dead-prathmesh-in-pune-282321.html", "date_download": "2019-01-19T02:11:54Z", "digest": "sha1:BUKTLVUM76NJJBDZNOPTV5I2M5SXUVQX", "length": 16873, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग !", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश य��दव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग \nउच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय.\n14 फेब्रुवारी, पुणे : उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय. मृत माणसाच्या शुक्राणूंपासून अशा पद्धतीने सरोगसी मदरचा यशस्वी प्रयोग करून दाखवण्याची हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सह्याद्री हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय.\nयाबाबतची सविस्तर हकीगत अशी की, पुण्यातील दामले प्रशालेच्या शिक्षिका राजश्री पाटील यांचा 25 वर्षीय मुलगा प्रथमेश शिक्षणसाठी जर्मनीला गेला होता. पण तिकडेच त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं आणि त्यातच तो कोमात गेला. तब्बल साडेतीन वर्षे त्याने मृत्यूशी झुंज दिली पण अखेर त्याचा मृत्यू झाला. पण याच काळात जर्मनीतल्या प्रयोग शाळेत टेस्टिंगसाठी प्रथमेशचे शुक्राणू जतन करून ठेवण्यात आले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच प्रथमेशची कायमची आठवण राहावी म्हणून याच जतन केलेल्या शुक्राणूंच्या साहाय्याने सरोगसी मदरचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मग नातेवाईकांमधलीच एक महिला सरोगसीसाठी पुढे आली. राजश्री पाटील यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाला तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची मोलाची मदत झाली.\nआयव्हीएफ इन्स्टिट्यूट आणि डॉ सुप्रिया पुराणिक यांनी सरोगसीचं तंत्रज्ञान वापरून मयत प्रथमेशचे शुक्राणू आणि अनामिक दात्याकडून स्त्रीबीज घेऊन त्यापासून भ्रूण तयार केले आणि ते राजश्री पाटील यांच्याच नात्यातील महिलेच्या गर्भाशयात वाढवले... या सगळ्या प्रयत्नांना यश येत अखेर यश आलं. आणि या सरोगसी मदरने १२ फेब्रुवारी रोजी दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रथमेशच्या शुक्राणू पासून जन्माला आलेल्या या मुलांना राजश्री पाटील या जन्मदात्या आणि पालक म्हणून स्वतःच नाव देणार आहेत. या जुळ्या मुलांची नावं प्रथमेश आणि प्रिशा ठेवणार असल्याचं ही राजश्री पाटील यांनी सांगितलं. नियतीने जरी एक मुलगा त्यांच्यापासून हिरावून घेतला असला तरी मातृत्वाच्या ओढीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने राजश्री पाटील या आता दोन तान्ह्या मुलांच्या पुन्हा आई झाल्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nलोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/teachers-thank-pankaja-munde/", "date_download": "2019-01-19T02:38:06Z", "digest": "sha1:HLSC2K6MGUGFFOACMDDHFEMHARHQHI6H", "length": 7678, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजला होता. त्यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा निर्णय घेतल्यामुळे अपंग, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रिकरण यासाठी फायदा झाला आहे.\nयापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक १५-१५ वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा झाला आहे.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nयासाठीच जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आँनलाइन आणि पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनाच्यां बदल्यामध्ये होणारा अन्याय थांबला असल्याने राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी भेट घेऊन पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.\nजिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आँनलाइन आणि पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनाच्यां बदल्यामध्ये होणारा अन्याय थांबला असल्याने राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी भेट घेऊन माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra pic.twitter.com/oxhmMbT8LH\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसत��,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nतुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा…\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2009/06/", "date_download": "2019-01-19T02:29:16Z", "digest": "sha1:C5ANHWDIULIINUY62347NJ62NOHALYMH", "length": 14860, "nlines": 103, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: June 2009", "raw_content": "\nखरं तर एवढं सुंदर नाव असणाऱ्या नोबेल मिळलेल्या या पुस्तकात आहे तरी काय, या उत्सुकतेपोटीच शाळेत असताना मी गीतांजली वाचुन काढलं. आणि पहिल्यांदा फ़ारस काही कळाल नाही. त्यातही इंग्लिश भाषांतरात thy, thou, thee अशी भाषा वापरलेली..\nखर म्हंजे कविता हा माझा प्रांत नव्हे.. शाळेत ’खालील कवितेचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या’ य घोकुन पाठ केलेल्या उत्तराने मला बरेच तंगवले होते. त्यात माझी मैत्रिण अपर्णा हिने केलेल्या ’मुक्तछंद’ प्रकारात मोडणाऱ्य़ा कविता वाचुन माझा कवितेवरचा विश्वास उडाला होता. ’कवटी’ , ’ चिखल’ , ’किडे’ , ’प्राणाघात’, अशा शब्दांची खरचं भिती वाटत असे. तिला काही समजवण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला होता.\n” अगं, पण तू चांगले आणि यमक शब्द का वापरत नाहीस\n” मुक्तछंदाची कविता अशीच असते ”\nमाझ्या अज्ञानाकडे तुच्छतेने पहात ती म्हणाली होती..असो..\nगीतांजलीच्या कविता आधी मला स्वप्निल वाटायच्या. पण मुखवटे आणि चेहऱ्य़ांचा, खऱ्या आणि खोट्याचा थोडाफ़ार अनुभव घेतल्यावर या कवितांमधला प्रकाश दिसू लागला. नव�� अर्थ कळु लागले, संदर्भ लागत गेले. या छोट्या छोट्य कविता खूप तरल आणि सुंदर आहेत, काही दुर्बोधही आहेत.\nवेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा प्रत्येक कवितेत दिसतात. जसा हा काळसर करडा रंग :-\nकिंवा हा आशेचा कोवळा केशरी रंग :-\nरविन्द्रनाथांचे आयुष्यही असेच परस्पर विरोधाने भरलेले होते. ते स्वत: जरी बालविवाह विरोधी संस्थेत होते, तरी त्यांनी मुलीचा विवाह बाराव्या वर्षीच केला.\nगीतांजलीतील कविता ठरवून वगैरे लिहल्या गेल्या नाहीत. तो उत्फ़ूर्त प्रतिभेचा आविष्कार होता. या काळात गुरुदेवांनी दिक्षा घेतली होती. त्यांचे मन शांती आणि परमेश्वर याच विचारांनी भारलेले होते. योगानंदांच्या विचारांचा बराच प्रभाव होता. आणि या सगळ्यांविषयी वाटणारी कृतज्ञता त्यांनी इतक्या सुंदररीतीने व्यक्त केली.\nगीतांच्या मध्यमातून त्यांनी संपूर्ण भावाने अंतरीतून परमेश्वराला जी हाक मारली, ज्याचा मंजूळ नाद आजही किणकिणत आहे.\n” त्या मेंटलचे केस पाहिलेस पिंजारलेले\n” ह्या प्रिन्टचा ड्रेस मला खूप आवडतो”\n” आपण एवढे बारीक कधी होणार \nतृप्ती आणि मी रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या कोणावर्ही कॉमेंट केल्याशिवाय सोडल्याच मला आठवत नाही. तृप्ती, माझी बालमैत्रीण अगदी पुर्वीची आमची भांडणे, मारामारी केलेलीसुध्हा मला आठवते. अगदी शेजारीच घर असल्यामुळे मिटवामिटवी करायलाही बरं पडाय़चं.\nशाळेत पहील्या पाचात यायच्या वगैरे भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. (पाचात काय पहिल्या पंधरात सुध्हा नाव असण्याची शक्यता कमीच होती ) शाळेत एकत्र जाणाऱ्यांचा ग्रुप मोठा होता. सर्वात सिनियर मुलगी ’प्राचीताई’ आमची लीडर असे. तिच्या बरोबर चालण्याचा मान फ़क्त तिच्या मैत्रिणींना किंवा तिच्याहुन थोडी लहान असणाऱ्या ’मनवा’ ला होता. बाकी आमची वरात मागे निवांत गप्पागोष्टी करत चालत असे. बहुदा मी आणि तृप्ती एकत्र असू. काही समान गोष्टी असणाऱ्या आम्हा सहा मुलींचा छान ग्रुप जमला होता, अजुनही आहे सिनीयर मुलींची मापे काढणे, नोटबुक अपुर्ण ठेवणे आणि दुसऱ्या ग्रुपच्या मुलींशी काही वैचारीक मतभेद व्यक्त करणे या गोष्टी सोडल्या तर तसा आमचा ग्रुप निरुपद्रवीच होता. आम्ही नेहमी एकत्र असायचो पण तृप्तीशी माझी विशेष मैत्री कधीच कुणाला बोचली नाही. ती सर्वमान्य बाब होती.\n’अभ्यास डिस्कस केल्याने ज्यास्त लक्षात राहतो’ या तत्वावर सुरु झालेला ’सामुहिक अभ्यास’ ही एक हास्यास्पद गोष्ट होती. ’ फ़्रेंच राज्यक्रांतीची प्रमुख कारणे भारतीय समस्यांना वळसे घालून स्नेहा कुलकर्णीच्य नविन हेअरस्टाईलपर्यंत कशी पोहचत असत याचा पत्ता लागत नसे. मी आणि तृप्तीने असा अनेक दिवस एकत्र अभ्यास केलेला आहे. तृप्तीच्या घरी गच्चीवर जायचा जिना व अंगण यामध्ये एक छोटीशी खोली आहे जेमतेम तीन लोक बसू शकतील इतकी बहुदा तिथे आमचा अभ्यास चालयचा. माधुरी दिक्षीतचा नवा पिक्चर, पूजाचा नवा बॉयफ़्रेंड, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय इथपासून पु लंची पुस्तके, अर्थशास्त्र, अध्यात्म इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह होत असे. अधून मधून आमच्या अभ्यासात ( बहुदा तिथे आमचा अभ्यास चालयचा. माधुरी दिक्षीतचा नवा पिक्चर, पूजाचा नवा बॉयफ़्रेंड, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय इथपासून पु लंची पुस्तके, अर्थशास्त्र, अध्यात्म इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह होत असे. अधून मधून आमच्या अभ्यासात () व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तृप्तीचा लहान भाऊ इमानऎतबारे करीत असे. मग ती त्याच्या अंगावर खेकसत असे. पण नंतर एकंदरीत आमच्या अभ्यासाचा अंदाज आणि संशय घरच्या लोकांना येवू लागला आणि त्याचे पुरावेही वर्षीक टक्केवारीत दिसू लागले त्यामुळे पुढे हे प्रकरण कमी झाले.\nसकाळी लवकर उठून फ़िरायला जायचे आणि आमच्या आळशीपणाबद्दल उगाच वावड्या उठवणाऱ्य़ा मंडळींची तोंडं बंद करायची असा निर्धार आम्ही अनेक वर्षं केला होता.\nतृप्ती- ”ए, उद्या नक्की उठ हं, ५.३० ला बाहेर पडू.\"\n” बरं, मग ६.००\n\" ठिक आहे. dot ६.३० ला हाक मारते. OK\n\" अगं, कुत्री मागे लागतात\n\" मग ती ६.३० लाच मागे लागतात का\nअशा संवादानंतर पावणेसात या आडमुठ्या वेळेवर मांडवली व्हायची. पहीले ६-७ दिवस खरच जायचोही पण नंतर घोड कुठे अडायच देव जाणे.. पण नंतर घोड कुठे अडायच देव जाणे.. पण घरच्यांच्या टिंगल टवाळीला अजिबात दाद न देता सलग चार पाच वर्षे असे कार्यक्रम आम्ही चालूच ठेवले.\nकोल्हापूरमधे महलक्ष्मी मंदिरात बसण्याची आमची एक खास जागा आहे. जरा बाजूला असणाऱ्या मारुती मंदिरच्या पायऱ्यांवर आमची सल्लामसलत चालत असे. त्या मारुतीला आत्तापर्यन्त काय काय म्हणून ऎकावे लागले असेल, तोच जाणे.. छोटे कच्चे आवळे, चिंचांचा समाचार घेत गुप्त खलबतेही चालत असत. आजही मंदिरात त्याच पायऱ्यांवर दुसरे कोणीतरी गप्पा ठोकत बसलेल�� दिसले, की आपल्या मालकीची जागा त्याला दिल्यासरखे वाटते.\nआज लग्न होउन ती छान गृहकृत्यदक्ष वगैरे गृहिणी बनली आहे. पण हस्ताचा पाऊस, शाळा सुटल्यावर गर्दीने भरलेला रस्ता हट्कून मन मागे नेतो. खरचं, शाळेतल्या वर्षांनी माझा मैत्रीचा कोपरा खऱ्या अर्थाने समृध्द केला.\nLabels: जुनी पाटी, मैत्र\nही कविता कुठे वाचली होती, आठवत नाही..\nपण माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3954", "date_download": "2019-01-19T01:52:33Z", "digest": "sha1:74XJ57BLWRUSLH5FZZWMJ6T4VIIZUDKO", "length": 30311, "nlines": 91, "source_domain": "mr.upakram.org", "title": "‘सुरकोटला’ अश्व: भाग 1 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n‘सुरकोटला’ अश्व: भाग 1\n‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. या लाल मातीमुळे या सर्व भागाला लालसर ब्राऊन रंग प्राप्त झाला आहे. हा सर्वच भाग एकूण दुष्काळी व वैराण असल्याने मधून मधून दिसणारी, निवडूंग, बाभूळ आणि पिलू या वनस्पतींची काटेरी, खुरटी झुडपे सोडली तर बाकी झाडोरा किंवा गवत असे दिसतच नाही.\n1964 साली, भारतीय पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, श्री. जगत्पती जोशी यांनी इतिहास-पूर्व कालातील मानवी वस्तीच्या खाणाखुणा या टेकाडावर दिसत असल्याचे शोधून काढले होते. इतिहास-पूर्व कालात या टेकाडाच्या ईशान्य दिशेला एक छोटी नदी वहात होती. या नदीतील पाणी वहात जाऊन शेवटी कच्छमधील छोट्या रणात (Little Rann) पसरत असे. या नदीचे अस्तित्व हे कदाचित या ठिकाणी इतिहास-पूर्व कालातील मानवी वसाहत असल्याचे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता होती. सध्या मात्र या इतिहासातील नदीला एका पावसाळी छोट्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी प्रथम 1970-71 मध्ये उत्खनन करण्यास प्रारंभ केला. या उत्खननात, या स्थानावर एक किल्ला व त्याच्या बाजूला वसलेले एक गाव यांचे भग्नावशेष सापडले होते. तदनंतरच्या वर्षात ( 1971-72) येथे परत एकदा उत्खनन सुरू करण्यात आले. दुसर्‍या वर्षीच्या उत्खननात, या ठिकाणी प्रत्यक्षात तीन सलग कालखंडातील मानवी वसाहती किंवा संस्कृत्यांचा राबता होता असे आढळून आले. यापैकी सर्वात जुनी वसाहत इ.स.पूर्व 2150 ते 1950 या कालखंडात अस्तित्वात होती. या सर्वात जुन्या वसाहतीला 1ए असे नाव देण्यात आले. या नंतरची किंवा 1बी हे नाव दिलेली वसाहत इ.स.पूर्व 1950 ते 1800 या कालात अस्तित्वात होती तर जमिनीच्या सर्वात वरच्या थरात खाणाखुणा सापडलेली अखेरची किंवा 1सी ही वसाहत इ.पूर्व 1800 ते 1700 या कालखंडात येथे रहात होती. या सर्व उत्खननावरून हे स्पष्ट होत होते की की या ठिकाणी अस्तित्त्वात असलेली सर्वात जुनी वसाहत ही नक्कीच ब्रॉन्झ युगातील हडाप्पा किंवा सिंधू-सरस्वती संस्कृतीचा एक भाग होती.\n1बी या नावाने ओळखला जाणारा कालखंड समाप्त होण्याच्या सुमारास संपूर्ण सुरकोटला वसाहतीला भयानक आग लागली व ही सर्व वसाहत जळून खाक झाली. या दुर्घटनेचा साक्षीदार असलेला एक कमीजास्त जाडीचा राखेचा थर या संपूर्ण वसाहतीवर पसरलेला आढळून आला. 1बी या कालखंडाच्या खुणा ज्या खोलीवर सापडत होत्या तेथपर्यंत उत्खनन केल्यावर हा राखेचा थर आढळून आल्याने या आगीचा कालखंडही उत्खनन करणार्‍या शास्त्रज्ञाना लगेचच समजू शकला. मात्र आगीमुळे भस्मसात झालेली ही वसाहत परत लगेचच बांधून काढली गेली होती व येथे परत एकदा राबता सुरू झाला होता. मात्र या पुढच्या म्हणजे 1सी या कालखंडात, येथे कोणीतरी भिन्न लोक राबत्यास आले होते व एक नवीनच संस्कृती उदयास आली होती असे सापडलेल्या खाणाखुणा व वस्तू यावरून आढळून येत होते.\nया टेकाडावर उत्खनन केल्यावर वर निर्देश केलेल्या ज्या कालखंडातील वसाहतींचे 3 थर आढळून आले होते त्या तिन्ही थरांमध्ये, विपुल प्रमाणात निरनिराळ्या पशुपक्ष्यांची हाडे आढळली होती. यातील पशूवर्गाच्या हाडांचे, पाळीव प्राणी, वसाहतीच्या निकट राहणारे डुकरे, उंदीर या सारखे प्राणी आणि शिकार केले जाणारे हरणासारखे वन्य प्राणी या 3 वर्गात विभाजन करता येत होते.\nगेल्या काही दशकांत सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ज्या अनेक प्राचीन वसाहती सापडल्या आहेत ���्या सारखीच ‘सुरकोटला‘ प्राचीन वसाहत ही एक असल्याने यात फार निराळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण असे काही सापडेल अशी फारशी अपेक्षा शास्त्रज्ञांना नव्हती. परंतु सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यातील कोणत्याही प्राचीन वसाहतीच्या उत्खननात कधीही न सापडलेल्या एका पाळीव प्राण्याची हाडे सुरकोटला उत्खननात पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना सापडली व या शोधामुळे, गेले 1 शतक युरोपियन इतिहास लेखकांनी या सिंधू खोर्‍यातील प्राचीन संस्कृतीबद्दलची जी काही प्रमेये मांडली होती ती पूर्णपणे चुकीची ठरतात की काय असा प्रश्न निर्माण झाला व एका नव्या विवादाला तोंड फुटले.\nहा पाळीव प्राणी होता अश्व किंवा घोडा\nउत्खनन करणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांच्या गटामधील, पशुंच्या अस्थी अवशेषांबद्दलचे विशेष तज्ञ मानले जाणारे शास्त्रज्ञ, श्री ए.के.शर्मा यांनी, 1बी या थरात सापडलेल्या हाडांमध्ये, घोड्याचे पुढचे दात व सुळे (incisor and molar teeth) व पायामधील खुराजवळील हाडे (various phalanges and other bones) ही निःशंकपणे घोड्याचीच (Equus caballus Lin (Horse) असल्या बद्दलचे आपले मत अतिशय सुस्पष्टपणे व्यक्त केले होते. या घोड्याच्या हाडांबरोबर, गाढवासारख्या तत्सम प्राण्यांची (Equus asinus and Equs hemionus khur (wild asses) हाडेही आपल्याला मिळाली असल्याचे आणि या शिवाय सर्वात वरच्या म्हणजे 1सी थरात जी हाडे सापडली आहेत जी निःशंकपणे घोड्याचीच आहेत असे म्हणणे शक्य होणार नाही हे सांगून एकूण परिस्थिती स्पष्ट केली होती.\nश्री. ए.बी.शर्मा यांचा हा शोध इतका सनसनाटी होता की जगभरातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ, इंडॉलॉजिस्ट्स आणि इतिहासकार यांच्यात खळबळ उडाली व बहुतेकांनी हा शोध मान्य करण्याचेच नाकारले. 1920 सालामध्ये जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्या नंतरच्या कालखंडात युरोपियन इतिहासकारांनी, भारतावर आर्य टोळ्यांचे आक्रमण झाल्यामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास कसा बदलला आर्य-अनार्य यांच्यात कशी युद्धे झाली असावीत आर्य-अनार्य यांच्यात कशी युद्धे झाली असावीत आर्यांचा विजय का झाला आर्यांचा विजय का झाला वगैरे प्रश्नांवर विसंबून जे एक भव्य दिव्य काल्पनिक चित्र रंगवले होते, त्या चित्रालाच मुळापासूनच सुरूंग या शोधामुळे लागण्याची वेळ आली.\nया युरोपियन इतिहासकारांनी रंगवलेला हा इतिहास कोणत्या प्रत्यक्ष शोधांवर आधारित होत��� हे बघणे रोचक ठरेल. सिंधू संस्कृतीतील उत्खनन झालेल्या कोणत्याही ठिकाणी पाळलेला घोडा (Equus caballus Lin) या प्राण्याचे अवशेष कधीही सापडलेले नाहीत. सिंधू संस्कृती लयाला गेल्यानंतरच्या (इ.स.पूर्व 1700-1500) कालात, भारतीय उपखंडामध्ये जी वैदिक संस्कृती उदयास येऊन सर्वमान्य झाली होती, त्या संस्कृतीमध्ये पाळलेला घोडा या प्राण्याला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान दिलेले होते. या मुळे, नंतरच्या काळात घोड्यांच्या पाठीवरून तुफानी घोडदौड करत आलेल्या चेंगिझखानच्या सैन्याने जसा मध्य एशिया सहज रित्या पादाक्रांत केला होता तशाच पद्धतीने अफगाणिस्थान-इराण कडून घोड्याच्या पाठीवरून आलेल्या आर्य टोळ्यांनी आपल्या तुफानी घोडदौडीच्या बळावर सिंधू संस्कृतीतील आणि बैलगाडी हेच ज्यांचे प्रमुख वाहन होते अशा स्थानिक अनार्य वसाहतींचा संपूर्ण विनाश करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असावे असे काहीसे चित्र या युरोपियन इतिहासकारांनी रंगवले होते. हे चित्र, या युरोपियन इतिहासकारांच्या मताने, इतके परिपूर्ण, कोणतीही शंका घेण्यास वाव नसलेले व परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते की या इतिहासावर हा अखेरचा शब्द आहे असे मानले जाऊ लागले होते. भारतातील अनेक विद्वान मंडळींनाही हा आर्य-अनार्य सिद्धांत पसंत पडला व उत्तर भारतीय म्हणजे आर्य व दक्षिण भारतीय म्हणजे अनार्य असेही काही मंडळी म्हणू लागली.\nजगभर सर्वमान्य झालेल्या युरोपियन इतिहासकारांच्या या प्रिय सिद्धांताला भारतातील एक साधा सुधा पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता आव्हान देऊ बघत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, तथाकथित आर्य टोळ्यांचे आक्रमण भारतीय उपखंडावर ज्या काळात झाले असावे असे मानले जात होते त्याच्या 300 ते 500 वर्षे आधीपासूनच किंवा इ.स.पूर्व 2000 या कालखंडापासूनच पाळीव घोडा हा प्राणी हडाप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील लोकांना परिचित होता नव्हे तर त्यांच्या वापरात होता.\nया लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा\nहडप्पा आणि मोहेंजोदारोच्या काळात घोडा नव्हता हे तर सर्वश्रुत आहे. सूरकोटलाचा काळ आणि हडाप्पाचा काळ वेगळा असल्याचे चंद्रशेखर यांनी नमूद केलेले आहेच.\nआर्य अनार्य वगैरे बाजूला ठेवून काही प्रश्न विचारावेसे वाटतात ते असे की सिंधू सरस्वती संस्कृतीतील शहरे ही नगरराज्ये आहेत. सूरकोटलाशिवाय इतरत्र घोडे आढळले का आढळले नसल्यास या एका ठिकाणीच घोडे कसे आढळले नसल्यास या एका ठिकाणीच घोडे कसे (इतर ठिकाणी उत्खनन झालेले नाही असे उत्तर असल्यास असो.) पण इतरत्र घोडे मिळालेले नसल्यास येथे एक वेगळी वस्ती होती असे म्हणता येईल. मग ती वेगळी वस्ती येथे स्थायिक झाली तेव्हा ती पोहोचेपर्यंत अध्येमध्ये त्यांनी वस्ती केलीच नाही की काय\nमला असे वाटते (चू. भू. द्या. घ्या) हे घोडे समुद्रमार्गे येथे पोहोचले असावे. सूरकोटलाचे स्थळ लक्षात घेता हे शक्य असावे असे वाटते.\nसुरकोटला थिअरीला छेद देणारे काही येथे वाचता येईल.\nप्रियालीताईंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे मिळाली आहेत तर काही अजूनही अनुत्तरीत आहेत. उत्तरे मिळालेल्या प्रश्नांबद्दल माहिती पुढच्या भागात येईलच.\nसुरकोटलातील घोडे हे समुद्र मार्गाने आले असावेत याच्याशी मी सहमत आहे. या भागाचा समुद्र मार्गाने मेसेपोटेमिया बरोबर मोठा व्यापार चालत असे. तांबे व टिन खनिजांची आयात तेथूनच केली जाई. त्यामुळे घोडे आयात करणे कठीण नव्हते.\nमेसेपोटेमिया मधील प्राचीन लेखनात 'मेलुहा' बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख सापडला आहे. मेलुहा म्हणजेच सिंधू संस्कृती असावी असा एक अंदाज काही लोक बांधतात. प्रियाली ताई यावर काही प्रकाश टाकू शकतील का\nमेसेपोटेमिया मधील प्राचीन लेखनात 'मेलुहा' बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख सापडला आहे. मेलुहा म्हणजेच सिंधू संस्कृती असावी असा एक अंदाज काही लोक बांधतात.\nमी ही एवढेच ऐकलेले आहे. यापेक्षा जास्त वाचन नाही. काही मिळते का शोधायला हवे.\nवाचतोय... पुढील भागांच्या प्रतीक्षेत.\nमस्त, अधिक वाचायला आवडेल.\nमस्त विषय आणि अभ्यास... उपक्रमाला आणि चंद्रशेखरयांच्या लेखन शैलीला साजणारी आणखीन एक लेखमाला वाचायला उत्सुक...\nही नवीनच माहिती दिसत्ये.\nहरप्पा- मोहेंजोदडो च्या वेळेस घोडे वापरात नव्हते असेच माझ्याही वाचण्यात आहे.\n(यु पी एस सी साठी मान्यताप्राप्त बहुतांश पुस्तकात अजूनही हेच आहे.)\nहरप्पा- मोहेंजोदडो च्या वेळेस घोडे वापरात नव्हते असेच माझ्याही वाचण्यात आहे.\nहे निरिक्षण योग्य आहे. सुरकोटलाचा कालखंड बराच पुढचा आहे.\nही लेखमाला कोठे जाणार\nअरविंद कोल्हटकर [14 Mar 2013 रोजी 20:01 वा.]\nही लेखमाला कोठे हे जाणार हे जाणण्यासाठी उत्सुक आहे. ती AIT - Aryan Invasion Theory च्या दिशेने झुकणार असली त�� माझी शंका आत्ताच नोंदवून ठेवतो.\nAIT - Aryan Invasion Theory च्या विरोधात काहीहि असले तरी भारत ते युरोप ह्या विस्तीर्ण पट्ट्यातील डझनावारी भाषांमधील सहज दिसणारे साधर्म्य ह्या जबरदस्त मुद्द्याला AITच्या विरोधकांपाशी काय उत्तर आहे असे पटणारे उत्तर जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत AIT - Aryan Invasion Theory ला आपल्या स्थानावरून दूर करणे अवघड वाटते. ह्या विषयातील मी मोठा जाणकार मुळीच नाही पण हे म्हणणे common sense ला सहज पटेल असे आहे.\nआक्रमण आणि संस्कृती प्रसार\nसिंधू संस्कृतीच्या विलयानंतर भारतीय उपखंडात वैदिक संस्कृती पसरली व ही संस्कृती मध्य एशिया मधून भारतात आली याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. याच धर्तीवर सिंधू संस्कृतीमधील मूळ लिपी/भाषा नष्ट झाली व तिची जागा पुढे प्राकृत भाषेने (बर्‍याच कालखंडानंतर) घेतली असे मला वाटते. प्राकृत भाषेचे मूळ हेही मध्य एशिया मधूनच आले असल्याचा संदर्भ मी वाचलेला आहे.मात्र सध्या तो माझ्याकडे नाही.\nही वैदिक संस्कृती आणि भाषा या भारतात पसरल्या कशा हा कळीचा मुद्दा आहे. आर्य आक्रमण सिद्धांताप्रमाणे या प्रसाराचे कारण आर्यांचे आक्रमण हे होते. मात्र संस्कृती /भाषा पसरण्यासाठी आक्रमणाचीच गरज असते असेच काही नाही. या साठी कंबोडिया, इंडोनेशिया,मलेशिया या देशांत झालेला प्रथम हिंदू संस्कृतीचा प्रसार व नंतर इंडोनेशिया,मलेशिया मध्ये झालेला इस्लामचा प्रसार ही मोठी समर्पक उदाहरणे आहेत असे मला वाटते. येथे कोणतेही हिंदू किंवा इस्लामिक आक्रमण न होता येथे या संस्कृती व भाषा पसरल्या होत्या. (कंबोडियात सापडलेले काही शिलालेख संस्कृत भाषा व ख्मेर लिपितील आहेत.)\nसिंधू संस्कृतीमधील मूळ लिपी/भाषा नष्ट झाली व तिची जागा पुढे प्राकृत भाषेने (बर्‍याच कालखंडानंतर) घेतली असे मला वाटते.\nया विषयी मागे लिहिलेला एक लेख येथे आहे. हा लेख उपक्रमवर देखील आहे पण हल्ली स्वत:च्या लेखांचे दुवे शोधता येत नाहीत. कोणाकडे युक्ती असेल तर कळवावे.\nहा घ्या दुवा. गुगलवर 'उपक्रम प्रियाली सिंधू' असे शोधल्यावर मिळाला. लेखाचे नाव ठाऊक असल्यास अशा प्रकारे शोधता यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2007/03/san-fransisco-rocks.html", "date_download": "2019-01-19T02:15:18Z", "digest": "sha1:YYOCDFRGSDVB53MNJWAR5T6KXTYX3H4U", "length": 23217, "nlines": 116, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: San Fransisco rocks..", "raw_content": "\nमल�� आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nपरत एक प्रवास.. अजून एक प्रवास वर्णन... :)\nशेवटी आमची किंवा माझी म्हणू पाहिजे तर much much awaited san fransisco (SF) ट्रिप अखेर final झाली.. म्हणजे ट्रिप सगळ्यांची होती.. पण much much awaited निदान माझ्यासाठी होती.. मागे एकदा इथली काही मंडळी तिथे गेली असताना माझं इथे रहायचं नक्की ठरत नव्हतं त्यामूळे cancel झालं होतं तर डिसेंबर मधे मोठठा प्लॅन बनवून bad whether मूळे flight cancel होऊन त्याचा पोपट झाला होता.. आता ह्यावेळी तरी काय होतय असं अशी जरा काळजीच वाटत होती.. पण नेहमीप्रमाणे चर्चांची गुर्हाळं होऊन bookings आणि plan फ़ायनल झाला... आपल्याकडे कशी हल्ली समविचारी पक्षांची आघाडी होते तसे आमच्या इथे ही हल्ली समविचारी लोकांचे छोटे छोटे ग्रूप तयार झालेत.. co-ordinate करायला ही बरं पडतं आणि उगाच कोणाचे राग, लोभ, कंटाळे, priorities etc etc संभाळत बसावे लागत नाहीत.. असो त्याबद्द्ल कधितरी detail मधे नंतर... तर आमची जी सधारण ११ जणांची समविचारी आघाडी आहे त्यापैकी ७ जणांनी जायच नक्की केलं आणि बाकीच्यांचाही बाहेरून पाठिंबा होताच म्हणजे आम्हाला air port वर सोडायला न्यायला येणे, लागतिल तेव्हा नेट वरून drections शोधून देणे, जे एका प्रोजेक्ट मधे आहेत त्यांनी back up म्हणून काम करणे etc etc... आमच्यातल्या चौघांना आधी LA ला पण जायचं होतं त्यामूळे ते एक दिवस आधिच रवाना झाले आणि मी, निशांत आणि मिता एक दिवस उशिरा निघून त्यांना SF ला भेटणार होतो.. आमच्या ट्रिप ची सुरुवात अगदी Just in time झाली.. आम्ही सुमारे तास भर लवकर air port वर पोचून देखिल तिथे security मधे भली मोठी लाईन... आता ह्यावेळी तरी काय होतय असं अशी जरा काळजीच वाटत होती.. पण नेहमीप्रमाणे चर्चांची गुर्हाळं होऊन bookings आणि plan फ़ायनल झाला... आपल्याकडे कशी हल्ली समविचारी पक्षांची आघाडी होते तसे आमच्या इथे ही हल्ली समविचारी लोकांचे छोटे छोटे ग्रूप तयार झालेत.. co-ordinate करायला ही बरं पडतं आणि उगाच कोणाचे राग, लोभ, कंटाळे, priorities etc etc संभाळत बसावे लागत नाहीत.. असो त्याबद्द्ल कधितरी detail मधे नंतर... तर आमची जी सधारण ११ जणांची समविचारी आघाडी आहे त्यापैकी ७ जणांनी जायच नक्की केलं आणि बाकीच्यांचाही बाहेरून पाठिंबा होताच म्हणजे आम्हाला air port वर सोडायला न्यायला येणे, लागतिल तेव्हा नेट वरून drections शोधून देणे, जे एका प्रोजेक्ट मधे आहेत त्यांनी back up म्हणून काम करणे etc etc... आमच्यातल्या चौघांना आधी LA ला पण जायचं होतं त्यामूळे ते एक दिवस आधिच रवाना झाले आणि मी, निशांत आणि मिता एक दिवस उशिरा निघून त्यांना SF ला भेटणार होतो.. आमच्या ट्रिप ची सुरुवात अगदी Just in time झाली.. आम्ही सुमारे तास भर लवकर air port वर पोचून देखिल तिथे security मधे भली मोठी लाईन... आधी WTC चा आणि नंतर त्या लंडन मधला liquids वापरून करायच्या स्फ़ोटांच्या प्लॅन चा इथे एकूण इतका धसका घेतलाय की security check ह्याला लागणारा वेळ दिवसेंदिवस वाढतच चाल्लाय.. पण काय करणार तो आवश्यक देखिल आहे.... शेवटी flight ची last and final announcement होत असताना आम्ही कसेबसे गेट वर पोचलो... आदल्या दिवशीच्या जागरणाने flight take off व्हायच्या आधी मला झोप लागली पण.. आधी WTC चा आणि नंतर त्या लंडन मधला liquids वापरून करायच्या स्फ़ोटांच्या प्लॅन चा इथे एकूण इतका धसका घेतलाय की security check ह्याला लागणारा वेळ दिवसेंदिवस वाढतच चाल्लाय.. पण काय करणार तो आवश्यक देखिल आहे.... शेवटी flight ची last and final announcement होत असताना आम्ही कसेबसे गेट वर पोचलो... आदल्या दिवशीच्या जागरणाने flight take off व्हायच्या आधी मला झोप लागली पण.. नंतर बराच turblulance पण होता म्हणे... आणि निशांत नी मला उठवायचा प्रयत्न केला होता आणि मी उठलो नाही.. त्यांनी माझ्या झोपेचे किस्से नंतर बर्याचदा लोकांना रंगवून सांगितले.. नंतर बराच turblulance पण होता म्हणे... आणि निशांत नी मला उठवायचा प्रयत्न केला होता आणि मी उठलो नाही.. त्यांनी माझ्या झोपेचे किस्से नंतर बर्याचदा लोकांना रंगवून सांगितले.. फिनिक्स ला माझा मित्र अश्विन मला air port वर भेटायला येणार होता.. दिड तासाचाच break होता.. आणि सकाळ्च्या अनुभवाने शहाणपण न येऊन मी त्याच्याशी गप्पा मारत बसून अर्धातास आधी security च्या लाईन मधे आलो.. ते आटोपून मला जोरदार धावत गेट पर्यंत पोचावं लागलं.. सकाळी छान व्यायाम झाला आणि जॅकेट, स्वेटर ह्यामूळे जिम मधे येतो तसा घाम पण आला.. फिनिक्स ला माझा मित्र अश्विन मला air port वर भेटायला येणार होता.. दिड तासाचाच break होता.. आणि सकाळ्च्या अनुभवाने शहाणपण न येऊन मी त्याच्याशी गप्पा मारत बसून अर्धातास आधी security च्या लाईन मधे आलो.. ते आटोपून मला जोरदार धावत गेट पर्यंत पोचावं लागलं.. सकाळी छान व्यायाम झाला आणि जॅकेट, स्वेटर ह्यामूळे जिम मधे येतो तसा घाम पण आला.. परत एकदा just in time.. :) सॅन होजे airport ला उतरल्यावर बाहेर आल्याआल्याच एकदम छान वाटलं... हिवाळा असूनही सगळीकडे हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मुख्य म्हणजे उबदार हवा आणि लख्ख सूर्यप्रकाश... परत एकदा just in time.. :) सॅन होजे airport ला उतरल्यावर बाहेर आल्याआल्याच एकदम छान वाटलं... हिवाळा असूनही सगळीकडे हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मुख्य म्हणजे उबदार हवा आणि लख्ख सूर्यप्रकाश... ह्या वर्षी आमच्या इथे इतका वाईट हिवाळा होता.. :( बर्फ़ ज्या ज्या प्रकारांनी पडू शकतो म्हणजे snow fall, ice rain, flurries, slit etc etc त्या सगळ्याप्रकारांनी पडून झाला.. temp 0 deg celcius झालं की आम्हाला ते गरम वाटायचं.. वारा पाऊस होतेच आणि उरलं सुरलं tornedo पण परवा होऊन गेलं... ह्या सगळ्यामूळे १०/१२ deg celcius आणि ऊन म्हणजे तर अगदी परवणीच... मला आमच्या सॅन रॅमोन च्या ऑफ़िस मधे काही clients ना भेटायला जायचं होतं.. त्यामूळे निशांत मिता ला हॉटेल मधे सोडून मी लगेच तिकडे गेलॊ.. जाताना चा drive जबरी होता... दोन्ही बाजूला डोंगर, हिरवळ, त्यात चरणार्या गाई, मेंढ्या आणि मधे मधे दिसणारी कौलारू घरं... एकदम चित्रातल्या सारखं.. switzerland किंवा typical युरोप मधली जशी वर्णनं असतात त्या सारखं... आमचं ऑफ़िस देखिल एकदम पॉश निघालं.. तिथे लेक साईड canteen आहे.. एव्हड्या scenic आणि सुंदर ऑफ़िस मधे बसून लोकं काम कशी काय करतात कोण जाणे.. मी तिथे either फोटो काढत बसलो असतो किंवा खिडकीतून बाहेर बघत बसलो असतो...\nएकूण SF किंवा bay area चा पहिलं दर्शन फ़ारच सुंदर होतं... नंतर आम्हाला संध्याकाळी mystery spot ला जायचं होतं... निशांत आणि मिता ला घेऊन आम्ही लगेच तिकडे निघालो.. तो रस्ता ही खूपच मस्त होता... आणि शेवटचे काही मैल तर घाट आणि घनदाट जंगलातून होता.. दिवस भरातल्या just in time परंपरेनुसार तिथेही शेवटची tour चालू व्ह्यायच्या ५ मिनीटं आधी आम्ही तिथे पोचलो... आधि बराच वेळ तो प्रकार optical illusion आहे असं मला वाटत होतं.. पण काही काही experiments नंतर कळत नाही exact भानगड काय आहे किंवा खरच mystery आहे.. पण एकूण अनूभव चांगला होता.. 45 Deg मधे वाकून उभं रहालेले फोटो काढताना किंवा खालून वर roll होणारा ball पहाताना खूप मजा आली.. :) रात्री आमची LA हून येणारी gang पण एकदम वेळेवर आली... त्यामूळे आम्ही लगेच SF downtown कडे निघालो... तिथे जायच्या आधी SF ला मिळणार्या देसी जेवणाबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकलं होतं.. काय वाट्टेल ते करा पण शालिमार मधे जाऊन याच असं सांगितलं होतं.. आम्ही १० $ पार्कींग मधे घालवून ते शालिमार शोधलं पण तिथे जोरदार पोपट झाला.. ते एखाद्या धाब्यासारखं होतं.. आणि food पण not so good type होतं.. एकूण SF downtown एकदम मस्त आहे... एकतर एकतर डोंगर उतारावार असल्याने सगळे रस्ते एकदम steap आहेत.. सगळी कडे छान हिरवळ आहे.. आणि मधे मधे cable cars आणि tram आहेत... new york, chicago पेक्षा खूप वेगळं वाटतं तिथे.. हल्ली मला chicago downtown म्हणजे घरच्या सारखं, आपलं असं वाटायला लागलय.. :) तशी ही माझी california ची तिसरी ट्रिप.. एकदा LA ला तर दुसर्यांदा San Diego ला... LA हा पूर्णपणे अपेक्षाभंग होता.. LA बघून मला वाटलेलं की लोकं एव्ह्डं california california करत का नाचतात एकूण SF downtown एकदम मस्त आहे... एकतर एकतर डोंगर उतारावार असल्याने सगळे रस्ते एकदम steap आहेत.. सगळी कडे छान हिरवळ आहे.. आणि मधे मधे cable cars आणि tram आहेत... new york, chicago पेक्षा खूप वेगळं वाटतं तिथे.. हल्ली मला chicago downtown म्हणजे घरच्या सारखं, आपलं असं वाटायला लागलय.. :) तशी ही माझी california ची तिसरी ट्रिप.. एकदा LA ला तर दुसर्यांदा San Diego ला... LA हा पूर्णपणे अपेक्षाभंग होता.. LA बघून मला वाटलेलं की लोकं एव्ह्डं california california करत का नाचतात नुसताच hype आहे.. आणि आपल्याकडे ज्या \"कोकणचं कॅलिफ़ोर्निया\" वगैरे घोषणा होत असतात त्यापेक्षा कॅलिफ़ोर्नियाचच कोकण बनवा कारण तेच कितीतरी जास्त सुंदर आहे.. San Diego छान आहे.. पण त्याच सौंदर्य आणखिन वेगळं आहे... म्हणजे ऐकून मनात जी कॅलिफ़ोर्निया बद्दल ची image होती त्याच्याशी जूळणारं नाहीच.. पण SF exceeded all the expectations.. Bay area चं एव्हडं कौतूक का केलं जातं ते बघायचं असेल तर SF ला गेल्या वर कळतं.. नुसताच hype आहे.. आणि आपल्याकडे ज्या \"कोकणचं कॅलिफ़ोर्निया\" वगैरे घोषणा होत असतात त्यापेक्षा कॅलिफ़ोर्नियाचच कोकण बनवा कारण तेच कितीतरी जास्त सुंदर आहे.. San Diego छान आहे.. पण त्याच सौंदर्य आणखिन वेगळं आहे... म्हणजे ऐकून मनात जी कॅलिफ़ोर्निया बद्दल ची image होती त्याच्याशी जूळणारं नाहीच.. पण SF exceeded all the expectations.. Bay area चं एव्हडं कौतूक का केलं जातं ते बघायचं असेल तर SF ला गेल्या वर कळतं.. Europian look, छान हवामान, सगळं कसं आखिव रेखिव आणि मूख्य म्हणजे निपजलेलं नैसर्गिक सौंदर्य ह्या सगळ्यामूळे SF चटकन आवडून जातं...\nदुसर्या दिवशी सकाळी alcatraz चा तुरूंग पहायचा प्लॅन होता... हा typical american marketing चा उत्तम नमूना आहे... तसं बघायला गेलं तर अमेरीकेतल्या ऐतिहासिक गोष्टी म्हणजे फार फार तर ३००/४०० वर्ष जून्या... त्यात ही बर्याच ठिकाणी इतिहास ओढून ताणून आणल्यासारखा वाटतो... alcatraz चं तुरूंग पाहिल्याजाणार्या आमच्या पैकी एकानेही अंदमानातील स्वातंत्र्य़वीर सावरकरांच तुरूंग पाहिलेलं नाही एक ठिकाण म्हणून पाहायला ते ठिक आहे पण ऐतिहासिक वगैरे वाटत नाही.. पण एकून ते सगळं पाहिल्यावर खूप उदास व्हायला होतं... त्या तुरूंगातल्या काही cells उघड्या आहेत... audio tour च्या दरम्यान त्याच्या आत घेऊन जातात... त्या ४ X ४ च्या जागेत नुसतं २ सेकंद उभं राहिलं तरी स्वातंत्र्याचं महत्त्व काय हे कळतं... आणि नुकतात योगेश च्या shwashank redemtion वरचा blog वाचलेला असल्याने जरा जास्तच strong feelings जाणवली... त्या बेटावरून SF downtown, bay, bay bridge आणि golden gate bridge खूप छान दिसतात... नंतर fisherman's warf वर थोडावेळ timepass केला... तिथून पण छान फोटो काढता येतात... overall ती एकदम happening जागा आहे... एकदम शिकागो च्या nevy pier साराखी... तिथे sea food पण एकदम सही मिळतं... \nनंतर muir woods नावाच्या जवळच्या एका जंगलात गेलो.. तिथे जाणारा रस्ता घाटातून जाणार होता... आणि त्यावेळेला अवंती drive करत असल्याने तिला सगळ्यांनी खूप पिळलं पण.. :) SF dowtown पासून १५ मैल च्या अंतरावर एव्हडं दाट जंगल असेल ह्यावर विश्वास बसत नाही... एथली builder lobby विशेष सक्रीय दिसत नाही... ;) हे खूप उंचच उंच वाढणार्या झाडांचं rain forest आहे.. तिथे मधे मधे चालण्यासाठी trails केले आहेत.. एकून २/३ तास जंगलात भटकण्यासाठी मस्त जागा आहे.. जरा आत शिरलं की तिथे camping वगैरे करण्यासाठी पण जागा आहे..\nSF downtown मधलं chinatown हे US मधलं सगळ्यात मोठं chinatown आहे असं म्हणतात.. त्यांचा new year day नुकताच येऊन गेल्यामूळे तिथे दिवे, कंदिल वगैरे लावलेले होते.. तिथली दुकानं पण एकदम मस्त होती.. सगळीकडे एकदम enthu वातवरण होतं... आमच्या ग्रूप मधल्या मुलींनी एका दुकानात किमोनो घालून फोटो काढून घेतले... आणि त्या sales girl च लक्ष गेल्यावर \"आम्हाला हा किमोनो मोठा होतोय तुम्ही तो alter करून देणार का हो \" असं उगिच अगदी शहाण्यामूलींसारखी तोंडं करून विचारून typical देसी गिरी केली.. :D मधे आम्ही १/२ वेळा रस्ता चुकून एकदम गोल्डन गेट ब्रिज वरच पोचलो.. हे पण SF मधलं एक attraction आहे... may be आम्ही रस्ता हरवून तिथे पोचलो असल्याने म्हणा किंवा परत येताना toll भरावा लागणार ह्या भितीने म्हणा.. ;) आम्हाला तो विषेश आवडलाच नाही.. एकतर तो खूप भारी आहे असं निदान वाटलं तरी नाही आणि दुसरं म्हणजे लंडन ब्रिज किंवा new york च्या brooklyn bridge वर जसं सहीSSS किंवा romantic वाटतं तसं काही तिथे वाटलं नाही...\nत्या रात्री जेवलेलं इतर देसी restaurants मधलं जेवण एकदम मस्त होतं... एकतर खूप Indian जनता असल्याने एकदम homely वाटत होतं...\nदुसर्या दिवशी सकाळी जो US मधला most scenic drive म्हंटला जातो अश्या highway 1 वर जायचं होतं... तिथे १७ मैल्स चा एक टप्पा tourist point म्हणून develop केला आहे...गाडी पार���क करायला आणि फोटो काढायला जागा, तसच बसायला बाक आणि जिथे शक्य आहे तिथे समुद्रकिनारा असं एकूण स्वरूप आहे.. एकूण खूप सुरेख जागा आहे... आम्ही गेलो तेव्हा नेमकं पावसाळी वातावरण होतं आणि त्यामूळे खूप चांगले फोटो काढता आले नाही.. किंवा फ़ार पाण्यात पण शिरता आलं नाही... पॅसिफ़िक चं पाणी ही खूप थंड होतं त्यामूळे आम्ही फक्त \"पाय लागू..\" करून आलो... :) हवेतही खूप गारवा होता.. actually हा असा scene जरा नविन होता.. म्हणजे समोर समुद्र, खारा वारा, उन पावसाचा खेळ आणि थंडी.. आपल्या इथे कोकणातल्या कोणत्याही समुद्रकिनार्यावार मी तरी थंडी अनुभवली नाहिये.. १७ मैल drive संपवून लगेच air port वर येऊन flight पकडायचं होतं.. येताना गाडी मधे गाणी, PJ ह्यांना उत आला होता... माझ्या ट्रिप related फंड्यांप्रमाणे चांगली कंपनी असली तर १/२ गोष्टी कमी बघून झाल्या तरी काही फरक पडत नाही.. पण ह्या ट्रिप मधे ग्रूप चांगला होताच आणि बघून ही खूप झालं.. त्यामूळे \"good one\" category त मोडणारी ट्रिप झाली...\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/!-2742/", "date_download": "2019-01-19T02:43:49Z", "digest": "sha1:Z4WZHCIU4D7ZSMACX3XYLJGLLHH2Z3GI", "length": 7172, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-पुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा!", "raw_content": "\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nAuthor Topic: पुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nगदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.\nबारामतीतील साहित्यमंडळातर्फे एक कार्यक्रम घेण्याचे ठरले होते,प्रमुख पाहुणे म्हणून ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे यांना आणायचे ठरले,दोघांनी ते मान्यही केले,दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार म्हंटल्यावर बारामतीकर ही\nखुश होते.त्याच वेळी बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून दोघांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली.\nदोन मोठ्या लोकांना आणायचे म्हणजे त्यांना एस.टी तर टाकून आणता ये��ार नाही,त्यासाठी गाडी पाहिजे,पण सर्वात मोठी पंचाईत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती (परत वाचलत वाक्य,अहो खरच नव्हती हो).पण शरद पवारच ते त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले व त्याची गाडी मिळवली.ठरल्याप्रमाणे दोघे आले,कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.\nदोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले,ज्या बागायतदाराची ती गाडी होती त्याला ही अचानक शहरात काही काम निघाल्यामुळे तोही बरोबर निघाला,टिपीकल व्यापारी असतात ना तसा तो होता जाडजूड,काळाकुट्ट अगदी अंधाराच्या सावली सारखा,हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या,गळ्यात चेन.\nपवारांनी दोघांची ओळख करुन दिली \"हे ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे मोठे लेखक आहेत हं\",\"बरं बरं नमस्कार नमस्कार\",\"बरं बरं नमस्कार नमस्कार\" बागायतदारांनी ओळख करुन घेतली.मग हवापाण्याच्या गप्पा सुरु झाल्या.गप्पा रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी Bomb च टाकला \"माडगूळकर व देशपांडे साहे� �� पण नक्की तुम्ही करता\n\",आता आली का पंचाईत,गदिमा अती कोपिष्ट,आता दोघे काय Reaction देतात याची पवारांना चिंता वाटू लागली. पण पुल शांतपणे उत्तरले \"हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो\nहा झाला अर्थात विनोदाचा भाग,धान्याची कोठारे भरणार्‍याला कदाचित माहितही नसेल की येणार्‍या अनेक पिढयांसाठी मराठी साहित्यात अशी लाखो कोठारे ज्यांनी भरुन ठेवली आहेत असे दोन साहित्यिक आपल्याबरोबर आहेत\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jamkhed-murder-case-yogesh-and-rakesh-113027", "date_download": "2019-01-19T02:42:56Z", "digest": "sha1:ONZEO6XGMYOM5ZODPACAEF5JNNFDE7YK", "length": 14763, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "jamkhed murder case yogesh and rakesh योगेशला उद्योजक, तर राकेशला व्हायचे होते अभियंता | eSakal", "raw_content": "\nयोगेशला उद्योजक, तर राकेशला व्हायचे होते अभियंता\nरविवार, 29 एप्रिल 2018\nफुलासारखे सांभाळलेला पोटचा गोळा गेल्याने राळेभात परिवार दुःखात थिजून गेला आहे. पूर्णपणे कोलमडला आहे.\nजामखेड - पूर्ववैमनस्यातून पंचवीसीतल्या दोन तरुणांची रहदारीच्या बीड रस्त्यालगत बाजार समितीच्या कॉम्प्लेक्‍ससमोर दिवसाढवळ्या पिस्तुलातून गोळ्या झाड���न निर्घृण हत्या झाली. फुलासारखे सांभाळलेला पोटचा गोळा गेल्याने राळेभात परिवार दुःखात थिजून गेला आहे. पूर्णपणे कोलमडला आहे.\nराळेभात परिवारासाठी शनिवार (ता. 28) काळा दिवस ठरला. शेतकरी कुटुंबातील हे दोन्ही युवक कुटुंबांचा आधार बनण्याची धडपड करीत होते. उद्योजक होण्याचे स्वप्नं उराशी बाळगलेला योगेश आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारा राकेश किरकोळ भांडणाचे बळी ठरले. हल्लेखोरांनी दोघांच्याही छातीत गोळ्या मारल्या होत्या. योगेश जागेवरच निपचित पडला होता. मात्र, राकेशने तब्बल अडीच तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र, नियतीने साथ दिली नाही. सारे काही निस्तब्ध झाले. पाहिलेली स्वप्ने, त्यांनी ठरविलेल्या वाटा अर्ध्यावरच राहिल्या.\nदोघांच्याही चांगुलपणाचे गोडवे नातेवाईक गातात. योगेश पदवीधर तरुण. त्याने दोन वर्षांपूर्वी मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू केला. त्याला जेसीबी यंत्र घ्यायचे होते, मोठे हॉटेल टाकून 'उद्योजक' म्हणून नाव मिळवायचे होते. 'युवक राष्ट्रवादी'च्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारीही काही काळ त्याने सांभाळली. नगरपालिका निवडणुकीत त्याची पत्नी अर्चना रिंगणात उतरली होती. त्यांना लक्षणीय मतेही मिळाली. मात्र, विजयापर्यंत पोचता आले नाही. योगेशच्या मागे आई-वडील, भाऊ कृष्णा, भावजय रोहिणी, पत्नी अर्चना व चार वर्षांचा मुलगा हर्षवर्धन असा परिवार आहे.\nहत्येपूर्वी राकेशने दिला अभियांत्रिकीचा पेपर\nराकेश ऊर्फ रॉकीचा कालच (शनिवारी) अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर झाला. अभियांत्रिकीची पदवी घेऊन तो कुटुंबाचा आधार बनू पाहत होता. त्याला ऐतिहासिक साहित्याची मोठी आवड. शिवजयंती उत्सवात तो छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करीत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर कुटुंबासाठी खूप काही करायचे, त्याचे स्वप्न होते. मात्र, सारी स्वप्ने अधुरीच राहिली. राकेशच्या मागे आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्तान�� शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात....\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...\n दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)\nआष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-on-election-results/", "date_download": "2019-01-19T02:26:13Z", "digest": "sha1:53IWGO7OSFHG6ZA6ZGXN4QPY3P2QCK3R", "length": 7732, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दीडशेच्या आकड्याचे काय झाले- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदीडशेच्या आकड्याचे काय झाले- अजित पवार\nनागपूर : भाजप नेते गुजरातमध्ये 150 जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं, असा प्रश्न राष्ट्रवादी क��ँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nयावेळी अजित पवार म्हणाले, गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून. भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये 150 जागांशिवाय बोलूच नका, पण सुरुवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती. तेव्हा सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापि सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल.\nया निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे काँग्रेस प्रमुख राहुल गांधी व त्यांच्या चमूने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी विरुध्द राहुल गांधी असेच राजकारण बघायला मिळाले. ज्या पध्दतीने राहुल गांधी आणि त्यांच्या चमूनी काम पाहिले त्यावर जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते. भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास एक वेगळेच चित्र देशापुढे येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ.नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करण्यात महाराष्ट्रातील यंत्रणा…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफ���वाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/subhash-deshmukh-statement-on-solapur-krushi-utpanna-bajar-samiti-election/", "date_download": "2019-01-19T02:21:24Z", "digest": "sha1:7EEWSUI5KOW2DEULKLUVVJUOO3QAWDJN", "length": 8287, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख\nसोलापूर : आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य…\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता समीकरण आणि एकमेकांना सत्तेपासून रोखण्यावरून राज्याच्या दोन जबाबदार मंत्र्यांमध्येच जुंपल्याने बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुखांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उतरवले आहे, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेतला आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिध्दरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी सुभाष देशमुख यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,देशमुख म्हणाले, बाजार समित्या या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही .बाजार समित्या दलालमुक्त करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी स��ंगितले.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून…\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-46786913", "date_download": "2019-01-19T02:36:54Z", "digest": "sha1:AO5MB3M4XE3KK4CZKS2T26KUHESCIPZL", "length": 15743, "nlines": 130, "source_domain": "www.bbc.com", "title": "लोकसभा 2019 : राजनाथ यांनी कमावलं ते अमित शहा गमावत आहेत? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nलोकसभा 2019 : राजनाथ यांनी कमावलं ते अमित शहा गमावत आहेत\nशरत प्रधान बीबीसी हिंदीसाठी, लखनऊ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nदोन दिवसांचं भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडलं. यात 'अपना बूथ, सबसे मजबूत' असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. पण भाजपवर अनेक मित्र���क्ष नाराज आहेत. एके काळी मित्रपक्षांना सोबत घेण्याचं काम राजनाथ सिंह यांनी पार पाडलं होतं. अमित शहा यांना हे जमेल का, हा सध्या मोठा प्रश्न आहे. शरत प्रधान यांचं विश्लेषण.\nभारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी NDAची पूनर्बांधणी सुरू केली, तेव्हा हे काम सोपं नव्हतं.\n1998ला अटल बिहारी वाजपेयी यांनी NDAची बांधणी केली. हीच NDA 1998 ते 2004 या कालावधीत सत्तेवरही होती.\nपण वाजपेयींचे दिवस राहिलेले नव्हते आणि सर्व घटक पक्षांना एकाच छताखाली आणण्याचं काम नक्कीच कठीण होतं. पण राजनाथ सिंह यांनी जुन्या पण बाजूला गेलेल्या मित्रपक्षांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला. इतकंच नाही तर विविध लहान पक्षांसाठी त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. हे सर्व श्रेय फक्त राजनाथ सिंह या एकाच व्यक्तीचं होतं.\n'मोदी-शहांचा भाजप गुरफटला स्वतःच्याच अजेंड्यात'\nभाजप त्रिपुराची पुनरावृत्ती केरळमध्ये करेल का\nअस्वस्थ भाजप, संभ्रमित नेतृत्व: 2019 मध्ये मोदींपुढे काय उभं ठाकलंय\nएक दशकापूर्वी राजकीय गुरू अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या राजकीय अस्थापनेची स्थापना केली त्याला फार मोठा आकार राजनाथ सिंह यांनी दिला. त्यामुळे अनेकांनी राजनाथ यांचं काहींनी वर्णन 'होऊ घातलेले अटल बिहारी वाजपेयी' असा केला होता.\nविशेष म्हणजे जे जुने मित्र होते त्यांतील फक्त शिवसेनेशी भाजपचे वैचारिक सुरू जुळतात. पूर्वी जेव्हा जेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या मतभेद झाले त्या-त्यावेळी वाजपेयी यांनी पुढाकार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. 2014ला ही जबाबदारी राजनाथ सिंह यांनी पार पाडली. NDAच्या फेर जुळवणीत येणाऱ्या सगळ्या अडचणींवर त्यांनी मात केली होती.\nपण आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना 2019मध्ये लढवण्यासाठी हक्काच्या जागा मिळत नाहीत. NDAचा आणखी एक घटक पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्ष भाजपवर नाराज आहे. या पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, पण ते दररोज स्वतःच्याच सरकारवर टीका करत असतात आणि भाजपपासून दूर जाण्याच्या धमक्या देत असतात. पण आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केलेले नाहीत.\nराजनाथ सिंह ज्या ��्रकारे मनधरणी करायचे तसे न होता भाजपचे आताचे नेतृत्व मित्र पक्षांना धमकावण्याच्या मूडमध्ये असते.\nयाला अहंकार म्हणा किंवा अतिआत्मविश्वास, भाजपचे राष्ट्रीय आध्यक्ष अमित शहा कसलीही तडजोड करण्याच्या आणि लहान पक्षांच्या मागण्यांपुढे झुकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत.\nराम विलास पास्वान यांचंच उदाहरण घ्या. NDA सोबत त्यांचे बरेच मतभेद होत आहेत. विशेष म्हणजे हे मतभेद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.\nराजनाथ सिंह यांच्यासारख्या कुशल व्यक्तीने हे जर हाताळलं असतं तर भाजप नेतृत्वाला लाजीरवाण्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं नसतं, अशी प्रतिक्रिया एका भाजपमधील अंतस्थ व्यक्तीने दिली आहे.\nराजनाथ सिंह यांचं राजकीय कौशल्य सर्वप्रथम दिसून आलं ते 1998ला. त्यावेळी बहुजन समाज पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने कल्याण सिंग यांचं सरकार अडचणीत आलं होतं. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी एका खासगी विमान कंपनीशी असलेल्या चांगल्या संबंधाचा वापर करून कल्याण सिंह यांच्या समर्थक आमदारांना दुसऱ्या दिवशी दिल्लीत हजर केलं होतं आणि राष्ट्रपतींसमोर उभं केलं होतं. या विमान कंपनीने नियोजित फ्लाईट रद्द करून राजनाथ सिंह यांना विमान उपलब्ध करून दिलं होतं.\nपण त्यानंतर कल्याण सिंह आणि वाजपेयी यांच्यातील संबंध जेव्हा बिघडले तेव्हा राजनाथ सिंह वाजपेयी यांच्या बाजूने राहिले, पण त्यांनी कल्याण सिंह यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही.\nसहाजिकच वाजपेयी यांच्यानंतर राजनाथ यांच्यासारखे फार कमी नेते आहेत जे सर्वांना - अगदी वैचारिक दृष्ट्या विलग असणाऱ्यांनाही, सोबत घेवू शकतात.\nपण या प्रकाराचा पोक्तपणा सध्या सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वात सध्या दिसत नाही. ते गृहमंत्री असले तरी पक्षाच्या कारभारात त्यांच्या म्हणण्याला फार महत्त्व नाही, अशी स्थिती आहे.\n2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्याकडे जाहीरनामा समितीची जबाबदारी दिली आहे. खरंतरं ही त्यांना मर्यादित करण्याचा हा प्रयत्न आहे.\nअर्थात राजनाथ सिंह ऋजू स्वभाव आणि राजकीय कौशल्यामुळे ते A man of all seasons and A man for all reasons ठरले आहेत.\n भाजप आणि संघाच्या जाळ्यात राहुल अडकतायत का\nभाजप कार्यकारिणी : 'अजेय भारत-अटल भाजप'चा नरेंद्र मोदींचा नारा\nभाजप स्थापना दिवस : काय गमवलं, काय कमवलं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठ��� तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nट्रंप आणि किम यांची दुसरी भेट लवकरच होणार\nडान्स बार बंदीसाठी गरज पडल्यास अध्यादेश #5मोठ्याबातम्या\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं, तरुणीसह 3 जण अटकेत\n'इथं 10 सीटच्या जागी 20 आदिवासींना कोंबलं जातं'\nबिअरच्या बाटलीवर कोणी छापलं गणपतीचं चित्र\nनंदिता दासच्या 'मंटो'वर पाकिस्तानात बंदी\nप्रिन्स फिलिप यांच्या कारला सँड्रिंगहम इस्टेटजवळ अपघात\n'दिघेंचा पुतण्या असूनही शिवसेनेनं माझ्यावर अन्याय केलाय'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/12-years-old-boy-due-mobile-blast-109023", "date_download": "2019-01-19T02:56:54Z", "digest": "sha1:O36GQU6PTA3NUQUOWOO3SYIV3IRYOGKG", "length": 11718, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 years old boy due to mobile blast मोबाईलच्या स्फोटामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमोबाईलच्या स्फोटामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nरवीसोबत त्याचा आणखी एक मित्र त्याच्या सोबत होता, तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nरायपूर : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत असताना हातातच मोबाईलचा स्फोट होऊन 12 वर्षीय मुलाचा मंगळवारी (ता. 10) मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 9) रात्री छत्तीसगडच्या कोरीया जिल्ह्यात घडली. या मुलाचे नाव रवी सोनवन असून तो खुत्रपारा गावचा रहिवासी आहे.\nहा स्फोटाची तीव्रता इतकी होती की, रूग्णालयात नेताना त्याची आतडी बाहेर आली होती. त्याच्या घरच्यांनी त्याच्याभोवती एक जाड कापड गुंडाळले होते जेणेकरून त्याचे आतडे बाहेर येणार नाही. या घटनेनंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nरवीसोबत त्याचा आणखी एक मित्र त्याच्या सोबत होता, तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील संजिवनीरूग्णालयातील अॅम्ब्युलन्सच्या चालकांचा संप असल्याने रवीला वेळेत रूग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे त्याला टॅक्सीने नेण्यात आले.\nमंगळवारी सकाळी त्याला अंबिकापूर मेडीकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले, पण उपचारादरम्यान��� त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच बरा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.\nरेल्वेरूळाचे काम युद्धपातळीवर सुरू\nपाचोराबारीतील मायलेकी अद्यापही बेपत्ता; मदतकार्य जोरात नंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे १० जुलैच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या...\nउघडली संधींची कवाडे (अग्रलेख)\nराज्य सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मोठा अडथळा दूर होणार आहे. हा दिलासा आवश्‍यकच होता. रोजगाराच्या पुरेशा...\nहल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून दक्षतेचे आदेश\nनवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या...\nआदिवासी सोसायट्यांच्या कमिशनमध्ये वाढ - सावरा\nनाशिक - राज्यातील आदिवासी सेवा संस्थांना एकाधिकार धान्य खरेदी योजनेत सध्या मिळणारे 25 रुपयांचे कमिशन वाढवून 30 रुपये करण्याची आणि मागील वर्षाचे कमिशन...\nमहिलांना शंभर टक्के संरक्षणही देण्याची गरज - अंजली देवकर\nनगर - महिलांनी सक्षम होणे, स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय हे महिलाच रोखू शकतील. त्यामुळे...\nमहिला नवउद्योजक निर्मितीसाठी चळवळ हवी\nउद्योजकता म्हणजे लोकांच्या समस्या सोडविणे. आपण नोकरी करण्याऐवजी स्वतःचे काहीतरी करावे, ही आता तरुण पिढीची मानसिकता बनली आहे. कोणीही धडपड करून यशस्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/us-ohio-woman-says-on-phone-ive-got-a-boa-constrictor-stuck-to-my-face/", "date_download": "2019-01-19T02:52:21Z", "digest": "sha1:PVVWMAGW6SOBVAV7SCOG6JE6ZDJF6IX4", "length": 15054, "nlines": 241, "source_domain": "www.saamana.com", "title": "अजगर नाकाला चावला, पण ती थोडक्यात वाचली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात ल��ग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्��ात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमुख्यपृष्ठ विशेष विचित्र बातम्या\nअजगर नाकाला चावला, पण ती थोडक्यात वाचली\nभगवान शंकराच्या गळ्यातला नाग पाहून अनेक सर्प मित्र त्या पद्धतीने आपल्या गळ्यात साप धरतात. पण तुमच्या अंगावर असा नाग-साप-अजगर आला तर भितीनं घाबरयला होईल. मात्र अमेरिकेत एका महिलेलनं धाडस दाखवत स्वत:चा जीव सापाच्या तावडीतून सोडवला.\nओहायोमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेने अनेक साप वाचवले होते. त्यामध्येच एक बोआ कंस्ट्रिकटर हा ब्राझिलचा अजगर होता. त्याने अचानक महिलेवर हल्ला केला. तिच्या कमरेला त्याने वेटोळे घातले होते आणि हळूहळू तो तिच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. तिला हलता देखील येत नव्हते मात्र तशा स्थिती देखील तिने कंट्रोल रुमला फोन लावला आणि माहिती दिली. ‘मला अजगरानं वेढलं असून जराही हलता येणार नाही. मला वाचवा’. पुढल्या अवघ्या ४ मिनिटात मदतसाठी बचाव पथक तेथे दाखल झालं. त्यांनी पाहिलं की अजगर त्या महिलेच्या नाकाला चावत आहे. तिला शरीरावर जखमा झाल्या असून ती रक्ताने माखली आहे. त्या पथकाने तात्काळ अजगराचे तोंड कापले आणि त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई विद्यापीठाच्या ‘होपलेस’ कारभाराला कंटाळून हातेकरांचा राजीनामा\nपुढीलआयटी रिटर्न भरला नसेल, तर आजच भरा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2184", "date_download": "2019-01-19T02:51:57Z", "digest": "sha1:B4ELSGIN3NEEYRYR4UWCXBP2YTIQTR7D", "length": 53666, "nlines": 222, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "महाराष्ट्राची ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ ही पहिल्या क्रमांकाची ओळख पुसट तर होणार नाही ना?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरा��चंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमहाराष्ट्राची ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ ही पहिल्या क्रमांकाची ओळख पुसट तर होणार नाही ना\n९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मुलुंड (मुंबई), १३ जून ते १५ जून\nकला-संस्कृती नाटकबिटक ९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan कीर्ती शिलेदार Kirti Shiledar\n९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन १३ जूनपासून मुलुंड (मुंबई) इथं सुरू आहे. आज, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं अध्यक्षीय भाषण...\nव्यासपीठावरील मान्यवर, ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी प्रचंड गर्दीनं जमा झालेल्या; रंगभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या सुहृदांनो, आपल्या सर्वांना माझं विनम्र अभिवादन\nमहाराष्ट्राच्या मातीतल्या तुम्हाआम्हा सर्वांना अपरंपार आनंद देऊन रंगभूमीनं उपकृत केलं, उच्च अभिरुचीचं वरदान दिलं, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केलं. त्याबद्दलचं ऋण व्यक्त करण्याचा हा आनंद सोहळा आहे. जन्माच्या आधीपासून आजतागायत मला या रंगभूमीबरोबर आयुष्याची वाटचाल करता आली, नव्हे मला जणू जन्मसिद्ध अधिकारच मिळाला... ही परमेश्वराची कृपाच समजते.\nगावोगावी फिरणाऱ्या, मासिक पगारी, बिऱ्हाड स्वरूपाच्या नाटक मंडळ्यांमधली अखेरची म्हणता येईल अशी ‘मराठी रंगभूमी' ही संगीत नाट्यसंस्था. आठवड्यातून तीन दिवस नाटकं आणि इतर दिवशी तालमी, गाण्यांचे रियाझ... चोवीस तास फक्त नाटक, नाटक आणि नाटक या वातावरणात बाळपण रमून गेलं. दहाव्या वर्षांपासून पूर्ण तालीम करून रंगमंचावर नाटक करण्याचा अनुभव हसत खेळत मिळाला. गाणं आणि संगीत नाटकाखेरीज इतर कलांमधील चांगलं काय ते टिपण्याची नजर मिळाली. उदार मतवादी आईवडलांमुळेच चौफेर निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या मैफली ऐकणं, नृत्यांचे कार्यक्रम पाहणं, गद्य रंगभूमीवरील उत्तमोत्तम प्रयोग पाहणं, याबरोबरच शिक्षणात खंड न पडू देणं, भरपूर वाचन करायला मुभा अशा सुंदर जीवन शैलीमुळं मन समृद्ध होत गेलं.\nमुंबईत आलो की, आमचे पाय नेहमी रंगमंदिरांकडेच वळायचे. लहानपणी परळच्या दामोदर हॉलमध्ये रंगलेली नाटकं आठवतात. दादरला किंग जॉर्ज हायस्कूलचा रंगमंच. छोटा गंधर्व, नाना, आई यांची संगीत नाटकं इथंच तुडूंब गर्दीनं ओसंडून गेलेली पाहिली आहे���. आलिशान बिर्ला मातोश्री सभागार पुढं साहित्य संघाची वास्तू बनली. सर्व कलाकारांना आपलासा वाटणारा जणू विसावा पुढं साहित्य संघाची वास्तू बनली. सर्व कलाकारांना आपलासा वाटणारा जणू विसावा दादरच्या शिवाजी मंदिरानं तर हाऊसफुल प्रयोगांचा विक्रमच केलेला होता. प्रशस्त अंगण असलेली रवीन्द्र नाट्य मंदिराची देखणी वास्तू. इथंही प्रयोग करतांड़ना आणि इतरांचे प्रयोग बघताना प्रसन्न वाटत असे. पूर्वी पुण्यात महाराष्ट्र मंडळाचे एकमेव बांधीव नाट्यगृह होतं. भरत नाट्य मंदिराचं मंडप आच्छादित रंगमंदिर दादरच्या शिवाजी मंदिरानं तर हाऊसफुल प्रयोगांचा विक्रमच केलेला होता. प्रशस्त अंगण असलेली रवीन्द्र नाट्य मंदिराची देखणी वास्तू. इथंही प्रयोग करतांड़ना आणि इतरांचे प्रयोग बघताना प्रसन्न वाटत असे. पूर्वी पुण्यात महाराष्ट्र मंडळाचे एकमेव बांधीव नाट्यगृह होतं. भरत नाट्य मंदिराचं मंडप आच्छादित रंगमंदिर खुर्च्या पक्क्या नसल्यानं गर्दी झाली की खुर्च्या इकडून, तिकडून वाढवल्या जायच्या. शेवटी मोकळ्या पॅसेजमध्ये बसकण मारलेले प्रेक्षक आणि अशा तोबा गर्दीत प्रचंड उत्साहात हशांचे गडगडाट, टाळ्यांचे कडकडाट…\nदोन-तीन दिवस त्या रंगलेल्या प्रयोगांची धुंदी उतरस नसे. नागपूरचं धनवटे रंगमंदिरही सगळ्या नाटकवाल्यांचं आवडतं रंगमंदिर होतं. एका नाट्योत्सवाच्या वेळी सगळ्या नटमंडळींना रंगमंदिरातच एका हॉलमध्ये गाद्या घालून राहण्याची सोय केली होती. स्त्री कलाकारांची व्यवस्था मेकअपरूममध्ये आचारी ठेवून जेवण नाश्ता, चहाची सोय… नाटकमंडळ्यांची आठवण झाल्याने सगळे आनंदात राहिले होते आचारी ठेवून जेवण नाश्ता, चहाची सोय… नाटकमंडळ्यांची आठवण झाल्याने सगळे आनंदात राहिले होते गप्पांना रंग चढला होता गप्पांना रंग चढला होता कमालीच्या साधेपणानं सगळी मंडळी रंगमंदिरात एकत्र आली होती कमालीच्या साधेपणानं सगळी मंडळी रंगमंदिरात एकत्र आली होती बेळगावंचं स्कूल ऑफ कल्चरचं खुलं नाट्यगृह प्रेक्षकांच्या अप्रतिम प्रतिसादानं लक्षात राहिलं आहे.\nसांगलीचं भावे नाट्यमंदिर नुतनीकरणापूर्वी सगळ्या नाटकवाल्यांच्या फार आवडीचं होतं कारण नवीन नाटकाचा पहिला प्रयोग असेल तर तिथं भाडं आकारलं जायचं नाही. या संधीचा फायदा अनेक नाटकवाल्यांनी घेतला आहे.\nगोव्यात आणि कोकणात झापाची ���ाट्यगृहं असतं. त्यात काम करण्याचा अनुभवही वेगळा असे (नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली थिएटर्स).\nआवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा. नूतनीकरणापूर्वी त्याला पॅलेस थिएटर म्हटलं जाई. राजघराण्यानं लक्ष घातल्यानं अख्ख्या महाराष्ट्रात या थिएटर इतकं सुबक, टुमदार थिएटर दुसरं नव्हतं. स्त्री कलाकारांसाठी स्वतंत्र रंगभूषा दालन, प्रशस्त स्वच्छता गृह महाराष्ट्रात काय भारतातसुद्धा तेवढं एकमेवं असावं असं मला प्रकर्षानं वाटतं. स्त्री कलाकारांसाठी स्वच्छता गृह वेगळी व स्वच्छ असायला हवी याचं भान त्या काळी कुठंही बघायला मिळत नसे. या नाट्यगृहात नाटक हमखास रंगत असे. प्रेक्षागृहातल्या गॅलरीला तीन भव्यं आरसे लावलेले होते. एरवी आपलं नाटक प्रेक्षकांना कसं दिसत असेल याचं कलाकारांना आपलंच प्रतिबिंब पाहण्याची एकमेव व्यवस्था या थिएटरमध्ये होती. नूतनीकरण झाल्यावर या सगळ्या दुर्मीळ गोष्टी नष्ट होऊन गेल्या. नानाआईंच्या तोंडून पूर्वीच्या गोष्टी ऐकताना कुतूहल वाटे. राजघराण्यातली मंडळी नाटकाला येणार असली की, खास स्वच्छता केली जायची. मातीच्या पटांगणावर पाण्याचे फवारे मारले जायचे. खाशास्वाऱ्यांनी नाटकाचा आस्वाद घेतला की, नाटकमंडळ्यांना काही बक्षिसं मिळत. सगळ्यात महत्त्वाचं की, एखाद्या नाटक मंडळींचा मुक्काम नुकसानीत गेला तर थिएटर भाडं माफ केलं जात असे. अर्जविनंत्या न करता नाटकमंडळींना संकटात मिळणार हा मदतीचा हात किती मोलाचा असेल याची कल्पना करावी. याला म्हणतात कदरदानी… याला म्हणतात राजाश्रय\nसंगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मातीतला एक अभिजात कलाप्रकार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संगीताच्या स्वरांनी कुठल्याना कुठल्या रूपात मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं आहे. वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन, ओव्या, भारुड यातून बहुजन समाज समृद्ध झाला. लोकसंगीत, तमाशा, पोवाडा, गवळण, लावणी याही प्रकारांनी रसिक घडत गेले. शास्त्रीय संगीताची गंगोत्री महाराष्ट्रात आल्यावर रागदारी संगीताची आराधना महाराष्ट्रात मन:पूर्वकतेनं जपली जाऊ लागली. पूर्वी नायकिणींच्या कोठ्यांवर उत्तम संगीत, गझल, ठुमरी, कव्वाली या प्रकारातून ऐकायला मिळत असे.\nसमाजाचे तीन वर्ग वेगवेगळ्या प्रकारानं आपली संगीत अभिरुची जोपासत. अण्णासाहेब किर्लोस्करांनी या तिन्ही वर्गांना एका छताखाली एकत्र आणलं आणि तिन्ही वर्गाचं एकत्रित मनोरंजन करण्यासाठी ‘संगीत नाटक’ हा कलाप्रकार रूढ केला. सर्व प्रकारचे संगीत नाटकात ऐकायला मिळू लागलं. अनेक थोर कलाकार घडले ते याच काळात. थोर नाटककारांनी अप्रतिम नाटकं लिहीली. आणि संगीतकारांनी वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा संगीत नाटकात उपयोग करून मराठी रसिक मनाला संगीताची जाणकारी बहाल केली. नाटकमंडळ्यांच्या शिस्तीत संगीत नाटक बहरत गेलं. संगीत नाटकांची लोकप्रियता कळसाला पोहोचली. ज्या जमान्यात रेडिओसुद्धा नव्हता, त्या काळात संगीत नाटकानं मराठी जनमानसाला उच्च दर्जाची करमणूक देऊन अभिरुचीपूर्ण रसिकता बहाल केली.\nअण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल या गुरुशिष्यांनी खच्या अर्थानं ‘संगीत नाटक’ हा कलाप्रकार सिद्ध केला. संगीत नटानं कसं गावं, किती गावं याचा वस्तुपाठ दिला. गायक नटांना प्रसन्नवदत असलं पाहिजे. वेड्यावाकड्या खोडी नसाव्यात. गीताचा भावार्थ जाणून रसपरिपोष साधेल असं गायन करावं. कथाभागाचा ओघ खंडीत होऊ नत देता पदं रंगवली पाहिजेत. संगीत नाटकाचा गद्य-पद्याचा तोल काटेकोर सांभाळला जावा यासाठी तालीम मास्तर (दिग्दर्शक) कडक शिस्तीचा असे.\nबोलपटांच्या आक्रमणानंतर संगीत नाटक मंडळ्या बंद पडत गेल्या आणि तालीममास्तरांची करडी नजर हटल्यावर ‘संगीत नाटक’ डळमळलं. रंगभूमीची चळवळ क्षीण होत असताना तिला नवचैतन्य देण्यासाठी डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी साहित्य संघाच्या मोठमोठ्या नाट्योत्सवांचं आयोजन केलं. चांगल्या चांगल्या गद्य आणि संगीत नाट्यकृती, उत्तम दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नव्या प्रतिभाशाली कलाकारांना एकत्र आणून रसिकांसमोर सादर केल्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र त्यातून कंत्राटदारांनी, नाईट पद्धतीनं प्रत्येक प्रयोगाचं ठराविक मानधन, या स्वरूपात नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली. इथून नाटकांची लय बिघडली, कलाकारांवर अंकुश राहिला नाही, चुकीच्या प्रथा पडत गेल्या. संगीत नाटक विस्कटलं ते या काळात.\nयाच काळात सुशिक्षित कलाकार रंगमंचावर येऊ लागले. त्यांनी उत्तम गद्य नाटकांचे बंदिस्त सुंदर प्रयोग सुरुवात केली. पण त्याचबरोबर भट्टी बिघडलेल्या संगीत नाटकांवर आणि कमी शिकलेल्या कलाकारांवर प्रच्छन्न टीकास्त्�� सोडायाला सुरुवात केली. इथून पुढे संगीत रंगभूमी आणि गद्य रंगभूमी, हौशी, व्यावसायिक अशी दुही माजायला सुरुवात झाली. वक्तृत्त्व, पांडित्य असल्यामुळे गद्य रंगभूमीवरील रंगधुरिणांचा वरचष्मा प्रकर्षानं झळकू लागला. बेशिस्त गायक नटनटींच्या बेताल अदाकारीवरून अकारण संगीत रंगभूमीला वेठीला धरलं गेलं आणि एका चांगल्या अभिजात कलाप्रकाराला उतरती कळा लागली.\nमाझ्या आई-वडलांनी या पूर्ण प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकांची जपणूक प्राणपणानं केली. दोघंही किर्लोस्कर नाटकमंडळींच्या शिस्तीत तयार झाले असल्यानं संगीत नाटकांची नजाकत त्यांनी जपून ठेवली. त्याच शिस्तीनं संगीत नाटकं सादर केलं. स्वत:ची कारकीर्द गाजवली. आणि नंतर आम्हां मुलींनाही विचारप्रवृत्त करून पुढच्या पिढीला संगीत रंगभूमीसाठी कार्यरत केलं. जुन्या संगीत नाटकांचं जतन, संवर्धन आणि नवीन संगीत नाटकांची निर्मिती अशा प्रकारानं ‘मराठी रंगभूमी' या संगीत नाट्य संस्थेचं काम एकोणसाठ वर्षं अव्याहत चालू आहे. कोणताही गाजावाजा न करता, एखादं व्रत अंगिकारावं त्याप्रमाणे प्रलोभनांना टाळून, सगळ्या संकटांना तोंड देत, संगीत रंगभूमीचं तारू संथपणं वल्हवत ठेवण्याचं काम एकांडे शिलेदार करत राहिले आहेत. उतलो नाही मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही\nमी आणि लतानं संगीत नाटक हे स्वत:च्या आवडीनं केलं आहे. आई-वडलांचं संगीत नाटकांवरील प्रेम आम्ही पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्या आनंदाचा साक्षात्कार आम्हाला घडला. त्याचबरोबर या व्रताची उपासना करण्यासाठी ऐहिक पैसा, प्रसिद्धीचा हव्यास टाळणं ही कठीण गोष्टही आम्ही साधू शकलो. कारण संगीत नाटकानं आम्हांला अपरंपार आनंद दिला आहे, तो आनंद आम्ही शब्दांत पकडू शकत नाही.\nसुंदरतेचा शोध घ्यावा. विचार आमच्या रसिकांच्या अंतकरणापर्यंत पोचते. कलेचं अध्यात्माशी असलेलं नातं त्यांनी किती सोप्या शब्दात मांडलं. पूर्वकतेनं ती सुंदरता आपल्या अभिव्यक्तीतून परावर्तित करण्यासाठी मन:पूत श्रम करावे. यासाठी आई, वडील गुरुजन यांनी आमच्यातली जाणीव जागृत केली आणि सदैव पाठीशी राहिले, हे आमचं सदभाग्य गुरु पार्वतीकुमारांनी एक श्लोक सांगितला होता -\n यतो भाव स्ततो रसः \n(जिकडे हस्तमुद्रा जाईल तिकडे आपली दृष्टी जायला हवी, दृष्टीबरोबर आपलं अंतरकरणही तिथं पोचायला हवं आणि असं झाल्यावर रस��िष्पत्ती निश्चित साधली जाईल.) रंगमंचावरील वावर जाणीवपूर्वक संपूर्ण देहबोलीतून व्यक्त झाला पाहिजे. कायावाचा मनानं भूमिकेशी समरस झालं पाहिजे. हे आपल्या भारतीय कलापरंपरांचं शुद्ध तत्त्व आहे. एकदा पं. बिरजू महाराजजी आपल्या नृत्यमुद्रांबद्दल बोलत होते. त्यांना प्रश्न विचारला होता की, ‘समेवर येताना इतका सहज सुंदर भाव आपण कसा व्यक्त करता’ तेव्हा ते म्हणाले होते की, ‘आम्ही नृत्य करताना कधीही एकटे नसतो. सदैव आमच्याबरोबर भगवानजी (श्रीकृष्ण) असतात. सम येते तेव्हा समोर भगवानजी सस्मित समोर असतात. आपसूक आमच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता येते.’\nतीच प्रसन्नता करमणुकीच्या तोंडावळ्यावरून त्या त्या राज्याची, देशाची सांस्कृतिक ओळख होत असते. आमचा महाराष्ट्र संगीत वेडा आहे, तसाच नाटक वेडा आहे. संपूर्ण भारतात नाट्यवेडात पहिला क्रमांक महाराष्ट्राचा, तर दुसरा बंगालचा आहे. स्वत:च्या खिशातले पैसे खचून, तिकिट काढून मराठी माणूस नाटक पाहतो. प्रसारमाध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणुकीनं सर्व जिवंत कलाप्रकारांवर आक्रमण केलं आहे. नाटकवेडा महाराष्ट्र ही पहिल्या क्रमांकाची ओळख पुसट तर होणार नाही ना याची चिंता वाटते. पण त्रिनाट्यधारा पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागते, तेव्हा मन हर्षभरित होतं.\nपूर्वी नाट्यव्यवसाय परस्परांच्या सहकार्यानं यथास्थित चालत असे. पण इतर व्यावसायिक नाट्यव्यवसायात शिरल्यावर झपाट्यानं परिस्थिती बदलू लागली. पैसेवाल्या, सधन लोकांनी व्यवसायाची गणितं पार पदलली. साधेपणानं व्यवसाय करू पाहणारे निर्माते अडचणीत येऊ लागले. एक पाय प्रसारमाध्यमात ठेवलेल्या सेलिब्रिटी कलाकारांच्या नाईटस आणि अटींनी निर्माते गांजून जाऊ लागले. आता तर प्रसारमाध्यमांनी नाट्य व्यवसायावर आक्रमण करण्याचा घाट घातला आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. अशानं मूठभर लोकांचंच कल्याण होणार आहे. पण एकूण नाट्यव्यवसाय ढवळून निघणार यात शंका नाही. प्रेक्षकांच्या खिशांवर किती बोजा पडणार तेही कोणी पाहत नाही. पूर्वी नाट्यसंमेलनात आचार संहितेवर बराच उहापोह झाला आहे. आता नव्यानं या बदलत्या परिस्थितीचं चिंतन करायला पाहिजे. नाट्य परिषद आणि सरकारनं यात महत्त्वाची भूमिका बजावणं जरुरीचे आहे. सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांनी एकत्र येऊ विचार मंथन केलं पाहि��े.\nआमच्या लहानपणी बालरंगभूमीचं काम चांगल्या प्रकारं घडतं होतं. सुधाताई करमरकरांची ‘लिटिल थिएटर’ खूप प्रभावीपणे काम करत होती. रत्नाकर मतकरींची बालनाट्य संस्थाही अग्रेसर होती. पुण्यात सई परांजपे यांची ‘शेपटीचा शाप’, ‘पत्तेनगरी' इ. बालनाट्यं जोरात होती. अविष्कारचं ‘दुर्गा झाली गौरी' हा बालनाट्यातला मानदंड समजायला हवा. नानासाहेब शिरगोपीकरांनी ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री' हे शालेय अभ्यासावर आधारित अभिनव नाटक लिहिलं होतं. ते नाटक पाहिल्यावर बाल प्रेक्षकांची मार्काची टक्केवारी हमखास वाढली असती. आजही कांचन सोनटक्के, देवदत्त पाठक बालनाट्याच्या चळवळीसाठी भरीव काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार, परिषद आणि रसिकांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. नाटक हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असायला पाहिजे. काही शाळांमधून हा उपक्रम चांगल्या रीतीनं चालवला जात आहे. पण सर्वत्र हे चित्र समाधानकारक नाही. त्यात सुधारणा व्हायला हवी.\nव्यावसायिक रंगभूमीला उत्तमोत्तम नाट्यकृती मिळवून देणारी हौशी रंगभूमीची चळवळ सशक्त व्हायला हवी. त्यांनाही प्रयोगांसाठी नाट्यगृह, तालमीसाठी हॉल अल्प दरात उपलब्ध होणं आवश्यक आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या एकांकिका स्पर्धामधून वेगवेगळ्या विषयांवरच्या नाट्यकृती येतात. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक, सवाई इ.सारख्या स्पर्धामधून तरुण रंगकर्मीच्या कल्पक प्रतिभेचा प्रत्यय येतो तो सुखावणारा असतो.\nनाटक म्हणजे रंगभूमीवरचा ‘जिवंत’ खेळ. कलाकार हा खेळ मन:पूर्वक खेळतात. त्यांना, उपस्थित प्रेक्षकांची तत्क्षणी मिळणारी चांगली/वाईट दाद उत्स्फूर्त असते. अदाकारी आणि रसिकतेची ही देवाणघेवाण चैतन्यदायी आहे. हा जिवंत अनुभव ‘खरा’ असतो. असा अनुभव कृत्रिम मिळत नाही. नाटक ही एकट्या कलाकाराची मिरास नसते. पडद्याच्या मागचे, समोरचे, प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे... सर्व तंत्रज्ञ, संगीत साथीदार, नेपथ्य सहाय्यक आणि कलाकार या सर्वांनी एकचित्तानं घडवलेली कलाकृती म्हणजे नाटक. हा चाक्षुष यज्ञ डोळ्यांनी पहायचा, श्रुतींनी ऐकायचा आणि अंत:करणांनी अनुभवायचा सर्वोत्तम संस्कार आहे. प्रत्येक कला परंपरांना कार्लोद्याचे फटके बसलेले आहेत. वरलिया रंगाला भुलणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा अभिजात कलांकडे वळवून त्यांना रसिकतेचा हरवलेला सूर साप��ून देण्यासाठी, सगळ्या प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, कलाकारांनी, तंत्रज्ञांनी एकत्र येऊ उत्तमोत्तम नाट्यकृती बनवाव्या. त्यांच्या पाठीशी धनवान रसिकांनी आणि शासनानं पूर्ण ताकदीनं उभं राहावं आणि रंगभूमी तेजानं झळाळून निघो. हेच माझं आवाहन रूपी भरत वाक्य नटेश्वराला आणि आपल्याला अर्पण असो.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणक���बाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक ��पेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://divcomkonkan.gov.in/Document/mr/page/TenderNotice.aspx", "date_download": "2019-01-19T03:06:50Z", "digest": "sha1:ONNWZD7ILMKMGPDD4HU53LVHXJIMBROB", "length": 3760, "nlines": 53, "source_domain": "divcomkonkan.gov.in", "title": "सुस्वागत कोकण विभाग", "raw_content": "दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nकोकण विभाग आपले स्वागत करीत आहे\nसेक्टर आणि प्रदेश यांची रूपरेखा\nउप आयुक्त महसूल कोंकण विभाग वाहन टायर खरेदी बाबत उप आयुक्त महसूल कोंकण विभाग वाहन टायर खरेदी बाबत Download\nबचतधाम येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूकीसाठी दर पत्रक बचतधाम येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूकीसाठी दर पत्रक मागविणेबाबत Download\nAntivirus software चे दर पत्रकास प्रसिद्धी बाबत. Antivirus software चे दर पत्रकास प्रसिद्धी देणे बाबत... Download\nरद्दी विक्री करणेकामी जाहिरात निविदा रद्दी विक्री करणेकामी जाहिरात निविदा Download\nसॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट मशीन सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट मशीन बसविनेकरिता निविदा सूचना Download\nशासकीय वाहनांचा लिलाव करणे बाबत शासकीय वाहनांचा लिलाव करणे बाबत Download\nMH43 G348 च्या टायर खरेदीसाठी निविदा सूचना एमएच 43 जी 348 सरकारी वाहनासाठी टायर खरेदी करण्यासाठी निविदा सूचना (टाटा इंडिगो मांझा) Download\nवाहन निर्लेखन जाहिर सुचना वाहन निर्लेखन जाहिर सुचना Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/actress-smita-tambe-have-five-cats-in-her-home/", "date_download": "2019-01-19T02:51:59Z", "digest": "sha1:6E6WFZLOKDUWRKJTG3DZVYZB6HYTY2IV", "length": 32836, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "५ देवदूत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकर��ी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nतिच्या आयुष्यातला एक कठीण टप्पा ओलांडून कदाचित ७२ मैलांपेक्षाही जास्त कठोर प्रवास करून ती इथे भक्कम उभी आहे. स्वतःचं ‘मी’पण जपताना ‘मी पण’ आहे सांगत… आपलं असणं, दिसणं, वागणं, राहणं यालाच साधन बनवून प्रत्येक भूमिका चोख आपल्यापर्यंत पोहोचवून अनेक पुरस्कारांची बिरुदं मिरवणारी माझी मैत्रीण स्मिता तांबे\n‘अय्या, ही किती छान काम करते ना’, ‘पण सध्या कुठे गायब आहे’, ‘मराठीत नाही दिसली बाबा’, ‘कुणी काम विचारत नसेल गं’, ‘पण सध्या कुठे गायब आहे’, ‘मराठीत नाही दिसली बाबा’, ‘कुणी काम विचारत नसेल गं’ या सगळय़ा प्रश्नांचं गप्प करणारं उत्तर आहे… ती एक अप्रतिम असा आंतरराष्ट्रीय सिनेमा करतेय… अनेक हिंदी चित्रपटातून ती दिसणारे… आणि आज आपल्या या कॉलममधून भेटणार आहे तब्बल पाच डामरट मुलांची मम्मी, आई, अम्मा…\n’ घरी मी गेल्यावरचा पहिल्या प्रश्न आणि मी ‘हो़़’ म्हणेपर्यंत एन्जल धावत आला आणि ‘ओ़़ बाई, कोण तुम्ही आधी माझ्याकडं हजेरी द्या’, असं म्हणून जवळ जवळ दटावलं. मागोमाग राखाडी रंगाची गुबगुबीत, फरी परी आली… ती जवळबिवळ येण्याच्या फंदात पडली नाही. लांबूनच रोखून बघत होती. मागून अचानक वरून उडी मारून एक आणि सोफ्याच्या मागून एक असे शुभ्र शुभ्र क्युटी आणि क्युपिड आले… धडाधड सेना समोर उभी ठाकली. आईनं चहा-बिहा हातात ठेवल्यावर ‘बहुतेक ही नवीन आलेली बया बराच वेळ थांबणार’ असं लक्षात येऊन पांगली… आपापल्या जागेवर जाऊन पहुडली…\nमला प्राण्यांची आवड नसली तरी निर्दयी तरी नाहीच गं मी… भर थंडीत माझ्या नाटकाच्या रंगीत तालमीला निघाले होते… रस्त्यात एका ठिकाणी जरा गर्दी दिसली. कुतूहल आणि भीती अशा संमिश्र भावनांनी गर्दीत घुसले… तर एक मांजराचं अगदीच नुकतंच जन्मलेलं, फार फार तर २ ते ३ दिवसांचं काळंपाढरं इवलंसं पिलू ओरडत होतं… अंगाला किडे लागले होते. त्यानं त्रास होत होता त्याला… बाप रे़़ कसंसंच झालं… तसंच अंगाला गुंडाळलेल्या ओढणीत त्याला घेतलं. कामवाल्या मावशींना फोन लावला… मावशी एक मांजराचं पिलू अडचणीत आहे. त्याला घरी घेऊन येतेय…’ मावशी म्हणाल्या, ‘मी नाही बाई. मला मांजराचा त्रास होतो…’ ‘ओके, ठीक आहे मावशी. मग आजपासून नका येऊ कामाला. दुसरी नोकरी शोधा. कारण मांजर घरातच राहणार’, असं म्हणून घरी आले तर डेटॉल, गरम पाणी, गादी वगैरे सगळं तयार करून मावशी तयार होत्या. त्यांच्या ताब्यात त्याला सोपवलं आणि मी धावत रंगीत तालमीला… घरी परत येईपर्यंत गरम पाण्यानं आणि डेटॉलनं पुसून अंगाला औषधी पावडर लावून पोटभर दूध पिऊन गादीवर बाळ शांत झोपलं होतं. मावशीच्या कृपेनं त्याक्षणी त्याला बघून मला फक्त आणि फक्त एंजल सुचलं. तो एंजल बनून माझ्या आयुष्यात आला होता आणि माझी तालीमही कमाल झाली होती. असा हा घरी आला आमचा शुद्ध देशी इंडियन बोका… पुढं मावशी आणि त्याची इतकी गट्टी झाली की, ८ दिवसांनी मी शूटिंगहून आल्यावर मावशी त्याचं टाइमटेबल सांभाळत फिरत होत्या…\nशूटिंगमुळे सारखंच फिरायला लागतं… डबिंगला जावं लागतं… सुरुवातीच्या काळात एंजल घरी आला तेव्हा मी प्रचंड बिझी होते. या अवस्थेत त्याला घरी ठेवून जाववत नव्हतं. मग ओढणीची झोळी तयार केली… बोकोबांना त्यात घातलं. खाण्याच्या सामानाचा लिटर ट्रे सोबत घेतला आणि त्याला घेऊन डबिंगला… थंड एसीमध्ये शांतपणे झोपेल तर तो एंजल कसला… टकामका क्रीन आणि आत डबिंग करणाऱया मला हुं की चुं न करता बघत होता. जणू माझी आई सेलिब्रिटी आहे हे समजल्यासारखा… हळूहळू तो पूर्ण बरा झाला आणि घराचा राजा झाला, पण प्रत्येक वेळी त्याला बरोबर नेणं शक्य नव्हतं. म्हणून चांदोबा आणि परी आले. हे पर्शियन ब्युटीज आलेत. इथूनच एकाकडे खूप बेबीज आल्या, तर त्या मी ऍडॉप्ट केल्या. पण त्या आल्यावर एं���लचा फूल जळफळाट… आणले कशाला तर त्याचा एकटेपणा दूर व्हावा म्हणून… पण झालं उलटंच. एंजल आहे खूप पझेसिव्ह त्याच्या गोष्टीसाठी आणि चांदोबा नि परी बागडतायत सगळीकडे, घेतायत त्याच्या वस्तू… एकदा अशी करकचून जुंपली त्यांची की, एकमेकांचा जीव घेतला असता. मग चांदोबा वर बेडरूममध्ये शिफ्ट झाला. त्यानं ती त्याची टेरीटरी बनवली, जिथे एंजलला प्रवेशच निषिद्ध आणि स्वतःही पेशवा. त्या बेडरूममधून खालीच येणार नाही. तरीच इतका वेळ चहा पित पित मी त्याला शोधत होते तो सापडतच नव्हता. बेडरूममध्ये जाऊन बघितलं तर महाराज त्या मोठ्ठय़ा बेडवर तंगडय़ा पसरून पहुडलेत… कोण आलंय म्हणून जुजबी मान वर करून मला पाहिलं, पण अजिबातच भाव-बिव दिला नाही… जवळ गेले तर उठून दुसऱया उशीवर… डांबरट… फोटोसाठीही खाली आला नाही.\nचांदोबा आणि परीची दीड वर्षाची पोरं म्हणजे क्युटी आणि क्युपिड. खरं तर परीचा बॉयफ्रेण्ड एंजल, पण लग्नबिग्न तिनं तिच्याच प्रजातीत चांदोबाशी केलं… आणि प्रेग्नंट राहून अनेक दिवस उलटले तरी मला कळलंच नव्हतं… व्हॅक्सिनेशनसाठी डॉक्टरांकडे नेलं तेव्हा म्हणाले, २ ते ३ आठवडय़ांत डिलिव्हरी होईल हिची… मी शॉक्ड… एकदा घरी मित्रमंडळी आलेली असताना परी दमल्यासारखी धापा टाकत होती. चटकन उचलून तिला वरच्या बाथरूममध्ये नेली. फक्त ती आणि मी… शांत म्युझिक सुरू केलं. परीनं तिची नखं, पंजे घट्ट माझ्या हातात रोवले होते आणि कळ आली की, पकड घट्ट व्हायची. असं करता करता २ गोंडस पिलं दिली तिनं. आज दीड वर्षाचा अख्खा सुंदर प्रवास समोर पाहिला… मला बदलवून टाकणारा मला आई करणारा, माझा आनंदी क्षणांचा ठेवा…\nसाधारण हे सगळे जण कॅट फूड खातात. पण चांदोबाला नेहमी वर त्याच्या राजमहालात द्यावं लागतं. मी बाहेर न सांगता निघाले की, एंजल आजारीच पडणार. एकदा तर चक्कर येऊन पडला. घाबरून डॉक्टर घेऊन गेले. त्यांनी एक चापटी दिल्यावर म्यॉव करून उठला. डॉक्टर म्हणाले, नाटक केलंय त्यानं. तुम्ही बाहेर चालला आहात का एकदा रात्री ११.३० वगैरे वाजले घरी यायला तर एंजलनं त्याची गादी लिटर ट्रे ओढत ओढत दरवाजात आणून ठेवला आणि जसा मी दरवाजा उघडला तसा हा घराच्या बाहेर… मला इतका उशीर झाल्यानं चिडला होता हा शहाणा… हातापाया पडून ‘सॉरी’ म्हणून विनवण्या करून कसंबसं त्याला आत आणलं. ‘बाई, इतकी नाटकं कोणीच केली नाहीत माझ्याबरोबर.’ हसत स्मि��ा सांगत होती.\nइतका वेळ जरा घाबरणारी परी आणि पिलं हळूहळू माझ्या बाजूला आली… अंग माझ्या हाताला घासायला लागली…\nएव्हाना आमचा ग्रीन टी संपला होता. अजून एकेक कप म्हणून उठलो तर एंजल देव्हाऱयाच्या वर झोपला होता. त्याची तीच जागा आहे… खाली आरती वगैरे सगळं सुरू असलं तर तो देव्हाऱयावर… माझी जी जागा होती तिथे परीनं कब्जा केला होता… कारण तिथे फॅन होता आणि बाकीचे दोघं क्रमशः गॅसवर आणि ओटय़ावर… कसला ग्रीन टी नं कसलं काय मला उल्लू बनवून उठवण्यासाठी हा सगळा गेम प्लॅन केला होता… फ्रेश व्हायला म्हणून मी टॉयलेटमध्ये गेले तर हात धुताना अचानक दरवाजा उघडला तर हँडलला लटकलेला क्युपिड हँडल खाली खेचणारी क्युटी आणि फट होताच दार ढकलणारा एंजल सगळे दिसले… आईशप्पथ कॅमेरा त्या क्षणी मी सगळय़ात जास्त मिस केला… ‘अगं, लाज आणतात गं ही पोरं… अशी लॉक उघडतात म्हणून आत मुद्दाम कडी केलीय’ एकदम शरमल्या स्वरात स्मिता सांगत होती… मला तर खूप खूप खूप जास्त हसायला येत होतं…\n‘रात्री कित्तीही उशिरा आले तरी लपाछपीचा एक डाव खेळावाच लागतो. आमच्या ठरलेल्या जागा आहेत तिथं जाऊन मी लपणार आणि ही सगळी (चांदोबा शेठ सोडून) मला धडकणार… ते संपलं की, मग चांदोबाकडे वर जायचं… त्यांच्याशी मस्ती करायची, मग उपकार केल्यासारखी बेडवर थोडी जागा तो देऊ करणार… आणि झोपलं की, सरकत सरकत हळूच मिठीत येऊन झोपणार… मांजरं थोडी स्वार्थी आहेत असं म्हणतात, पण मला उलट त्यांनी केलेलं निरपेक्ष प्रेम, प्रेमाची जवळीक आणि दिलेला अपार आनंद एवढंच जाणवलं. आज मी त्यांच्या सोयीनं दिवस प्लॅन करते. माझी पोरं मला खूप समजून घेतात. को-ऑपरेट करतात आणि हवी असलेली स्पेस आणि स्वातंत्र्यही देतात, पण बरोबर आई म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीवसुद्धा करून देतात.\nएंजलला माझ्या इमोशन्स पटकत कळतात… मग मी डाऊन असले की, मोठा दादा म्हणून घराचा ताबा घेतो आणि ‘आज नीट वागायचं… नो त्रास आईला’ असं जणू सगळय़ांना समजावतो. त्यांच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ते स्वप्नातसुद्धा शून्यच आहोत. ही लागलेली सवय आणि जडलेलं व्यसन (त्यांच्यासाठी जगायचं) दोन्ही हवंहवंसं आहे.\nएव्हाना ६.३० वाजले होते… मला निघायचं होतं. सो सगळय़ांना बाय बाय करून एक टपरी चाय टाकायला दोघी घरातून बाहेर पडलो, पण पुन्हा या सगळय़ांबरोबर एक इव्हीनिंग पार्टी करायचं ठरवूनच…\n‘स्मि��ा, खूप मज्जा आली. बाय… भेटूच\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेखकाच्या घरात; वैद्य गुरुजींच्या वाडय़ाचा संस्कार\nपुढीलपंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान, बीड जिल्ह्यामुळे महाराष्ट्राचा झेंडा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसामान्य माणूस ते असामान्य नेता हा प्रवास म्हणजे ‘ठाकरे’\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/south-africa-beat-india-wins-series-with-2-0/", "date_download": "2019-01-19T02:49:17Z", "digest": "sha1:AMUVWHVVN5MLFIKKLVQLUZBNRYXLBD5E", "length": 17397, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दक्षिण अफ्रिकेचा हिंदुस्थानवर १३५ धावांनी दणदणीत विजय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nदक्षिण अफ्रिकेचा हिंदुस्थानवर १३५ धावांनी दणदणीत विजय\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने बुधवारी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधला विजयरथ रोखला. केपटाऊन कसोटीत सपाटून मार खाणाऱया पाहुण्या टीम इंडियाला सेंच्युरियन येथील दु���ऱया कसोटीत १३५ धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली ऍण्ड ब्रिगेडवर २-० अशा फरकाने मालिका पराभवाची आपत्ती ओढवली. याआधीच्या सलग नऊ मालिकांमध्ये हिंदुस्थानने पराभवाचा चेहरा पाहिलेला नव्हता. पहिलाच कसोटी सामना खेळणारा उंचपुरा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने दुसऱया डावात ३९ धावा देत ६ फलंदाजांना बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला.\nफलंदाजांनी घात केला – विराट कोहली\nदक्षिण आफ्रिकेत आलेल्या अपयशाचे खापर कर्णधार विराट कोहली याने फलंदाजांवर फोडले. दोन्ही कसोटींत गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली, पण फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून खेळ करता आला नाही, अशी नाराजी विराट कोहलीने याप्रसंगी बोलून दाखवली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसिलेक्टर्स आणि कोचनेच मुंबई क्रिकेटची वाट लावली\nपुढीलशाळेला सुट्टी मिळावी यासाठी विद्यार्थिनीचा लहानग्यावर चाकूहल्ला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास���त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%20%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-01-19T03:02:20Z", "digest": "sha1:SWZXDSZ6IXXWNDDB32TYZD3BF3R44Z2G", "length": 14998, "nlines": 165, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nफिफा वर्ल्डकप आणि दोन सिनेमे : ‘द कप’ आणि ‘ला ग्रान फिनाल’\nयंदाचा २१वा फिफा वर्ल्ड कप रशियामध्ये होत असून त्याला सुरुवात होऊन एव्हाना दोन दिवस उलटून गेले आहेत. त्यानिमित्तानं हा विशेष लेख. जागतिक सिनेमा आणि फिफा वर्ल्ड कपसारखे खेळ जगात निरक्षरांपासून उच्चविद्याविभूषित अशा सर्वांपर्यंत पोहोचू शकतात, सर्वांना समजू शकतात. अशाच या दोन ताकदीच्या माध्यमांचा रोमान्स म्हणजे स्पोर्ट्स फिल्म्स. आणि या दोघांच्या रोमान्समधलं माझं हे एक लव्ह लेटर.......\nनदी वाहते : नवीन वास्तव घडवण्याची अपेक्षा ठेवणारा चित्रपट\nसिनेमाच्या नावाप्रमाणेच कॅमेराही कायम प्रवाही राहतो. पात्रंही तशीच सतत काम करणारी. कित्येक प्रसंगांत कॅमेरा पात्रांसोबत वाहत राहतो. आणि पात्रंही थांबत नाहीत. जो स्थूलपणा आज खेड्यांना आलाय तो इथं मुद्दामहून दाखवला जात नाही. खेड्यांतील तरुणांत सततच्या अपयशामुळं आलेला निराशावाद सिनेमा दाखवत नाही. कारण नदी आणि खेडी आज थांबली हे वास्तव त्याला माहिती आहे, पण तिला वाहती करणंही तितकंच शक्य आणि सोपं आहे.......\n‘कासव’ला मिळालेलं सुवर्णकमळ म्हणजे अत्यंत योग्य मार्गानं जाण्याचं द्योतक\n‘कासव’च्या रूपानं १३ वर्षांत चौथ्यांदा मराठी सिनेमाला सुवर्णकमळ मिळवून देणारी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ही दिग्दर्शकद्वयी गेली बावीस वर्षं मराठी सिनेमात काम करत आहे. १५ सिनेमे, कैक लघुपट, टेलिव्हिजनवरील मालिका असं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलंय आणि अजूनही करत आहेत. ‘कासव’ला मिळालेलं सुवर्णकमळ म्हणजे ते अत्यंत योग्य मार्गानं जात आहेत याचं द्योतकच........\nआनंद एल. रायचा निमशहरी सिनेमा\nरूढ चित्रपट परीक्षणांच्या वाटेला न जाता, रूढ टीकाखोरपणाच्या जंजाळात न फसता आणि चित्रपट रसग्रहणाच्या नावाखाली मूळ चित्रपटाचीच कथा देत न बसता, काही मोजकी निरीक्षणं नोंदवत, त्यातून योग्य तेच निष्कर्ष काढत ‘सिने-सौंदर्या’चा आस्वाद घेणारं नवं कोरं साप्ताहिक सदर...आजपासून दर शनिवारी.......\n‘डंकर्क’ महान आहे की नाही, माहीत नाही, पण प्रयोगशील आणि धाडशी आहे\n‘डंकर्क’सारख्या सत्य घटनेकडे पाहतानाही सर्व काही दाखवण्याचा हव्यास टाळून केवळ मुख्य पात्रांना जेवढं दिसतंय, त्या मर्यादित दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहू शकतो. त्यामुळे तो महान आहे की, नाही माहिती नाही, पण तो प्रयोगशील आणि धाडशी मात्र नक्कीच आहे. आणि ‘डंकर्क’सारख्या विषयाला या पद्धतीने भिडणं हा त्याचा नवीन प्रयोग आहे.......\n‘जग्गा जासूस’ आणि भारतीय म्युझिकल्सचं शास्त्र\nबरीच वाट पाहिल्यानंतर अखेर मागच्या शुक्रवारी ‘जग्गा जासूस’ रिलीज झाला. माझ्या माहितीत ‘थोडासा रुमानी हो जाये’नंतर २७ वर्षांनी पहिल्यांदाच आपल्याला पूर्ण संवाद पद्यामध्ये असणारा सिनेमा पाहायला मिळाला. हा प्रयोग आपल्यासाठी इतका नवीन आहे की, समीक्षक, प्रेक्षक दोघांनाही बुचकळ्यात टाकत अगदी टोकाच्या मतांचा तो धनी ठरलाय.......\nआजच्या तरुण मुलांची भाषा बोलणारा ‘स्पायडरमॅन होमकमिंग’\nस्पायडरमॅन हे पात्र मुळात आपल्याला का आवडतं कारण तो परफेक्ट नाहीये, तो सोशली ऑकवर्ड आहे, तो हुशार आहे, तो अजून पूर्ण वाढ झालेला मनुष्यही नाहीये, पण तो एक गुणी मुलगा आहे. हे इतर सुपाहिरोंमध्ये न सापडणारे गुण त्याच्यात आहेत, म्हणून तो आपला, जवळचा वाटतो. आणि होमकमिंगने नेमके हेच गुण बरोबर हेरलेत.......\nदाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : मल्याळम सिनेमा (मॉलिवुड)\nआपण आतापर्यंतचे जे तीन लेख पाहिले ते साधारणतः तीनही भाषांतल्या सिनेमाचे गुण, दोष, आव्हानं अशा अंगाने विचार करणारे होते. पण मल्याळम सिनेमाचा विचार करताना त्यातले फक्त गुण आपण पाहू शकतो. कारण त्या सिनेमाने इतकं काही साध्य केलंय की, त्याचे दोष कुठे काढावे आणि आव्हानांचा विचार मराठी (आणि बहुतांशी हिंदी) सिनेमे पाहून वाढलेला प्रेक्षक करू शकेल का हा प्रश्न आहे. हा सर्वार्थाने संपन्न असा सिनेमा आहे. .......\nदाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : तेलुगू सिनेमा (टॉलि��ुड) आणि कन्नड सिनेमा (सँडलवुड)\n८०-९० च्या दशकात हिंदी सिनेमा ज्या वाईट संक्रमण काळातून गेला, तसंच काहीसं सध्याचा तेलुगू सिनेमा जातोय असं म्हणायला वाव आहे. फरक फक्त इतकाच हिंदी सिनेमाने त्या काळात जो प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग गमावला तो कायमचाच. तेलुगू सिनेमाच्या बाबतीत तसं घडेल असं वाटत नाही. अभिनेते, दिग्दर्शकांच्या नवीन आलेल्या फळीमुळे एक नवा उत्साह कन्नड सिनेमात संचारलाय. आता तो टिकतो का अजस्र तमिळ सिनेमासमोर त्याचा निभाव लागतो का अजस्र तमिळ सिनेमासमोर त्याचा निभाव लागतो का\nदाक्षिणात्य सिनेमा समजून घेताना : तमिळ सिनेमा (कॉलिवुड)\nयुरोपीय देशांत प्रत्येक देशाचा सिनेमा उद्योग हिंदी सिनेमाइतका मोठा आहे, पण त्यांनाही हॉलिवुडच्या प्रभावाशी कायम लढा द्यावा लागतो. तसाच संपूर्ण दक्षिण भारतावर चेन्नईच्या कॉलिवुडचा प्रभाव आहे. दक्षिण भारतातल्या चार भाषेतल्या सिनेमात आर्थिक दृष्टीने तमिळ सिनेमा सर्वांत मोठा आहे. तर इतर (तेलुगु, मल्याळम, कानडी) भाषिक सिनेमा हा त्यापुढे प्रादेशिक सिनेमासारखा ठरतो........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/dinesh-nasipudi-sits-water-drum-strike-123266", "date_download": "2019-01-19T02:52:04Z", "digest": "sha1:MWM7HDSWV44AHYJ2J6EMIIL2AEDTIN7Q", "length": 13446, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dinesh Nasipudi sits in the water drum strike दिनेश नाशीपुडी्ंनी केले पाण्याच्या ड्रममध्ये बसून आंदोलन | eSakal", "raw_content": "\nदिनेश नाशीपुडी्ंनी केले पाण्याच्या ड्रममध्ये बसून आंदोलन\nमंगळवार, 12 जून 2018\nबेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाने महापालिकेतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात माजी मंत्री सतीश यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी बंगळूर व बेळगाव येथेही आंदोलन केले. समर्थकांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, बसवर दगडफेकही केली.\nबेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवा���ी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाने महापालिकेतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात माजी मंत्री सतीश यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी बंगळूर व बेळगाव येथेही आंदोलन केले. समर्थकांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, बसवर दगडफेकही केली.\nराज्यात अन्यत्रही पडसाद उमटले. जारकीहोळी यांची व त्यांच्या समर्थकांची नाराजी कमी झाली असतानाच आता नगरसेवक नाशीपुडी यांनी आंदोलन केले आहे. यावेळी सतीश समर्थक नगरसेविका जयश्री माळगी व सरला हेरेकर उपस्थित होत्या. सुमारे एक तास नाशीपुडी ड्रममध्ये बसून होते. मंत्रीमंडळ विस्तारात सतीश यांना संधी दिली जावी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यानी दिला आहे. गतवर्षी नाशीपुडी यांनी अनुसूचीत जाती व जमातीच्या कुटुबांची पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी असेच आंदोलन केले होते. महापालिका कार्यालयासमोर पाण्याच्या ड्रममध्ये बसून त्यानी पाणीपट्टी माफीची मागणी केली होती.\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nउच्चशिक्षितांकडून अनाथांसाठी ‘हेल्पिंग हॅंड’\nपिंपरी - अनाथ विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना समाजात वाव मिळावा, यासाठी माहिती-तंत्रज्ञान, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल...\nबेळगावात एकाचा निर्घृण खून\nबेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाट�� सरकारकडून होत असलेल्या...\nआराम बसची ट्रकला धडक, बसचालक ठार\nबेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/desperate-country-journalism-1809610/", "date_download": "2019-01-19T02:38:30Z", "digest": "sha1:JEF7BNFDZQRIP2OFBXY2VWP3KQP52ZAJ", "length": 16371, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Desperate country journalism | ‘देशविघातक’ पत्रकारिता? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसंसदीय राजकारणात अनेक वर्षे व्यतीत केलेल्या हेपतुल्लांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काही असते, याची कल्पना नसावी हे अशक्य आहे.\nमणिपूरमधील एक पत्रकार किशोरचंद्र वांगखेम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) अटक होणे हे, देशातील भाजप किंवा भाजपप्रणीत सरकारांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चाड आणि गरज नसल्याचेच निदर्शक मानावे काय आता हा प्रश्न तद्दन ‘सिक्युलर’ किंवा ‘खांग्रेसी’ आहे, असे ठरवणाऱ्यांना आणखी काही प्रश्न विचारणे सयुक्तिक ठरेल. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे मोदींच्या हातचे बाहुले आहेत, या टीकेमुळे मणिपूरची किंवा देशाची सुरक्षा धोक्यात कशी काय येऊ शकते आता हा प्रश्न तद्दन ‘सिक्युलर’ किंवा ‘खांग्रेसी’ आहे, असे ठरवणाऱ्यांना आणखी काही प्रश्न विचारणे सयुक्तिक ठरेल. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे मोदींच्या हातचे बाहुले आहेत, या टीकेमुळे मणिप��रची किंवा देशाची सुरक्षा धोक्यात कशी काय येऊ शकते ‘रासुका’ लावण्यासाठीचे निकष काय असतात ‘रासुका’ लावण्यासाठीचे निकष काय असतात राजद्रोह आणि विविध समूहांमध्ये तणाव होऊ शकतील अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याबद्दल २१ नोव्हेंबर रोजी वांगखेम यांना अटक झाली होती. पण २५ नोव्हेंबरला त्यांना जामीन देताना संबंधित न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही वक्तव्ये म्हणजे ‘वैयक्तिक मत’ असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांना कायदा कळत नाही का राजद्रोह आणि विविध समूहांमध्ये तणाव होऊ शकतील अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याबद्दल २१ नोव्हेंबर रोजी वांगखेम यांना अटक झाली होती. पण २५ नोव्हेंबरला त्यांना जामीन देताना संबंधित न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही वक्तव्ये म्हणजे ‘वैयक्तिक मत’ असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांना कायदा कळत नाही का ते संबंधित पत्रकाराचे मित्र होते का ते संबंधित पत्रकाराचे मित्र होते का वांगखेम यांना सोडल्यानंतरही त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच राहिला. भारतीय दंडसंहिता वापरता येत नाही असे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा आधार घेतला गेला. विशेष म्हणजे, त्यांच्याविरुद्ध या दुसऱ्या कारवाईला आणखी एक न्याय दंडाधिकारी आणि राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला यांनीही मंजुरी दिली. संसदीय राजकारणात अनेक वर्षे व्यतीत केलेल्या हेपतुल्लांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काही असते, याची कल्पना नसावी हे अशक्य आहे. मणिपूरमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची जयंती साजरी करण्याचे प्रयोजन काय, ब्रिटिशांशी लढलेल्या मणिपुरी सैनिक आणि सेनानींचे स्मरण केव्हा करणार, असा प्रश्न किशोरचंद्र वांगखेम यांनी त्यांच्या फेसबुकच्या व्हिडीयो पोस्टमार्फत विचारला होता. त्यातूनच मणिपूर सरकार हे दिल्लीचे बाहुले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. झाशीच्या राणीला मणिपूरच्या दृष्टीने संदर्भहीन ठरवण्याच्या त्यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद करता येऊ शकतो. तो मुद्दा येथे गौण आहे. या देशातील कोणालाही स्वतचे मत कायद्याच्या चौकटीत व्यक्त करण्याचा घटनासिद्ध अधिकार आहे. मणिपूरमध्ये भाजपप्रणीत आघाडीचे सरकार असल्यामुळे असेल, पण स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि केंद्रीय नेतृत्वानेही वांगखेम तुरुंगातच जावेत यासाठी कंबर कसली. ‘रासुका’ कठोर असल्यामुळे किमान वर्षभर वांगखेम विनाखटला प्रतिबंधात्मक कोठडीत राहतील अशी चिन्हे आहेत. त्यांच्या वकिलांनी या कारवाईला आव्हान द्यायचे ठरवले असले, तरी यातून पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कोठडीविषयी प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने २०१२मध्ये एका आदेशात म्हटले होते, की प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हा घटनेने त्या व्यक्तीला बहाल केलेला सर्वोच्च अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यावर घाला येता कामा नये. या आदेशाची फारशी फिकीर मणिपूर सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी केलेली दिसत नाही. वांगखेम यांच्या संपादकांनीही ‘वैयक्तिक मतप्रदर्शनाबद्दल कारवाई झाल्यास आम्ही किंवा आमची संघटना काहीही करू शकत नाही. आमचे हात बांधलेले आहेत,’ असे सांगून हात वर केले आहेत. या अनास्थेमुळे आणि असहिष्णू वातावरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर आधारित मानकांमध्ये भारताचा क्रमांक जगात अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, म्यानमार यांच्यापाठोपाठ लागतो वांगखेम यांना सोडल्यानंतरही त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच राहिला. भारतीय दंडसंहिता वापरता येत नाही असे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा आधार घेतला गेला. विशेष म्हणजे, त्यांच्याविरुद्ध या दुसऱ्या कारवाईला आणखी एक न्याय दंडाधिकारी आणि राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला यांनीही मंजुरी दिली. संसदीय राजकारणात अनेक वर्षे व्यतीत केलेल्या हेपतुल्लांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काही असते, याची कल्पना नसावी हे अशक्य आहे. मणिपूरमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची जयंती साजरी करण्याचे प्रयोजन काय, ब्रिटिशांशी लढलेल्या मणिपुरी सैनिक आणि सेनानींचे स्मरण केव्हा करणार, असा प्रश्न किशोरचंद्र वांगखेम यांनी त्यांच्या फेसबुकच्या व्हिडीयो पोस्टमार्फत विचारला होता. त्यातूनच मणिपूर सरकार हे दिल्लीचे बाहुले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. झाशीच्या राणीला मणिपूरच्या दृष्टीने संदर्भहीन ठरवण्याच्या त्यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद करता येऊ शकतो. तो मुद्दा येथे गौण आहे. या देशातील कोणालाही स्वतचे मत कायद्याच्या चौकटीत व्यक्त करण्याचा घटनासिद्ध अधिकार आहे. मणिपूरमध्ये भाजपप्रणीत आघाडीचे सरकार असल्यामुळे असेल, पण स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि केंद्रीय नेतृत्वानेही वांगखेम तुरुंगातच जावेत यासाठी कंबर कसली. ‘रासुका’ कठोर असल्यामुळे किमान वर्षभर वांगखेम विनाखटला प्रतिबंधात्मक कोठडीत राहतील अशी चिन्हे आहेत. त्यांच्या वकिलांनी या कारवाईला आव्हान द्यायचे ठरवले असले, तरी यातून पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कोठडीविषयी प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने २०१२मध्ये एका आदेशात म्हटले होते, की प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हा घटनेने त्या व्यक्तीला बहाल केलेला सर्वोच्च अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यावर घाला येता कामा नये. या आदेशाची फारशी फिकीर मणिपूर सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी केलेली दिसत नाही. वांगखेम यांच्या संपादकांनीही ‘वैयक्तिक मतप्रदर्शनाबद्दल कारवाई झाल्यास आम्ही किंवा आमची संघटना काहीही करू शकत नाही. आमचे हात बांधलेले आहेत,’ असे सांगून हात वर केले आहेत. या अनास्थेमुळे आणि असहिष्णू वातावरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर आधारित मानकांमध्ये भारताचा क्रमांक जगात अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, म्यानमार यांच्यापाठोपाठ लागतो लोकशाही हवी असल्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक असते. यासाठी आपल्याइतकेच दुसऱ्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी जाणीव आणि आदर असणे आवश्यक असते. त्याचाच अभाव मणिपूर प्रकरणातून ठळकपणे समोर आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुं��्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/the-cm-devendra-fadnavis-will-interact-with-the-beneficiaries-in-kolhapur-1811220/", "date_download": "2019-01-19T02:34:28Z", "digest": "sha1:DYNY6ZQXKVX7GHAROAHERBV6SAQETMIC", "length": 11562, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The CM devendra fadnavis will interact with the beneficiaries in Kolhapur | कोल्हापुरातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nकोल्हापुरातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार\nकोल्हापुरातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे.\nकोल्हापूर : राज्य शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षदिनी, १ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. याअंतर्गत ते कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इच्छुक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, असे मंगळवारी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यापूर्वी असा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला होता.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेततळे, गाळमुक्त धरण आदी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध जिल्ह्यंमध्ये आणि मंत्रालयातह��� या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून १ जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.\nमुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी, नवीन मध्यवर्ती इमारत येथे २६ डिसेंबरपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/summer-sault-milkha-singh-singer-song-entertainment-110770", "date_download": "2019-01-19T03:02:12Z", "digest": "sha1:7UF4C3WOEGL3P2AU7VHLZLKRAOS2AOE6", "length": 14763, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "summer sault milkha singh singer song entertainment सुपरहिट गाण्यांची तरुणांसाठी मेजवानी | eSakal", "raw_content": "\nसुपरहिट गाण्यांची तरुणांसाठी मेजवानी\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nपुणे - तरुणांचे आवडते गायक आणि संगीतकार यांचा धमाल कार्यक्रम ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. या कार्��क्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग आहेत, तर सहप्रायोजक सुझुकी इन्ट्य्रुडर व फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे आहेत.\nपुण्यात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग, बादशाह हे त्यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे.\nपुणे - तरुणांचे आवडते गायक आणि संगीतकार यांचा धमाल कार्यक्रम ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग आहेत, तर सहप्रायोजक सुझुकी इन्ट्य्रुडर व फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे आहेत.\nपुण्यात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग, बादशाह हे त्यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे.\n‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’\nशनिवार - २८ एप्रिल\nसहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर\nरविवार - २९ एप्रिल\nसहभाग - मिका सिंग, बादशाह\nकुठे - शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे\nकेव्हा-: संध्याकाळी ६ वाजल्यापासून.\nऑनलाइन बुकिंगसाठी - BOOK MY SHOW\nअधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५\nकधी - सकाळी ९ ते ११.३०, दुपारी ५ ते ८\nकोठे - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड),\nबालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड)\n‘सकाळ’ कार्यालय, बुधवार पेठ.\n( सकाळी ११ ते संध्याकाळी ६.०० पर्यंत)\nलकी ड्रॉद्वारे कपल पासेस\nमिका सिंग हा तरुणांच्या आवडीचा गायक, संगीतकार. मिकासिंगची गाणी आणि त्याचे सादरीकरण तुफान लोकप्रिय आहे. ‘बस एक किंग’, ‘मौजा ही मौजा’, ‘धन्नो’ ही त्याची काही लोकप्रिय गाणी. मिका सिंगबद्दल खाली काही प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे आम्हाला summersault@esakal.com वर कळवा रात्री १२ वाजेपर्यंत आणि भाग्यवान विजेता बना. अचूक उत्तरे देणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉद्वारे मिळतील कपल पासेस. विजेत्��ांची नावे ई-मेलद्वारे कळविण्यात येतील.\n१) मिका सिंगच्या पहिल्या अल्बमचे नाव काय\n२) मिका सिंगच्या भावाचे नाव काय\n३) मिका सिंगचा जन्म कोठे झाला\nपुणे - शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि संगीत नाटकाची एकत्रित मेजवानी असणारा यंदाचा ‘वसंतोत्सव’ आजपासून (ता. १८) कर्वेनगर येथील पंडित फार्मस्‌च्या...\nबंदिशींचे प्रकटले लोभस इंद्रधनुष्य\nपुणे - एकापाठोपाठ एक बंदिशींचा खजिना पंडित शौनक अभिषेकी खुला करीत होते. ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावरील गायन कार्यशाळेत ते...\nसध्याची मुलं सायबरची गुलाम - तावडे\nपुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी...\nमराठी गायक नंदेश उमप यांच्या गायनाने भारवले मॉरिशसचे मराठी रसिक\nमॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा '...\nमहाप्रसादाने महोत्सवाची उत्साहात सांगता (व्हिडिओ)\nपिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात...\nविद्यापीठात आजपासून ‘युवा स्पंदन’\nपुणे - विद्यार्थ्यांची सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक समृद्ध करणारा ‘युवा स्पंदन’ हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव यंदा सावित्रीबाई फुले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=262", "date_download": "2019-01-19T01:44:06Z", "digest": "sha1:P652GYFWI3YLVF2GTRF7SAVXE5HKZPRT", "length": 10910, "nlines": 159, "source_domain": "latenightedition.in", "title": "Kitchen Beginners – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nतुम्हाला जर खूप भूक लागली असेल आणि काही करून खाण्याचा कंटाळा आला असेल तर काही विशेष पदार्थ असे आहेत की जे बनवण्यास फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. आज आपण असेच दोन पदार्थ शिकणार आहोत.\nखूप भूक आणि खूप कंटाळा आला आणि कमी वेळ असेल तर असेल तर…\nसाहित्य – चुरमुरे, तेल, मेतकूट, मीठ, तिखट किंवा लोणच आणि कांदा\n१. सर्वात आधी चुरमुरे चालून घेऊन एका पातेल्यात घ्या. (पाव किलो)\n२. त्यात आता अंदाजाप्रमाणे तेल (दोन मोठे चमचे ), मेतकूट (दीड चमचे), तिखट (अर्धा चमचा) किंवा १ चमचा लोणच आणि थोडसं मीठ टाका.\n३. सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. चव घेऊन बघा. जर काही कमी पडलं अस वाटत असेल तर पुन्हा टाकू शकता.\n४. कांदा आणि मेतकूट चुरमुरे असा खमंग बेत जुळून येईल.\nजर खूप भूकलागली असेल आणि थोडा वेळ असेल तर…\nसाहित्य – चुरमुरे, तेल, तिखट मीठ, मोहरी, हळद, जिरे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर.\n१. आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात थोडीशी मोहरी टाका.\n२. मोहरी फुटली की मग त्यात जिरे आणि हळद टाका.\n३. त्यात थोडेसे शेंगदाने आणि दाळव टाका.\n४. नंतर त्यात चुरमुरे टाका.\n५. मग गरजेनुसार तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. सर्व मिश्रण नीट हलवून घ्या.\n५. मिश्रण थंड होईपर्यंत कांदा, टोमॅटो कोथिंबीर आणि उन्हाळा असेल तर कच्ची कैरी (किंवा लिंबू) स्वच्छ धुवून चिरून घ्या. आवडत असेल तर त्यात तुम्ही काकडी, पापड्या किंवा मूग दाल वगैरे टाकू शकता.\n६. हे सर्व चिरून झाल्यावर त्या तयार केलेल्या मिश्रणात टाका.\n७. आणिही एक भेल तयार आहे.\nकिंवा तुम्हाला फोडणी देता येत नसेल तर अजून एक नुसखा असा आहे……\n१. एका पातेल्यात चुरमुरे घ्या.\n२. त्यात आता पापडी आणि गरजेप्रमाणे तिखट, मीठ आणि चॅट मसाला टाका. एकदा ते हलवून घ्या.\n३. त्यात नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिरून टाका. सर्व मिसळून घ्या.\n४. त्यात तुम्ही वरुण लिंबू, काकडी, शेंगदाने, दाळ ,शेव किंवा फरसान टाकु शकता.\n५. आवडत असेल किंवा घरात उपलब्ध असेल तर त्यात तुम्ही चटणी सुध्दा वापरू शकता.\nआणखी एक असाच नुसखा आहे. त्यात फक्त चुरमुरे नसून जाड पोहे वापरावे लागतील. तो नुसखाही बघून घेऊ….\nसाहित्य – जाड पोहे, मेतकूट, तिखट-मीठ किंवा लोणच, तेल, कांदा टोमॅटो, कोथिंबीर, कैरी.\n१. एका पातेल्यात जाड पोहे घ्या.\n२. त्यात नंतर तेल (फोडणीच असेल तर उत्तम), मेतकूट आणि मीठ टाका.\n३. त्यात आता तिखट, मसाला किंवा आंब्याच लोणच टाका.\n४. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.\n५. त्यात वरुण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कै��ी चिरून टाका.\n६. मेतकूट पोहे तयार.\n– सौ. जोशी काकू\nगाडीच्या मागील बाजूस लिहिलेले थोर विचार\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2006/07/blog-post_28.html", "date_download": "2019-01-19T02:36:07Z", "digest": "sha1:YBGJEXJBTEYHNIRBE4CDNMRA4YP3GSSE", "length": 7807, "nlines": 97, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: विरोध..", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nकाही काही लोक जणू विरोध करण्यासाठीच जन्मलेले असतात...म्हणजे पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे पूणेकर असण्यासाठी प्रत्येक बाबतीत आपलं मत हाणता आलं पाहिजे आणि निषेध नोंदवता आला पाहिजे..पण कायम विरोध करण्यासाठी तुम्ही पूणेकर असायलाच हवं असं नाही..इतरही \"करांना\" हे व्यसन असू शकतं.. :)\nआमच्या lunch table वरही असेच काही विरोधी पक्ष नेते हजर असतात...विषय कोणताही असो म्हण्जे अगदी भारत अमेरीका अणू करार, share market मधल्या उलाढाली किंवा wallmart मधे मिळणार्या toilet धुवायच्या साबणाची quality.. त्यांचा अव्याह्त विरोध चालूच..\nकोणी म्हंटल St. Louis पेक्षा chicago शहर किती चांगलं की हे St. Louis पेक्षा chicago चं हवामान विशेष करून थंडी किती वाइट ह्यावर भाषण देणार.. पण कोणी चुकून St.Louis चं कौतूक केलं तर (हे फ़ार कमी वेळा घडतं..:) Chicago downtown वर स्तूतीसुमनं उधळली जाणार.... लांब रहाणार्यांना office ला गाडीने येण्यापेक्षा बसने येणं कधीकधी आरामदायक वाटतं. पण त्यावर उगाच वेळ किती वाया जातो आणि तेव्हडया वेळात आयुष्यात किती काय काय करता येऊ शकतं ह्यावर भाषण मिळ्णार.. पण कोणी गाडीने यायचे फ़ायदे सांगू लागला की त्याला पेट्रोल आणि issurance च्या किमती आणि त्यात वाया जाणारे पैसे ह्याचा हिशोब एकावा लागणार...\nअमेरीके�� नविन आलेल्याला \"स्वदेस है मेरा..\" ची cassette ऐकवली जाणार (स्वतः अमेरीकेत बसून :०) आणि भारतात परत जाऊ इच्छिणार्याला \"देस मे क्या रखा है यार...\" इथून सुरवात होउन भारतातील भ्रष्टाचार, महागाई, अस्वच्छता, reservations ह्यावर जोरदार भाषण मिळणार.. शेवटी त्या परत जाणार्याची \"ticket cancle करतो पण भाषण थांबवा.\" अशी अवस्था होते.. :)\nकोणी garrage sell ला जाणार असेल तर \"क्या garrage sell मे सामान खरीदते हो...\" असं म्हणून आपल्याला मिळणारा पगार आणि घरातिल shopping ह्याची सांगड कशी घालावी ह्यावर मोफ़त सल्ले मिळणार पण स्वत:च्या घरातलं सामान मात्र creig list वरूनच खरेदी करणारं... east coast विरुद्ध california, फ़्लोरीडा विरुद्ध bay area, मराठी विरुद्ध भारतातले इतर प्रांत, स्वत: ब्राह्मण किंवा मराठा दोन्ही नसून ही किंबहूना मराठीच नसूनही महारष्ट्रातील ब्राह्मण आणि मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे स्वभाव ह्यावर समोरचा ज्याबाजूने बोलत असेल त्या विरोधी फ़ंडे मारणं हे हि काही आवडीचे विषय.. :)\nपण एकदा काय झालं बाकीचे लोकंही भयंकर पेटले आणि ह्या विरोधी पक्ष नेत्यांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो तडाखा इतका जबरदस्त होता की आजकाल हि नेते मंडळी lunch table वर येतच नाहीत.. :) समोरच्याचा स्वभाव बदलणं आपल्या हातात नसतं आणि उगाच ह्या विरोधाला आणखी विरोध करून स्वत: ची शक्ती कशाला वाया घालवा आणि डोक्याला त्रास करा असा सूजाण विचार करून मी हल्ली संभाषणाचा साधारण रोख बघून सलाम नमस्ते style मधे \"exactly.... \" मला पण असच वाटतं असं म्हणून टाकतो.. :)\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2781", "date_download": "2019-01-19T02:56:25Z", "digest": "sha1:TJUT4BTHBQDHFOQAW2SLON3E3DOHXTJJ", "length": 37601, "nlines": 219, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "या नाटकात ‘विवाहबाह्य संबंध’ हा वादग्रस्त विषय घेऊन एका वेगळ्याच विषयाची मांडणी आहे!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nया नाटकात ‘विवाहबाह्य संबंध’ हा वादग्रस्त विषय घेऊन एका वेगळ्याच विषयाची मांडणी आहे\n‘द ट्रुथ’चं एक पोस्टर\nजुहूचं पृथ्वी थिएटर हे मुंबर्इतील एक प्रतिष्ठित नाट्यगृह. या थिएटरला या वर्षी चाळीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं एक चांगला नाट्यमहोत्सव आयोजित करणं अग��ीच स्वाभाविक होतं. त्यानुसार ३ ते १२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान नाट्यमहोत्सव संपन्न झाला. यात पृथ्वीराज कपूर यांनी सादर केलेल्या १९४० च्या दशकातलं ‘दिवार’ हे हिंदी नाटक सादर करण्यात आलं. शिवाय या महोत्सवात अनेक नामवंत नाट्यसंस्थांनी ताजी नाटकं सादर केली. यातील एक महत्त्वाचं नाटक म्हणजे नसीरुद्दीन शहांच्या ‘मॉटली’ नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आलेलं इंग्रजी नाटक ‘द ट्रुथ’.\nहे नाटक फ्रेंच नाटककार फ्लोरिअन जेलर (जन्म - १९७९) यांनी लिहिलं आहे. (त्यांनी कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांना ‘फॅसिनेशन ऑफ एव्हील’ या २००४ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या कादंबरीनं उदंड बक्षिसं व लोकप्रियता मिळवून दिली.) आजच्या फ्रान्समधील ते महत्त्वाचे नाटककार समजले जातात. त्यांची ‘फादर’ व ‘मदर’ ही नाटकं महत्त्वाची आहेत. त्यांच्या ‘द ट्रुथ’चं ख्रिस्तोफर हॅम्पटन यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आहे.\nआज आपल्या समाजात ‘विवाहबाह्य संबंध’ हा विषय सतत चर्चेत असतो. एकेकाळी या विषयाची समाजात दबक्या आवाजात चर्चा होत असे. आता हा विषय उघडपणे चर्चिला जातो. या विषयावर मराठीत अनेक नाटकं, दूरदर्शन मालिका आलेल्या आहेत. नेमका हाच विषय या नाटकातही चर्चिला गेला आहे. नाटककारानं हे नाटक २०११ साली लिहिलेलं आहे.\nसविस्तर माहितीसाठी क्लिक करा -\nBuy Sapiens - Homo Deus Combo Set युव्हाल नोआ हरारी सेपिअन्स आणि होमो...\nया नाटकात एकुण चार पात्रं आहेत. दोन विवाहित जोडपी असतात, ज्यांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध असतात. के.सी.व झेड हे दोन मित्र नेहमी टेनिस खेळतात. झेडची नोकरी नुकतीच गेलेली आहे. नाटकाची सुरुवात होते तेव्हा के.सी. झेडच्या पत्नीशी, लव्हलीनशी एका हॉटेलात मजा करत असतो. दोघंही आपापल्या घरी काही तरी खोटं कारण देऊन गावातल्याच एका हॉटेलमध्ये थोड्या वेळासाठी सेक्स करण्यासाठी आलेले असतात. त्यांचं अफेअर गेली सहा महिनं सुरू असतं. नाटक सुरू होतं, तेव्हा त्यांची मजा करून झालेली असते आणि ते परतायच्या तयारीत असतात.\nतेवढ्यात दोघांना आपापल्या जोडीदाराचे मोबार्इलवर फोन येतात. दोघंही सरार्इतपणे खोटं बोलतात. निघताना लव्हलीन एक वेगळीच अपेक्षा व्यक्त करते. ती म्हणते की, असं एखाद्या हॉटेलात दोन-तीन तासांसाठी जायचं म्हणजे एखाद्या कॉलगर्लसारखे वाटतं. त्याऐवजी आपण छानपैकी प्लॅन करून जवळच्या हिल स्टे���नवर जाऊ, मस्तपैकी रात्रभर राहू वगैरे. के.सी. सावध होतो आणि हे टाळण्याचा प्रयत्न करतो, पण सरतेशेवटी ‘प्रेयसी हट्टा’पुढे माघार घेतो. ते लवकरच लोनावळ्याला जाण्याचा प्लॅन ठरवतात.\nत्या दिवशी के.सी. जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याची पत्नी अ‍ॅव्हान त्याच्या नकळत त्याची सौम्यपणे उलटतपासणी घेते. तिला दिलेल्या कबुलीनुसार दुपारी के.सी. दुपारी एका महत्त्वाच्या मिटिंगला जाऊ शकलेला नसतो, कारण त्याच्या जवळच्या मित्राला, झेडला बरं वाटत नसतं. के.सी. त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो वगैरे. या परिस्थितीचा फायदा घेऊन के.सी. आजच्या काळात, मैत्री मित्रकर्तव्य वगैरे गोष्टींबद्दल नैतिक पातळीवरून छानसं भाषणही ठोकतो. त्याचं हे नैतिक मूल्यांनी भरलेलं भाषण संपल्यावर अ‍ॅव्हान के.सी.ला सांगते की, आज दुपारी झेडचा घरच्या लँडलार्इनवर फोन आला होता हे ऐकल्यावर के.सी.ची कमालची भंबेरी उडते, पण जातिवंत खोटारडा असल्यामुळे तो निर्लज्जपणे किल्ला लढवत राहतो.\nयथावकाश ते लोनावळ्याला जातात. तिथं अपेक्षित गोंधळ सुरू होतो. आधी लव्हलीनच्या नवऱ्याचा म्हणजे झेडचा फोन येतो. त्याला संशय येऊ नये म्हणून लव्हलीन के.सी.ला झेडशी तिच्या म्हाताऱ्या आत्याच्या आवाजात बोलायला लावते. हे संकट तात्पुरतं टळतं तर थोड्याच वेळात के.सी.च्या पत्नीचा फोन येतो. के.सी. काही तरी थातुमातुर बोलून तिची बोळवण करतो.\nदुसऱ्या दिवशी के.सी.व झेड जेव्हा एकत्र टेनिस खेळून झाल्यावर गप्पा करतात, तेव्हा झेड काल लँडलार्इनवर केलेल्या फोनचं कारण सांगतो. के.सी. मात्र विचित्र मानसिकतेत हेलकावे खात असतो. अचानक त्याला थोडासा पश्चाताप व्हायला लागतो की, आपण आपल्या अतिशय चांगल्या मित्राच्या पत्नीबरोबरच भानगड करत आहोत. के.सी.ला त्यातल्या त्यात समाधान एवढंच की, गेली काही महिने तो झेडला टेनिसमध्ये सातत्यानं हरवत असतो.\nके.सी.च्या मनात थोडी पश्चातापाची भावना असल्यामुळे तो झेडच्या नोकरीसाठी खास प्रयत्न करण्याचं आश्वासन देतो. त्यांच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू होतात, पण दोघांत एक सूक्ष्म तणाव असतो. के.सी.ला संशय येतो की, लव्हलीननं झेडजवळ त्यांच्या अफेअरबद्दल कबुली दिली की काय तो रागारागानं तिला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटतो. ती झेडला सांगितल्याची कबुली देते, कारण ते लोनावळ्याला गेलेले असताना झेड तिला फोन करण्याआधी ��िच्या आत्याशी बोललेला असतो. असा ठसठशीत पुरावा समोर आल्यावर लव्हलीनला कबुली देण्यावाचून पर्यायच नसतो.\nयाचा के.सी.वर वेगळाच परिणाम होतो. तो म्हणतो की, म्हणजे आज सकाळी झेड माझ्याबरोबर टेनिस खेळत होता, नंतर गप्पा करत होता, तेव्हा त्याला माहिती होतं की, माझे लव्हलीनशी अनैतिक संबंध आहेत. आता मात्र के.सी.ला अतिशय जवळच्या मित्राला फसवल्याच्या पापाचं ओझं सहन होत नाही. तो झेडला भेटायला जातो. पण त्याला कळत नाही की, ही कबुली द्यायची तरी कशी तो गोलगोल फिरत राहतो, पण त्याला मार्ग दिसत नाही. शेवटी झेडच त्याला सांगतो की, त्याला के.सी व लव्हलीनच्या अफेअरबद्दल बऱ्याच दिवसांपासून माहिती होतं.\nमग तो गप्प का बसला तर त्याच्या मते के.सी. त्याच्यावर सूड उगवण्यासाठी हे सर्व करत होता. सूड उगवण्यासाठी तर त्याच्या मते के.सी. त्याच्यावर सूड उगवण्यासाठी हे सर्व करत होता. सूड उगवण्यासाठी म्हणजे झेडचं के.सी.च्या पत्नीशी, अ‍ॅव्हानशी अफेअर म्हणजे झेडचं के.सी.च्या पत्नीशी, अ‍ॅव्हानशी अफेअर के.सी.प्रमाणेच प्रेक्षकांचंसुद्धा डोकं गरगरायला लागतं. एवढंच नव्हे तर झेड त्याला सांगतो की, त्यांचं अफेअर गेली दीड वर्षं सुरू आहे. के.सी.ला आठवतं की, गेलं दीड वर्षं झेड टेनिसमध्ये के.सी.शी सतत हरत असतो. झेड त्याला सांगतो की, तो के.सी.ला मुद्दामच जिंकू द्यायचा, एक प्रकारची नुकसान भरपार्इ म्हणून.\nरागानं पिसाळलेला के.सी. घरी जाऊन अ‍ॅव्हानला जाब विचारतो. ती तडकाफडकी नाकारते व के.सी.नं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं तार्किक, सुसंगत उत्तर देते. के.सी.ला आता वाटायला लागतं की, झेड त्याच्याशी मुद्दामहून खोटं बोलत होता. मनावरचं ओझं उतरलेला के.सी. नंतर अ‍ॅव्हानला सांगतो की, झेडला चांगली नोकरी लागली आहे व तो लवकरच सिंगापूरला जाणार आहे. हे ऐकताच अ‍ॅव्हान ‘काय’ अशी जोरात किंचाळते. के.सी.ची नजर चुकवून झेडला फोन करण्याचा प्रयत्न करते. इथं नाटक संपतं.\nकेवळ चारच पात्रं असलेलं हे नाटक जरी नाटककारानं विनोदी पद्धतीनं लिहिलेलं असलं तरी यातला खोल, धारदार आशय लपत नाही. नाटकात अनेक ठिकाणी के.सी.च्या तोंडी नाटककारानं संवाद टाकले आहेत की, सतत खरं बोलणे गरजेचं आहे का नेहमी सत्य बोललं तर जगणंच अशक्य होऊन बसेल वगैरे.\nके.सी.च्या भूमिकेत असलेल्या नसीरच्या अभिनयाबद्दल नव्यानं काय लिहावं नसीरनं के.सी.सारख्या भूमिका फारशा साकार केलेल्या नाहीत. म्हणूनच अशा भूमिकेत नसीरला पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता. के.सी.ची मूलभूत लबाडी, त्यातही एक विचित्र प्रकारच्या नैतिकतेची अपेक्षा ठेवणं, झेड व अ‍ॅव्हान यांनी किती सफार्इनं त्याचा मामा केला, या प्रसंगातील त्याचा अभिनय केवळ लाजवाब. त्याला श्रुती व्यास (लव्हलीन), अवंतिका आकेरकर (अ‍ॅव्हान) आणि गौरव शर्मा (झेड) यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. दर्जेदार अभिनयाच्या संदर्भात असं टीमवर्क विरळा.\nया नाटकाचं दिग्दर्शन नसीरुद्दीन शहा आणि रत्ना पाठक-शहा यांनी संयुक्तपणे केलं आहे. त्यांनी नाटकाची प्रकृती फार्सिकल असल्याचं अचूक ओळखून नाटकाला एक वेगळीच गती दिली आहे. या नाटकाच्या सहदिर्ग्दशक आर्घ्या लाहिरी आहेत. त्यांनीच या नाटकाची प्रकाशयोजना सांभाळली आहे. त्यांच्या मदतीला राहुल राय आहेत. नेपथ्य जयराज पाटील यांचं तर ध्वनियोजना साहिल वैद्य यांची आहे.\nहे एक वेगळ्याच प्रकारचं नाटक आहे. यात नाटककारानं ‘विवाहबाह्य संबंध’ हा वादग्रस्त विषय घेऊन एका वेगळ्याच विषयाची मांडणी केली आहे. तो म्हणजे सत्य काय असतं आणि ते नेहमीच सांगितलं पाहिजे का सांगण्याची गरज असते का\nलेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ क���ला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2386", "date_download": "2019-01-19T02:54:26Z", "digest": "sha1:2UQBKARFJRFIHVIT6O2NXO3NTTWXXQTC", "length": 37463, "nlines": 217, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘विश्वरूपम २’ : थ्रिल नसलेला थ्रिलर!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘विश्वरूपम २’ : थ्रिल नसलेला थ्रिलर\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nमी नुकताच हिचकॉकचा ‘द ३९ स्टेप्स’ पाहिला. थ्रिलर कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणता येईल इतका सुंदर सिनेमा १९३५ साली प्रदर्शित झालेला. थ्रिलर हा चित्रपट प्रकार सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून अस्तित्वात आहे. त्यात अॅक्शन, साहस, फँटसी व सायन्स फिक्शन यांचा अंतर्भाव असू शकतो, पण थ्रिलिंग कथानक हा त्याचा पहिला गुण आहे. तो नसेल तर इतर बाबी अप्रभावी ठरू शकतात. त्यामुळे हा प्रकार योग्यपणे हाताळणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच यात कुशल असणार्‍या हिचकॉकनं एकाहून एक सरस थ्रिलर्स दिले आहेत. जे आजही अभ्यासले जातात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक दिग्दर्शकांनी या सिनेप्रकारात नव्यानं भर घातली आहे. कमल हासन दिग्दर्शित ‘विश्वरूपम २’ हा सिनेमा सिक्वेल असला तरी थ्रिलर सिनेमासाठी लागणारा पहिला गुण मात्र तो विसरतो. त्यामुळे त्याचं सामान्य पातळीवर येणं हासनसारख्या मोठ्या दिग्दर्शकाकडून निराशा करणारं ठरतं.\nसिनेमाच्या सुरुवातीलाच पहिल्या भागात काय झालं हे सांगितलं जातं आणि श्रेयनामावलीत पहिल्या भागातले तुकडे दाखवले जातात. न्यू यॉर्क शहराला ओमार कुरेशी (राहुल बोस) याच्या कृष्णकृत्यातून जगाला वाचवलेला विश्वरूप/विश्वनाथ/रॉ एजंट मेजर वीसाम काश्मिरी त्याचा बॉस कलोनल जगन्नाथ (शेखर कपूर) न्यूक्लियर ऑन्कॉलॉजिस्ट बायको निरूपमा (पुजा कुमार) व साथीदार अश्मिता (अँड्रिया जेरमाया) बरोबर लंडनला जात आहे. त्याला माहिती मिळते की, ओमार तिथं येऊन परत एकदा न्यू यॉर्कसारखी परिस्थिती निर्माण करणार आहे. तिथं पोचला असला तरी भारत सरकारकडून त्याच्या विश्वासार्हतेची परीक्षा घेतली जाते. त्यातूनही तो बाहेर येतो व ओमार कुरेशीकडून लंडनवर होणार्‍या जीवघेण्या हल्ल्यातून लंडनवासीयांना वाचवण्यासाठी सज्ज होतो...\nपहिला विश्वरूप आला, तेव्हा त्यावर वादग्रस्ततेची छाया होती. सिनेमाचं शीर्षक तसंच काही अराजकीय संघटनांना त्यातील मुस्लिमांचं चित्रण आवडलं नव्हतं. त्यामुळे आक्षेपाची धार वाढली होती. ठरलेल्या तारखेपेक्षा दोन आठवडे उशिरा प्रदर्शित झाल्यामुळे तिकीट विक्रीवर परिणाम झाला असं पुढे हासननीच सांगितलं. तरीही त्याच्या व्यावसायिक यशावर परिणाम झाला नाही. सगळीकडे तो स्वीकारला गेला. त्याच यशाचा फायदा उचलावा म्हणून हा पाच वर्षांनी आलेला सिक्वेल मात्र सिनेमाच्या सर्वच विभागात निराशा करतो.\nहासनची सिनेमा बनवताना मानसिकता काय होती याचा अदमास घेता येत नाही, पण आधीच्या यशाची पुनरावृत्ती करावी असंच वाटत असणार. कदाचित घाईघाईत पटकथा लिहून ती चित्रित करावी असं वाटलं असणार. त्यामुळे पटकथेतले दोष हे सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमी न होता वाढत जातात. उदाहरणार्थ फ्लॅशबॅकचा केलेला वापर. तीन वेळा कथानकाला मध्येच तोडून वीसामच्या आयुष्यातील गोष्टी दाखवल्या जातात. यातील त्यानं अफगाणिस्थानात ओमार कुरेशीच्या तळावर काय केलं हा भाग बर्‍यापैकी कथानकाची सुटलेली बाजू दाखवण्यासाठी योग्य ठरतो.\nबाकी दोन भाग का दाखवले गेले हे प्रश्न मात्र सिनेमा संपल्यावरही अनुत्तरित राहतात. कारण त्यांच्या असण्या-नसण्यानं कथानकाला बाधा येत नाही. उलट ते नसते तरी चाललं असतं. तसंच सिनेमाची वाढलेली अनावश्यक लांबी कमी झाली असती. पण कथानकाच्या प्रेमात असणारे हासन प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार न करता ते भाग तसेच ठेवतात.\nलिहिलेली संहिता व प्रत्यक्ष चित्रीकरण यात बराच फरक पडत गेलेला असतो. दिग्दर्शकाला लिहिलेल्या गोष्टीपेक्षा काहीतरी त्यात भर घालणारं सुचलेलं असतं. त्यामुळे त्याचं चित्रण करायला काहीच वावगं वाटत नाही. ते वावगं ठरतं ते चित्रीकरण संकलित करताना. सिनेमा दोनदा बनतो असं बरेच दिग्दर्शक म्हणतात. पहिल्यांदा संहितेच्या पातळीवर आणि नंतर संकलनात. कारण मूळ गाभा जरी संहितेत असला तरी वर म्हटल्याप्रमाणे चित्रीकरणात अधिक झालेलं चित्रण कथेला पोषक असलं तरच ठेवायचं असतं. कथा चांगल्या पद्धतीनं आकार घेत नसेल तर त्यावर निर्दयपणे कात्री लावणं गरजेचंच असतं. दिग्दर्शकाकडून बर्‍याचदा हे होत नाही, कारण त्यांच्या भावना त्याच्याशी जुळलेल्या असतात.\nस्पीलबर्ग म्हणतात सिनेमा वस्तुनिष्ठपणे जर कोण निर्माण करू शकतं तर ते संकलक. संकलकाला संहिता ते चित्रीत झालेला भाग हा आयता मिळालेला असतो. त्याला दिग्दर्शक ज्या मेहनतीनं, तादात्म्यतेनं चित्रीकरण करतो त्याच्याशी देणंघेणं नसतं. त्यामुळे तो भावनिक न होता कथानकाला पाहिजे तसा आकार देऊ शकतो.\nकमल हासनसारखे अठ्ठेचाळीस वर्षांचा दांडगा अनुभव असणारे दिग्दर्शक बाळबोधपणे कथेकडे बघतात, तेव्हा ते पटत नाही. कलाकारानं उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणं त्याचं माध्यमावरच्या पकडीचं पहिलं लक्षण आहे. इथं मात्र तसं म्हणता येत नाही. वयाच्या या टप्प्यावर हासननी दोन-तीन सिनेमे करूनही प्रगल्भ न झालेल्या दिग्दर्शकासारखं करणं अनपेक्षित आहे. त्याचं एक दुसरं कारण आहे, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे.\nते कारण त्यांचं स्वप्रतिमेच्या प्रेमात असणं. स्वप्रतिमेच्या प्रेमात असणारे कलाकार जगात सर्वत्र आढळतात. फार दूर कशाला दोन वर्षांपूर्वीच ऑस्कर जीवनगौरवानं सन्मानित केलेला जॅकी चॅन हा मोठा जागतिक स्टार सुद्धा स्वप्रतिमेच्या प्रेमात असणारा. ‘चायनीज झोडियॅक’ या सिनेमात सबकुछ तोच होता. त्यामुळे त्याच्या प्रतिमेपुढे इतर पात्रं खुजी व निरुपयोगी होती. संपूर्ण सिनेमा त्याच्याभोवती फिरणारा. कथानकात रंग भरण्याऐवजी ‘मी कसा एकमेव अॅक्शन स्टार’ हे दाखवण्याकडेच त्याचा कल होता.\n‘विश्वरूपम २’मध्येही तेच झालेलं आहे. तसंच अभिनेता म्हणून प्रयोग करणं कमल हासननी सुरुवातीपासून सोडलेलं नाही. कथानकाची गरज असेल तर ते ठिकय, पण त्याचा वापर प्रत्येक वेळी करणं त्यांच्यातल्या अभिनेत्याला बाजूला सारतं, सोबत सिनेमालासुद्धा. ‘हे राम’पासून असणारी त्यांची व्हीएफएक्सची आवड इथंही गरज नसताना वापरलेली. तसंच प्रत्येक फ्रेममध्ये मी असावयास हवाच हा अट्टाहास का याचं उत्तर मिळत नाही.\nयाउलट नुकताच प्रदर्शित झालेला व अॅक्शनचा आलेख अजून वर नेणारा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआ���ट’ हा सिनेमासुद्धा ईथन हंटच्या प्रतिमेलाच महत्त्व देतो ना की अभिनेता टॉम क्रूझला. तसंच स्वतःची प्रतिमा बाजूला ठेवून या वयात जीवघेणे स्टंट्स करून त्यानं इतर अभिनेत्यांपुढे एक चांगलं उदाहरण ठेवलंय. आधी कथानक, मग अभिनेता असं त्याचं समीकरण आहे. इथं ते बरोब्बर उलटं आहे. त्यामुळे याचा परिणाम हासनच्या कारकीर्दीवरच पडणार आहे. हा सिनेमा त्यांच्या अप्रभावी सिनेमांच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहील हे नक्की.\nइतक्या सगळ्या चर्चेत बाकी गोष्टींबद्दल बोलणं उल्लेख करण्यापुरतं राहतं. राहुल बोसपासून ते शेखर कपूरपर्यंत सर्वांची साथ ही जमेची बाजू. वाहिदा रेहमाननी हासनच्या अल्झायमर झालेल्या आईची भूमिका करणं फक्त हासनच्या नावाला भुलून केली असावी. काही प्रसंगात पार्श्वभूमीचं संगीत प्रभावी वाटतं, तर बर्‍याचदा अनावश्यक. थ्रिलर सिनेमात गाण्यांचा वापर मुळातच कशाला हा प्रश्न इथं उपस्थित करता येत नाही, कारण हा भारतीय सिनेमा आहे. इथं प्रेक्षकांना कथेपेक्षा त्यातली गाणी जास्त वेळ खुर्चीला खिळवून ठेवतात असं निर्मात्यांना वाटतं. त्यामुळे ती असतातच. त्यांच्यावर संकलनात कात्री लावली तरी चालतं असं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्यामुळे ही गाणी अनावश्यक व अप्रभावीदेखील. पंडित बिरजू महाराज यांचं नाव श्रेयनामावलीत दिसतं, तेव्हा त्यांचं इथं काय काम असा प्रश्न पडतो. जी दोन अनावश्यक फ्लॅशबॅक दाखवली जातात त्याच्यात एके ठिकाणी कथकचा क्लास दाखवला जातो, त्यासाठी असावेत असं वाटतं. पण तेही अप्रभावी व अनावश्यक.\nएकुणात सिक्वेल करतानासुद्धा जगात अॅक्शन थ्रिलर या प्रकारात काय चालू आहे याचा अभ्यास केला असता तर गेल्या पाच वर्षांत झालेले बदल ‘विश्वरूपम २’मध्ये प्रतिबिंबित झाले असते. दुर्दैवानं कमल हासन त्याकडे कानाडोळा करून त्यांना आवडेल अशा पद्धतीचा सिनेमा करतात. पण त्याच्या परिणामांची तमा न बाळगता. त्यामुळे प्रेक्षक याच्यापासून दूर गेला तर त्याचं खापर मात्र प्रेक्षकांवर फोडता येणार नाही, हे नक्की.\nलेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थ��क मदत करण्यासाठी क्लिक करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\n पिक्चर आण त्याच्या समिक्षेपेक्षा वायफळ चर्चाच जास्त हाय. तुमास्नी फार काय म्हायाताय ते सगळ कळलं. पण पिक्चरमध्ये काय, ते नाय. मजा नाय आली. आभारी हाय.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भू���िका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/devendra-gawande-lokjagar-article-4-1820220/", "date_download": "2019-01-19T03:08:10Z", "digest": "sha1:25WFTVLCENF3M3H5I5HJ7D3ZN7PXWYUA", "length": 22091, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Gawande lokjagar article | लोकजागर : विकासाची ‘प्रसवकळा’ संपेचना! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nलोकजागर : विकासाची ‘प्रसवकळा’ संपेचना\nलोकजागर : विकासाची ‘प्रसवकळा’ संपेचना\nअलीकडच्या काही वर्षांत विकासकामांचा जनतेला लाभ मिळू देण्याविषयीची नवीच पद्धत राज्यकर्त्यांनी विकसित केली आहे.\nअलीकडच्या काही वर्षांत विकासकामांचा जनतेला लाभ मिळू देण्याविषयीची नवीच पद्धत राज्यकर्त्यांनी विकसित केली आहे. निवडणुका जवळ आल्या की विविध विकासकामांची घोषणा करायची. त्या बळावर मते मिळवायची. निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तब्बल पाच वर्षांचा वेळ घ्यायचा. नव्याने निवडणुका जाहीर होणाच्या अगदी आधी या विकासकामांचा फायदा जनतेला मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे. त्यामुळे सुखावलेल्या जनतेने पुन्हा निवडून दिले की नवी आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाच वर्षे घ्यायची. केवळ मतांच्या बेगमीसाठी विकास रखडवल्याचा हा प्रकार आता जनतेच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे लोक सुद्धा आश्वासन ऐकल्यावर ते पाच वर्षांने पूर्ण होईल हे गृहीत धरू लागले आहेत. तरीही विकास रेंगाळण्याच्या या प्रकारामुळे होणाऱ्या त्रासाचे काय या प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने बघत नाही. यामुळे सामान्यांना जो जाच, त्रास सहन करावा लागतो त्याकडे राज्यकर्ते, प्रशासन व व्यवस्थेतील सारे साफ दुर्लक्ष करतात. सामान्यांना होणाऱ्या या त्रासाचे उत्तम उदाहरण म्हणून उपराजधानीतील सिमेंट रस्ते प्रकल्पाकडे पाहता येईल. २०११ पासून या शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा भाजपकडे फक्त पालिकेत सत्ता होती. नंतर या सत्तेचे स्वरूप राज्य व देशव्यापी झाल्यावर या प्रकल्पाचे टप्पे वाढत गेले. आता सात वर्षे होत आली तरी शहरातील अनेक रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. खरेतर सिमेंटचे रस्ते तयार करणे थोडे वेळखाऊ असले तरी फार अवघड काम नाही. तरीही कुठे कंत्राटदाराची दिरंगाई तर कुठे प्रशासनातील ढिलाईने ही कामे रखडली आहेत. काही रस्ते तर गेल्या पाच वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहेत. राजकीयदृष्टय़ा बघितले तर या शहरावर निर्विवादपणे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी पाहिजे तेवढा निधी देऊ केला. यानंतर हे रस्ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक राज्यकर्ते व प्रशासनाची होती. ती पार पाडण्यात ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मध्यंतरी येथील पालिकेत सत्ताबदल झाला. नव्या महापौर आल्या. त्यांचा अनुभव कमी हे लक्षात आल्यावर या रस्ते प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रवीण दटकेंकडे देण्यात आली. त्यांनी प्रारंभी उत्साह दाखवला. लोखंडी पुलाजवळ दीर्घकाळ रेंगाळलेला एक रस्ता पूर्ण करून दाखवला. नंतर तेह�� थंडावले. त्यामुळे या रस्त्यांची गती पुन्हा मंदावली आहे. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला रामेश्वरीचा रस्ता असो वा रिंगरोडचे सिमेंटीकरण असो, अजूनही ही कामे सुरूच आहेत. दीक्षाभूमी ते व्हीएनआयटीपर्यंतच्या रस्त्याचे काम पाच वर्षे झाले तरी अजून पूर्ण झाले नाही. या रखडलेल्या रस्त्यांचा सर्वाधिक त्रास सामान्यांना सहन करावा लागतो. जिथे जिथे अर्धवट कामे आहेत तिथे तिथे रोज वाहतूक कोंडी होते. त्यात हजारो वाहनधारकांना दोन दोन तास अडकून पडावे लागते. सर्कशीतील ‘मौत का कुआ’ची आठवण करून देणारा प्रवास रोज करावा लागतो. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी या विकासकामांमुळे होणाऱ्या त्रासाला ‘प्रसवकळा’ असे संबोधले होते व काही काळ त्या सहन करा, असे आवाहन जनतेला केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर तरी कंत्राटदार जागे होतील व कामे लवकर पूर्ण होतील अशी आशा निर्माण झाली होती, पण त्यावरही पाणी फेरले गेले. साध्या एका रस्त्यासाठी पाच वर्षे त्रास सोसायचा हे अतिच झाले. ही कामे करणारे कंत्राटदार वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतात. ती विशिष्ट कालावधीसाठी असते. शिवाय त्यात अनेक अटी असतात. सुरक्षारक्षक नेमणे ही त्यातील प्रमुख अट. त्याचेही पालन कुठे होत नाही. वळण रस्ता कुणी तयार करत नाही. कालावधी उलटून गेला तरी कामे अर्धवट राहतात. तरीही या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे कंत्राटदार कोण आहेत, याची कल्पना असल्यामुळेच कारवाई टाळली जाते. साधा खड्डा खोदला तरी ओसीडब्ल्यूवर कारवाई करायची व या कंत्राटदारांना मोकळे सोडायचे हे सर्रास घडते. वरताण म्हणजे हेच कंत्राटदार कामासाठी झालेल्या विलंबाला इतरांना जबाबदार ठरवत नंतर कंत्राटाची रक्कम सुद्धा वाढवून मागतात व ती त्यांना दिली जाते. यात कुणाचे काय हित दडले आहे किंवा कुणाला जास्त रक्कम अदा होते, याच्याशी सामान्यांना काही देणेघेणे नसते. त्यांना वेळेत कामे पूर्ण झालेली हवी असतात. राज्यकर्ते मात्र जनतेला मिळणाऱ्या या सुखासाठी निवडणुकीचा मुहूर्त शोधत असतात. असले प्रकार खरे तर थांबायला हवे. असे विकासाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे बसणारा आर्थिक भरुदड हा शेवटी जनतेचाच पैसा असतो. शासकीय लेखापरीक्षणे चाळली की त्यात यावर अनेक आक्षेप घेतलेले आढळतात. तरीही हे रेंगाळणे जागोजागी सुरूच असते. केवळ उपराजधानीच नाही तर विदर्भातील कुठल्याही मोठय़ा शहरात तुम्ही जा. असे रखडलेले प्रकल्प तुम्हाला हमखास आढळतात. एखाद्या इमारतीचे काम रखडले तर त्याचा सामान्यांना त्रास होत नाही. मात्र रस्ते रखडले की साऱ्यांनाच हाल सोसावे लागतात. विशेष म्हणजे, या रखडण्याला आताचेच राज्यकर्ते जबाबदार, आधीचे नाही अशातला सुद्धा भाग नाही. काँग्रेस पक्ष तर असे प्रकल्प रखडवण्यात माहीर म्हणून ओळखला जातो. उपराजधानीतील रामझुला हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेकदा असे घडण्यास निधीची उपलब्धता हे एक प्रमुख कारण असते. विदर्भाचा विचार केला तर आता तीही चिंता मिटलेली आहे. कारण राज्यकर्तेच वैदर्भीय आहेत. तरीही एकेका रस्त्यासाठी वर्षांनुवर्षे वाट बघावी लागत असेल तर नियोजनात चूक आहे, शिवाय राज्यकर्त्यांची निवडणूक तयारी हे सुद्धा एक कारण आहे, असे म्हणावे लागते. सामान्य जनतेला विकासाचा फायदा मिळवून द्यायचा व त्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घ्यायचा, या राज्यकर्त्यांच्या धोरणाला पूर्णपणे चूकही ठरवता येत नाही. लोकशाहीत सत्तेसाठी असे खेळ खेळले जातात. सलग पाच पाच वर्षे वाहतूक कोंडी सहन करायची, जीव मुठीत घेऊन वाहने चालवायची, खड्डय़ात पडून हातपाय तोडून घ्यायचे असले प्रकार यातना देणारे असतात. सामान्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करणे, त्यांना दिलासा देणे हे राज्यकर्त्यांचे खरे काम. अशावेळी दिलेल्या मुदतीत विकास कामे पूर्ण होत आहेत की नाहीत, हे बघण्याची जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्यांवरच येऊन पडते. त्याकडे दुर्लक्ष झाले की सामान्यांची कोंडी सुरू होते. नेमके तेच येथे घडत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2019-01-19T01:50:37Z", "digest": "sha1:ZZMZBITRIYHBD436HY5DZ7FCJBX6D7AS", "length": 10880, "nlines": 83, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: सय सावली", "raw_content": "\nकुठल्या मातीवर कोणत्या सरी पडतील आणि कुण्या काळचा सुगंध दरवळू लागेल, सांगता यायच नाही. गुळासारखी साधीशी गोष्ट तांबूस गोजिरवाणा, सुबक गूळ पाहून मी दुकानदाराला विचारले,\" अरे वा तांबूस गोजिरवाणा, सुबक गूळ पाहून मी दुकानदाराला विचारले,\" अरे वा कोल्हापूरचा गूळ आहे वाटतं कोल्हापूरचा गूळ आहे वाटतं\" तेव्हा शक्य तितक्या कुत्सितमिश्र कुचक्या स्वरात तो बोलता झाला \" गूळ म्हणजे काय कोल्हापूरातूनच येतो की काय\" तेव्हा शक्य तितक्या कुत्सितमिश्र कुचक्या स्वरात तो बोलता झाला \" गूळ म्हणजे काय कोल्हापूरातूनच येतो की काय इथे पण बरीच उसाची शेती आहे. आमाला काय म्हाईत कुटुन येतो इथे पण बरीच उसाची शेती आहे. आमाला काय म्हाईत कुटुन येतो तुम्ही तरी ओळखू शकाल काय तुम्ही तरी ओळखू शकाल काय\n नक्कीच ओळखेन.. असाच असतो तो\nत्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी काढलेल्या स्वराचा आणि शब्दांचा त्याच्यावर कोणताही परीणाम झालेला दिसला नाही. मख्खपणे त्याने पुढच्या गिर्‍हाईकाला हिणवण्याची तयारी सुरु केली. पण त्या छोट्याश्या वस्तूला पाहिल्यावर काय काय म्हणून तरळून जावे शहराबाहेर दुतर्फा उसाची लांबच लांब शेती, गुर्‍हाळे, मंडईतल्या गुळाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ढेपा, \"घ्या की हो शहराबाहेर दुतर्फा उसाची लांबच लांब शेती, गुर्‍हाळे, मंडईतल्या गुळाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ढेपा, \"घ्या की हो खूप ग्वाड आहे आमचा गूळ खूप ग्वाड आहे आमचा गूळ\" चा आग्रह.. आणि गूळाचे मोदकही\" चा आग्रह.. आणि गूळाचे मोदकही थाळी प्रकारात भरपूर पदार्थ बर्‍याच प्रमाणात एकदम समोर आले की, गोंधळून काय खा��ं, आणि आपल्याला किती भूक आहे याचा अंदाजच येत नाही तसच काहीसं इथे होत असावं. मधुर,आंबट सगळ्या गोष्टी गोलाकार गर्दी करतात. हा संबंध निव्वळ वस्तूंशीही निगडीत नसतो. गंध, रंग, चव, स्वर, आवाज.. किती मोठा परीघ आहे थाळी प्रकारात भरपूर पदार्थ बर्‍याच प्रमाणात एकदम समोर आले की, गोंधळून काय खावं, आणि आपल्याला किती भूक आहे याचा अंदाजच येत नाही तसच काहीसं इथे होत असावं. मधुर,आंबट सगळ्या गोष्टी गोलाकार गर्दी करतात. हा संबंध निव्वळ वस्तूंशीही निगडीत नसतो. गंध, रंग, चव, स्वर, आवाज.. किती मोठा परीघ आहे एकदा कुठल्या तरी घरी एका परिचित परफ़्यूमचा वास तरंगत आला, आणि कॉलेजचे दिवस उजळणी करुन गेले. त्यावेळी खूपच जपून वापरला होता तो एकदा कुठल्या तरी घरी एका परिचित परफ़्यूमचा वास तरंगत आला, आणि कॉलेजचे दिवस उजळणी करुन गेले. त्यावेळी खूपच जपून वापरला होता तो हाच.. सेम.. ह्या परफ्यूमची मूर्ती लहान असली, तरी किर्ती महान होती. घरातून निघण्याची तेव्हाची अकराची वेळ, उकळत्या आमटीचा वास, जेवणाची गडबड, आवडता निळा ड्रेस, छोट्या सॅकमधे कागद, झेरॉक्सची गर्दी, पर्समधले पैसे चेक करणे.. सनकोट, स्कार्फ वगैरे घालून डाकू बनून जाणे, हेss मोठ्ठ पार्कींग, रणरणत ऊन.. आणि तरीही गार झुळूकेसारखा, स्पेशल वाटायला लावणारा, आसपास घुटमळणारा मंद सुवास हाच.. सेम.. ह्या परफ्यूमची मूर्ती लहान असली, तरी किर्ती महान होती. घरातून निघण्याची तेव्हाची अकराची वेळ, उकळत्या आमटीचा वास, जेवणाची गडबड, आवडता निळा ड्रेस, छोट्या सॅकमधे कागद, झेरॉक्सची गर्दी, पर्समधले पैसे चेक करणे.. सनकोट, स्कार्फ वगैरे घालून डाकू बनून जाणे, हेss मोठ्ठ पार्कींग, रणरणत ऊन.. आणि तरीही गार झुळूकेसारखा, स्पेशल वाटायला लावणारा, आसपास घुटमळणारा मंद सुवास त्यावेळची, आणि आता आऊट ऑफ टच असलेली मैत्रिण.. घरी येऊन फेसबुक चेक केले.. अजूनही तशीच गठ्ठ्या आहे..\nअशाच जोड्या जुळवायच्या तर, प्रत्येक मुख्य वर्गिकरणाचे उपवर्गिकरण होईल आणि सगळे बाण शेवटी कोल्हापूरच्या आठवणींकडेच जातील.. सगळे मे महिने तर बालपणीच्या आठवणी खाऊन टाकतात.. आपल्या मर्जीचे आपण मालक असण्यातली श्रीमंती न कळण्याचे दिवस.. कोणत्याही वेळेचे वाटे नाहीत, बदलाचे प्रवाह बघत बसण्याची सक्ती नाही. फक्त आंब्यासारख्या रसरशीत, गोड आठवणी\n’आला गेला मनोगती’ मधे मारुतीच्या वेगाची तुलना मनाच्या वे���ाशी केली आहे. भूत, भविष्यच्या पलीकडे, काल्पनिक काळातही संचार करुन क्षणभरात मन वर्तमानात परत येतं. आठवणीत फार काळ रमू नये म्हणतात.. असेलही कदाचित पण या आठवणीच जर जिवाभावाच्या काही क्षणांची कडकडून भेट घडवून आणत असतील तर पण या आठवणीच जर जिवाभावाच्या काही क्षणांची कडकडून भेट घडवून आणत असतील तर अशी छटाकभर मिनिटेही तो पूर्ण प्रसंग, तो काळ; जिवंत करीत असतील तर\nचवीशी संबंधीत एक सुंदर प्रसंग Ratatouille मध्ये दाखवला आहे. रेस्टॉरंट क्रिटीक अ‍ॅन्टोन विशेष टिका-टिप्पणीसाठी शेफ गुस्ताँवच्या रेस्टॉरंटमधे येतो. तेव्हा छॊटा शेफ असलेल्या रेमी उंदराने बनवलेली Ratatouille डिश त्याला सर्व्ह करण्यात येते. ती दिमाखदार दिसत असते, रंगिबेरंगी दिसत असते.. तेव्हा आता हा साधासा पदार्थ बनवलाय तरी कसा, हे पहायला अ‍ॅन्टोन पहिला घास घेतो आणि थेट त्याच्या बालपणात जातो.. रडून, नाक पुसत घरी आलेल्या छोट्या अ‍ॅन्टोनपुढे गरमागरम Ratatouilleची डिश ठेवणारी त्याची आई त्याला आठवते आणि त्याचे कडक वाटणारे डोळे आठवणीत हरवून जातात. उंदरासारखा प्राणी इतकी ऑथेंटीक डिश बनवू शकतो ही कल्पना, त्याच्यातल्या टिकाकाराची तत्वे हलवून टाकते.\nया आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात. शेवटी वर्तुळ एकदाच थोडीच पूर्ण होते ते गिरवत रहाण्यातली मजा वेगळीच आहे. रोजच्या उन्हातली ही एक इनोसन्ट सावलीच म्हणायची\nपहिला परिच्छेद वाचून तू पुण्याला मुव्ह झालीस की काय अशी शंका मनाला चाटून गेली ;)\n>> आठवणींच्या मोहोळाला काही स्पर्शून गेले की बर्‍याच गोष्टी पंख फडफडवत येतात. काहीबाही परत शिकवूनही जातात\nहेरंब हे हे हे... :)\nअसं होत खरं.. (BTW, हे हे हेरंबचा का\nमीणळ...तब्बल वर्षानंतर पोष्ट लिवली आहेस ...संकल्प होता का असा\nशेवट एकदम मस्त :) :)\nसंकल्प नव्हता, पण तसं झालं मात्र लेखणीने प्रसन्न व्हायला वर्ष लावले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/1arogya-sampada/page/51/", "date_download": "2019-01-19T02:01:37Z", "digest": "sha1:ORMAXE3YU24KVO2A4ZKLK7IEVWUIGHUM", "length": 18792, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "आरोग्य-संपदा | Saamana (सामना) | पृष्ठ 51", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अ���क\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसर्दी, पडसे, डोकेदुखीवर त्वरित आराम देणारे सगळ्यांचेच आवडते औषध विक्स वेपोरब... केवळ या आजारांतच नाही तर इतरही अनेक गोष्टींकरिता ते वापरले जाते. आपले कपडे...\nअल्सर म्हणजे पोटातील जखम. अल्सरला प्रामुख्याने पित्त कारणीभूत ठरते. त्यामुळे पित्त वाढू नये, ते साठून राहू नये यासाठी काळजी घ्यायला हवी. त्याकरिता आयुर्वेदाने सांगितलेले...\nआपली जीभ काय सांगते\nब-याचदा डॉक्टर जीभ तपासून औषध देतात... जिभेचा रंग हा शरीराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. जीभ पाहून कसं होत असेल आजाराचं निदान गुलाबी रंग - जिभेवर...\nसतत जांभई येते मग ‘हे’ उपाय नक्की करा\n मुंबई वारंवार जांभई येत असेल तर हे झोपेचे किंवा कंटाळा आल्याचे लक्षण समजले जाते. मिटींगमध्ये किंवा गप्पा मारताना सतत जांभई आल्यास तुमच्याबद्दल...\nथंडीत अशी घ्या ओठांची काळजी\n मुंबई हिवाळा हा ऋतू आरोग्य व तब्येत सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. थंडीत आपल्या त्वचेप्रमाणे ओठांकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. ओठ फुटल्यानंतर...\nहिवाळ्यातही करा केसांचे लाड\n मुंबई हिवाळ्यात केस कोरडे पडणे आणि तुटणे ही समस्या अनेकजणींना जाणवते. या तसेच केसांशी संबंधित इतर अनेक समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी सोपे...\n मुंबई थंडीत चेहऱ्यापेक्षा हातापायांचे हाल जास्त होतात. हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. थंडीत हातापायांची त्वचा कोरडी झाल्याने बऱ्याचदा त्यातून रक्तही येते....\nआजच्या वेगवान जीवनशैलीमुळे जेवण वेळच्या वेळी नाही, त्यात मसालेदार, चटपटीत खाणे यामुळे पोटाचा घेर कधी वाढतो कळतही नाही. सिक्स पॅकचे स्वप्न स्वप्नचे राहते. लठ्ठपणापेक्षा...\nकाहीजणांना खूप जास्त घाम येतो. यामुळे त्यांच्या अंगाला दुर्गंध येतेच, पण त्यांचा चेहराही नेहमी तेलकट असतो. घाम कमी होण्यासाठी बाजारातील महागडय़ा वस्तू घेण्यापेक्षा...\nहिवाळ्यात त्वचेला राखा चिरतरूण\n मुंबई हिवाळ्याच्या दिवसात साधारण दिवसा ऊन व रात्री थंड असे वातावरण असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. थंडीमुळे त्वचेतील ओलावा कमी...\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार ��ैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/uses-of-shankhanad/", "date_download": "2019-01-19T01:45:39Z", "digest": "sha1:G7O37L3MSAUDQJDJIV5YW77B3OTUJ5E4", "length": 23555, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "शंखनाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये ��ंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nकृष्णाचा पांचजन्य शंख. त्याने केलेला शंखनाद. सृजनाचा… अन्यायाविरुद्ध श्री विष्णूची पूजा शंखाशिवाय पूर्ण होत नाही.\nआपल्या हिंदू धर्मात पूजाअर्चा खूपच महत्त्वाची आहे… आणि शंखनाद झाल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्णच होत नाही. असे असले तरी फक्त पूजास्थानीच शंखाचे महत्त्व आहे असे नाही, तर शंखाचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. शंख वाजवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. त्याचबरोबर शंख वाजवणे आपल्या शरीरालाही लाभदायक असते. जोरात शंख वाजवल्यामुळे गॅस्ट्रिक आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. त्याचबरोबर पोटाच्या विकारांना दूर ठेवण्यास मदत होते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे. शंख ठेवण्याकरिता कासवाच्या आकाराचे जे आसन असते त्याला अडणी म्हणतात.\nशंख वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. शंख वाजवल्यामुळे आपल्या गळ्याच्या स्नायूंनाही पुरेसा व्यायाम मिळतो. विकल कॉर्ड आणि थायरॉईडशी संबंधित समस्या दूर होतात. प्रत्यक्ष शंख वाजवत असताना शरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो. त्याचबरोबर केस गळण्याची समस्या असेल तर तीदेखील दूर होते. शंख वाजवण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. यात चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या यामुळे थांबू शकतात. शंखाचे एकूण तीन भाग पडतात. १) शंखाची पन्हळ, २) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र आणि ३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.\nदेवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे. पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीच्या फुप्फुसाची क्षमता काढून तेज व ओजवृद्धी होते.\nशिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही. शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आकश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.\nशंखाचा निमुळता चोचीसारखा किंवा पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ ‘शंखध्वनी’ करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफूल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहाके. पूर्वी गंध म्हटल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे. हल्ली निरनिराळ्या रंगांची किंवा मात���ची गंधे मिळतात. त्यातील शक्यतो पांढरे वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.\nशंखामध्ये एक रात्रभर पाणी भरून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचेचा कोणताही रोग गायब होतो. संपूर्ण रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये गुलाबजल मिसळून केस धुतल्यामुळे ते काळे होतातच, शिवाय ते मुलायम आणि दाटही होतात. रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळेही निरोगी होण्यास मदत होते. शंखामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी तीन चमचे दररोज घेतल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटकारा मिळतो. शंख वाजवल्याने प्रोस्टेट मसल्सचा व्यायाम होतो. आंघोळीनंतर शंख त्वचेवर घासल्यामुळे त्वचा उजळते. त्वचा टवटवीत होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलचांदोबा चांदोबा रागावलास का\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफो��: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2019-01-19T02:42:46Z", "digest": "sha1:52XA5FA6CML4DJ3DVEQXQ7EODX44HSSB", "length": 10968, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फर्स्ट लूक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चे���डूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO : अक्षय कुमारनं लेकीसोबत 'अशी' साजरी केली संक्रांत\nसंक्रांतीचा सण सगळीकडेच जोरदारपणे साजरा होतोय. बाॅलिवूडचे स्टार्सही हा सण एंजाॅय करतायत. बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनंही पतंगबाजी केली.\nविवेक ओबेरॉय साकारणार PM MODI, ७ जानेवारीला येणार फर्स्ट लूक\nअक्षय-परिणितीच्या 'केसरी'चं शूटिंग संपलं, हा पहा फर्स्ट लूक\nकरण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने\nकरण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने\n'या' ऐतिहासिक सिनेमात बाॅलिवूडचे पती-पत्नी एकत्र\nअजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री\n'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार\nहा पहा सुबोध भावेचा 'काशिनाथ घाणेकर' लूक\n'भारत'मधला सलमान-कॅटचा फर्स्ट लूक पाहिलात का\nज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमलांची 'ही' अखेरची इच्छा जॉनने केली पूर्ण\nVIDEO : अनिल कपूरनं सलमानसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि...\nसुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का\nबीडमधील भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2189", "date_download": "2019-01-19T02:53:52Z", "digest": "sha1:SKT22RLTB7KZ3WMU74N5YCUYZW5RPOKI", "length": 36934, "nlines": 211, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘रेस ३’ : फक्त स्वतःची प्रतिमा जपणारा वलयांकित चेहरा असणारा ‘भाईजान का जलवा’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘रेस ३’ : फक्त स्वतःची प्रतिमा जपणारा वलयांकित चेहरा असणारा ‘भाईजान क�� जलवा’\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\n‘रेस 3’चं एक पोस्टर\nदहा वर्षांपूर्वी पहिला ‘रेस’ आला, तेव्हा त्यातली गाणी व अब्बास-मस्तानच्या अनुभवी दिग्दर्शनाने त्या अॅक्शन थ्रिलरला लोकांचा विश्वास जिंकायला बरीच मदत केली होती. सस्पेन्स मास्टर अशी बिरुदावली लावून घेणारे हे दिग्दर्शकद्वय मुळात धक्कातंत्राला सस्पेन्स म्हणून वापरतात. हे त्यांच्या ‘खिलाडी’ या यशस्वी सिनेमापासून दिसून आलय. ‘रेस’ अॅक्शन थ्रिलर असला तरी त्यात थ्रिलरपेक्षा पात्रांना व प्रेक्षकांना टप्प्याटप्प्यावर धक्का देणे हा मोठा भाग होता. त्याच्या यशस्वीतेवर त्यांनी ‘रेस २’ बनवला. तो ही धो धो चालला. त्याची गाणी हिट झाली. ‘अल्लाह दुहाई है’सारखं गाणं तर ब्लॉकबस्टर झालं, ज्याला परत ‘रेस ३’ही वापरण्याचा मोह दिग्दर्शक रेमो डिसुझाला टाळता आला नाही. इतका त्याचा प्रभाव दिसून येतो. दुर्दैवानं इतकं लोकप्रिय गाणं वापरूनही सिनेमा मात्र अतिसामान्य दर्जाच्या पातळीवर राहतो.\nअल-सफा या सौदी अरेबियाच्या जवळ असणाऱ्या बेटावर शमशेर सिंगचा (अनिल कपूर) बेस आहे. तो आर्म्स मॅन्युफॅक्चरर आहे. त्याला तीन मुलं आहेत. सिकंदर सिंग (सलमान खान), जुळे बहीण-भाऊ सुरज (साकिब सलीम) आणि संजना (डेझी शाह). तिघेही मारपीट करण्यात माहीर आहेत. सिकंदर सिंगचा बॉडीगार्ड कम मित्र यश (बॉबी देओल) हा नेहमीच ऐनवेळी त्यांच्या मदतीला धावून येत असतो. शमशेर सिंगचा कट्टर दुश्मन राणा (फ्रेडी दारूवाला) हा त्याला पाण्यात पाहत असतो आणि त्याला कसे धुळीस मिळवायचे याचे कारस्थाने नेहमी रचत असतो. याचाच एक भाग म्हणून तो एकदा शमशेरवर जीवघेणा हल्ला करतो, पण शमशेर वाचतो. हल्ल्याचा बदला म्हणून सुरज-संजना प्रतिहल्ला करून राणाच्या अड्ड्यावर घमासान मारामारी करतात. त्यांना राणाच्या माणसांनी घेरलेलं असताना सिकंदर येऊन वाचवतो. यात यशसुद्धा त्याला मदत करतो. सुरज-संजना पंचवीस वर्षांचे झाल्यास त्यांच्या नावे काही प्रॉपर्टी त्यांच्या मेलेल्या आईनं केलेली असते. त्यानुसार त्यांना पन्नास टक्के मिळालेले असतात, तर सिकंदरला पन्नास टक्के. दोघांना ते आवडत नाही. आईनं सावत्र भावाला पन्नास टक्क्यांचा मालक का केलं याचं कोडं पडलेलं असताना ते सिकंदरला एकूण सर्व व्यवहारातूनच कसं हाकलून द्यायचं, याचे प्लॅन्स आखायला सुरुवात करतात.\nएखाद्या सिनेमाचा सिनॉप्सिस वाचला की, त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. त्यावरून तो सिनेमा नक्कीच चांगला असेल असे अंदाज बांधायला सुरुवात होते. वरील कथा वाचून असंच वाटायला लागतं की, कागदावर तर दमदार वाटणारा सिनेमा प्रत्यक्षात त्याहून चांगला असेल, पण सिनेमा कोण दिग्दर्शित करतोय व नायक म्हणून कोण आहे, यावर त्याचा चांगला-वाईट परिणाम अवलंबून राहतो.\nरेमो डिसुझाचा हा पाचवा सिनेमा. ‘फालतू’ नावाच्या पहिल्या सिनेमापासून या यशस्वी नृत्य दिग्दर्शकाचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण झालं. पहिल्याच सिनेमापासून पुढील सिनेमेही त्याच दर्जाचे बनवणारे रेमो इथंही स्वतःचा प्रभाव सोडल्याशिवाय राहत नाहीत. मुळात सलमान खाननं त्यांना दिग्दर्शक म्हणून स्वतः पाचारण करणं आणि अब्बास-मस्ताननं व सैफ अली खाननं भूमिका सलमानला समांतर असणं, या कारणासाठी सोडणं यातच त्याची गणितं दिसून येतात. ‘दबंग २’ साठी अभिनव कश्यपपेक्षा भाऊ अरबाज खानला घेणं यात सलमानचं व्यावसायिक चातुर्य लख्खपणे दिसून येतं. तसेच ‘ब्रँड सलमान’ असणंही या निवडीत दिसून येतं.\n सिनेमाच्या सुरुवातीपासून कथेचा व कॅमेऱ्याचा फोकस हा सलमानवरच राहायला पाहिजे, अशा पद्धतीनं कथानकाची रचना केली आहे. जसं हॉलिवुडमध्ये नवख्या किंवा सामान्य दर्जाच्या दिग्दर्शकाला स्टुडिओ हेड्सच्या वर्चस्वाची टांगती तलवार घेऊन हाती आलेली स्क्रिप्ट धकवून न्यावी लागते, तसंच इथं रेमोचं झालंय. मुळात सामान्य कुवतीच्या या दिग्दर्शकाची निवड करून सलमाननं या सिनेमाचा खरा दिग्दर्शक कोण आहे हेच दाखवून दिलंय. त्यामुळे प्रेक्षकांना भाईजानचा चेहरा सतत दिसणं सुखावह वाटतं. त्यामुळे रेमोला यात फार काही करावं लागलेलं नाही.\nजी बाब सलमान असण्याची तीच बाब पटकथा नसण्याची. ‘डंकर्क’ हा सिनेमा बनवतेवेळी दिग्दर्शक ख्रिस्तफर नोलन म्हणाले की, याची पटकथा हा सांगाडा आहे. ज्यावर इतर गोष्टींचा भरणा घालून दुसऱ्या महायुद्धाची कथा उभी राहते. रेमो डिसुझा नोलनला खूप मानतात बहुदा. ते पटकथेला चिमूटभरही महत्त्व देत नाहीत. त्यामुळे सांगाडा वगैरे बाबी तर दूरच राहतात. मग राहतं काय तर भरपूर बजेट, नेत्रसुखद अबू धाबीची श्रीमंती लोकेशन्स, बुगटी वेयरॉनसारख्या महागड्या कार, सलमानसारखा अतिप्रेक्षकप्रिय अभिनेता, दोन बॉम्बशेल असणाऱ्या नायिका, चांगला सिनेमॅ��ोग्राफर, संकलक, अध्येमध्ये गाणी, त्यांना चांगल्या नृत्य निपुण नृत्य दिग्दर्शकांनी दिलेली साथ. इतकं सगळं हाताशी असताना थोड्या वेळाकरता तरी सिनेमात गांभीर्य आणावं असं ना सलमानला वाटतं, ना रेमोला. त्यामुळे एका नंतर एक प्रसंगांची मालिका उभी केली जाते. त्याला संकलनाची भयंकरपणे जोड दिली जाते.\nसंकलन हे दिग्दर्शकासाठी उत्तम टूल आहे. पण बऱ्याचदा दिग्दर्शक त्यावर नको इतके भिस्त ठेवताना दिसतात. कथा-पटकथा-पात्रांची वाढ वगैरे गोष्टी हाताशी नसल्या की, भरपूर चित्रीकरण करून संकलनात त्याला जोडणं इतकंच काम करत असावेत असं दिसतं. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदीत काम करणाऱ्यांना हा प्राथमिक धडाच दिलेला असतो म्हणे रेमो डिसुझा हेच करताना दिसतात. खासकरून अॅक्शन सिन्समध्ये संकलानाचा नको इतका वापर करतात.\nअर्थात सलमान, डेझी किंवा इतर अभिनेते हे मार्शल आर्ट्सपटू वगैरे नसल्यामुळे संकलनात ते लीलया चार हट्ट्याकट्ट्या लोकांना लोळवू शकतात असा आभास निर्माण करतात. तसंच सलमान-बॉबीचं कमावलेलं डोल्लेशोले, सिक्स पॅक्स असणारं शरीर दाखवलं की, प्रेक्षकांना पैशे फिटल्याचा आनंद मिळतो.\nत्यामुळे होतंय काय की, संकलनावर भिस्त ठेवल्यामुळे सिनेमात काही तरी भारी केल्याचं समाधान दिग्दर्शकाला मिळतं. या समाधानाचा मात्र सिनेमावर कमालीचा विपरित परिणाम झालाय याची त्यांना जाणीव राहत नाही. इतर गोष्टीही दिग्दर्शकाच्या हातातल्या टूल्स आहेत. त्यांचा वापर विचारपूर्वक होणं गरजेचं असतं, तरच तयार होणारी कलाकृती ही सकस होते.\nइतक्या सगळ्या चर्चेनंतर अभिनय वगैरे बाबींवर बोलणं गरजेचं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. सलमान खान सोडला तर इतर अभिनेते सलमानच्या सिनेमात काम करायला मिळतंय याच उद्देशानं काम करत असावेत. इथं शरद सक्सेना, अनिल कपूर, दिवंगत नरेंद्र झा, मिलिंद गुणाजी, साकिब सलीम, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, निशिगंधा वाड वगैरे असूनही प्रभावी वाटत नाहीत. कारण हे सर्व सहाय्यक अभिनेते वाटावेत अशीच त्यांची भूमिका रचण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सलमानच्या संवादांना प्रतिक्रिया देणं आणि त्याच्या वलयांकित चेहऱ्याला पडद्यावर दिसण्यासाठी मदत करणं इतकंच काम इमानेइतबारे केलंय.\nगाण्यांत ‘अल्लाह दुहाई है’चं रिमिक्स व्हर्जन तेवढं लक्षात राहतं. सलमान खाननं ‘व���न्टेड’पासून स्वतःची प्रतिमा इतकी बदलली आहे की, तो खरंच अभिनय करतो का की त्याची प्रतिमा जपतोय, हे आता धूसर झालंय. ‘दबंग’मध्ये चांगलं काम केलं होतं व नंतर आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ किंवा ‘सुलतान’मध्ये पण बरं काम केलं होतं. पण इतक्या वर्षांत त्याच्या अभिनयाचे पैलू बघायला मिळालेत असं म्हणायला फार सिनेमांचा आधार घेता येत नाही. प्रतिमा जपण्यासाठीच पटकथा लिहून घेणारा हा अभिनेता अभिनयापासून बराच दूर गेलाय हे मात्र नक्की.\nसिनेमा म्हणजे शंभर कोटींची कमाई असं गणित मांडणाऱ्या सलमान खानसारखे वर्चस्ववादी अभिनेते दिग्दर्शकाच्या स्वातंत्र्याला दुय्यम मानतात, तेव्हा अशाच पद्धतीच्या सिनेमांची निर्मिती होते. जिथं एकाधिकारशाही असणारा अभिनेता स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी पटकथाकार-दिग्दर्शकाला दावणीला बांधतो, तेव्हा सकस निर्मितीची शक्यता शून्याच्याही खाली जाते. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. वर्षानुवर्षं प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे सलमानसारखे अभिनेते जेव्हा ‘मागणी तसा पुरवठा’ याची पूर्तता करतात, तेव्हा उरतो फक्त स्वतःची प्रतिमा जपणारा वलयांकित चेहरा असणारा ‘भाईजान का जलवा’\nलेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स य���यला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2783", "date_download": "2019-01-19T02:56:37Z", "digest": "sha1:BUOBEOJ2GTJ4UCSHDIULMBXY4C7JQN4H", "length": 34610, "nlines": 217, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "रत्नाकर मतकरी : बहुमुखी प्रतिभेचे नाटककार", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nरत्नाकर मतकरी : बहुमुखी प्रतिभेचे नाटककार\nरत्नाकर मतकरी त्यांच्या ८०व्या जन्मदिनी केक कापताना\nकला-संस्कृती चलत्-चित्र रत्नाकर मतकरी Ratnakar Matkari आरण्यक Aarnyak\nनाटककार, नाट्यचित्रपट दिग्दर्शक, कथालेखक, मालिका दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या ८०व्या जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी मागच्या आठवड्यात त्यांच्या आप्तेष्टांनी मुंबईत एक छोटासा समारंभ आयोजित केला होता. त्यानिमित्तानं मतकरी यांनी ‘आरण्यक’ या ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात मतकरी यांचे चिरंजीव आणि नव्या पिढीचे लेखक, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांचा ‘(कदाचित) इमॅजिनरी’ या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.\nविद्या वैद्य यांनी ‘आरण्यक’ या दु:खान्त नाटकाचा भव्य पट उलगडून दाखवला आणि रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यप्रगल्भतेच्या आवाक्याची प्रशंसा केली.\nमतकरी यांच्या अनेक नाटकांचे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘(कदाचित) इमॅजिनरी’ या कथासंग्रहाचं मार्मिक विवेचन केलं. या कथासंग्रहाची शक्तिस्थानं अधोरेखित करताना केंकरे यांनी त्यांच्या शैलीची नवता, निरीक्षणातील सूक्ष्मता, मानवी जीवनातील विरोधाभास आणि लेखनातील चित्रशैलीचं प्रामुख्यानं कौतुक केलं.\nवरील दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करताना ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी मतकरी यांचं ‘आरण्यक’ नाटक धर्मवीर भारतींच्या ‘अंधायुग’च्या तोडीची भव्य शोकांतिका असल्याचं सांगितलं. यावेळी सोनटक्के यांच्��ा हस्ते मतकरी यांचा सत्कार करण्यात आला. सोनटक्के आपल्या भाषणात मतकरी यांची एक सव्यसाची नाटककार म्हणून बालनाट्य, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक या क्षेत्रांतील त्यांच्या नेत्रदीपक कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले,\n“विषय, आशय, शैली याबाबत सतत प्रयोग करणाऱ्या मतकरी यांनी कुणाचंही अनुकरण केलं नाही. अगदी स्वत:च्या यशस्वीतेचे आडाखे पुन्हा कधी वापरले नाहीत. ते सतत नावीन्याचा शोध घेत राहिले, आजही घेत आहेत. मतकरी यांनी आपली बरीच नाटकं दिग्दर्शित केली. त्यांच्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला.\n“एक सक्षम कथालेखक आणि कादंबरीकार म्हणूनही मतकरी यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. मात्र त्यांच्या कलाकर्तृत्वाची राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर उचित दखल घेतली गेली नाही. मतकरी यांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ही जबाबदारी आतातरी महाराष्ट्र शासन आणि संबंधित यंत्रणा गांभीर्यानं घेतील.\n“हा सत्कार खरं तर तात्यासाहेब शिरवाडकर किंवा पु.ल.देशपांडे यांच्या सारख्यांच्या हस्ते व्हायला हवा होता. तरीही आपण स्वत: व सभागृहात उपस्थित सारे आप्तजन आणि मतकरी यांच्यावर अलोट प्रेम करणाऱ्या सर्व वाचक आणि रसिकांतर्फे मतकरी यांचं अभिष्टचिंतन करतो आणि भविष्यातही त्यांच्या हातून नाटक, साहित्य आणि कलेची अशीच अविरत सेवा घडत राहो.”\nया कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक कोठावळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन मिलिंद विनोद यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत केलं. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप प्रभा‌वळकर यांनी रत्नाकर मतकरी यांची मुलाखत घेतली.\nमतकरी यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभकामना देताना सोनटक्के म्हणाले, ‘मतकरी हे सातत्यानं लिहीत गेले. सतत ६० वर्षं ते लिहीत आहेत. पण मराठी समाजाचं नशीब बलवत्तर नसल्यानं त्यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाला नाही, ही फार मोठी खंत आहे.’\nसोनटक्के यांना या विधानाबद्दल कार्यक्रमानंतर विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “एक तर इतर भाषिक समाजाप्रमाणं आमचे कुणी हक्काचे राष्ट्रीय स्तरावर भाष्यकार नाहीत. राज्यशासन छोटे छोटे पुरस्कार देऊन त्यातच धन्यता मानतं. आपल्या उत्तम साहित्यकारांचं गुणवत्तापूर्ण साहित्य इतर भाषांमधून अनुवादित करण्याच्या, त्यांचा प्रचारप्रसार करण्याच्या कुठल्याही भरीव गुणात्मक योजना आमच्याकडे नाहीत.\n“आपल्या साहित्य संस्था साहित्य संमेलनं भरवणं, कर्नाटक सीमेवरील प्रदेशात मराठी भाषेच्या रक्षणार्थ अधूनमधून आवाज देणं आणि मराठी शाळा वाचवण्याच्या कामात आपल्याच शासनाच्या दारात धरणं धरणं यातच सारी शक्ती पणाला लावत असतात. राष्ट्रीय स्तरावर ज्या मोजक्या मराठी साहित्यिकांचा मानसन्मान झाला, त्यांचे भाष्यकार हे परभाषिक आणि दिल्ली दरबारचं राजकारण जाणणारे होते ही वस्तुस्थिती आहे. मराठी साहित्यात प्रांतवाद, व्यक्तिगत हेवेदावे, बिरादरी या परिघाबाहेर जाऊन विचार करणारं खंबीर नेतृत्व नाही, हे आमचं दुर्दैव आहे.\n“मतकरी यांच्यासारखी विद्वान, विपुल, वैविध्यपूर्ण साहित्य लिहून आपल्या कलात्मक गुणवत्तेच्या, प्रयोगशीलतेच्या बळावर बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस, संस्मरणीय नाटकं सातत्यानं लिहिणारा आणि ती दिग्दर्शित करून, वेळप्रसंगी पदराला खार लावून नाट्यनिर्मिती करणारा दुसरा नाटककार स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय स्तरावर कुणीही दिसत नाही.\n“विषयवस्तू, आशय, भाषा, शैली, उदबोधन आणि रंजनाच्या स्तरावर त्यांची बहुतेक नाटकं लक्षवेधी आहेत. ‘अलबत्या गलबत्या’, ‘घर तिघांचं हवं’, ‘लोककथा ७८’, ‘विठोरखुमाई’, ‘इंदिरा’, ‘आरण्यक’ ही त्यांची नाटकं योजनस्तंभ म्हणून लौकिक मिळवून गेली. केवळ नाट्यक्षेत्रातील मतकरी यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी त्यांना नाटककार म्हणून आणि नाट्यदिग्दर्शक म्हणून संगीत अकादमी रत्न पुरस्कार दोन्ही दालनात खूप पूर्वी मिळायला हवा होता.\n“नाट्यलेखनाव्यतिरिक्त मतकरींची साहित्यिक मुशाफिरी ही कसदार कथालेखन, कादंबरीलेखन आणि अन्य दालनांनाही समृद्ध करणारी आहे. साहित्य अकादमी आणि मूर्ती पुरस्काराच्या तोडीची आहे.\n“मतकरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अगदी आटोपशीर मराठी चित्रपट ‘इन्व्हेस्टमेंट’ विषयवस्तू, सामाजिक बांधीलकी, उदबोधन आणि रंजनाच्या स्तरावर लक्षवेधी ठरला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याशिवाय दूरचित्रवाणीवरही मतकरी यांनी सामाजिक भान जागवणाऱ्या पाच-सात मालिका लिहून दिग्दर्शित केल्या आहेत.\n“मतकरी यांच्या समृद्ध साहित्यिक, कलात्मक विश्वाच्या प्रत्येक दालनाचं आ���लन होत नाही, तोच दुसरं दालन उलगडायला लागतं. त्या दालनाचं क्षितीज पार करेपर्यंत आणखी दुसरं दालन तुम्हाला खुणावतं. त्यांचं कलाविश्व अविरतपणे विस्तारतच जातं हा आमचा भाग्ययोग आहे.\n“मतकरी यांच्या साहित्यिक, रंगभूमीविषयक आणि चित्रपट आणि अन्य कलामाध्यमातील भरीव योगदानासाठी उशिरा का होईना ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय सन्मानानं गौरव होणं महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीनं आवश्यक आहे.\n“मतकरी हे कधीही कुठल्या गटाचे किंवा कंपूचे हितचिंतक झाले नाहीत, त्यांनी आपला कुठला मठ किंवा पंथ स्थापन केला नाही. अबोलपणाचा कुठला मुखवटा धारण करून किंवा स्तुतिपाठकांचं कोंडाळं करून स्वत:चंच कुठलं वलय त्यांनी कधी निर्माण केलं नाही. पण मला वाटतं यात त्यांचा शक्तिक्षय झाला असता. त्यांच्या रचनात्मक ऊर्जेवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला असता.”\nया कार्यक्रमाला रामदास भटकळ, कमलाकर नाडकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि मतकरी यांच्या बालनाट्यातील आणि व्यावसायिक नाटकातील अनेक कलावंत, जाणकार आणि आप्तजन उपस्थित होते.\nज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काह��सा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या ��ाध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्��णजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/jalyukta-shivar-helped-rotary-109843", "date_download": "2019-01-19T03:32:48Z", "digest": "sha1:F7MSHH2EB7G3YUOFLCMF6DOKQHFUSJ5W", "length": 15069, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalyukta shivar helped by rotary मावळातील जलयुक्त शिवारला रोटरीचा हातभार | eSakal", "raw_content": "\nमावळातील जलयुक्त शिवारला रोटरीचा हातभार\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nतळेगाव स्टेशन (पुणे) : शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यात चालू असलेल्या जलसंधारणच्या कामांना रोटरी क्लबने हातभार लावला असून, ८ गावतळ्यांचे गाळ काढणी काम हाती घेतले आहे.\nतळेगाव स्टेशन (पुणे) : शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यात चालू असलेल्या जलसंधारणच्या कामांना रोटरी क्लबने हातभार लावला असून, ८ गावतळ्यांचे गाळ काढणी काम हाती घेतले आहे.\nजलसंधारणाच्या कामात तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा असे आवाहान मावळचे तहसीलदार रणजीत देसाई यांनी केल्यानंतर आवाहनाला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद देत, “रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी” यांनी ८ गावातील शेत तळ्यातील गाळ काढून देण्याचे काम सुरु केले आहे.या युद्धपातळीवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार देसाई, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभयजी गाडगीळ यांनी शुक्रवारी मौजे कल्हाट येथे नुकतीच भेट दिली.\nरोटरी सिटीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाला मावळ तालुका खाण उद्योजक संघटना यांची मोलाची साथ मिळाली आहे.काळाची गरज ओळखून अशा प्रकारचे लोकपयोगी काम करण्यासाठी रोटरी सारखी संस्था शासनाच्या मदतीला धावून आल्याबद्दल भागडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुढील काळात अशा कामांसाठी शासन आपल्या पाठीशी सदैव उभे असेल याची ग्वाही दिली.आवाहानाला सर्व प्रथम प्रतिसाद दिल्या बद्दल तहसीलदार देसाई यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे आभार मानले. रोटरी सिटी समाजासाठी नेहेमीच छोटे-मोठे उपक्रम घेत असते. पण काळाची गरज ओळखून असा जलसंधारणाचा मोठा उपक्रम दुर्गम भागात रोटरी सिटीने हाती घेतल्याबद्दल गाडगीळ यांनी प्रभावित झाल्याचे सांगितले.\nमावळ तालुका खाण उद्योजक संघटनेच्या सहकार्याने सुरु केले काम, पावसाळ्यानंतर या भागाचे रुपडेच बदलून टाकणारे असेल असा विश्वास रोटरी सिटीचे अध्यक्ष शशिकांत हळदे यांनी व्यक्त केला.गावाचे उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष या उपक्रमाने निश्चित दूर होईल अशी भावना या प्रसंगी सरपंच सुनिता पवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला मावळ तालुका खाण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष विलासजी काळोखे ,तालुका कृषी अधिकारी विनायक कोथमिरे , नंदकुमारजी शेलार ,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर कौस्तुभ दामले,रोटरीचे फाउंडेशन डायरेक्टर पंकज शहा उपस्थित होते.तसेच मावळ तालुका खाण संघटनेचे उपाध्यक्ष श्री सागर पवार, सचिव श्रीकांत वायकर, किरण काकडे, संदीप काळोखे, कल्हाटच्या सरपंच सुनिता पवार, आंबळेचे सरपंच मोहन घोलप, पोलीस पाटील, सारिका थरकुडे, रवी पवार, बबन आगिवले, दिगंबर आगिवले, रोहिदास धनवे, भाऊ कल्हाटकर, विनायक कल्हाटकर, संतोष पवार, मनोज करवंदे, जावेद मुलांनी व रोटरी सिटी क्लबचे सदस्य उपस्थित होते.\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\nबसचे चाक डोक्यावरून गेल्याने तळेगावात एक ठार\nतळेगाव - स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास भरधाव चाललेल्या खाजगी मिनी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच...\nतळेगावात कर वसुलीचे अाव्हान\nतळेगाव दाभाडे - करवसुलीसाठी राहिलेला अल्प कालावधी, कर निरीक्षकांची झालेली बदली, करआकारणीसंदर्भात सत्ताधारी व विरोधकांत सुरू असलेली राजकीय रस्सीखेच...\nपुण्यात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव,...\nडॉक्‍टर तरुणीची ठाण्यात आत्महत्या\nठाणे- ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या उच्चभ्रू गृहसंकुलातील डॉक्‍टर तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून...\nग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास करा: जयंतराव पाटील\nतळेगाव ढमढेरेः \"सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्र��िंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/priyadarshan-jadhav-likes-crocodile-soup/", "date_download": "2019-01-19T01:54:36Z", "digest": "sha1:PA2VTLAVFYTHP2SCPTQCDYUEZIG4RJQZ", "length": 18809, "nlines": 276, "source_domain": "www.saamana.com", "title": "मला आवडलेलं मगरीचं सूप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मा��िकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमला आवडलेलं मगरीचं सूप\nअभिनेता प्रियदर्शन जाधव मनापासून मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेतो. अगदी मगरीचं सूपसुद्धा…\n‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय\n– ‘खाणं’ आणि ‘नाणं’ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत माझ्या दृष्टीने.\n– कुठलाही मांसाहारी पदार्थ खायला आवडतो. तसेच शाकाहारी पदार्थांमध्ये गोड पदार्थ आणि वांग्याचं भरीत, वरण-भात खूप आवडतं.\nखाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता\n– माझी शरीरयष्टी मुळातच बारीक असल्यामुळे तशी वेगळी काळजी घेण्याची वेळ आली नाही. तरीही खाण्याच्या वेळा पाळतो आणि कितीही आवडलं तरी आवश्यक तेवढंच खातो. हीच माझी फिटनेसची काळजी.\n– हो, भात शक्यतो टाळतो. बिर्याणीसारखा जड आहार दुपारी घेतो. रात्रीच्या जेवणात हलका आहार असतो.\nआठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता\n– चार वेळा तरी होतं.\n– ठाण्यातलं सत्कार, पुण्यातलं फिश-करी राइस, शिवाजी पार्कातलं वेंगुर्लेकर इथे जायला आवडतं.\nप्रयोगानिमित्त दौऱयावर असताना आवडलेला पदार्थ\n– एका कार्यक्रमानिमित्त परदेशात गेलो होतो. तिथे क्रोकोडाईल (मगरीचं) सूप प्यायलो. फ्लॅम चावडर हाही नवा पदार्थ खाल्ला.\nस्ट्रीट फूड आवडतं का\n– हो, मिसळ, भेळ, पाणीपुरी.\nघरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं\n– मला घरी केलेले चिकन, मटण, कोळंबी आणि मासे आवडतात.\nपाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा काय खायला घालता\n– आवर्जून मासे खाऊ घालतो.\nब्रेड घ्यायचा. ब्राऊन ब्रेड असेल तर उत्तम. त्यानंतर २ चमचे दुधात २ अंडी फेटायची. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. या फेटलेल्या मिश्रणात ब्रेड संपूर्ण बुडवून घ्यायचा. फ्राय पॅनवर तेल किंवा तूप घालून ते गरम झाल्यावर हे ब्रेड व्यवस्थित तळून घ्यायचे. या तळलेल्या ब्रेडमध्ये चिकन किंवा मटण घालून सँडविचप्रमाणे सर्व्ह करू शकता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरुग्णालय बनले भ्रूण कत्तलखाना,सांगोल्यातील डॉक्टर दांपत्याला अटक\nपुढीलमुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांचा करार वाढवला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/new-zealand-prime-minister-jacinda-ardern-gives-birth-to-a-baby-girl-293635.html", "date_download": "2019-01-19T02:54:12Z", "digest": "sha1:RGTPCUFGD2YISTVHOKUNZ56SFVUWVYRY", "length": 4741, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पंतप्रधानपदावर असताना 'आई' होणाऱ्या या आहेत दोन नेत्या–News18 Lokmat", "raw_content": "\nपंतप्रधानपदावर असताना 'आई' होणाऱ्या या आहेत दोन नेत्या\nन्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.\nवेलिंग्टन,ता.21 जून : न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.37 वर्षांच्या जॅसिंडा ऑर्डन यांनी सहा आढवड्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतली असून उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स हे प्रभारी पंतप्रधान म्हणून कार्यभार बघत आहेत.सर्व जगभरातून मिळत असलेल्या शुभेच्छांमुळे भारावून गेल्याचं ऑर्डन यांनी म्हटलं आहे.\nदेशाचं प्रमुखपद भूषवत असताना घर आणि ऑफिस सांभाळत काम करणं हे तारेवरची कसरत असतं मात्र या नेत्यांनी तेवढ्याच सक्षमपणे देशाचा कारभार चालवत असताना आपलं आईपणही जपत आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.हेही वाचा...उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नकाप्लास्टिकबंदीत अमृता फडणवीस आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांचा दबावाच्या प्रश्नच नाही-रामदास कदम'या' प्लास्टिकवर बंदी नाहीप्लास्टिकबंदीत अमृता फडणवीस आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांचा दबावाच्या प्रश्नच नाही-रामदास कदम'या' प्लास्टिकवर बंदी नाहीVIDEO - बंदीबद्दल काय म्हणतायत प्लास्टिक विक्रेतेVIDEO - बंदीबद्दल काय म्हणतायत प्लास्टिक विक्रेतेVIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नकाVIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\n कसा पोहोचला भय्यू महाराजापर्यंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-100672.html", "date_download": "2019-01-19T02:15:27Z", "digest": "sha1:UU4UBVZQWM5WY3PEW6SVUHHEWFJRZRTZ", "length": 12447, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींची निवड समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं -उद्धव ठाकरे", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहे���ांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमोदींची निवड समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं -उद्धव ठाकरे\n13 सप्टेंबर : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदी यांची निवड म्हणजे समुद्रमंथनातून अमृत बाहेर येणं आहे. देशातल्या जनतेचा मूड मोदींच्या बाजूने आहे.\nकाँग्रेसच्या घोटाळेबाज, नेभळ्या सरकारचा मोदी पराभव करतील. हिंदुत्त्वाला उभारी देण्यासाठी मोदींचं खुल्या दिलानं स्वागत आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.\nआज नरेंद्र मोदींच्या निवडीवरुन भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तुम्ही पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. राजनाथ सिंह यांच्या मागणीच्या अगोदरच शिवसेनेनं मोदींना पाठिंबा जाहीर केला होता.\nगुरूवारी रात्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान फोनवरुन चर्चा झाली होती. यावेळी शिवसेनेनं मोदींना पाठिंबा दिला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/police-commissioner-mahadev-tambade-108970", "date_download": "2019-01-19T02:48:17Z", "digest": "sha1:EGBPJ5SIRVQVGU447IYAAMHGF66N2OZ7", "length": 13516, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "police commissioner mahadev tambade पोलिस त्रास देण्यासाठी नाही, सुरक्षेसाठी - पोलिस आयुक्त तांबडे | eSakal", "raw_content": "\nपोलिस त्रास देण्यासाठी नाही, सुरक्षेसाठी - पोलिस आयुक्त तांबडे\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nसोलापूर - पोलिस जनतेच्या सोबत आहेत, जनतेकडूनही संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. पोलिस सुरक्षेसाठी आहेत. ते त्रास देण्यासाठी नाहीत, उत्सव मंडळांनी ठरवले तर कोणताही गालबोट न लागता उत्सव साजरा होऊ शकतो, असे मत पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.\nसोलापूर - पोलिस जनतेच्या सोबत आहेत, जनतेकडूनही संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. पोलिस सुरक्षेसाठी आहेत. ते त्रास देण्यासाठी नाहीत, उत्सव मंडळांनी ठरवले तर कोणताही गालबोट न लागता उत्सव साजरा होऊ शकतो, असे मत पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीस रिपाइं आठवले गटाचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे, कवाडे गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा इंगळे, ऍड. संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अजित गायकवाड, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, नगरसेवक रवी गायकवाड, के. डी. कांबळे, डी. एन. गायकवाड, गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, युवराज पवार, सिद्धेश्‍वर पांडगळे, ऍड. स्वप्नील सरवदे, शांतीकुमार नागटिळक, दत्ता वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, मध्यवर्ती अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, अतिश बनसोडे आदी उपस्थित होते.\nमिरवणुकीत काही पोलिस फौजफाटा घेऊन येतात, यामुळे गैरसमज होतो, अशी तक्रार उपस्थितांनी केली. यावर पोलिस आयुक्तांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, मी उत्साही पोलिसांना आवरतो, असे सांगितले. 2016च्या जयंती उत्सवावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती या वेळी करण्यात आली होती. या वेळी महापालिका आयुक्तांनीही मार्गदर्शन केले.\nकायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस करत असतात. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करावा. मंडळांनी ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे.\n- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nराज्यात १८ मुलेच अनाथ\nसोलापूर - राज्य सरकारने शिक्षण व नोकरीत खुल्या प्रवर्गातून अनाथ मुलांसाठी एक टक्‍का आरक्षण देण्याचा निर्णय एप्रिल २०१८ मध्ये घेतला. राज्यातील...\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध...\nदगड फोडून पोट भरणारं गाव\nमरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sandarbhsociety.org/category/sandarbh-issues/year-2011-2015/2013/", "date_download": "2019-01-19T02:19:09Z", "digest": "sha1:BSXWYRKPTIE67KFAUHO5CLYHWKNRG4LV", "length": 4769, "nlines": 95, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "2013 | Sandarbh Society", "raw_content": "\nDec 2013 – Jan 2014 शीर्षक लेखक / अनुवादक विषय त्रिमिती मुद्रक लिंडसे फ्रान्स/गो.ल. लोंढे 3D printer, ३ D प्रिंटर जनरिक औषधे – समज- गैरसमज डॉ.अनंत फडके पेटंट, रॉयल्टी, ब्रँड, जैवसम मोल यलो स्टोन राष्ट्रीय उद्यान कुलकर्णी, जोशी, पोळ, … Continued\nOct 2013 – Nov 2013 शीर्षक लेखक / अनुवादक विषय आमचा शिंजीर सुषमा यार्दी पक्षी निरीक्षण, sunbird, घरटे भारतासाठी ऊर्जा सुरक्षितता भाग ३ प्रियदर्शिनी कर्वे अपारंपरिक ऊर्जा, नूतनक्षम ऊर्जा, बिलगाव, सौर. ८०० वर्षांपूर्वीचे जुने गाव वसंत आपटे जैसलमेर, उष्णतेचा सामना … Continued\nAug – Sept 2013 शीर्षक लेखक /अनुवादक विषय पान क्र. खादाड सुरवंटाचे भविष्य बर्नी हॉब्स / वैशाली डोंगरे फुलपाखराचे अवस्थांतर, वितंचके , संप्रेरके, इमॅजिनल डिस्क, मूलपेशी, रूपांतरपूर्व अवस्था , कोश, एक्डायसोन, जुवेनाईल संप्रेरक, अपॉप्टोसिस, सुनियंत्रित पेशी मृत्यू, 4 पृथ्वीचं वजन … Continued\nJun – Jul 2013 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. चंद्र नष्ट झाला तर लॅरी ओहेनलॉन / अमलेंदू सोमण खगोलशास्त्र २ आरेच्या हे असं आहे तर हे असं आहे तर भाग ४ शशी बेडेकर भौतिक , पदार्थविज्ञान , पृष्ठीय ताण , उष्णतेचा परिणाम … Continued\nApr – May 2013 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. अग्गोबाई, ढग्गोबाई विनिता विश्वनाथन / गो. ल. लोंढे भौतिक , ढगांचे वजन , ढगांचे प्रकार आणि आकार , ढगात पाणी किती विनिता विश्वनाथन / गो. ल. लोंढे भौतिक , ढगांचे वजन , ढगांचे प्रकार आणि आकार , ढगात पाणी किती ३ वनस्पती जमिनीवर कशा आल्या ३ वनस्पती जमिनीवर कशा आल्या\nFeb – Mar 2013 शीर्षक लेखक / अनुवादक विषय पान क्र. हाच आणि चहा अनिल गोरे प्रकल्प, Permutations, combinations 3 कॉम्प्युटर व्हायरस विनता विश्वनाथ / अमलेंदू सोमण संगणक विषाणू, आज्ञावली,antivirus 9 दूधगावची सफर बी. एस. बेनिवाल, रेणुका मलिक दूध, डेअरी, … Continued\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cutlets-recipe/", "date_download": "2019-01-19T01:46:58Z", "digest": "sha1:OHV6NQWHS7AXUR5E5744QYRNAPSUYWUK", "length": 16084, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "कटलेटस् | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nसाहित्य : १ वाटी तयार भात, १ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ, ४ ब्रेडचे स्लाईस, १ वाटी वाफवलेला कोबी, २ मोठे कांदे, १ इंच आले, ४/५ हिरव्या मिरच्या, २-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ, थोडा रवा, चवीनुसार मीठ\nकृती : सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. थोड्या वेळाने तेलावर परतवून घ्यावा. आले-मिरच्याही बारीक चिराव्यात. नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत. एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल. त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाले की, तव्यावर तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत. चिंचेच्या चटाणीसोबत हे कटलेट छान लागतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलढालीवर दंडुके आपटून काय होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t2438/", "date_download": "2019-01-19T03:08:52Z", "digest": "sha1:TXUJJXXXVUDYKIR63GVQXQLVDKQCC2LA", "length": 7449, "nlines": 160, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita- एकाकी", "raw_content": "\nआज फार सुनं सुनं वाटतंय\nअसं वाटतंय कि कोणी नव्हतंच माझ्याबरोबर\nहा स्वार्थ हा लोभ ही इच्छा\nकाय उपयोग आहे याचा \nजे मागते ते मिळत नाही, जे हवं ते कळत नाही\nआणि जे शोधत�� ते गवसत नाही\nबहुतेक आज माझी लेखणीच बोलणार आहे\nहे शब्दच माझे सोबती असणार आहेत\nआज कागदालाही धन्य वाटत असेल की\nत्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...\nमी लिहित राहीन, लिहित राहीन\nमाझ्या भावना बरसात राहीन\nपण त्याचा होईल का कधी उपयोग\nभावना थेट भिडण्याचा येईल का कधी योग\nआजपर्यंत कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही\nपण आज कुठेतरी भाग्यच फिस्कटल्यासारखा वाटतंय\nमला आज फारच सुनं सुनं वाटतंय...\nगेले होते भर भर चालत पुढे\nपण आज पाऊल फार जपून टाकावासा वाटतंय\n फार मोठा प्रश्न पडलाय\nउत्तर शोधू की सत्य मन शोधू की माणसं\nप्रश्नोत्तरे म्हणजे देवाने भेट दिलेला खेळ \nमला तर विशीतच दमल्यासारखा वाटतंय...\nमला आज फारच सुनं सुनं वाटतंय....\nमी ठरवलं होतं स्वप्ननगरीत जायचा\nमी ठरवलं होतं फुलपाखरू व्हायचा\nपण साचलेली दलदल तेवढी दिसली नाही\nआत आत खोलवर बुडत गेले मी\nश्वास कोंडला तेंव्हा किंमत कळली\nहात पाय मारत वर आले मात्र जखमा तेवढ्या राहिल्या...\nत्याही जाणार हळू हळू हे मला आज कळतंय\nमला कशाचाच काही नाही असं वाटतंय...\nआज मला फारच सुनं सुनं वाटतंय\nदेशील का रे मित्र माझी साथ \nम्हणशील का रे की तू एकटी नाहीस\nकधी मारशील कारे पाठीवर एक निस्वार्थी थाप\nकधी धरशील का रे विश्वासार्थी माझा हात \nराहूदे रे. नको घेउस तू अपेक्षांचा ओझं\nतू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय\nपण तुझ्याआधी मीच निघणार असं वाटतंय...\nमला आज फारच सुनं सुनं वाटतंय\nमला आज फारच सुनं सुनं वाटतंय...\n- C @ नेहा घाटपांडे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nजे मागते ते मिळत नाही, जे हवं ते कळत नाही\nआणि जे शोधते ते गवसत नाही\nआज कागदालाही धन्य वाटत असेल की\nत्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...\nआज कागदालाही धन्य वाटत असेल की\nत्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...\nतू नेहमीच नसणारेस हे मला कळतंय\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nजे मागते ते मिळत नाही, जे हवं ते कळत नाही\nआणि जे शोधते ते गवसत नाही\nबहुतेक आज माझी लेखणीच बोलणार आहे\nहे शब्दच माझे सोबती असणार आहेत\nआज कागदालाही धन्य वाटत असेल की\nत्यावरच माझ्या मनाची पाटी कोरी होणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-trying-alliance-shivsena-loksabha-110655", "date_download": "2019-01-19T03:19:58Z", "digest": "sha1:U4SE4D5MVJIHNIEBSWNCBZSQXHTYKM5L", "length": 20568, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP is trying to alliance with Shivsena for Loksabha धडपड सगळी लोकसभेसाठी .... | eSakal", "raw_content": "\nधडपड सगळी लोकसभेसाठी ....\nबुधवार, 18 एप्रिल 2018\n२०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली अधिक वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात प्रमुख चार पक्षांची स्वत:ची निश्चित अशी ताकद आहे. प्रत्येकाचे स्वत:चे प्रभावक्षेत्र आहे. परंतु, १९९५ पासूनच्या एकाही निवडणुकीत काेणत्याही एका पक्षावर जनतेने संपूर्ण विश्वास दाखवलेला नाही. म्हणूनच युती किंवा आघाडी ही सत्ता मिळवण्यासाठी पूर्वअट बनली आहे. वैचारिकभूमिका मिळत्या जुळत्या आहेत की नाही याच्या फंद्यात न पडता त्यातल्या त्यात सोईच्या पक्षांना सोबतीला घेऊन सत्ता स्थापन करण्याची पद्धत सुरू आहे. कोणताही पक्ष सध्या तरी स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक दिसत नाही.\n२०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली अधिक वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात प्रमुख चार पक्षांची स्वत:ची निश्चित अशी ताकद आहे. प्रत्येकाचे स्वत:चे प्रभावक्षेत्र आहे. परंतु, १९९५ पासूनच्या एकाही निवडणुकीत काेणत्याही एका पक्षावर जनतेने संपूर्ण विश्वास दाखवलेला नाही. म्हणूनच युती किंवा आघाडी ही सत्ता मिळवण्यासाठी पूर्वअट बनली आहे. वैचारिकभूमिका मिळत्या जुळत्या आहेत की नाही याच्या फंद्यात न पडता त्यातल्या त्यात सोईच्या पक्षांना सोबतीला घेऊन सत्ता स्थापन करण्याची पद्धत सुरू आहे. कोणताही पक्ष सध्या तरी स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक दिसत नाही. सर्वांचे लक्ष्य आहे ते सर्वाधिक आमदार निवडून आणत क्रमांक एकचा पक्ष बनण्याचे. ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातही त्यांचेच वर्चस्व असा सरळ व्यवहार यामागे आहे\nशिवसेनेशी युती भाजपसाठी महत्वाची\nसत्तास्थापनेनंतर सतत शिवसेनेसोबत सापत्नभावाने वागणाऱ्या भाजपने अकस्मात युतीची जाहीर भाषा सुरू केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. भाजपचे हे युतीप्रेम केवळ \"गुगली' असल्याची भावना शिवसेना नेते व शिवसैनिक व्यक्‍त करत असून, या वेळी भाजपच्या डावपेचाला बळी पडणार नसल्याचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नका असा संदेश दिला आहे. भाजपच्या युतीबाबतच्या भूमिकेन�� शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. राज्यात स्थानिक पातळीवर शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही मित्रपक्षांचे स्थानिक कार्यकर्ते परस्परांना नंबर एकचे शत्रू मानत असताना युतीचा निर्णय झाला, तर अनेक शिवसैनिक फारकत घेत बंड करतील, अथवा इतर पक्षांचा पर्याय निवडतील, असेही काही शिवसेना नेत्यांचे मत आहे.\nमोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कारण एकदा लोकसभा निवडणूक जिंकली की मग उद्या विधानसभा स्वबळावर लढूनही सर्वाधिक जागा आपल्याच येणार असा भाजपचा अंदाज आहे. लोकसभेसाठी आपली साथ घेतील आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडतील. विधानसभेत भाजपाला आपल्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या तर पुन्हा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल. आपल्याला परत एकदा पडती भूमिका घेऊन शांत राहावे लागेल ही खरी सध्याच्या घडीला शिवसेनेची मुख्य अडचण आहे. आधी लोकसभेचे जागावाटप करू, मग विधानसभेची बोलणी करू ही भूमिका भाजपची असेल असे घरहित धरून शिवसेना दोन्ही विधानसभा आणि लोकसभेसाठी जागा वाटप एकत्र करा यासाठी आग्रही असणार. लोकसभेला शिवसेना भाजप युती होऊ शकते. कारण, गेल्यावेळच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार आहे. काही जागांची अदलाबदल होऊ शकेल. युतीमध्ये वादळ येईल ते विधानसभेच्या जागा वाटपावेळी. युतीचे किमान ३०-३५ आमदार असे आहेत की जे भाजपा वा शिवसेनेच्या २०१४ मध्ये असलेल्या आमदारांना पराभूत करून जिंकले होते. नागपूर, नाशिक, पुणे ही अशी काही शहरे आहेत जिथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथील तिढा सोडवताना दमछाक होईल.त्यामुळे लोकसभेत युती आणि विधानसभेत स्वबळावर असेच पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे.\nकाँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता\nकाँग्रेस-राष्ट्रवादी हे युतीपेक्षा मनाने आजतरी एकमेकांच्या जवळ गेलेले आहेत. मोदींविरोधी केंद्रातील राजकारणाचे नेतृत्व शरद पवार करू पाहत आहेत. त्यामुळे दोघे एकत्रितपणे निवडणूक लढण्यात फार अडचण दिसत नाही. राष्ट्रवादी’ हल्लाबोल’ करते आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाड्यात हल्लाबोल करून झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ स्वत:च्या बालेकिल्ल्यात, पश्चिम महाराष्ट्रात आली. तिचा समारोप नुकताच झाला आहे. यातून पक्षात आलेली मरगळ ���टकण्यास मदत झाली. तोंडावर आलेल्या निवडणुकांमधल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी ‘हल्लाबोल’च्या माध्यमातून झाली. इच्छुक उमेदवारांनी सभांमधून शक्तिप्रदर्शन केले. ‘राष्ट्रवादी’अंतर्गत नेतृत्वाची चुरस रंगल्याचेही दिसले. धनंजय मुंडेंनी यात अल्पावधीत आघाडी घेतली आहे. मुंडेंनी मुख्यमंत्र्यांपासून मोदींपर्यंत सर्वांना अंगावर घेतले. त्या तुलनेत काँग्रेस भलतीच निवांत आहे. प्रशिक्षण शिबिरांशिवाय दुसरा त्यांचा कार्यक्रम दिसत नाही. लढाईआधीच्या जमवाजमवीत सत्ताधारी आणि ‘राष्ट्रवादी’ पुढे चालल्याची जाग काँग्रेसला यायला हवी. हा निवांतपणा काँग्रेससाठी घातक ठरू शकतो.\nनिवडणुकीसाठी जस जसा वेळ कमी होत जाईल तशा राजकीय हलचाली अधिक गतिमान होतील. युती-आघाडी न होता दुसरी समीकरणे उदयास येऊ शकतात कारण राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो.\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nगोव्यात भाजप सरकार पडणार\nपणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता...\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\n'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'\nनवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को' राष्ट्रधर्म का पालन हों' राष्ट्रधर्म का पालन हों असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-slim+tops-price-list.html", "date_download": "2019-01-19T02:52:05Z", "digest": "sha1:6PHHL2ZETE2D7CJJCIS5EZX75XD4UP46", "length": 13961, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्लिम टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap स्लिम टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.359 येथे सुरू म्हणून 19 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. फँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक Rs. 599 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्लिम टॉप आहे.\nकिंमत श्रेणी स्लिम टॉप्स < / strong>\n1 स्लिम टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 374. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.359 येथे आपल्याला केशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDbjXIs उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nक्ला कळू सॉलिड वूमन s राऊंड नेक T शर्ट\nक्ला कळू सॉलिड वूमन s राऊंड नेक T शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रीन\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रे\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रे\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रीन\nदुसग क्लासिक विडे नेक टॉप इन हॅम्प & ऑरगॅनिक कॉटन ब्लेंड फॉर वूमन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3834/", "date_download": "2019-01-19T02:16:07Z", "digest": "sha1:V5VF2YKNS443OVX6EIMMA5OUKIWZJ7J5", "length": 3962, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-जीवनाचे चिपाड....", "raw_content": "\nरस निघून गेलेल्या ऊसा प्रमाणे\nजीवनाचे झाले आहे चिपाड....\nदुःख सगळी आतच लपवून\nमिरवतो मी हसरे थोबाड....\nलागल्या या जळवा मनाला\nघेती भावना माझ्या शोषून..\nदुखांचा हा कायम पाउस\nभिजवत राही मला आतून...\nकाय झाला माझा गुन्हा असा\nमिळते मला ही शिक्षा कशाची\nबधिर झालेल्या माझ्या मनाला\nन उरली पर्वा आता उत्तराची....\nलागले हे व्यसन शब्दांचे\nनिजदिनी आता एकच ध्यान...\nभरून जाती सर्व कागदे पण\nकोरेच राही हे मनाचे पान...\nचरख्यातल्या उसाच्या रसा प्रमाणे,अखेरच्या थेम्बापर्यंत\nसर्व अश्रु अगदी निचडून बाहेर पडतात....\nशेवटी उरलेल्या माझ्या चोथ्याला देखील....\nसाल्या मुंग्या उचलून नेतात.....\nसाल्या मुंग्या उचलून नेतात...........\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-school-blind-handicap-kuvarbav-110601", "date_download": "2019-01-19T02:28:35Z", "digest": "sha1:GMTZ72LEMQE2HS2CAXHOAXUHLOCY26L4", "length": 16114, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News School for Blind, Handicap in Kuvarbav कुवारबावला अंध, अपंगांसाठी शाळा - मिश्रा | eSakal", "raw_content": "\nकुवारबावला अंध, अपंगांसाठी शाळा - मिश्रा\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nरत्नागिरी - अंध व अपंग व���द्यार्थ्यांसाठीची जिल्हा परिषदेची पहिली शाळा कुवारबाव येथे उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून तेथे शिकविण्यासाठी शिक्षकही तयार आहेत. त्याचा फक्‍त आरंभ करण्याचे काम शिल्लक आहे, अशी माहिती वाशीम येथे बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.\nरत्नागिरी - अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीची जिल्हा परिषदेची पहिली शाळा कुवारबाव येथे उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून तेथे शिकविण्यासाठी शिक्षकही तयार आहेत. त्याचा फक्‍त आरंभ करण्याचे काम शिल्लक आहे, अशी माहिती वाशीम येथे बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.\nरत्नागिरी जिल्हा परिषदेत रुजू होताना संकल्प अंतिम टप्प्यापर्यंत पोचविण्यात यश आल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. जिल्ह्यात किती अपंग आहेत, त्यांना योजनांचा लाभ मिळतो हे पाहण्यासाठी अपंगांचे मॅपिंग केले आहे. त्या अहवालानुसार जिल्ह्यात ९ ते १० हजार अपंग आहेत. त्यातील ६० टक्‍के लोकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या यादीचा वापर होणार आहे.\nजिल्ह्यात ९ ते १० हजार अपंग\nटपाल, कार्यवाहीचा लेखाजोखा एका क्‍लिकवर\nकडकनाथ कोंबडी प्लॅंटसाठी प्रयत्न\nशिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षा घेतली. शिक्षक बदल्यांमुळे पदे रिक्‍त राहिल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सचिवांशी संवाद साधला आणि ती थांबविली. राज्यातील पहिली ई-ऑफिस जिल्हा परिषद बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत श्री. मिश्रा यांनी व्यक्‍त केली; मात्र सामान्य प्रशासनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दहा संगणक लॅन केले. टपालाची नोंद आणि त्यावरील कार्यवाही याचा लेखाजोखा क्‍लिकवर आला आहे.\nजिल्ह्यात २००५ पासून अपूर्ण राहिलेल्या २५० योजना मार्गी लावण्यात यश आले आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी राष्ट्रीय पेयजल योजनांसाठी मिळाला आहे. यासाठी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी यांची साथ मिळाली. अंध मुलांसाठी मंडणगड घराडी येथे शाळा आहे. अपंगांसाठी वेगळी शाळा नाही. रत्नागिरीत अशी शाळा सुरू करण्याचे स्वप्न होते. ते पूर्णत्वास येत आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा नारळ नवीन अधि���ाऱ्यांकडून नक्‍कीच फुटेल. जात वैधता नसतानाही प्रशासनात कार्यरत दोन जणांना आफ्रोटच्या तक्रारीवरून निलंबित केले आहे. उर्वरित दहा जणांची चौकशी सुरू असून त्यांच्यातील काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे श्री. मिश्रा यांनी सांगितले.\nपशुसंवर्धन कार्यक्रमांतर्गत कडकनाथ कोंबडीचे प्लॅंट सुरू व्हावेत, असा प्रयोग करण्यात आला होता. त्याचा प्रचार व प्रसारही केला गेला. सरसच्या प्रदर्शनात एक अंडे ५० रुपयांना विकले गेले. यासाठी निधी मिळाला तर योजना राबविता येईल असेही त्यांनी सांगितले.\n९९ कोटी खर्ची पडतील\nजिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदेला ९९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील २४ कोटी रुपये जनसुविधेसाठी आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचनेनुसार त्यातील कामे घ्यावयाची आहेत. प्राप्त निधी अखेरपर्यंत खर्ची पडेल, असा विश्‍वासन श्री. मिश्रा यांनी व्यक्‍त केला.\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\nसागरी हवामानाचा अंदाज मोबाईलवर\nरत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या \"वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची...\nसाताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव\nसातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला...\nमुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक्रवारी कमाल पारा एका अंशाने...\n'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'\nअंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित \"जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/article-about-literature-theft-charges-against-novelist-hrishikesh-gupte-1814346/", "date_download": "2019-01-19T02:40:11Z", "digest": "sha1:CPARO3IFGGZ3322GGQNXSYIA3JMAY4K7", "length": 26697, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about LITERATURE Theft charges against novelist Hrishikesh Gupte | उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nउजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य\nउजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य\nनव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे.\nनव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे. यासंबंधात दस्तुरखुद्द गुप्ते यांनी मात्र मौन बाळगले आहे. त्यांच्या लेखनाबद्दल काही प्रश्न उपस्थित करणारे टिपण..\nलेखक हृषीकेश गुप्ते यांना आम्ही वाचक गेली काही र्वष ओळखतो आहोत. त्यांची ‘अंधारवारी’, ‘दैत्यालय’, ‘चौरंग’, ‘दंशकाल’ आणि ‘घनगर्द’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भयकथा लिहिणं तसं अवघड काम नाही; पण त्याला साहित्यिक दर्जा देणं हे मात्र निश्चितच अवघड आहे. गुप्ते यांनी ते त्यांच्या पहिल्या दोन कथासंग्रहांतून साध्य केलेलं आहे. त्यांची शैली अनेकांना आवडली आणि एक दर्जेदार गूढ-भयकथाकार मराठी साहित्याला लाभला याचा वाचकांनाही आनंद झाला. मात्र, प्रत्यक्षात गुप्ते यांच्या कथा या उचलेगिरीचा प्रकार आहे हे तीन वर्षांपूर्वीच उघडकीस आलं होतं, परंतु त्यावर सोयीस्करपणे मौन पाळलं गेलं. आम्हाला या गोष्टी नुकत्याच कळल्या. त्यानंतर यासंदर्भात तपासणी केली असता हे खरं असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे वाचक, लेखक आणि मराठी साहित्य व्यवहाराचा एक घटक म्हणून आम्हाला ही बाब वा��कांसमोर ठेवणे आवश्यक वाटते. ‘घनगर्द’ हा हृषीकेश गुप्तेंचा तिसरा भय-गूढकथासंग्रह. तो रोहन प्रकाशनाने त्यांच्या ‘मोहर’ या ललित पुस्तकांच्या मालिकेअंतर्गत ऑगस्ट, २०१८ मध्ये प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील ‘घनगर्द’ ही कथा स्टीफन किंग यांच्या ‘द गर्ल हू लव्हड् टॉम गॉर्डन’ या लघुकादंबरीवर आधारित असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. याची खातरजमा आम्ही केली आणि दुर्दैवानं ते खरं आहे. ‘घनगर्द’ ही कथा २०१७ च्या ‘हंस’ दिवाळी अंकात आधी प्रसिद्ध झाली. तो अंक वाचनात आला नाही. त्यामुळे त्यात स्टीफन किंगचे आभार मानल्याचा काही उल्लेख आहे का, ते माहीत नाही. परंतु या कथासंग्रहात असा काहीच उल्लेख नाही.\nया धक्क्यातून सावरतो नाही तोच पुस्तकप्रेमी शशिकांत सावंत यांनी ‘फेसबुक’वर लिहिलेली एक नोंद वाचनात आली; ज्याकडे अनेकांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. याचं कारण बहुधा गुप्ते हे आता प्रसिद्ध लेखक आहेत आणि प्रतिष्ठित प्रकाशनांनी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. काही मान्यवरांनी गुप्ते यांच्या ‘दंशकाल’ या कादंबरीची अफाट स्तुती केल्यामुळे सामान्य वाचक दबून गेला आहे. मात्र, एक महत्त्वाचा कथाकार आणि कादंबरीकार असं ज्यांना आज मानलं जातं, ते गुप्ते प्रत्यक्षात इतर लेखकांच्या कथांची उचलेगिरी करून आपल्या नावावर खपवणारे अप्रामाणिक लेखक आहेत असे दिसून येते. ‘घनगर्द’च्या आधीही हा प्रकार झालेला आहे. ‘ऐसी अक्षरे’ या चर्चात्मक संस्थळावर गुप्ते यांच्या या वाङ्मयचौर्याविषयी बरीच चर्चा झाली आहे. त्यात गुप्तेंच्या ‘अंधारवारी’ कथासंग्रहातील ‘काळ्याकपारी’ आणि अन्य कथांची चर्चा आहे. ‘काळ्याकपारी’ ही कथा स्टीफन किंग यांच्याच ‘एन’ या कथेवर आधारित आहे असा पुराव्यासहित आरोप त्यात केला गेला आहे. ही चर्चा आहे २०१५ सालातली. ‘काळ्याकपारी’ ही २०१० साली ‘नवल’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्याविषयी गुप्ते सांगतात की, ‘त्या वेळेस ‘नवल’चे संपादक आनंद अंतरकर यांना याची माहिती मी दिली होती. परंतु त्यांनी किंग यांचा श्रेयोल्लेख केला नाही.’ अंतरकर यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी ही बाब अमान्य केली. अंतरकर यांच्या म्हणण्यानुसार, गुप्तेंनी त्यांना असं काहीही सांगितलेलं नव्हतं. त्यानंतर २०११ साली ही कथा ‘अंधारवारी’ या कथासंग्रहात (मनोविकास प्रकाशन) ���्रसिद्ध झाली. त्याही वेळेस गुप्तेंनी असा दावा केला की, त्यांनी प्रकाशकांना या कथेच्या मूळ स्रोताविषयी कळवले होते, पण त्यांनी तसा उल्लेख केला नाही. आम्ही संबंधित प्रकाशकांना याबद्दलची माहिती विचारली असता त्यांनीही गुप्तेंनी असं काहीही त्यांना कळवलं नसल्याचं म्हटलं आहे. पुढे २०१५ साली ‘ऐसी अक्षरे’ या संस्थळावर ‘काळ्याकपारी’विषयी माहिती आली, तेव्हाही गुप्ते यांच्या ‘रमताराम’ नामक मित्रवर्यानी तिथे गुप्तेंचा हवाला देत लिहिलंय की.. ‘सदर कथा ही ‘नवल’च्या दिवाळी अंकात प्रथम छापून आलेली आहे. तिथे ती कथा स्टीफन किंगच्या कथेवर आधारित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. ती कथा छापताना संपादकाने ती अन्य लेखनावर आधारित असल्याचा उल्लेख अनावश्यक समजून गाळून टाकलेला होता. परंतु ‘काळ्याकपारी’ ही हुबेहूब तीच कथा असल्याचे मात्र लेखकाला साफ अमान्य आहे. ती कथा ज्या ‘ओसीडी’ या आजारावर आधारित आहे, त्याआधारे आणि स्वत:चे अनुभव (लेखक स्वत: त्या आजाराला सामोरे गेलेला/ जात आहे.) यांची सांगड घालून ती कथा लिहिली गेली आहे.’\nगुप्तेंनी स्वत: मात्र तिथे वा अन्य कोठेही हा खुलासा केलेला नाही. जेव्हा या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हाही गुप्तेंनी प्रकाशकांना सांगून ही चूक सुधारली का नाही उलट ते म्हणतात की, त्यांना वेळच मिळाला नाही आणि प्रकाशकांनी त्यांना न विचारताच कधीतरी ही आवृत्ती प्रकाशित केली. आताही एक वर्ष उलटून गेल्यानंतर गुप्तेंना खुलासा करायला वेळ मिळालेला नाही. आम्ही गुप्तेंना याबाबत विचारलं असता त्यांनी खुलासा करण्यासाठी आमच्याकडे २०१९ च्या फेब्रुवारीपर्यंतचा अवधी मागितला. शिवाय तोवर आम्ही याविषयी कुठे लिहू नये अशी विनंतीही केली. (जी अर्थातच आम्ही मान्य केली नाही. कारण त्यांचा खोटारडेपणा उघड झाला होता. ज्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत.)\nआम्ही रोहन प्रकाशनाला ‘घनगर्द’विषयी सांगितले आणि किंग यांची मूळ कथाही पाठवून दिली. त्यांनी आम्हाला सांगितले की, गुप्तेंनी त्यांना ‘काळ्याकपारी’विषयी माहिती दिली होती. आमचा प्रश्न आता रोहन प्रकाशनाला असा आहे की, अशा अप्रामाणिक लेखकाचा कथासंग्रह (‘घनगर्द’) त्यांनी का प्रकाशित केला दुसरं म्हणजे आम्ही किंग यांची मूळ कथा त्यांना पाठवून दिल्यानंतरही त्यांनी आमच्याशी संपर्क का केला नाही दुसरं म्हणजे आम्ही किंग यांची मूळ कथा त्यांना पाठवून दिल्यानंतरही त्यांनी आमच्याशी संपर्क का केला नाही त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. आणि त्याचं कारण हे आहे की, ‘घनगर्द’ ही खरोखरीच किंग यांच्या कथेवर आधारित आहे त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. आणि त्याचं कारण हे आहे की, ‘घनगर्द’ ही खरोखरीच किंग यांच्या कथेवर आधारित आहे त्यांना दोन्ही कथा वाचताच ते समजायला हरकत नव्हती. गुप्ते मात्र ‘घनगर्द’चा किंग यांच्या कथेशी काही संबंध नसून ती स्वत:ची कथा असल्याचे म्हणतात. मात्र, कोणीही या दोन्ही कथा वाचाव्यात आणि आम्हाला खोटं ठरवावं; आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत.\nरोहन प्रकाशनाने गुप्तेंना झालेली चूक आधी कबूल करण्यास आणि सुधारण्यास का सांगितले नाही गुप्तेंच्या कथा या इतरांच्या कथांवर बेतलेल्या असतात आणि त्या ते आपल्या कथा म्हणून वाचकांसमोर सादर करतात, ही वाचकांची फसवणूक नाही का गुप्तेंच्या कथा या इतरांच्या कथांवर बेतलेल्या असतात आणि त्या ते आपल्या कथा म्हणून वाचकांसमोर सादर करतात, ही वाचकांची फसवणूक नाही का गुप्तेंच्या पुस्तकांची स्तुती करणाऱ्या समीक्षकांना या गोष्टी कशा काय समजल्या नाहीत गुप्तेंच्या पुस्तकांची स्तुती करणाऱ्या समीक्षकांना या गोष्टी कशा काय समजल्या नाहीत त्यांचंही याबाबतीत अज्ञान असेल तर ती त्यांचीही चूक आहे. एक वेळ ‘घनगर्द’ची कथा गुप्ते यांची स्वत:ची आहे हे मान्य करू; पण ‘काळ्याकपारी’संदर्भात जे घडलंय ते अक्षम्य आहे. यात मराठीतील दोन नियतकालिकांच्या संपादकांवर हलगर्जीपणाचा आरोप होऊ शकतो. तीच गोष्ट गुप्तेंची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्यांच्या बाबतीतही घडली आहे. या कथासंग्रहाला काही पुरस्कारही लाभले असतील. पण या सर्व काळात गुप्ते सोयीस्करपणे मौन बाळगून होते आणि इतर अनेकांनीही तेच केलं. कदाचित स्टीफन किंग त्यांच्यावर दावा ठोकणार नाहीत, पण म्हणून हा गुन्हा क्षम्य होत नाही. कारण ही वाचकांची फसवणूक आहे. याकडे मराठी साहित्य- जगताकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होईल याची आम्हास भीती आहे. कारण बऱ्याचदा लेखक अशा वेळी प्रकाशकांवर अशा गोष्टी ढकलून स्वत: निरपराध असल्याचं भासवतात. त्यामुळे या विषयावर जाहीर चर्चा होणं गरजेचं आहे.\nलेखक मंडळी, विशेषत: नवोदित लेखक सर्रास प्रकाशकांना दोष देत असतात. परंतु एखादा लेखक जर प्रकाशकांची अशी फसवणूक करत असेल तर एक लेखक, वाचक आणि साहित्य व्यवहाराचा घटक म्हणून ही गोष्ट उजेडात आणणं आम्हाला आमची नैतिक जबाबदारी वाटते. अन्यथा उद्या प्रकाशकांचा लेखकांवर, विशेषत: नवोदित लेखकांवर विश्वास उरणार नाही. इतरांची कथावस्तू आपलीच मूळ रचना आहे असं सांगणं हे एकूणच लेखकीय नीतिमत्तेला धरून नाही. त्यामुळे ‘अंधारवारी’ व ‘घनगर्द’ या कथासंग्रहांशी संबंधित सर्वानी याचा योग्य तो खुलासा करायला हवा. गुप्ते यांनीही याबाबत आपली बाजू मांडावी.\nचूक क्षम्य असते, परंतु हेतुत: केलेल्या अपराधाला क्षमा नाही. पहिली चूक घडल्यानंतर तिची कबुली न देता प्रचंड वेळ मिळूनही, लोकांनी त्यांच्यावर पुराव्यासहित आक्षेप घेऊनही त्यांत सुधारणा न करता तीच चूक पुन्हा करणे हा तर अक्षम्य अपराध ठरतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jejuri.net/environment/ghonas/", "date_download": "2019-01-19T02:54:54Z", "digest": "sha1:IC5DM5FD4LKD6IAT4KQN2EKQNVJBVSI6", "length": 2554, "nlines": 33, "source_domain": "www.jejuri.net", "title": "ghonas – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nआंध्र, तेलंगणा खंडोबा మల్లన్న\n��ंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nघोणस ( rusell ‘s viper ) रंग – तपकिरी किवा पिवळसर, अंगावर भोवती पांढऱ्या काळ्या कडा असलेले काळे धब्बे , डोके त्रिकोणी चपटे, लांबी – ३ ते ६ फुट / अन्न – उंदीर, बेडूक, छोटे पक्षी / प्रजनन – मे – जुलै वैशिष्टे – विषारी , चिडल्यावर वेटोळे करून अंग फुगवून कुकरच्या शिटी सारखा आवाज काढतो , याचे दात सर्व विषारी सापा मध्ये मोठे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://gazalakar.blogspot.com/2012/10/blog-post_3695.html", "date_download": "2019-01-19T02:16:18Z", "digest": "sha1:RT2M3ZE7LGFRWS3LLXSD4U5RMES5B3XF", "length": 14890, "nlines": 140, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: ॥ गझलकार सीमोल्लंघन २०१२ ॥", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\n॥ गझलकार सीमोल्लंघन २०१२ ॥\nसदानंद डबीर : मराठी गजल :\n२ जी आणि ३ जी\nडॉ. राजेश उमाळे :\nमराठी गझलगायकीची आशा व दिशा\nसुरज से ऑख मिलाऊंगा एक दिन\n\"अ\" कारान्त स्वरकाफिया :\nखलील मोमीन : चार गझला\nसुरेशकुमार वैराळकर : तीन गझला\nराधा भावे : पाच गझला\nस्वामीजी : पाच गझला\nप्राजु : पाच गझला\nक्रांति साडेकर : एक गझल\nगंगाधर मुटे : तीन गझला\nसुधीर मुळीक : चार गझला\nममता : तीन गझला\nमयुरेश साने : पाच गझला\nडॉ.कैलास गायकवाड : पाच गझला\nसुप्रिया जाधव : चार गझला\nडॉ.अविनाश सांगोलेकर : दोन गझला\nधोंडोपंत आपटे : एक हझल\nमनिषा नाईक : तीन गझला\nज्ञानेश वाकुडकर : दोन गझला\nकमलाकर देसले : तीन गझला\nबदीऊज्जमा बिराजदार : तीन गझला\nश्रीराम गिरी : तीन गझला\nप्रशांत सदानंद वैद्य : दोन गझला\nजनार्दन म्हात्रे : दोन गझला\nअभिषेक उदावंत : पाच गझल\nनजीमखान : तीन गझला\nमसूद पटेल : तीन गझला\nमिलिंद हिवराळे : तीन गझला\nशीलवंत सिरसाट : दोन गझला\nअरुण (शुभानन चिंचकर) : दोन गझला\nरविप्रकाश : एक गझल\nराजीव मासरूळकर : एक गझल\nदिनेश गावंडे : एक गझल\nसंपादक : डॉ.श्रीकृष्ण राऊत\nमुखपृष्ठ : प्रियंका सातपुते\nरेखाचित्रे : सदानंद बोरकर / प्रकाश बाल जोशी\nह्या ब्लॉगवरील लेख/गझलांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतातच असे नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2840/", "date_download": "2019-01-19T03:14:44Z", "digest": "sha1:2VV27N3ZD46IUMGP5L36CHLBNWRS6MPV", "length": 7318, "nlines": 174, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कवीता म्हणजे ......", "raw_content": "\nमनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब\nअवचीत मिळणारा एखादा भावक्षण\nस्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण\nभावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन\nते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात\nकधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात\nमनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात\nकवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,\nफुलल्या की आनंद देणारया\nमनाला सहजच भावण��रया ,\nकवीता विचार करायला लावतात\nकाही थोडेफार रडायलाही लावतात\nकाही भावना व्यक्त करतात\nकाही रोष व्यक्त करतात\nसमाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात\nकवीता शब्दांपासुन सुरु होतात\nआयुष्याला एक ध्येय देऊन जातात\nभावनांचे रंग मनावर असे चढतात की\nते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात\nम्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात........................\nRe: कवीता म्हणजे ......\nभावनांचे रंग मनावर असे चढतात की\nते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात\nम्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात........................\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: कवीता म्हणजे ......\nते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात\nकधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात\nमनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात.\nRe: कवीता म्हणजे ......\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: कवीता म्हणजे ......\nRe: कवीता म्हणजे ......\nते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात\nकधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात\nमनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात.\nRe: कवीता म्हणजे ......\nकवीता शब्दांपासुन सुरु होतात\nआयुष्याला एक ध्येय देऊन जातात\nभावनांचे रंग मनावर असे चढतात की\nते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात\nम्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात........................\nRe: कवीता म्हणजे ......\nRe: कवीता म्हणजे ......\nकवितांचे हिंदोळे अचूक टिपले आहेस गड्या\nRe: कवीता म्हणजे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/international-politics-russia-pakistan-again-friends/", "date_download": "2019-01-19T02:00:36Z", "digest": "sha1:R2YMFU3P25D3TOYRU73HIUKXGHD6HE66", "length": 25494, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "रशिया-पाकचे नवे लफडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n‘उरी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एकटे’ पाडले जात असल्याचे सतत सांगितले गेले. ते किती बकवास होते हे रशिया-पाक दरम्यानच्या नव्या लफड्यावरून लक्षात येते. आपला एकेकाळचा परममित्र आणि कायमस्वरूपी शत्रू दोघेही जाहीरपणे एकमेकांना मिठ्या मारत असताना स्वस्थ बसून कसे चालेल या घडामोडींकडे डोळसपणे पाहतानाच रशियाचे ‘पाकडे’ पाऊल पुन्हा हिंदुस्थानकडे कसे वळेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा.\nआंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत अलीकडच्या काळात हिंदुस्थानने कशी क्रांतिकारक वगैरे पावले टाकली आहेत आणि जगभरातील देशांमध्ये हिंदुस्थानशी मैत्री करण्याची कशी स्पर्धा लागली आहे असे ढोल हल्ली सातत्याने वाजवले जातात. मात्र असा उद्घोष करण्यात धन्यता मानणार्‍या मंडळींनी व समस्त देशवासीयांनी चिंता करावी अशा घडामोडी रशिया आणि पाकिस्तानदरम्यान घडत आहेत. कधीकाळी एकमेकांचे तोंडही न पाहणारे रशिया आणि पाकिस्तान हे देश सातत्याने एकमेकांच्या जवळ येत आहेत. हिंदुस्थानने वारंवार सावध करूनही रशियाची पाकिस्तानशी वाढणारी जवळीक कमी होताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वीच इस्लामाबादेत पाकिस्तान आणि रशिया यांच्यात प्रथमच अनेक महत्त्वाच्या विषयांवर सल्लामसलत झाली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कचेरीत झालेल्या या चर्चेत नेमकी कुठली वैचारिक देवाणघेवाण झाली हे अद्याप समोर आले नाही. मात्र जगभरातील देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानशी चर्चा करावी असा ‘अविचार’ रशियाच्या मनात का यावा हेच मुळात एक कोडे आहे. वास्तविक रशिया हा हिंदुस्थानचा पारंपरिक आणि नैसर्गिक मित्र. यापूर्वी जेव्हा जेव्हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झाले तेव्हा प्रत्येक वेळी रशियाने हिंदुस्थानचीच बाजू घेतली. त्याच रशियाला आज\nका येते आहे याचा विचार हिंदुस्थानातील धुरिणांनी करायला हवा. रशिया आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळात इस्लामाबादेतील चर्चेत जागतिक आणि विभागीय विकासाशी संंबंधित मुद्द्यांवर बोलणी झाली, असे पाकिस्तानने जाहीर केले आहे. या दोन देशांदरम्यान बोलणी काय झाली हा विषय गौण आहे, मात्र या दोन देशांमध्ये जे काही शिजते आहे ते हिंदुस्थानची चिंता वाढवणारे आहे. केवळ चर्चा आणि हारतुरे एवढ्यापुरतेच हे संबंध राहिले नसून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचे कामही रशियाने सुरू केले आहे. पाकिस्तानला प्रभावी हल्ला करण्याची क्षमता असलेले लढाऊ हेलिकॉप्टर्स देण्याची ग्वाही रशियाने यापूर्वीच दिली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मागे आपल्या रशिया दौर्‍यात पाकिस्तानला शस्त्रास्त्रे आणि लष्करी साहित्य पुरवण्यास विरोध केला होता. तथापि हा विरोध झुगारून रशिया पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहे. शिवाय तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तान आणि रशियन लष्कराने संयुक्त सरावदे���ील केला. किंबहुना उभय देशांनी सप्टेंबर महिन्यात केलेला संयुक्त युद्धसराव हीच खरे तर हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा होती. या युद्धसरावाला हिंदुस्थानने आक्षेप घेतल्यानंतरही आपले काहीएक न ऐकता रशियाने प्रथमच पाकिस्तानसोबत लष्करी सराव केला. विशेष म्हणजे ‘उरी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एकटे’ पाडले जात असल्याचे सतत सांगितले गेले. ते किती\nहोते हे रशिया-पाक दरम्यानच्या नव्या लफड्यावरून लक्षात येते. बहुधा हिंदुस्थान अमेरिकेच्या जवळ जरा जास्तच गेल्याचे शल्य रशियाला बोचत असावे. त्यामुळेच शत्रुराष्ट्र अमेरिकेने कडेवरून उतरवून दिलेले पाकिस्तानरूपी खोडकर बाळ आता रशियाने मांडीवर घेण्याचे ठरवलेले दिसते. कारणे काहीही असोत, पण हिंदुस्थान आणि रशियातील प्राचीन आणि नैसर्गिक मैत्रीला कुठेतरी सुरुंगच लागला. म्हणूनच रशियासारखा आपला मित्रदेश पाकिस्तानसारख्या ‘असंगा’शी ‘संग’ करतो आहे. १९८०च्या दशकात अमेेरिका आणि रशियातील शीतयुद्धाने शिखर गाठले असताना पाकिस्तान आणि रशियातही टोकाचे वैमनस्य निर्माण झाले होते. त्याच सुमारास रशियाने अफगाणिस्तानात आपल्या फौजा घुसवल्यामुळे पाकिस्तानचा अधिकच तीळपापड झाला होता आणि रशियासोबतचे त्यांचे संबंध आणखी ताणले गेले होते. मात्र वैराचा हा सगळा इतिहास विसरून रशिया आणि पाकिस्तान आज एकमेकांच्या जवळ येत आहेत. ही जवळीक आणखी वाढणार नाही अशी पावले आता हिंदुस्थाननेही टाकायला हवीत. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडल्याची टिमकी आपण कितीही वाजवत असलो तरी कधीकाळी एकमेकांचे शत्रू असणारे रशिया आणि पाकिस्तान यांचे गुळपीठ गेल्या काही महिन्यांत वाढले आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. आपला एकेकाळचा परममित्र आणि कायमस्वरूपी शत्रू दोघेही जाहीरपणे एकमेकांना मिठ्या मारत असताना स्वस्थ बसून कसे चालेल या घडामोडींकडे डोळसपणे पाहतानाच रशियाचे ‘पाकडे’ पाऊल पुन्हा हिंदुस्थानकडे कसे वळेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर बुडव्यांसाठी शेवटची संधी, काळापैसा जाहीर करण्यासाठी नवी योजना\nपुढीलआप हमें क्या छोडेंगे…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घो��णांचा ‘मोसम’\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-nirupam-doesnt-know-the-matter-of-farmer-dharma-patil-latest-updates/", "date_download": "2019-01-19T03:01:28Z", "digest": "sha1:X4K6YNUB35XF5QV2ARJ25G2FP2ZVPXPF", "length": 10611, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धर्मा पाटील यांच्या मृत्युनंतर निरुपम यांनी दाखवलेली सहानभूती मगरीचे अश्रू ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nधर्मा पाटील यांच्या मृत्युनंतर निरुपम यांनी दाखवलेली सहानभूती मगरीचे अश्रू \nधर्मा पाटलांच्या मृत्युवरून सरकारवर टीका करणारे निरुपम पडले तोंडघशी\nमुंबई : सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला. 22 जानेवारीला विषप्राशन केल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं, मात्र त्यांना धर्मा पाटील यांच्याबाबतीत खरंच काही माहिती होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nकॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी सरकारवर निशाना साधताना आपल्या अज्ञानाच अक्षरशः प्रदर्शन मांडलं आहे . ”महाराष्ट्रातील शेतकरी धर्मा पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंत्रालयात विषप्राशन केलं. मात्र या सरकारने त्यांना वाचवलंही नाही आणि कसली मदतही केली नाही. त्यांना मरु दिलं.दरम्यान मुख्यमंत्री दावोस ला गेले आणि रिकाम्या हाताने परतले,” असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\nशिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली. मात्र, यासाठी सरकारी भावाने पैसे देण्यात आले. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील गेली दोन वर्ष लढा देत होते. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारकड़े जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून पाठपुरावा करुन निराश झालेल्या आणि विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज देताना रविवारी रात्री अखेर त्यांची प्राणज्योत जेजे रुग्णालयात मालविली.\nया बेजबाबदार ट्वीटमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत . सरकारवर टीका करताना पाटील यांनी आत्महत्या का केली याची प्राथमिक माहिती घेण्याची तसदी निरुपम यांनी का घेतली नाही पाटील यांचा मृत्यू हा निरुपम आणि राजकारणी मंडळींसाठी फक्त सरकारवर टीका करण्याचा मुद्दा आहे का पाटील यांचा मृत्यू हा निरुपम आणि राजकारणी मंडळींसाठी फक्त सरकारवर टीका करण्याचा मुद्दा आहे का पाटील यांच्या मृत्युनंतर निरुपम आणि राजकारण्यांकडून दाखवलेली जात असलेली सहानभूती ढोंग आहे का पाटील यांच्या मृत्युनंत��� निरुपम आणि राजकारण्यांकडून दाखवलेली जात असलेली सहानभूती ढोंग आहे का असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nटीम महाराष्ट्र देशा - (प्रा.प्रदीप मुरमे) काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-entrepreneur-of-aurangabad-have-shifted-the-industry-to-move-elsewhere/", "date_download": "2019-01-19T02:27:26Z", "digest": "sha1:C23CICMUFR45K2WJLWX5VD4WOEFZGBD5", "length": 8234, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी\nऔरंगाबाद : मराठा अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असा इशारा उद्याेजकांनी दिला आहे.\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण��यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा…\nस्वत: पाेलिस अायुक्त वाळूजमध्ये बंदाेबस्तावर असताना कंपन्यांना संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल वाळूजच्या उद्याेजकांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कंपन्या बंद ठेवणार असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येईल. तसेच जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.\nगुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले. त्यामुळे उद्योजक आक्रमक झाले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याकरिता उद्योजकांकडून बैठक बोलावण्यात आली. या बैठकीस सुमारे १००० उद्योजक हजर होते.\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nपुणे : गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.भारतात गणेशाची पूजा…\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nagpur/photos/", "date_download": "2019-01-19T02:16:57Z", "digest": "sha1:WLSHBLOHKTBGJLZNHEYA3BOHHWJYQJJG", "length": 10690, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nagpur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची ��ातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nविद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने अचानक घेतला पेट, बस जळून खाक\nसुदैवाने शाळेच्या बसला लागलेल्या या भीषण आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.\nमहाराष्ट्र Jan 9, 2019\n...अन् तो पोलिसात गेला आणि म्हणाला, 'दिल चोरी हो गया'\nचीनचा कृत्रिम चंद्र उजळवणार विदर्भाची ही मराठमोळी 'मूनगर्ल'\nब्राह्मोस प्रकरण: फेसबुकवर 'या' 2 पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता निशांत\nफोटो गॅलरी Oct 8, 2018\nउत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत\nPHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला \nमहाराष्ट्र Jul 6, 2018\nसंत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो\nमहाराष्ट्र Jul 4, 2017\nनागपुरात लाखमोलाची बीएमडब्ल्यू कार जळून खाक\nचक्क 'त्या'ला शेपटी, नाव पण मारुती \nप्रेक्षकांचे बाप्पा (भाग ५)\nनागपूर पोलिसांची दारू पार्टी\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=3152", "date_download": "2019-01-19T03:11:02Z", "digest": "sha1:747U5QXWAKFFHGAU63RBFODRVKRB7D75", "length": 33027, "nlines": 147, "source_domain": "latenightedition.in", "title": "कर्नाटक ते दिल्ली – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nकर्नाटक विधानसभा निवडणूक || राजकारण || लोकसभा २०१९ || प्रादेशिक पक्षांचे राजकारण ||\nकर्नाटक विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणूक 2019 च्या दृष्टीनेअत्यंत महत्वाची मानली जात होती. त्याला कारणेही तशीच होती. कोंग्रेसशासित असलेल्या निवडक राज्यांपैकी कर्नाटक हे सर्वात मोठं राज्य. ते कॉंग्रेसकडून भाजपने जिंकून घेणे म्हणजे 2019 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचं आत्मबळ कमी करण्याची नामी संधी. आणि कॉंग्रेसला कर्नाटक टिकवणे म्हणजे अस्तित्वाची लढा�� होती. शिवाय मोदीलाट वगैरे कमी झाली असं ओरडून सांगाता आलं असतं.\nकर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली अन मतमोजणीही पार पडली. तिथे जो काही ड्रामा झाला तो ह्या देशाने अतिशय उत्साहाने बघितला. आजच्या ताज्या घडामोडीनुसार येडियूरप्पा ने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मग जो उपद्व्याप केला तो कदाचित भारतीय जनतेचं मनोरंजन करण्यासाठीच केलेला असावा असा दाट संशय येतो.\nभरसभेत द्रौपदी वस्त्रहरण होत असताना सर्व ‘पुरुष’ षंढ आणि थंडपणे बघत बसतात तसं भारतीय जनता लोकशाहीच्या परंपरा व घटनेवर वारंवार होणारे अत्याचार हे केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून बघत बसते. एकतर आपल्याला हा सगळा व्यभिचार हवा असतो किंवा आपला कर्मावर इतका विश्वास बसला आहे की ज्याचं त्याचं ‘कर्म’ त्याच्यासोबत न्याय करेल असं म्हणून आपण स्वतःच्या कर्मावर जगत असतो. असो.\n हा प्रश्न भाजप अन भाजप विरोधकांना सतावत असेल. पुढे जाण्यापूर्वी एका चित्रपटाची कथा आठवली ती सांगतो. ही कथा तुम्हाला कादंबरी किंवा आजीकडून ऐकलेल्या गोष्टीसारखीही वाटू शकते. किंवा ती आजच्या काळात कुठे relate करायची हे तुमचं तुम्ही ठरवा.\nएक भलं मोठं, वैभवशाली, संपन्न, प्राचीन राज्य असतं. एक राजघराणं गेली कित्येक तप तिथे राज्य करत असतं. पण एकदा होतं असं की त्यांच्या पिढीत एक कमकुवत राजपुत्र जन्माला येतो. त्याच्याकडून अपेक्षा तर खूप असतात, पण त्याच्याकडून त्याची पूर्तता होत नसते. लहानपणापासून प्रचंड कौतुक अन लाडात त्या राजपुत्राची जडणघडण झालेली असते. राजाला मोठी चिंता, की आपल्यानंतर आपल्या राज्याचं, आपल्या सत्तेचं काय होईल. मग तो प्रधानमंडळ वगैरे नेमतो. त्यांच्यावर राज्याची बरीचशी जबाबदारी सोपवली जाते. राजपुत्र समंजस व लायक होताच त्या मंडळाने राजपुत्राला कारभार सोपवावा असं ठरलेलं असतं. राजाचं राज्यकारभारातून लक्ष विचलित झालेलं असतं. प्रधानमंडळात चांगले-वाईट असे दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात. त्यांच्या अंतर्गत संघर्ष सुरू होतो. जनतेतही नाराजी अन असंतोष निर्माण होऊ लागतो. राज्याची घडी सगळी विस्कटते.\nअचानक एक दिवस असा उजाडतो की राज्याच्या सीमेवर एक शूरवीर सेनापती लाखांची फौज घेऊन उभा टाकलेला दिसतो. त्या सेनापतीने राज्यातील असंतोष वाढवा यासाठी प्रयत्न केलेले असतात. राज्यातील काही घरभेदयांना त्या शूर से��ापतीने हाताशी धरलेलं असतं. त्याला आता राज्य काबिज करायचं असतं. पोखरलेल्या घराला पाडायला कितीसा वेळ लागतो गाफिल राजा, अपरिपक्व राजपुत्र अन विभागलेले मंत्री याचा लाभ उठवत तो एका तडाख्यात संपूर्ण राज्य काबिज करतो. अनेक वर्षे राज्य केलेलं घराणं तडीपार होतं. त्याच त्याच सत्तेला अन प्रधान मंडळांच्या गैरकारभाराला कंटाळलेली जनता त्या शूर सेनापतीचे आभार मानू लागते अन डोक्यावर बसवते. सुखाचं नवीन पर्व सुरू झालेलं असतं. एक अध्याय संपलेला असतो.\nतिकडे राज्य पराभूत झालेला राजा आपल्या राजपुत्राला तयार करायचे प्रयत्न करत असतो. कारण राजपुत्रालाच गादीवर बसण्याचा अधिकार असतो. आहे त्या सोंगटीवरच डाव जिंकायचा असतो. राजपुत्रालाही आता झळ पोहोचत असल्याने तो जागा होतो. सोबत राहिलेले प्रधानमंडळ अन सैन्यही जरा सावरतं. राजा आपल्या परीने आपल्याला पराजित केलेल्या त्या शूर सेनापतीशी संघर्ष करत असतो. पण इतक्या मोठ्या परभवानंतर अन तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी तो संघर्ष अपुरा पडू लागतो. छोट्या-मोठ्या चकमकी होतात पण प्रत्येक ठिकाणी पराभव होऊ लागतो. आधीचा शूर सेनापती आता महाराजा झालेला असतो. विरोधात कोणीच नाही हे बघून तोही मस्त राहतो.\nकाही वर्षे अशीच जातात. राजपुत्र हळूहळू समजदार होऊ लागतो. आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय, आपल्या जीवनाचं लक्ष काय हे त्याला समजू लागतं. ज्या ठिकाणी आपण असायला हवं तिथे कोणीतरी दुसरंच बसलं आहे. आपला अधिकार आपल्याला मिळायला हवा. ज्या चुका झाल्या त्या सुधारायला हव्यात असं त्याला वाटू लागतं. राजपुत्र राजाच्या नेतृत्वाखाली लढाईच्या मैदानात उतरू लागतो. पण मखमली गालिच्यांच्या खाली पाय ठेऊन माहीत नसलेल्या राजपुत्राला युद्ध आणि संघर्ष वगैरे झेपत नाही. तो युद्धाच्या मैदानात कसाबसा उभा राहतो, पण आत्मविश्वास नसल्याने तो म्हणावी तेवढी लढतही देऊ शकत नाही. सैन्यालाही राजपुत्राच्या क्षमतेवर विश्वास नसतो. पण अंनुभावातून आणि लोकांच्या आलोचनेतून तो शिकत असतो. राजपुत्र स्वतःमध्ये सुधारणा करत असतो.\nराजपुत्राचा अन त्या शूर सेनापतीचा विविध पातळ्यांवर छोटा-मोठा संघर्ष होत असतो, पण राजपुत्रला नेहमी पराभवाची धूळ चाखावी लागते. पण हळूहळू तो शूर सेनापतीला समजून घेऊ लागतो. त्याचा विजय कशात आहे हे जेंव्हा राजपुत्राला समजतं तेंव्हा तो सावध होतो अन वेगळ्या पद्धतीने कामाला लागतो.\nमोठ्या लढाईची तयारी सुरू असते. पण तत्पूर्वी छोट्या-मोठ्या लढाया होत राहतात. बहुतेक वेळा राजपुत्र पराभूत होतो, पण प्रत्येक लढाईदरम्यान त्याच्यात सुधारणा होत असते. तिकडे महाराज झालेला शूर सेनापतीला राजपुत्र अजूनही भोळसट अन अनाडी वाटत असतो. त्याचं मिळवलेल्या राज्यावर उत्तम शासन करण्यापेक्षा राज्याची सीमा वाढवण्यात जास्त लक्ष असतं. नवा महाराजा अन जुना राजपुत्र यांच्यातील रोजच्या लुटुपुटूच्या लढाईला जनताही वैतागते.\nआता लढाया अटीतटीच्या होऊ लागतात. शूर सेनापतीला राजपुत्र चांगली टक्कर देत असतो. लढाईतील एखादा क्षण जिंकून जाणे हेसुद्धा राजपुत्राला खूप महत्वाचं वाटत असतं. शूर सेनापतीही सावध होतो. सोबतचे अतृप्त साथीदारही अंतर्गत कलह निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण करत असतात. साम-दाम-दंड-भेद वापरुन जिंकलेल्या लढाईपेक्षा राजपुत्राचा वाढणारा आत्मविश्वास शूर सेनापतीला धोकादायक वाटत असतो.\nएके दिवशी राजपुत्र शूर सेनापतीच्या पूर्वीच्या मूळ राज्यात जाऊन हल्ला चढवतो अन त्याच्या राज्याचं मोठं नुकसान करतो. राजपुत्राचा पराभव होतो तरीही त्याने शूर सेनापतीच्या राज्यात जाऊन त्याला घाम फोडला ही बातमी वार्‍यावर पसरते. इतर राज्यांच्या विखुरलेल्या फौजा आता एकत्रित येऊ लागतात. आपापली राज्ये परत मिळवायची असतील तर सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही गरज लक्षात येते.\nएक प्रचंड मोठी लढाई होते. अगदी अटीतटीची तुंबळ हाणामारी दोन्हीही बाजूचं सैन्य कामी येतं, पण अखेर मोठ्या संघर्षाने राजपुत्राचा अन सहकारी राजांचा विजय होतो. हा विजय विरोधी राज्यांच्या एकत्रीकरणसाठी महत्वाचा ठरतो.\nकधीही पराभव न पाहिलेल्या अजेय शूर सेनापतीचा सततच्या पराभवाने कणखर झालेल्या राजपुत्राशी अखेरचा सामना होणार असतो. जीवन-मरणाच्या ह्या लढाईत सबंध देशाचं भवितव्य ठरलेलं आता बघायचं एकच की, हिसकावून घेतलेलं सिंहासन शूर सेनापती टिकवतो की आपल्या पूर्वजांची परंपरा चालवण्यासाठी राजपुत्र आपला अधिकार परत मिळवतो.\nही कथा सहज सुचली म्हणून सांगितली. याचा संबंध कसा आणि कुठे लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कर्नाटकात जे झालं ते झालं. आता मुद्दा उरतो की पुढे काय होणार. मोदी-शहा जोडीला हरवता येतं, त्यांच्याशी संघर्ष कर��ा येतो अन त्यांना अडवताही येऊ शकतं हे कर्नाटकच्या निवडणूकीचा निष्कर्ष. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रादेशिक पक्षांना कॉंग्रेस ही भाजपपेक्षा थोडीशी जवळची वाटू लागली आहे. कारण केंद्रीय सत्ता, भाजपची साधन-संपत्तीची आमिष-दहशत आणि भाजपकडे असलेला मोठा आकडा हे सगळं झुगारून जेडीएस ने कॉंग्रेसचा आधार घेतला हे महत्वाचं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःकडे मोठा आकडा असूनही कॉंग्रेसने जेडीएस ला ‘विनाअट’ पाठिंबा दिला. ही सगळी बदलत्या काळाची समीकरणे म्हंटली पाहिजेत. भाजपचा सध्याचा नूर आणि सुर कुठल्याही प्रादेशिक पक्षांना पटणारा नाहीये.\nभाजपची धोरणं किंवा विचारधारा यापेक्षा भाजपची राजकीय महत्वाकांक्षा ही प्रादेशिक पक्षांना जास्त धडकी भरवणारी. प्रादेशिक पक्ष व प्रादेशिक अस्मिता धुळीस मिळवून भाजप विविध राज्ये गिळंकृत करू पाहतोय हे एव्हाना प्रादेशिक शक्तींना कळालेलं आहे. मित्रपक्षांच्या आधारे राज्य मिळवायचं आणि नंतर मित्रपक्ष संपवायचे हे मोदी-शहांच्या भाजपचं वर्तन न पटणारं आहे. शिवसेना, टीडीपी, नितीशकुमार वगैरे वगैरे ही उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे भाजपशी कधीना कधी संघर्ष करावाच लागणार हे अटल सत्य मानून प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात एकसंध उभी राहताना दिसत आहेत.\nकॉंग्रेस आधी आजच्या भाजपसारखी वागायची म्हणून तत्कालीन भाजपचे नेते अटलजींच्या नेतृत्वाखाली 28 प्रादेशिक पक्ष एकत्रित झाले. तेंव्हा कॉंग्रेसविरोधात (केवळ पक्ष नव्हे तर कॉंग्रेसच्या एककल्ली व अहंगड असणारी विचारधारा) एकत्रीकरण झालं होतं. तेंव्हाच्या माजोरी कॉंग्रेसपुढे नम्र, सभ्य अन उदारमतवादी अटलजी वाजपाई प्रादेशिक पक्ष व नेत्यांना जवळचे वाटत होते. आज हीच सगळी प्रक्रिया कॉंग्रेसच्या बाजूने व भाजपच्या विरोधात होऊ लागली आहेत. मोदी हे इतरांचं ऐकत नाहीत आणि मनाचा कारभार करतात हे खरं दुखणं आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष, नेते व अस्मितांना काहीच वाव राहिला नाही. त्या नेत्यांना व पक्षांना राहुल गांधी यांच्यासारखा सहजासहजी झुकवता येईल असा नेता जर केंद्रात असला तर हवच आहे. दिल्लीतील बादशाह थोडासा कमजोर असणे हे छोट्या राज्यांना फायदेशीर ठरतं हा जुना इतिहास आहे. पण आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचं अशा भूमिकेत असणार्‍या भाजपला रोखल्याशिवाय प्रादेशिक पक्षा��ना अर्थ उरणार नाही हे सत्य आहे.\nगुजरातची निवडणूक ही राहुल गांधी यांची एक नेता म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठी पुरेशी आहे. आता इतर प्रादेशिक पक्षांना फक्त स्वतःची ताकत वाढवून ती कॉंग्रेसच्या पाठीशी उभी करायची आहे. आज जर कॉंग्रेस पडती भूमिका घेऊन ‘भाजपला रोखणे’ हा एकमेव अजेंडा घेऊन काम करत असेल तर लोकसभेची निवडणूक भाजपला कठीण जाऊ शकते. मोदींची एकाधिकारशही सध्या कोणालाही नको आहे. प्रादेशिक पक्षांना राज्यातील सत्तेत अधिक स्वारस्य असतं. कॉंग्रेस आणि भाजपा यांना केंद्रीय सत्तेत जास्त रस असतो. प्रादेशिक पक्षांना जर त्या-त्या राज्यात ताकत दिली अन तेथे हस्तक्षेप होणार नाही याची ग्वाही दिली तर ते केंद्रात सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेसला मदत करू शकतात.\nअशी बातमी आहे की, कर्नाटकात कॉंग्रेसने जेडीएस ला विनाशर्त पाठिंबा देऊन भाजपचे सरकार येण्यापासून रोखावे, यासाठी इतर राज्यातील काही प्रादेशिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. येणार्‍या लोकसभा निवडणुकीतही कदाचित हीच रणनीती अवलंबली जाईल. काहीतरी करून कॉंग्रेसला उभं करायचं. कॉंग्रेस जर 150 चा आकडा गाठू शकली आणि भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहिली तर देशातील इतर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात. देवेगौडा, गुजराल हे ज्या स्थितीत पंतप्रधान बनले किमान तशी स्थिती निर्माण होऊ देणे यातच भाजपचा पराभव असणार आहे. कारण कॉंग्रेस व इतर पक्षांना भाजप (मोदी) सत्तेवर नको असणं हे जास्त महत्वाचं वाटतं.\nएक मुद्दा अधोरेखित केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. तो म्हणजे शिवसेनेचा कॉंग्रेसने जो विचार करून जेडीएस ला सत्ता दिली तो विचार शिवसेनेसाठी खूप आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जर भाजप स्वबळावर निवडून येऊ शकली नाही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊ शकतात. यात जर शिवसेनेला इतर दोघांपेक्षा (आजच्या परिस्थितीनुसार) जास्त जागा मिळाल्या तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. मध्यंतरीच्या काळात तशा हालचालीही झाल्या होत्या. सध्या शिवसेनेचा स्वबळाचा जोर हा त्याचसाठी असावा. कारण स्वतः स्वबळावर निवडून येण्यापेक्षा भाजप स्वबळावर निवडून येणार नाही इतकीच काळजी सेनेला सध्या घ्यावी लागणार आहे.\nगुजरात विधानसभेची निवडणूक ही ट्रिगर होती. कर्नाटकची निवडण���क हा पहिला प्रयोग आहे. लोकसभा निवडणूक हे खरं संघर्षाचं मैदान असेल. येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः निवडून येण्यापेक्षा विरोधकाला अडवण्याचे खेळ जास्त खेळले जातील. ज्याची रणनीती उत्तम असेल तोच लोकशाहीच्या ह्या सर्कसचा रिंगमास्टर असेल.\nमाजलेले बोके अन सोकावलेले उंदीर\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/10-lakh-22-thousand-852-applications-state-post-police-107594", "date_download": "2019-01-19T02:42:43Z", "digest": "sha1:FGRGQT67XRR3R74L7LYRXELU7EADVGQT", "length": 13597, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 lakh 22 thousand 852 applications from the state for the post of Police उच्च शिक्षितांना बनायचेय पोलिस शिपाई ! | eSakal", "raw_content": "\nउच्च शिक्षितांना बनायचेय पोलिस शिपाई \nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nमुंबई - एमबीए, एमकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, बी. ई. आदी उच्च शिक्षितांना पोलिस शिपाई बनायचे आहे. या पदाकरिता राज्यभरातून 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. त्यात अडीच लाख अर्जदार पदवीधर, तर 18 हजार 626 पदव्युत्तर आहेत.\nमुंबई - एमबीए, एमकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, बी. ई. आदी उच्च शिक्षितांना पोलिस शिपाई बनायचे आहे. या पदाकरिता राज्यभरातून 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. त्यात अडीच लाख अर्जदार पदवीधर, तर 18 हजार 626 पदव्युत्तर आहेत.\nराज्य गुन्हे अन्वेषण अहवाल 2016 नुसार राज्यात पोलिस महासंचालक ते शिपायापर्यंत दोन लाख चार हजार 655 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यात 26 हजार 236 महिला आहेत. एक लाख लोकसंख्येमागे 170 पोलिस असे प्रमाण आहे. शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्याकरिता गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. या वर्षी राज्यात आठ आयुक्तालये, 31 जिल्हा अधीक्षक आणि एसआरपीएफमधील शिपाई पदाकरित��� भरती होणार आहे. शिपाई पदासाठी 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. पोलिस शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण आहे. पण लाखो उच्चशिक्षितांनी अर्ज केला आहे. 12,174 एमए, 2804 एम.कॉम., 569 एमबीए, 694, एमएसडब्ल्यू, इतर 452, मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट 10, एम.एएससी (टेक) 14, एम.एड्‌. 64, मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट 72, एमएससी 897 अशा 18,626 पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच अर्ज केलेल्या पदवीधर उमेदवारांमध्ये एलएलबी झालेले 26, फॅशन डिझायनिंग 13, बी. एस. एलएलबी 27, बी. टेक (ऍग्रिकल्चर) 41, बी. एस. (सोशल) 104, बीएसडब्ल्यू 880, बीएमएस 235, बीसीएस 1736, बी. ई. 2493, बी.ए. बीएड. 51, बीसीए 3322, आर्म फोर्स 4886, बीएसई 24 हजार 558, बी.कॉम. 39,274, बी.ए. एक लाख 66 हजार असे एकूण दोन लाख 51 हजार 306 जणांनी अर्ज केले आहेत. उच्च शिक्षण घेऊनही जास्त पगाराची नोकरी मिळत नसल्याने सरकारी नोकरीतील शाश्‍वती आणि इतर फायद्यांमुळे असे उमेदवार पोलिस शिपाई पदाकरिता अर्ज करतात, असे दिसून येत आहे.\nमुंबई पोलिस शिपाई भरतीत यंदाही तरुणांसह महिलांचा अधिक कल आहे. 27,996 महिलांनी अर्ज केले आहेत. ठाण्यासाठी 8,201, पुण्यासाठी 8,735, नागपूरसाठी 7,939, मुंबई रेल्वेसाठी 11,898, गडचिरोलीसाठी 5,520; तर पालघरसाठी 4,011 महिलांनी पोलिस शिपाई पदाकरिता अर्ज केले आहेत.\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nशांत साताऱ्याची ओळख पुसतेय\nसातारा - कोडोली व औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर व उपनगरांतील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे....\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला....\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\nअखे��� सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2262", "date_download": "2019-01-19T02:17:49Z", "digest": "sha1:7MU27GP53FVTQGF4524LDCG5RENTIPLO", "length": 18471, "nlines": 151, "source_domain": "latenightedition.in", "title": "वेळेवर झोपा, उत्साही रहा! – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nवेळेवर झोपा, उत्साही रहा\nवेळेवर झोपा, उत्साही रहा\n#झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती #वेळेवर न झोपण्याचे दुष्परिणाम #रात्रीचे जागरण #Night Jobs #निद्रानाश Insomnia\nआजची जीवनशैली इतकी बदलली आहे की त्यात वैयक्तिक शरीराची काळजी हा खूप दुर्लक्षित विषय बनून गेला आहे. पैसा मिळवत असताना आरोग्य नावाची संपत्ती आपण गमावत आहोत याची अनेकांना माहिती नसते. आजकालची बरीच तरुण मुलं ही मध्यरात्र उलटल्याशिवाय अंथरुणातही जात नाहीत. बर्‍याच जणांचे जॉब हे रात्रीचे असतता तर काही जॉब वरुण घरी येऊनही बराच वेळ जागत असतात. रात्रीचे जागरण हे तर फॅड अन फॅशन बनत आहे. मी किती वेळ जागलो याचं कौतुकाने वर्णन चालू असतं. इंजीनीरिंग मध्ये तर ‘night मारली’ हा शब्दप्रयोग केल्याशिवाय डिग्री पूर्णच होत नाही. पण ह्या सगळ्याचे आपल्या नाजुक अन प्रचंड गुंतागुंतीच्या शरीरावर काय परिणाम होतात याची कल्पना अनेकांना नसते. बघूयात रात्री उशिरापर्यंत जगारणाचे परिणाम….\nखरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.\nरात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3च्या वेळेत होत असते.\nतथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.\n. जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.\nजर 12 वाजता झोपलात तर 3तास\n. जर 1 वाजता झोपलात तर 2 तास\n. आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी…..\nआणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर \nदुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल \nकाय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता \nऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल \nऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.\nपहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.\nसकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.\nसकाळ��� 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.\nअसा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग….\nअश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा.\nत्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.\nआणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.\nह्यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.\nशहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.\nआपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना….\nएकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला घड्याळात 7 वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मी माझा नाश्ता आहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.\nजर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.\nह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.\nरात्री झोप येत नाही\nआरोग्यम धंनसंपदा, आरोग्यवर्धक, जनहित में जारी\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sadha-sopa.com/node/21", "date_download": "2019-01-19T02:16:26Z", "digest": "sha1:AZXZX5RD5IUHZWHDJSBHJMD4FPGNGX43", "length": 4864, "nlines": 73, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "प्याला | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहाती दिलास माझ्या हा मंतस्र्न प्याला\nकेला रिता तरीही जातो भस्र्न प्याला\nसाकी तुझ्या सुरेची आहे अशीच जादू\nजातो तहानल्याला प्यासा कस्र्न प्याला\nयाहून वेगळा रे माझा वसंत नाही\nयेतो पुढ्यात जेंव्हा हा मोहस्र्न प्याला\nश्वासांत आज आली ती पौर्णिमा सुखाची\nमी चांदणीस माझ्या घेतो स्मस्र्न प्याला\nजातो जिथे कुठे मी येतो समोर माझ्या\nजावे कुठे कळेना मी ठोकस्र्न प्याला\nत्यांना कशी कळावी ही सोयरीक माझी\nज्यांच्या हातात जातो हा बावस्र्न प्याला\nआहेत आजही या सुरईत थेंब थोडे\nठेवू कशास माझा मी आवस्र्न प्याला\n‹ पालखी अनुक्रमणिका प्रसाद ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nमालक, मुकादम आणि मजूर\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nitish-kumar-demands-25-seats-121430", "date_download": "2019-01-19T03:23:50Z", "digest": "sha1:GDVGLP2UNCR37ILLBYTWD7Y3Q4D7ORUR", "length": 13031, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitish Kumar demands 25 seats नितीश कुमरांकडून 25 जागांची मागणी | eSakal", "raw_content": "\nनितीश कुमरांकडून 25 जागांची मागणी\nसोमवार, 4 जून 2018\nपाटणा : कर्नाटक विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील कैराना व नूरपुर पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. या दबावाचा फायदा घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल युनायटेड पक्षाने (जेडीयू) आपले फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. विरोधकांच्या एकजूटीच्या फायदा घेत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 40 पैकी 25 जागांची मागणी जेडीयूने केली आहे. परंतु, नितीश कुमार यांना 15 जागा मिळणेही अवघड आहे.\nपाटणा : कर्नाटक विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील कैराना व नूरपुर पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. या दबावाचा फायदा घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल युनायटेड पक्षाने (जेडीयू) आपले फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. विरोधकांच्या एकजूटीच्या फायदा घेत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 40 पैकी 25 जागांची मागणी जेडीयूने केली आहे. परंतु, नितीश कुमार यांना 15 जागा मिळणेही अवघड आहे.\n2009 च्या आधी बिहारमध्ये जेडीयू मोठ्या भावाची भूमिका बजावत होता. तेव्हा जेडीयू 25 आणि भाजप 15 जागा लढवत होते. परंतु, 2013 मध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली. या निवडणूकीत 15 जागांवर लढणाऱ्या भाजपचे 22 खासदार निवडूण आले होते. त्याचवेळी जेडीयूचे केवळ 2 खासदार निवडूण आले होते.\nबिहार लोकसभेत 40 पैकी भाजप+एलपीजी+आरएलएसपी या आघाडीकडे एकूण 31 जागा आहेत. त्यातल्या 22 जागा एकट्या भाजपच्या आहेत. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 6 आणि उपेंद्र कुशवाहांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाकडे 3 खासदार आहेत. जेडीयू कडे केवळ 2 खासदार आहेत. भाजपकडे जेडीयूला देण्यासाठी केवळ 9 जागा शिल्लक राहत आहेत. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत जेडीयूला 15 जागा मिळणेही अवघड आहे.\nबिहार कोणत्या पक्षाचे किती खासदार\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/814", "date_download": "2019-01-19T02:58:05Z", "digest": "sha1:5HYKY7AR6GSUTYALZ7DOMNUCSRV2ECG4", "length": 30610, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nराज ठाकरे, संजीव जयस्वाल, कीर्ती आझाद, शरद पवार आणि रोपटी खाणारी म्हैस\nविनोदनामा टपल्या Taplya राज ठाकरे Raj thackeray संजीव जयस्वाल Sanjeev Jaiswal कीर्ती आझाद Kirti Azad शरद पवार Sharad Pawar म्हैस Buffalo\n१. तूरखरेदीवरून शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाक��े यांनी टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा असून भाजपच्या दानवाकडून त्यांना अपेक्षा नाही, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा समाचार घेतला आहे.\nटेररिझम हवा की टुरिझम, आयटी आणि आयटी यांचा समन्वयच देशाला आघाडीवर नेईल, अशा कोणत्याही गंभीर प्रश्नावर फुटकळ कोट्या करण्याचा विद्यमान पंतप्रधानांचा छंद पाहता भारताचे पहिले मराठी पंतप्रधान बनण्याची पात्रता राज ठाकरे यांच्यात आहे, असं म्हणायला हरकत नाही.\n२. ठाणे महापालिकेचे उपायुक्त, कवी संदीप माळवींना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली. कारवाईच्या दरम्यान त्यांनी एकदम दबंग स्टाइलमध्ये रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त करण्याचा निर्धारही महापालिकेने केला आहे. ज्या दुकानात माळवी यांना मारहाण करण्यात आली त्या एकविरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या सात दुकानांना पालिकेने सील ठोकले असून त्यांच्या शेड पाडण्यात आल्या आहेत. स्टेशन परिसरात रस्ते अडवून थांबलेले रिक्षाचालक, रस्त्यावर अतिक्रमण करणारे गाळेधारक आणि काही खासगी वाहनचालकांना आयुक्त आणि त्यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. त्यामुळे स्टेशन परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते.\nवरवर पाहता ही एकदम फिल्मी कौतुकास्पद बातमी वाटते. जरा विचार करा, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अशाच प्रकारचा आक्षेप घेतला असता आणि त्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली असती, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून साक्षात आयुक्त अजय देवगण बनून बाहेर पडले असते का स्टेशन परिसराला वेढा घातलेल्या फेरीवाल्यांचा हप्ता कोणाकोणाला जातो स्टेशन परिसराला वेढा घातलेल्या फेरीवाल्यांचा हप्ता कोणाकोणाला जातो स्टेशन परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त होईल, यावर एका तरी ठाणेकराचा विश्वास बसेल का स्टेशन परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त होईल, यावर एका तरी ठाणेकराचा विश्वास बसेल का आणि तो का बसेल\n३. भारतात झाडांची पानं खाल्ली तर म्हशीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या म्हशीने चारा समजून रोपटी ख���ल्ली, हा तिचा गुन्हा असून पोलीस फक्त गुन्हा दाखल करण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या म्हशीला चक्क अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यात बलदेव कॉलेज परिसरात वनविभागाने लावलेली रोपटी एका म्हशीने फस्त करून टाकली.\nज्या देशात गाय ही माता असते आणि उंदीर दारू पिऊन लास होतात, तिथे म्हशीवर गुन्हा दाखल होण्यात काय अडचण आहे. आता हे पोलिस बैल (खरेखुरे, शिंगंवाले, उगाच गैरसमज नकोत) होते का, असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर त्यातही गैर काहीच नाही.\n४. भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका ही नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका पक्षाचे माजी खासदार कीर्ती आझाद यांनी केली आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा विषय येतो, तेव्हा पक्ष सोयीस्कर मौन पाळतो, असं ते म्हणाले. मी जेव्हा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा (डीडीसीए) ४०० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला, तेव्हा त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा सहभाग होता. मात्र, पक्षाने जेटलींचा बचावच केला नाही, तर मला पक्षातून निलंबित केले. आता तोच भाजप पक्ष भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांना केजरीवालांचा राजीनामा मागण्याचा हक्क नाही, असं आझाद म्हणाले.\nआझाद भाऊ, सध्याचा काळ वेगळा आहे. ज्या लोकांना २००० रुपयांच्या नोटेत अत्याधुनिक चिप बसवलेली असते आणि तिच्या साह्याने काळा पैसा नष्ट केला जाणार आहे, हे तंतोतंत पटलं होतं, त्यांना ईव्हीएममध्ये फेरफार केले जाऊ शकतात, यावर विश्वास बसणं कठीण जातं. अरविंद केजरीवालांनी लाल दिव्याचा त्याग केला की, मोठी नौटंकी ठरते आणि तीच आयडिया ढापून केंद्राने प्रसृत केली की, पंतप्रधान व्हीआयपी कल्चरचे कर्दनकाळ ठरतात... गावोगावचे वाल्या जिथे वाल्मिकी बनतात, अशा थोर पक्षाचा साक्षात अध्यक्षापासून जपलेला वारसा नाकारण्याची बुद्धी तुम्हाला कशी झाली आझाद भाऊ\n५. गेली १५ वर्षे आपण सत्तेत होतो. मात्र सरकार जाऊन अडीच वर्षे झाली तरी आपण सत्तेत असल्यासारखेच वागत आहोत. या मानसिकतेतून आपल्याला आता बाहेर यावं लागेल. लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.\nपवारांनी बहुधा त्यांच्य��ही नकळत १५ वर्षांची सत्ता कशी निघून गेली आणि वारंवार नादानी दाखवणाऱ्या, शेतकऱ्याला डिवचणाऱ्या, त्याचा अपमान करणाऱ्या भाजपसारख्या शहरी तोंडवळ्याच्या आणि व्यापारी वृत्तीच्या पक्षाला मतदार तरीही का निवडून देतायत, याचंही विश्लेषण करून टाकलं. जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढायचं ते फक्त विरोधी पक्षात असताना सत्तेत असताना ‘सत्तेत असल्याची’ गुर्मी दाखवायची, यानेच सत्ता जाते, हे तेही शिकले नाहीत आणि विद्यमान भाजपवालेही शिकायला तयार नाहीत. जनता गुर्मीलाच मत देते, असा त्यांचा होरा जनतेनेच खरा ठरवला असावा.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वा���ोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3111/", "date_download": "2019-01-19T02:59:59Z", "digest": "sha1:NJOQKWGDPYOA4SJWS7H6KT232YJRQBBZ", "length": 3852, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-बापाचं प्रेत.", "raw_content": "\nरडत होती माय, हंबरत होती गाय,\nकर्जात होतं घर नि घरामागच शेत,\nआभाळात नव्हत इतकं डोळ्यात होतं पाणी,\nदारात बसली बहिण लग्नाच्य वयात येत,\nआणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.\nसांत्वनाचा सारा गोंगाट झाला दूर,\nदेणेकरयांचा थाट समोरून होता येत.\nजाळायला त्याला कोणी देऊ केले पैसे,\nतरी जाताना उरल्या जमिनीची कागदे होता नेत.\nआणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.\nसारया जाचातून सुटला होता तो आज,\nसापडला होता मार्ग या स्वार्थाच्या जत्रेत,\nव्यावहारिक जीवनात व्यवहाराच राहतो शाश्वत,\nनश्वर जीवाचं एक ना एक दिवस नक्की होतं मैत.\nआणि समोर पडलं होतं बापाचं प्रेत.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nखूपच छान आहे... अप्रतिम\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/1?page=1", "date_download": "2019-01-19T01:50:41Z", "digest": "sha1:2EINM6UIEBPNQEB6ZC5IFBZ7S5E5LGX2", "length": 7444, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अर्थकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसत्यमेव जयते आणि प्रश्न डॉक्टरांचे\nसत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित झाल्यावर फेसबुकवर एक लांबलचक पत्र नजरेस पडले.\n\"सर्वच डॉक्टर हावरट नसतात\"\n\"कोणताही व्यवसाय संपूर्णतः स्वच्छ नसतो.\"\n\"डॉक्टरी पेशा (निवडणे) ही पसंती आहे, सक्ती नव्हे\"\nपेट्रोलची दरवाढ रोखता येणे शक्य आहे का\nपेट्रोलच्या दरवाढीने सर्वांचा भडका उडालेला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर साडेसात रुपयांची वाढ झाल्याची बातमी किंचित जुनी झाली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी पाहता भाववाढ होणार होती पण ती फार मोठी भासल्याचे कळते.\nधर्मादाय संस्थांना करसवलत असावी काय\nआजच्या महाराष्ट्र टाइम्सनुसार रामदेवबाबांच्या ट्रस्टला ITची नोटीस मिळालेली आहे.\nहे फक्त आपल्या देशातच घडू शकते\nदेऊळ या आजकाल गाजत असलेल्या मराठी चित्रपटातील कथेप्रमाणे दैवीशक्तीच्या व्यापारी संस्थापनांचे जाळे देशभर विखुरलेले आहे.\n\"अर्वाचीन व्यासपीठ\" आयोजित \" श्री. अनिल बोकील \" यांच्या \" अर्थक्रांती \" या विषयावरील व्याख्यान व चर्चा\nभारताला धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच प्राचीन व समांतर असा व्यापारी इतिहासही आहे. त्याच्या पाऊलखुणा अगदी वैदिक संस्कृतीपासून आढळतात.\nभारतातली बहुतांशी लोकांना विशेषकरून नोकरदार वर्गाला आता या संज्ञेची ओळख झालेली आहे.\nव्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...\nमाथेफिरूंच्या हातात देशाच्या आर्थिक नाड्या (\nगेली 30 वर्षे, देशातील आर्थिक नाड्या उद्योगक्षेत्रातील अती-श्रीमंत सायकोपॅथ्सच्या हातात गेल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण समाजाला दिवाळखोरीकडे नेण्यास हाच वर्ग जबाबदार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sanjay-kamtekar-group-leader-swabhiman-110589", "date_download": "2019-01-19T03:31:50Z", "digest": "sha1:VUKTQU2SK76KDAERY3AOKBUPLW4XLVXZ", "length": 13594, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sanjay Kamtekar as Group leader of Swabhiman स्वाभिमान आघाडीचा आता गट स्थापन; गटनेतेपदी संजय कामतेकर | eSakal", "raw_content": "\nस्वाभिमान आघाडीचा आता गट स्थापन; गटनेतेपदी संजय कामतेकर\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nकणकवली - नगरपंचायतीमधील महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी आघाडीच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी केली. गटनेतेपदी संजय कामतेकर असणार आहेत. सोमवारी (ता. १६) शिवसेना आणि भाजप युतीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली होती.\nकणकवली - नगरपंचायतीमधील महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी आघाडीच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी केली. गटनेतेपदी संजय कामतेकर असणार आहेत. सोमवारी (ता. १६) शिवसेना आणि भाजप युतीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली होती.\nकणकवली नगरपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमानचे १० तर राष्ट्रवादी १ असे ११ सदस्यांचे आघाडीचे संख्याबळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यापूर्वी आघाडीच्या गटनेतेपदी कामतेकर यांची निवड झाली. स्वाभिमानचे पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी श्री. कामतेकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केल्यानंतर गटनोंदणीसाठी अर्ज केला.\nगटनेते कामतेकर यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, अभिजित मुसळे, बंडू हर्णे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, उर्मी जाधव, रवींद्र गायकवाड, विराज भोसले आणि राष्ट्रवादीचे आबिद नाईक यांचा आघाडीत समावेश आहे. नोंदणीवेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, किशोर राणे, दिलीप वर्णे आदी उपस्थित होते.\nनगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बहुमत मिळवल्यानंतर थेट नगराध्यक्षपदी समीर नलावडे निवडून आले; मात्र या सर्वांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामतेकर यांची निवड केल्याची चर्चा होती. विकासकामे, अन्य ठरावांवेळी गटनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. गटनेत्याने व्हीप काढल्यास त्याची अंमलबजावणी त्या गटातील सदस्यांना करावीच लागते.\nराजपत्रात प्रसिद्धीनंतर अंतिम नोंदणी\nआघाडीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर या अर्जावर आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सह्या घेतल्यानंतर या गटाची नोंदणी आणि प्रसिद्धी गॅझेटमध्ये होणार आहे. त्यानंतरच हा गट अंतिमरित्या नोंदणीकृत होईल.\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nतरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप\nपुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त...\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nपारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार\nबारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ल��्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ashok-chavan-criticizes-bjp-government-issue-nanar-113520", "date_download": "2019-01-19T03:24:02Z", "digest": "sha1:VZF4OKEFYHNYZEWAQASZACICJI3PBE4J", "length": 11576, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashok Chavan Criticizes BJP Government on Issue of NANAR नाणारवरून सेना भाजपचा वरून कीर्तन आतून तमाशा : अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nनाणारवरून सेना भाजपचा वरून कीर्तन आतून तमाशा : अशोक चव्हाण\nबुधवार, 2 मे 2018\nघरादारांवर शेतावर नांगर फिरवून विकास जो विकास केला जात आहे. तो विकास आता नको. शेतकऱयांच्या जमिनी बळकाविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.\nनाणार : घरादारांवर शेतावर नांगर फिरवून विकास जो विकास केला जात आहे. तो विकास आता नको. शेतकऱयांच्या जमिनी बळकाविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. इंग्रजकाळांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरु आहे. नाणारच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपची वरून कीर्तन आतून तमाशा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर सोडले.\nनाणार येथे आयोजित काँग्रेसच्या सभेत अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, इंग्रजकाळांपेक्षा जास्त दंडेलशाही आता सुरु आहे. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. तसेच शिवसेनेची आताची अवस्था एवढी वाईट झाली तरी शिवसेना सत्तेत आहे. कोणतीही अधिसूचना रद्द करण्यास अवघे 10 मिनिटे लागतात. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई घोषणा करून गेले, 10 दिवस झाले, अद्याप अधिसूचना रद्द करण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत.\nलोकसभेसाठी काँग्रेसचे ‘दलित कार्ड’\nनागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमि�� करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध...\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/tree-planting-campaign-face-space-shortage-problem-1816919/", "date_download": "2019-01-19T02:32:01Z", "digest": "sha1:B62IL2JXWJBVNEUV46IZM2FX6ZK55OHT", "length": 14771, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tree planting campaign face Space shortage problem | वृक्ष लागवड मोहिमेसमोर जागाटंचाईचा डोंगर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nवृक्ष लागवड मोहिमेसमोर जागाटंचाईचा डोंगर\nवृक्ष लागवड मोहिमेसमोर जागाटंचाईचा डोंगर\nप्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी तितकी जागा लागणार आहे.\nजिल्हा प्रशासन, वन विभागाची शोधमोहीम\nनव्या वर्षांत राज्यात कोटय़वधी वृक्ष लागवड करताना वन, शासकीय, खासगी जागेबरोबर ���ेतजमीन, धरण-रस्त्यालगतचा परिसर, टेकडय़ा असा सर्व भाग व्यापण्याचा प्रयत्न आहे. तरीदेखील वृक्षारोपणात जागेची टंचाई भेडसावत आहे. शिक्षण, समाजकल्याण, कोषागारसह काही विभागांकडे स्वत:ची जागा नाही. त्यांच्यासमोर वृक्षारोपण कुठे, कसे करावे, हा प्रश्न आहे. वृक्षारोपणातील अडचण दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, वन विभागाला जागेची शोधाशोध करावी लागत आहे.\nराज्य सरकारने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत या वर्षी राज्यात तब्बल ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनसंपदेची अपरिमित हानी झाल्यामुळे दुष्काळासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर मात करण्यासाठी सरकारने राज्यातील हरितक्षेत्र वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार करता ग्रामपंचायतींना ४४.२४ लाख तर शासकीय विभागांना २०.७२ लाख रोपे लागवड करावयाची आहेत. ३४ शासकीय विभागांना ही लागवड करायची आहे. वन विभागास ३९ लाख, सामाजिक वनीकरण ३० लाख, वन विकास महामंडळ १३.३४ लाख वृक्ष लागवड करणार आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी तितकी जागा लागणार आहे. जागेची कमतरता भासू नये म्हणून सरकारी, खासगी अशी सर्व प्रकारची जागा वापरली जाईल. कमीत कमी क्षेत्रात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी याकरिता दाट जंगल प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. खासगी क्षेत्र अर्थात शेतजमिनीत बांबू, फळझाडे, तुती लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.\nवन, महसूल, बांधकाम, पाटबंधारे, आदिवासी विकास विभाग यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदींकडे स्वत:ची जागा आहे. तशी जागा शिक्षण (माध्यमिक), समाजकल्याण, कोषागारसारख्या काही विभागांकडे नाहीत. वृक्ष लागवडीचे विभागनिहाय नियोजन करताना जागेच्या टंचाईचा विचार झाला नसल्याच्या मुद्यावर बोट ठेवण्यात आले. क्षेत्र निवड सुरू झाल्यानंतर काही विभागांनी जागेअभावी असमर्थता दर्शविली. परिणामी, संबंधितांना कोणतेही काम करता आलेले नाही. जिल्हा प्रशासन, वन विभागाने त्यांना कोणती जागा देता येतील, याची छाननी सुरू केली. नाशिक महापालिकेकडे नदी काठाच्या परिसरात अतिरिक्त जागा आहे. ज्या विभागांकडे जागा नाही, त्यांना वृक्षारोपणाकरिता ती उपलब्ध केली जाईल. तिथे केवळ वृक्षारोपण सोहळे न रंगता लावलेल्या रोपांचे संबंधितांनी तीन वर्��े संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, अशी अट टाकण्यात येणार आहे.\nप्रत्येक शासकीय विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलेले आहे. परंतु, काही विभागांकडे वृक्षारोपणासाठी जागा नाही. संबंधितांना भेडसावणाऱ्या जागेच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तोडगा निघाला आहे. ज्या विभागांना वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नाही, त्यांना नाशिक महापालिका नदी काठालगतची जागा देणार आहे. ही जागा देताना संबंधित विभागाने किमान तीन वर्षे वृक्षांचे संगोपन करावे ही अट आहे.\n(प्रादेशिक मुख्य वन संरक्षक )\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_6025.html", "date_download": "2019-01-19T02:33:47Z", "digest": "sha1:5374LPXAFIBXI637KR57OINYD66U32IZ", "length": 6687, "nlines": 45, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: सिलेंडरचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या वितरकाला पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी रोखले !", "raw_content": "\nसिलेंडरचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या वितरकाला पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी रोखले \nचिंचवड, २० डिसेंबर (वार्ता.) - सिलेंडर घरपोच देण्याचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या व्यक्तीला (सिलेंडर देणार्‍या डिलिव्हरी बॉयला) येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी वरिष्ठांकडे तक्रार नोंदवून धडा शिकवला.\n१८ नोव्हेंबर या दिवशी सिलेंडर आणून देणार्‍या व्यक्तीने सौ. जोशी यांच्याकडे दिवाळीनिमित्त अतिरिक्त पैशांची (बोनस) मागणी केली. सौ. जोशी यांनी दिवाळी होऊन गेल्याचे सांगितल्यावरही ‘दिवाळीत तुम्ही सिलेंडर घेतला नव्हता’, असे सांगत अतिरिक्त पैसे मागितले. (वेतन मिळत असूनही ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना लुबाडणार्‍या अशा सिलेंडर वितरकांपासून सावधान \nप्रत्येक मासाला (महिन्याला) ती व्यक्ती सिलेंडरच्या रकमेपेक्षा अतिरिक्त पैशांची मागणी करत असे आणि पैसे न दिल्यास अयोग्य भाषेत बोलत असे. ‘तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची आहे ते करा. मी घाबरत नाही’, असे दटावले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला सौ. जोशी यांनी ५ रुपये अतिरिक्त दिले.\nअशा प्रकारे अनावश्यक पैसे देणे मनाला खटकल्याने सौ. जोशी यांनी पावतीवरील दूरभाष क्रमांकावर ‘गॅस एजन्सी’च्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवली. गॅस एजन्सीच्या कार्यालयातून ‘सिलेंडर वितरकांना एक रुपयाही अतिरिक्त देऊ नका’, असे सांगण्यात आले.\nत्यानंतर या तक्रारीची नोंद घेत संबंधित अधिकार्‍यांनी असा प्रसंग घडल्यास पुन्हा संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच संबंधित सिलेंडर वितरकाने सौ. जोशी यांचे अतिरिक्त घेतलेले ५ रुपये त्यांना परत केले. (लाचखोर वृत्तीला आळा घालणार्‍या सौ. जोशी यांचे अभिनंदन वितरकाने मागितलेली रक्कम अल्प आहे कि अधिक याचा विचार न करता नागरिकांनीच अशा लाचखोर वृत्तीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. - संपादक)\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?cat=24&paged=2", "date_download": "2019-01-19T01:44:45Z", "digest": "sha1:IJS33SQHZBDPSQVYEOSBPTARKMKZGYZF", "length": 60843, "nlines": 261, "source_domain": "latenightedition.in", "title": "General Information – Page 2 – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nलोकसत्ता वृत्तपत्रात “दक्षिण दुभंग” या गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया\n15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालेला भारत हा विविध संस्थांनात विखुरलेला होता ज्याला टप्प्याटप्प्याने भारत राष्ट्राचा आकार प्राप्त झाला तसं पाहिलं तर दक्षिण आणि उत्तर भारत हा भेद अन मतभेद खूप पूर्वीपासून आजतागायत सुरू आहेत\nशरीरातील प्रत्येक अवयवाला महत्वाचं काम असतं त्यात कमी-जास्त असं काही नसतं त्यात कमी-जास्त असं काही नसतं शरीर म्हणून ते एकत्र असतं\n#लोकसत्ता मध्ये गिरीश कुबेर यांनी लिहिलेला लेख अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे\n70 वर्षे झाली तरीही हा देश एकत्रित नांदतो आहे याचं आश्चर्य अन अभिमान वाटला पाहिजे\nउत्तर भारताने अनेकदा परकीय आक्रमण झेलली फाळणी बघितली राजकीय अस्थिरता, सांस्कृतिक उलथापालथ अनुभवली या विविध कारणांनी तिथे आर्थिक स्थैर्य नांदू शकलं नाही या विविध कारणांनी तिथे आर्थिक स्थैर्य नांदू शकलं नाही पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे राजकीय भूमिका बजावण्यात ते अग्रेसर होते\nपण दक्षिण भारतात बऱ्यापैकी स्थैर्य होतं अन सांस्कृतिक, भाषिक अस्मिता टिकून राहिल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील साहित्यात फाळणी बद्दल फार उल्लेख नाहीत लेखात नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील साहित्यात फाळणी बद्दल फार उल्लेख नाहीत त्याचप्रमाणे उत्तर भारतात दक्षिणेतील घडामोडीकडे फार लक्ष दिलं जात नाही\nमहाराष्ट्र त्यांच्या मध्यावर आहे ही सगळी आक्रमणे आपल्या इथे येऊन धडकली ही सगळी आक्रमणे आपल्या इथे येऊन धडकली काही विरली, काही पुढे गेली काही विरली, काही पुढे गेली मूळ विषय आहे प्रत्येक राज्याच्या भूमिकेचा मूळ विषय आहे प्रत्येक राज्याच्या भूमिकेचा प्रत्येक राज्य व विभागाने स्वतःची भूमिका घेतली आहे प्रत्येक राज्य व विभागाने स्वतःची भूमिका घेतली आहे देशाच्या राजकारणाची सूत्रे उत्तर भारतात आहे हे सत्य आहे देशाच्या राजकारणाची सूत्रे उत्तर भारतात आहे हे सत्य आहे तो अगदी पारंपरिक प्रघात आहे तो अगदी पारंपरिक प्रघात आहे दक्षिण भारताने संशोधन, आर्थिक स्थैर्य यात प्रामुख्याने वाटा उचलला दक्षिण भारताने संशोधन, आर्थिक स्थ���र्य यात प्रामुख्याने वाटा उचलला जसा पंजाबने सुरक्षा वगैरे बाबतीत जसा पंजाबने सुरक्षा वगैरे बाबतीत विषय असा आहे की, प्रत्येकाला स्वतःची भूमिका माहीत असताना स्वायत्त वगैरे विषय येतात कसे विषय असा आहे की, प्रत्येकाला स्वतःची भूमिका माहीत असताना स्वायत्त वगैरे विषय येतात कसे माझं स्वतंत्र पाहिजे वगैरे…\nशरीरात अवयवाला काम आहे, कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी आहे तशी देशातही आहे तसेच देशातही मग मध्ये मध्ये ही स्वायत्त, स्वतंत्र वगैरे येतं कुठून\nदक्षिण विरुद्ध उत्तर हा वाद नवा नाहीच भाषा वगैरे थोपवणे हेही नवं नाही भाषा वगैरे थोपवणे हेही नवं नाही पण अन्याय होतोय म्हणून स्वतंत्र अस्तित्व हवं हे चूकच\nआपल्या इथेही अशी मागणी होत असते पण मुंबई पुणे स्थित माध्यमे नागपूर विदर्भातील बातम्याही देत नाहीत यामुळे महाराष्ट्राचे दोन तुकडे होऊ नाही शकत पण मुंबई पुणे स्थित माध्यमे नागपूर विदर्भातील बातम्याही देत नाहीत यामुळे महाराष्ट्राचे दोन तुकडे होऊ नाही शकत भाषेचंही तसंच कोण किती महसूल देतो, विकासात किती वाटा उचलतो वगैरे पेक्षा एक राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली असताना हे दुभंग अवैध\nपॉपकॉर्न आणि बरच काही\nआज शेअर बाजारात येणार्‍या प्रत्येकाला विविध Apps, Software आणि Websites च्या माध्यमातून Trading करायची माहिती आहे. कोणीही क्षणात शेअर BUY आणि SELL करू शकतो. त्यासाठी त्याला ब्रोकरला किंवा अन्य कोणाला विनंती करण्याची गरज राहिलेली नाही. पण ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा टेक्नॉलजी आजइतकी विकसित नव्हती तेंव्हा share बाजारात व्यवहार कसे होत असावेत\nतेंव्हा Physical Share Certificates च्या माध्यमातून shares ची खरेदी-विक्री केली जायची. त्यामध्ये मध्यस्थ अर्थात ब्रोकर ची भूमिका अत्यंत महत्वाची असायची. एखादा शेअर buy किंवा sell करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागायची. आज सारखे ZERO PAISA ब्रोकेरेज चाळे त्यावेळेस परवडणारे नव्हते. आज गुंतवणूकदारांचे shares हे Demat Account मध्ये असतात. म्हणजे, तुमच्याकडे किती shares आहेत, कधी BUY किंवा SELL केले आहेत याची माहिती तुम्हाला Demat ला LOGIN केली की लागलीच मिळू शकते. पण पूर्वी तुमच्याकडे जे Shares चे Physical Certificates असायचे. म्हणजे एक कागदी Certificate ज्यावर लिहिलेलं असायचं की तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे किती shares वगैरे आहेत. त्याची खरेदी-विक्री करण्यासाठी ब्रोकरच्या माध्यमातून केली जायची. त्य��काळी जी माणसे गुंतवणूक करायची त्यांच्या घरात अशी Certificates पडून असायची. तो काळ वेगळा होता. आता असे व्यवहार फार कोण करत नाही.\nजसा जसा टेक्नॉलजीचा वापर वाढत गेला तसं तसं Share Market आणि त्याच्यातील व्यवहार सुलभ आणि Global होऊ लागले. Demat Account नावाची Concept आली. गुंतवणूकदाराला Demat च्या माध्यमातून Shares ची खरेदी-विक्री करता येऊ लागली. कागदोपत्री होणारा व्यवहार कालबाह्य झाला. जे shares असायचे ते Demat वरती. पण सर्वच गुंतवणूकदार ह्या बदलात सामील झालेच असं नाही. म्हणजे, ज्यांच्याकडे पूर्वी घेतलेले shares होते, ते त्यांच्याकडे Physical मध्ये होते, ते shares त्यांनी Demat मध्ये transfer केले असतीलच असं नाही. त्यांच्याकडे ते अजूनही Physical Format मध्ये असू शकतात. जोपर्यंत Physical form मधील shares Demat account मध्ये जमा होत नाहीत तोपर्यंत त्या shares चा खरेदी-विक्री सौदा करणे अशक्य झालं आहे.\nज्या प्रोसेसच्या माध्यमातून Physical Format मधील shares आपण Demat Account ला जमा करतो त्याला आपण DEMATERIALIZATION म्हणतो.\nजवळपास दहा बारा वर्षांपासून share market मधील सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. Physical व्यवहार बंद झाले आहेत. आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडे Physical Format मध्ये shares पडून आहेत. आता त्यांचे व्यवहार होणं शक्य नाही. जर त्याचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना Demat करावं लागेल.\nदोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा अनुभव घेतलेल्या भारतीयांना “कालबाह्य” आणि “हे आता चालणार नाहीत” याचा अर्थ योग्य प्रकारे समजला असावा. जशा हजार पाचशेच्या नोटा कालबाह्य ठरवल्या गेल्या, त्यांच्याद्वारे होणारे व्यवहार बंद केले गेले होते.\nSEBI (Security Exchange Board Of India) च्या नवीन अधींनियमनुसार Physical Format मध्ये असलेले Shares 5 Dec च्या आत Demat Account उघडून त्यात ते shares जमा करून घेणे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे Physical Format मध्ये shares असतील तर घाई करा आणि Demat Account सुरू करून 5 Dec पूर्वी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्या.\nआधीच्या काळी shares खरेदी-विक्री प्रक्रिया Electronic पद्धतीने होत नसत. त्या काळी Physical Certificate असायचे ज्याद्वारे व्यवहार केले जात असत. ते Cerificate गुंतवणूकदाराला सांभाळून ठेवावे लागत आणि विक्री करताना submit करावे लागत. पण Electronic पद्धतीमुळे ही प्रक्रिया जवळजवळ बंद झाली आहे. असं असलं तरी, काही लोकांकडे जुन्या काळी घेऊन ठेवलेले Shares Physical Format मध्ये असू शकतात. ते जर Electronic Format अर्थात Demat मध्ये ठेवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया करावी लागते. याला आपण Dematerialization म्हणतो. एकंदरीत Physical Format मध्ये असलेले shares Electronic माध्यमात convert करणे. यासाठी Demat Account असणे अतिशय आवश्यक आहे.\nउदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारणे 1999 काळी SBI चे shares घेऊन ठेवले आहेत. त्याकाळी Physical Certificate द्वारे व्यवहार केला जात असे. समजा त्या गुंतवणूकदाराने मध्यंतरीच्या काळात त्या shares ला काहीच केलेलं नाही. आज जर ते shares विकायचे असतील तर सर्वात आधी ते Physical Certificate त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर एक Demat Account असणे आवश्यक आहे. त्यात Physical Certificate आणि Demat एकाच्याच नावे असणे आवश्यक आहे. मग एका प्रक्रियेनुसार ते shares Demat वर जमा करता येतात त्यानंतर मग Demat खात्यावरून त्याचा व्यवहार करता येईल.\nही Dematerialization ची प्रक्रिया थोडीशी किचकट आहे. Demat Account सुरू केल्याच्या नंतर लागलीच ते shares त्याच्यात जमा होणार नाहीत. त्यासाठी ब्रोकर कडून एक फॉर्म घ्यावा लागतो. त्याला DRF फॉर्म म्हणतात. तुमच्याकडे असलेले सर्व certificates वरील माहिती त्या फॉर्ममध्ये भरून ते फॉर्म तुमच्या DP अर्थात Depository Participant कडे सुपूर्द करावे लागतात. त्यानंतर DP सर्व बाबी तपासून ज्या कंपनीचे ते shares आहेत त्या कंपांनीच्या Registrar कडे सुपूर्द करतात. सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जवळपास 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत ते share तुमच्या Demat Account ला जमा होतात.\nDematerialization ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिवाय, Registrar कडे सर्व बाबींची काटेकोर पडताळणी केली जाते. बर्‍याचदा काही Queries काढल्या जातात ज्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काही अडचण येत नाही.\nपुढील लेखात जाणून घेऊ या निर्णयाचे फायदे, नुकसान आणि शेअर बाजारावर त्याचे पडसाद…\nInfosys Bonus || शेअर बाजार मराठीत || दीर्घकालीन गुंतवणूक ||\nअगदी काहीच दिवसांपूर्वी आपण दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत बोलत असताना Infosys या share ने किती परतावा दिला याबद्दल माहिती घेतली होती. Infosys ने गुंतवणूकदारांना भरभरून नफा दिला. यामध्ये कंपनीने BONUS कितीदा दिला आणि त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना कसा झाला याचीही माहिती आपण त्या लेखामध्ये बघितली होती. (संबंधित लेखची लिंक खाली उपलब्ध आहे.)\nआज Infosys ने QoQ Results जाहीर करत असताना एक अनपेक्षित पण सुखद धक्का दिला. Infosys ने पुन्हा एकदा 1:1 प्रमाणात BONUS जाहीर केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे Infosys चे जितके shares आहेत ते आता (After Effective Date) दुप्पट होणार आणि अर्थातच Infy ची share price निम्मी होणार. यामुळे सामान्य गुंतव्नुक्दारांमध्ये उत्साह तर येईलच पण ज्यांची Infosys मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक आहे त्यांना तर याचा खूप लाभ होईल.\nया अनपेक्षित सुखद धक्क्यामुळे Infy च्या share price मध्ये Bounce येण्याची शक्यता आहे. आज हा share 1317 या price ला बंद झाला होता. नजीकच्या काळात 1500 कडे तो जाईल अशी शक्यता दिसून येत आहे.\nShare Market At Highs || सेंसेक्स उच्चांकी पातळीवर || शेअर बाजार मराठीत ||\nबर्याणच दिवसांचा अडथळा पार पाडून शेअर बाजाराने आज नवा उच्चांक बनवला. आज सेंसेक्स 282 पॉईंट्स ने वधारून 36548 या पातळीवर बंद झाला. आजच्या दिवसात सेंसेक्स आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. दुसरीकडे Nifty नेही आज तेजी अनुभवली. आज nifty 74 पॉईंट्स ने वधारून 11024 या पातळीवर बंद झाला.\nफेब्रुवारी 2018 ला बजेट झाल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. त्यावेळेस “मंदी आली” असं अनेक Analyst सांगत होते. ती मंदी वर्षभर कायम राहील असं अनेकजण सांगत होते. पण सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत आज Sensex ने नवा Lifetime High बनवला आणि Nifty नेही 11000 चा स्तर मोडून वरची पातळी गाठली.\nफेब्रुवारी 2018 पूर्वी जी तेजी आलेली होती आणि आत्ता जी तेजी आल्यासारखी वाटत आहे त्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे Midcap Shares चा. त्यावेळेस Midcap shares खूपच वधारलेले होते. पण आजच्या बाजारात अनेक Large Cap ही आपल्या खालच्या पातळीवरून वर आलेले दिसत नाहीत. आज Index वधारलेले दिसत आहेत काही मर्यादित Stocks मधील तेजीमुळे. त्यामध्ये Reliance, TCS, HDFC Bank यांसारखे महत्वाचे stocks वगळता बरेच stocks अजूनही खाली आहेत.\nफेब्रुवारी 2018 मध्ये बजेट आल्यानंतर शेअर बाजारात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यात Profit Booking हा महत्वाचा मुद्दा तर होताच पण त्यासोबतच Margin Positions अर्थात उधारीवरील shares हे विकल्या गेल्याने बरीच पडझड झाली. त्यावेळेस ज्या गुंतवणूकदारांनी वरच्या पातळीवर stocks buy केले होते जे विकले नव्हते ते आता ह्या तेजीमध्ये बाहेर पडण्यास इच्छुक असतील.\nआज बाजाराने Profit Booking ची आणि Profit Protection ची संधी दिली आहे. बर्याtच पडझडीनंतर आणि Consolidation नंतर बाजारातील काही shares 52 week high जवळ आले आहेत. यामध्ये IT Sector आणि काही अंशी Pharma sector सुद्धा बरेच Overbought दिसत आहेत.\nआजच्या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे\nजर आज तुमचा Portfolio नफ्यात असेल तर टप्प्याटप्प्याने तुम्ही shares विकून बाहेर पडलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की दोन-तीन दिवसांत सगळे shares विकून demat account रिकामं करायचं. बाजार काही काळ तेजीतच राहील. टप��प्याटप्प्याने shares वर-खाली होत राहतील. यामध्ये चांगला परतावा येणारे WEAK shares विकून टाकले पाहिजेत. पण जे shares तुम्हाला खूप कमी किमतीला मिळालेले आहेत आणि आज ते आपल्या Buying Price पासून बरेच वर आहेत ते सरसकट न विकता त्यात Partial Profit बाजूला केलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे जर Infosys चे 50 shares 1000 च्या रेटने Buy केलेले असतील तर योग्य रेट आल्यावर त्यातील 25 shares तुम्ही विकू शकता. किंवा KPIT सारखा share जर 120 वगैरे ला घेतलेला असेल तर त्याला विकायची काहीच गरज नाही. जे shares Weak वाटत आहेत, जे गुंतवणूकदाराने महाग किमतीला घेतले आहेत आणि जे आता PLUS मध्ये आले आहेत त्यांनी ते विकून टाकावे. तो share तुम्हाला परत कमी किमतीला मिळेल.\nसध्या बाजार जरी तेजीत दिसत असला तरी बरेच चांगले चांगले shares अजूनही तळाला आहेत. येणार्याट काळात विविध राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, मग अमेरिकेत निवडणुका आहेत, मग भारतात लोकसभा निवडणुका आहेत. याशिवाय Trade War आणि क्रूड ऑइल सारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा बाजारावर नकारात्मक परिणाम करू शकतो.\nयाचा अर्थ असा की शेअर बाजार परत एकदा खाली येऊ शकतो. त्यामुळे आज प्रॉफिट बुक करून आपण त्या संधीची वाट बघू शकतो. कमीत कमी किमतीला share घेऊन जास्तीत जास्त किमतीला विकणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट होत असेल तर ते घेऊन बाहेर पडावे आणि संधी मिळताच परत गुंतवणुकीसाठी पैसा हातात ठेवावा.\nशेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अन परतावा || Profit Ratio In Long Term Investment In Share Market || चांगल्या स्टॉक्स मधील गुंतवणूक || Share Market आणि गैरसमज || दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे || become a millionaire by investing in stocks\nमागील भागात आपण Maruti Suzuki या शेअर बद्दल माहिती घेतली. त्या शेअर मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत किती नफा झाला हे बघितलं. दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलत असताना IT क्षेत्रातील दिग्गज Infosys बद्दल बोलल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही.\n2005 साली Maruti Suzuki ऐवेजी गुंतवणूकदाराने Infosys मध्ये जर 10000 रुपये गुंतवले असते तर काय झालं असतं ते पाहू.\nजानेवारी 2005 मध्ये Infy च्या एका शेअर ची किम्मत होती 250 च्या आसपास. दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/250 = 40 shares मला मिळाले असते.\nआज July 2018 मध्ये Infy च्या share ची किम्मत आहे 1300 च्या आसपास. म्हणजे, 1300 – 250 = 1050 हा एका शेअर मागे नफा आणि 40 shares म्हणजे 40*1050 = 42000 इतका नफा.\n म्हणजे मारुती सुजुकी ने दोन लाखांपेक्षा जास्त नफा दिला आणि Infy सारख्या share ने फक्�� 42000. बात हजम नही होत ना और होनी भी नही चाहीये…\nआता दरम्यानच्या काळातील Corporate Action बद्दल बोलू.\nआधी येऊ Bonus कडे.\nInfosys ने (गुंतवणूक केल्यानंतर) 2006, 2014 आणि 2015 साली 1:1 ह्या प्रमाणात बोनस दिला आहे.\nBonus म्हणजे काय याची माहिती माझ्या “Share Market Beginners” या Android App मध्ये मिळेल. तूर्तास इतकंच लक्षात घेऊ की 1:1 बोनस म्हणजे एकावर एक शेअर फ्री मिळतो पण त्या शेअर ची किम्मत निम्मी होते. म्हणजे 1000 किम्मत असलेल्या शेअर ची किम्मत 500 होते आणि ज्याच्याकडे ते shares आहेत त्याच्याकडील Quantity दुप्पट होते.\nएकंदरीत 2005 साली 40 shares खरेदी केले होते ते 2006 साली 80 झाले. 2014 साली 160 झाले आणि 2015 साली 320 इतके झाले. Quantity दुप्पट होत गेली आणि त्या-त्या वेळेस share चा भाव निम्म्याने कमी होत गेला.\nम्हणजे 2018 साली गुंतवणूकदाराकडे Infosys चे एकूण 320 shares आहेत. आता 320 shares आणि आजचा share price 1300 यानुसार 320 * 1300 = 416000 रुपये. वजा 10000 हे मूळ भांडवल. म्हणजे 406000 हा तुमचा नफा.\nकहाणी यही खतम नही होती.\nCorporate Action मध्ये डिविडेंड हा विषय राहिलाच…\nआपल्याकडील मूळ 40 shares च्या हिशोबाने ह्या 13 वर्षांमध्ये 18260 रुपये इतका डिविडेंड आपल्याला मिळाला असता.\nपण दरम्यानच्या काळात Bonus भेटला होता. त्यानुसार जर हिशोब केला तर फक्त डिविडेंड चा नफा होतो 61020 रुपये.\nएकंदरीत, 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 13 ते 14 वर्षांत अनेक पटींनी परतावा मिळाला आहे. यात महत्वाचा विषय आहे Stock Selection चा. आज कोणत्या share मध्ये पैसे गुंतवावे जेणेकरून भविष्यात त्याचे चांगले Returns मिळतील.\nअनेकांना शेअर मार्केटबद्दल भीती असते की येथे गुंतवलेला पैसा बुडतो. हा निव्वळ सट्टा आहे. याच्यातील धन कधी लाभत नाही वगैरे वगैरे. पण हे सगळे गैरसमज आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक तेंव्हाच बुडते जेंव्हा गुंतवणूकदार स्वतः चुका करतो. तसं ह्या क्षेत्रात येणारे सुरूवातीला चुका करतातच अन नुकसानीतही जातात. पण जे आपल्या चुकांमधून शिकतात त्यांना शेअर मार्केट इतकं नफ्याचं क्षेत्र सापडणार नाही.\nआज आपण बोलणार आहोत Long Term Investment बद्दल.\nLong Term Investment म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. म्हणजे शेअर बाजारात आपण जे पैसे गुंतवणार आहोत, जे shares घेणार आहोत ते किमान पाच-दहा-पंधरा वर्षांसाठीच्या कालावधीसाठी घेणार आहोत असा त्याचा अर्थ होतो. ही गुंतवणूक खर्‍या अर्थाने पुढच्या पिढीसाठी किंवा स्वतःच्या भवितव्यासाठी केली जाते. याच्यातून सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग शोधला जातो.\nब���्‍याचदा आपल्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, म्हातारपणासाठी ही गुंतवणूक केली जाते.\nही Long Term Investment किती परतावा देऊ शकते हे आज आपण बघूयात.\nसमजा, जानेवारी 2005 मध्ये एका गुंतावणूकदाराने दहा हजार रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. त्यात Diversified Portfolio हा भाग सोडून देऊ. त्या गुंतावणूकदाराणे समजा ही दहा हजार रुपयांची रक्कम Maruti Suzuki या शेअरमध्ये गुंतवली आहे. जानेवारी 2005 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 400 रुपये होती. त्या गुंतवणूकदाराने दहा हजार गुंतवले म्हणजे 10000/400 = 25 असे 25 shares त्याला मिळाले.\nआज July 2018 मध्ये Maruti Suzuki च्या एका शेअर ची किम्मत 8800 च्या आसपास आहे. म्हणजे माझ्याकडे 25 shares * आजची किम्मत 8800 = 220000 रुपये ही त्याची आजची किम्मत आहे. म्हणजे माझा निव्वळ नफा 220000 – 10000 = 210000 रुपये इतका झाला. किती पट, किती टक्के परतावा मिळाला हे गणित तुम्हीच ठरवा.\nबरं हे गणित इतकं सोप्पं असेल असं तुम्हाला वाटतं का जरा धीर धरा… खरी गम्मत तर अजून बाकी आहे…\n2005 ते 2018 या बारा-तेरा वर्षातील corporate action तर अजून गृहीतच धरल्या नाहीत. Corporate Action म्हणजे डिविडेंड, बोनस, स्प्लिट वगैरे वगैरे. आता त्याचाही हिशोब करुयात.\nआधी डिविडेंड चा विषय घेऊ. खालील लिंकवर जाऊन तुम्हाला Maruti Suzuki या कंपनीने किती dividend दिला आहे ती माहिती मिळेल.\nया माहितीच्या आधारे गणित केलं असताना 25 shares साठी गुंतवणूकदाराला गेल्या 13 वर्षांत 6300 रुपये इतका डिविडेंड फक्त डिविडेंड मिळालेला आहे.\nम्हणजे त्या गुंतवणूकदाराने 2005 साली Maruti Suzuki कंपनीच्या shares मध्ये 10000 रुपये गुंतवले होते. 10000 ही मूळ गुंतवणूक. त्यापैकी 6300 रुपये तर मला फक्त डिविडेंड द्वारेच मिळाले आहेत. म्हणजे वरील नफ्यात 6300 ही रक्कम अधिक केली असता दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तेरा वर्षांत 210000 + 6300 = 216300 इतका नफा मिळाला.\nकोणती बँक किंवा कोणती Scheme इतका परतावा देऊ शकते दरम्यानच्या काळात वाढलेला महागाई दर लक्षात घेता ही रक्कम बँकेत ठेवली असती अन बँकेतील व्याज अन वाढलेली महागाई याचं गणित जुळलं असतं का हा विचारही करावा लागेल.\nया सर्वात महत्वाचा भाग आहे तो Stock Selection चा. म्हणजे, 2005 साली Maruti Suzuki या कंपनीचाच शेअर का घ्यायचा हे कळायला हवं होतं. हे गणित आज बसून मांडणे सोपं आहे. पण आजच्या तारखेत असा कुठला शेअर आहे जो पुढील पाच-दहा वर्षात इतक्या चांगल्या प्रकारे परतावा देऊ शकतो हाच भाग सर्वात महत्वाचा आहे. एखाद दूसरा अपवाद वग��ता दर्जेदार shares अशा प्रकारचा परतावा देण्यासाठी सक्षम मानले जातात. साधारणपणे Nifty मधील Large Cap कंपन्या चांगल्या परताव्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. ज्या कंपन्या (Mid cap वगैरे) कमी कलावधीत इतक्या खूप मोठ्या पटीने परतावा देतात त्यांना Multibagger कंपन्या म्हणतात.\nयावरून एक गोष्ट स्पष्ट होते की योग्य share ची निवड आणि patience हा खूप महत्वाचा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी share market अतिशय उत्तम आणि सुरक्षित आहे. आपली गरज काय आहे हे एकदा गुंतवणूकदाराने ठरवलं पाहिजे. किती पैसा किती कालावधीसाठी गुंतवायचा आहे हे धोरण स्पष्ट असायला हवं. त्यामुळे या क्षेत्रात निव्वळ नुकसान आहे असली भीती बाळगून जर तुम्ही यापासून दूर राहत असाल तर ती तुमची आर्थिक नियोजनातील चूक ठरेल.\n…मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी\n…मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी\nजिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा है साथ लेकर जाएगी….\nमृत्यू हे अंतिम सत्य आहे. फक्त तो अकाली आला की त्याचं हळहळ व्यक्त केली जाते अन कुतुहुलही वाटतं. मृत्यूसमोर सर्व समान असतात. एका न्यायदेवतेप्रमाणे तो सर्वांशी समान न्याय करतो. त्याला कोणाशीच कर्तव्य नसतं. एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे तो खांद्यावर हात ठेवतो अन कायमचा सोबती बनतो…\nआज भय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली अन त्यातून अनेक प्रश्न उभे राहिले. .खरं तर आत्महत्येच्या बातम्या आपण पेपरमधून सारख्या वाचतच असतो, पण जेंव्हा एखादा प्रसिद्ध व्यक्ति आत्महत्या करतो तेंव्हा यावर चर्चा केली जाते.\nसमाजात वावरत असताना माणूस विविध रंगाचे मुखवटे घेऊन वावरत असतो हेच सत्य आहे. जगाला दिसणारा माणूस हा त्याचा केवळ मुखवटा असतो पण त्यामागे एक चेहरा असतो जो फक्त त्यालाच माहीत असतो. गर्दीत दिसणारा माणूस ही केवळ त्याची प्रतिमा असते. आतमध्ये कुठेतरी एक वेगळाच माणूस अस्तीत्वात असतो.\nजगातील प्रत्येक माणसाला स्वतःच्या विवंचना असतात. त्याच्या दृष्टीने ते जगातील सर्वात मोठं दुखं असतं. कोणालाही स्वतःचं दुखं मोठं वाटतं कारण ते त्याच्या दृष्टीकोणातून असतं. जेंव्हा ह्या वेदनेचा, दुखाचा कडेलोट होतो तेंव्हा मग एक विश्व कोसळतं.\nप्रचंड गुंतागुंतीच्या मेंदूत, मनात हजारो प्रश्न क्षणाक्षणाला संचार करत असतात. त्यातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेलच असं काही नसतं. पण शेवटच्या श्वासापर्यन्��� त्या प्रश्नांशी झगडत राहणं हेच आयुष्य असतं. हे प्रश्नच जगण्याची उमेद असतात. पण जेंव्हा हे प्रश्न सुटतीत असं वाटत नाही, किंवा हे प्रश्न सोडवताना आपण एकटे आहोत असं जेंव्हा वाटू लागतं तेंव्हा माणूस खचतो.\nभय्युजी महाराजांनी आत्महत्या का केली यापेक्षा माणसाला आत्महत्या का करावी लागते हा प्रश्न महत्वाचा आहे. आयुष्य जगावं न वाटणे येथेच पराभव झालेला असतो. वैफल्य, नैराश्य, एकटेपणा, अपयश, अपेक्षाभंग अशा अनेक गोष्टी असतात ज्या माणसाला आत्महत्येच्या दरवाजापर्यन्त घेऊन जातात. ताणतणाव कोणाला नसतो पण ते आयुष्यपेक्षा मोठे नसतात. कुटुंबाच्या सहवासात, मित्र-सहकार्यांृच्या गर्दीत ते प्रश्न खूप छोटे वाटतात. जगण्यात विविध रंग असताना हे प्रश्न, ह्या विवंचना सुटतील हा विश्वास असतो तोपर्यंत कसलच नैराश्य येत नाही. पण गर्दीतला एकटेपणा सतावू लागला की मग ह्या अभद्र भावना मनात घर करून राहतात.\nमन आधीच विकारांनी बरबटलेलं असतं आणि मग एक क्षण असा येतो जेंव्हा ते सगळे प्रश्न अचानक सुनामीसारखे अंगावर येऊ लागतात. ह्या सगळ्याशी एकट्याने सामना करायचं धैर्य होत नाही अन माणूस हतबल होऊन घात करून घेतो. तो क्षण टाळता आला पाहिजे.\nकधी-कधी वेळेवर जेवायला मिळालं नाही तरी जीवन नकोसं होतं. कारण ती परिस्थिती अन मानसाच्या मनाची अवस्था हीच कारणीभूत असते.\nजगावर सत्ता गाजवू पाहणार्यात हिटलर सारखा हुकूमशाहही आत्महत्या करतो. तर देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीरालाही आयुष्याचा त्याग (आत्मार्पण) करावा वाटतो. साने गुरुजी यांसारख्या तत्वनिष्ठ अन आत्मविश्वासाने भारलेल्या सेनानीलाही हा मार्ग खुणावतो.\nव्यक्त होण्याचे आणि share करण्याचे आज अनेक मार्ग आहेत. पण तिथे मनातील सर्व भावना खरोखरच व्यक्त करता येतात का हा प्रश्न आहे. प्रत्येक माणूस स्वतःला व्यक्त करण्यासाठी, चिंतेला मार्ग करून देण्यासाठी कुठलातरी मार्ग निवडतो. वाचन, लिखाण, सामाजिक कार्य, मनोरंजन, अध्यात्म, विपश्यना, खेळ, दारू वगैरे वगैरे हे त्यासाठीचेच मार्ग. पण जेंव्हा ह्या माध्यमातूनही आपल्या मनातील दुखं व्यक्त करता येत नसेल तर मग सर्वस्व निरर्थक वाटू लागतं. आयुष्य जगताना असल्या कुबड्या घेऊन जगावंच लागतं. कारण मनाला कुठेतरी गुंतवून ठेवणं हेच त्यामागील एकमेव कारण असतं. जीवनाकडून मृत्युकडे ��ाताना हे सगळे निमित्तमात्र असतात. जेंव्हा ही माध्यमे मनाला खिळवून ठेऊन शकत नाहीत तेंव्हा मृत्यू जवळ यावासा वाटतो.\nहजारो वर्षांपूर्वी Aliens वगैरे पृथ्वीवर येत होते असे संकेत जगाच्या कानाकोपर्‍यात आढळतात. पण विषय असा आहे की, ते आज मानवासमोर का येत नाहीत. जर ते अस्तीत्वात असतील तर त्यांचा नेमका उद्देश काय. ते काही फक्त आपल्यावर ‘लक्ष’ ठेवत नसणार.\nInterstellar चित्रपटात याचं उत्तर सापडू शकतं. पृथ्वीवरचा एक वर्ष म्हणजे अवकाशातील एक वर्ष असू शकत नाही. तिथला काही काळ पृथ्वीवरील हजारो वर्षाइतका असू शकतो. त्यामुळे कधी काळी पृथ्वीवर येऊन गेलेले Aliens परत जर येणार असतील तर तोपर्यंत हजारो वर्षे उलटली असतील. आता फक्त वाट बघायची, त्यांच्या परत येण्याची\n || सजीवसृष्टी अस्तित्व ||\nविश्वाच्या अफाट पसार्‍यात फक्त पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे असं मानणे म्हणजे अंधश्रद्धा ठरेल. विश्वाच्या कोपर्‍यात असे अनेक ग्रह असतील जेथे तेथील वातावरणानुसार (भौगोलिक परिस्थिती वगैरे) त्या प्रकारचे सजीव अस्तीत्वात असतील. त्यांच्या जगण्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. म्हणजे जगण्यासाठी पाणी लागतंच हा सिद्धान्त पृथ्वीपुरता मर्यादित असू शकतो. विषय असा आहे की “ते” कितपत प्रगत अन बलशाली आहेत. त्यांनी आपल्याला शोधण्याच्या आधी आपण त्यांना शोधावं हा मानवाचा प्रयत्न आहे.\n#Aliens पृथ्वीवर येतात किंवा येऊन गेले होते यात अनेक मतप्रवाह आहेत. पण Aliens नसतात असं कुठलाच शास्त्रज्ञ ठामपणे सांगू शकत नाही.\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/pu-la-deshpande-books/t3018/", "date_download": "2019-01-19T01:59:03Z", "digest": "sha1:GJLLZVFD4IYAZPG4Q3XASWTGZZYSPUOR", "length": 12430, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "पु ल देशपांडे - P.L. Deshpande-एक पत्र... भाईसाठी....-सुनीता देशपांडे", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nएक पत्र... भाईसाठी....-सुनीता देशपांडे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएक पत्र... भाईसाठी....-सुनीता देशपांडे\nपुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी...............\n..तुला सार्वजनिक ' आपण ' प्रिय , तर वैयक्तिक ' मी ' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा मा‌‌‍‍झा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे , याचा प्रत्यय मला सतत येत राही , तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण '. सदैव माणसात रमणारा तू , तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.\nतूही जर इतर चारचौघांसारख़ाच ' एख़ादा कुणी ' असतास ना , तर मग निर्मितीची , साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती , तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते , हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा ' मुल ' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा , त्यात तरबेज व्हावं , त्यासाठी मेहनत करावी , हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत , लिख़ाणात , तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का \nकवी ग्रेसच्या ओळी आहेत , ' क्षितीज जसे दिसते , तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते , तसेच व्याकुळ व्हावे देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते , तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे ' . तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.\nती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते हक्काची बायकोच ना तुझी \nतुझ्यासाठी मी काय केलं तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं , माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली , अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं , माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली , अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती कलावंत ' तू ' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही , ' तुला ' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.\nतू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना \nथोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सु���लास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.\nमला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.\nअशा वेळी काय करावं \n(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)\nसुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.\nएक पत्र... भाईसाठी....-सुनीता देशपांडे\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nएक पत्र... भाईसाठी....-सुनीता देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/a-theory-of-justice-1818779/", "date_download": "2019-01-19T02:35:20Z", "digest": "sha1:2PELZQCFUQNGHRHQ5UYLVN24EYAFZXTC", "length": 22840, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A Theory of Justice | जॉन रॉल्स न्यायाची मूलभूत संकल्पना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nजॉन रॉल्स न्यायाची मूलभूत संकल्पना\nजॉन रॉल्स न्यायाची मूलभूत संक���्पना\nशतकांप्रमाणे प्रश्नांचे संदर्भ बदलतात व म्हणून समकालीन राजकीय/नतिक विचारवंतांची मांडणीदेखील महत्त्वाची ठरते.\nशतकांप्रमाणे प्रश्नांचे संदर्भ बदलतात व म्हणून समकालीन राजकीय/नतिक विचारवंतांची मांडणीदेखील महत्त्वाची ठरते. विसाव्या शतकातील नीतिनियमविषयक चौकटी आपल्याला या प्रश्नांचे संदर्भ समजून घेण्यास मदतीचा हात देतात. विसाव्या शतकातील अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत.\nरॉल्सने सामाजिक प्रश्न सोडवणारे प्रत्यक्ष वैचारिक लिखाण करण्याबरोबरच तत्त्वज्ञानामध्ये भरीव अमूर्त मांडण्यांचे योगदान दिले. भारतामधील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कळीचे ठरलेले राजकीय तात्त्विक संघर्ष समजून घेण्यासाठी रॉल्सने मांडलेले विचार उपयुक्त ठरतात. जॉन रॉल्स यांचे प्रमुख कार्य ‘न्याय’ (Justice) या संकल्पनेभोवती झालेले दिसते. याच विषयावर त्यांची पुस्तके व शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. रॉल्स यांनी त्यांच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून (thought expriment) मूलभूत स्थिती (original position) या संकल्पनेवर आधारित सद्धांतिक मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये रॉल्स असे गृहीत धरतो की, आपण सर्वानी अज्ञानाचा बुरखा (veil of ignorance) पांघरल्यास, म्हणजेच आपल्याला या जगाविषयी व त्यातील असमानतेविषयी जे ज्ञान आहे त्याच्याकडे लक्ष न देता जर आपण नव्याने समाजव्यवस्था स्थापन करण्याचा विचार केला तर ती समाजव्यवस्था न्यायी बनेल. यामध्ये अशा प्रकारे अज्ञानाचा बुरखा पांघरल्यानंतर ज्या अमूर्त स्थितीत मनुष्य असेल त्या स्थितीला रॉल्सने मूलभूत स्थिती (original position) असे म्हटले. मूलभूत स्थितीत कोणालाच आपल्या भविष्यातील आíथक अथवा सामाजिक स्तराची कल्पना नसल्यामुळे प्रत्येकजण अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहील ज्यामधून सर्वात तळागाळातील व्यक्तीच्या हक्कांचेसुद्धा संपूर्ण संरक्षण होईल. म्हणजेच आपण स्वत: त्या ठिकाणी असल्यास आपल्याला ज्या किमान हक्कांची व संधींची अपेक्षा असेल ते हक्क व संधी सर्वानाच मिळाल्या पाहिजेत अशा विचारांवर ही समाजव्यवस्था आधारलेली असेल. याचाच अर्थ सर्वाच्या न्यायाचे हित जपणारी अशी ही व्यवस्था असेल. म्हणूनच मूलभूत स्थिती व अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सद्धांतिक मांडणी ही समान न्यायाचे वाटप करणारी असेल. रॉल्सची ही मांडणी कान्टिअन मांडणी मांडली जाते.\nआपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना रॉल्स म्हणतो की, मूलभूत स्थितीतील माणसे विवेकशील असतात, त्यांना चांगले वाईट पारखण्याची क्षमता असते, तसेच न्यायाची मूलभूत जाणीव असते. स्वहितासाठी कोणता मार्ग स्वीकारावा याची त्यांना विवेकी जाण असते. तसेच या अवस्थेतील व्यक्ती कोणतीही सत्ता अथवा ज्ञान नसल्याने एकमेकांवर जबरदस्ती करू शकत नाही. सर्वाच्या गरजा आणि हितसंबंध इतकेच नव्हे तर क्षमता समान पातळीवर असतात. या सर्वाचा परिणाम म्हणून स्वत:ची वेगळी ओळख (Identity) असणाऱ्या व्यक्ती यातून जन्म घेतील. या सगळ्या विचारांचा परिपाक रॉल्सच्या Theory of Justice या ग्रंथातून समोर येतो.\nरॉल्सने त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून दोन प्रमुख तत्त्वे मांडली. त्यातील पहिले तत्त्व समान स्वातंत्र्य (Liberty Principle) व दुसरे तत्त्व विषमतेचे तत्त्व (Difference Principle) म्हणून ओळखले जाते. या दोन तत्त्वांची व त्यातील बारकाव्यांची रॉल्सने संपूर्ण दखल घेतली आहे. त्याच्या पहिल्या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा समान हक्क असला पाहिजे. तसेच इतर व्यक्तींनाही तसाच मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क असला पाहिजे. एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याशी सुसंगत असणे अपेक्षित आहे. तर त्याच्या दुसऱ्या तत्त्वाप्रमाणे समाजात आढळणाऱ्या असमानतेचे किंवा विषमतेचे योग्य नियोजन केले गेले पाहिजे. रॉल्सच्या मते जर विषमता सर्वाच्या फायद्याची असेल आणि अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा यामुळे ती निर्माण होत असेल तर अशी सर्व अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा मिळवणे सर्वाना खुले असले पाहिजे.\nत्यापुढे जाऊन रॉल्सने नेत्यांच्या न्यायाबद्दलच्या विवेचनात असे म्हटले की, न्याय हा केवळ समान संधी मिळण्यावर अवलंबून नसतो तर, त्यासंधीच्या स्वरूपावर आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. हे स्पष्ट करत असताना रॉल्सने समान न्याय वाटप – distributive justice या वैचारिक मांडणीवर सखोल अभ्यास सादर केला. या मांडणीचा मुख्य गाभा म्हणजे, समान संधी उपलब्ध करून देणे आणि न्याय प्रस्थापित झालेला असणे यातील मूलभूत फरक दाखवून देणे हा होय. समाजातील उपेक्���ित व दुर्लक्षित व्यक्तींना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करणे या दोन संपूर्णत: भिन्न गोष्टी आहेत. भारताच्या संदर्भात आपल्याला हे आरक्षणाच्या तरतुदींबद्दल तपासून पाहता येते. किंबहुना भारतातील आरक्षणाची तरतूदही एक प्रकारची रॉल्सिअन मांडणी गणली जाऊ शकते. बारकाईने विचार केल्यास आपल्या हे लक्षात येते की, केवळ शिक्षण सर्वाना खुले करणे ही प्रक्रिया न्याय्य ठरत नाही. कारण की, ठरावीक शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी किमान पात्रता विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित आहे ती गाठणे अनेक ऐतिहसिक व समाजशास्त्रीय कारणांमुळे शक्य होऊ शकत नाही. म्हणूनच संधी उपलब्ध करण्याने प्रश्न सुटत नाहीत. अशा परिस्थितीत किमान अपेक्षांमध्ये बदल करणे ही प्रक्रिया अधिक न्यायपूर्ण बनवते. म्हणूनच अशा प्रकारे शैक्षणिक संस्थांची किमान पात्रतेची अट बदलणे हा एक व्यवहार्य व न्याय्य मार्ग ठरतो. याचबरोबर जी व्यक्ती जन्मत: अधिक सक्षम असते, तिच्यावर अन्याय होत असल्याची ओरड केली जाऊ शकते. याचे प्रत्युत्तर म्हणून रॉल्स म्हणतो की, या क्षमता मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणतेही मूलभूत श्रम घेतलेले नसतात. आणि म्हणूनच जे आपण स्वत: कमावलेले नाही त्यावर आधारित आपले मूल्यांकन केले जावे ही मागणी रास्त नाही. अशा प्रकारे ठरावीक ठिकाणी जन्म घेतल्याने जे सामाजिक व सांस्कृतिक भांडवल आपल्याकडे जमा आहे त्यावर आधारित फायदा मिळावा ही अपेक्षा न्याय्य नाही. अशा प्रकारे मिळणाऱ्या फायद्यांना रॉल्सने असे संबोधले आहे. समाजशास्त्रीय प्रश्नांचा मागोवा अशा प्रकारे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो याचे भान उमेदवाराकडे उत्तर लिहीत असताना असणे महत्त्वाचे आहे. आरक्षणासारख्या अतिशय संवेदनशील व केवळ समाजशास्त्रीय वाटणाऱ्या मुद्दय़ाची ही तत्त्वज्ञानाशी आणि नीतिशास्त्राशी जोडलेली बाजू सर्व उमेदवारांनी लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे.\nरॉल्सच्या विचारसरणीच्या स्पष्टतेचा उपयोग उत्तर लिहिताना अनेक प्रकारे करता येतोच. शिवाय २०१६ मध्ये यावर थेट प्रश्नसुद्धा विचारला गेला होता. तो पुढीलप्रमाणे – Analyse John Rawls’s conception of social justice in Indian context. या प्रश्नाचे उत्तर १५० शब्दांत १० गुणांसाठी देणे अपेक्षित आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखा���ील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2010/06/", "date_download": "2019-01-19T03:00:12Z", "digest": "sha1:NJWECY7UT2QPD7PLHGW6HN3CL2AABS2I", "length": 15964, "nlines": 102, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: June 2010", "raw_content": "\nपहिली पोस्ट प्रकाशित करुन आज २४ तारखेला एक वर्ष होईल. पहिल्या दिवशी मब्लॉविने ’१ नोंद मिळाली ’ असे सांगितले आणि गजालीला सुरवात झाली. आता, एका वर्षात २५ पोस्ट म्हणजे फार अभिमानाने सांगण्यासारखा आकडा नाही, पण संपूर्ण महिना रिकामा जाऊ न देण्याचा प्रयत्न बाकी केला. सुरवातीला मित्रमैत्रिणींना लिंक पाठवली तेव्हा चतुर लोकांनी तेवढीच पोस्ट वाचून नंतर परत ब्लॉगवर न येण्याचा सूज्ञपणा दाखवला. पण गीतांजलीच्या पोस्टला जेव्हा प्रथम अनोळखी आणि मोठी प्रतिक्रिया अंजली कडून मिळाली.(तीही परत आली नाही ब्लॉगवर :() त्यावेळी मी ती दहा वेळा तरी परत परत वाचली असेल. काय छान वाटलं होतं तेव्हा म्हणूनच नविन ब्लॉग सदराखाली आवडलेल्या प्रकाशित न झालेल्या पोस्टलाही आवर्जून प्रतिक्रिया द्याविशी वाटते.(कदाचित ती पण माझं नाव पुढच्या वर्षी नमूद करेल म्हणूनच नविन ब्लॉग सदराखाली आवडलेल्या प्रकाशित न झालेल्या पोस्टलाही आवर्जून प्रतिक्रिया ���्याविशी वाटते.(कदाचित ती पण माझं नाव पुढच्या वर्षी नमूद करेल) आजही कुणाच्या ब्लॉगवर जुने बेसिक टेंप्लेट पाहिले की, माझ्याच जुन्या पोस्टची आठवण होते. पहिल्या दुसर्‍या पोस्टमध्ये तर मी वेलांटी, ऊकार, शब्द इतके तपासून घेतले होते आणि इतका बदल केला होता, की आख्खी पोस्ट तोंडपाठ झाली होती. मग पहिला फॉलोअर दिसू लागला. काही दिवसांनी पहिल्यांदा टेंप्लेट बदलले तेव्हा फॉलोअर्सचा पर्यायच गायब झाला त्यावेळी घाबरुन एकुलता एक फॉलोअरही गेला म्हणून जरा टेंशनच आले होते.:) पुढे जशा भेटी गाठी वाढत गेल्या तसा हुरुपही वाढत गेला. आज वर्षभराच्या जुन्या नोंदी पाहताना एक मजेदार प्रवास घडत गेल्याचं जाणवतं. पहिल्यांदा जुनी पाटी या एकाच विषयाभोवती फिरत असताना पुढे (चांगल्या अर्थाने) विषयाला फाटे फुटत गेले.\nमब्लॉवि इथे नविन मित्र मैत्रिणी मिळाले. कौतुकाच्या चार शब्दांनी उत्साह दहा पटींनी वाढला. (जो महिन्याला तीन पोस्टच्या वर कधी गेला नाही) त्यांनी कुठल्याच पोस्टला एकटे टाकले नाही. एखाद-दुसरी का होईना, पण प्रतिक्रियेची सोबत खूप सुखावून गेली. अपर्णा म्हणते त्याप्रमाणे काही धूमकेतूंनी अनपेक्षितरित्या एकदम भरपूर कमेंट देवून सुखद धक्का दिला. कधी कानपिचक्या मिळाल्या, सूचना मिळाल्या. त्यातूनच खर्‍या अर्थाने नोंद घेतली गेल्याचे जाणवले. मध्यंतरीच्या टॅगिंग प्रकारामुळे बरेच नविन ब्लॉग कळाले, गजाली वरही नविन लोकं हजेरी लावून गेले.\nब्लॉग हा माणसाचा छापिल चेहराच म्हणायला हवा. तो कधी हसतो, रागावतो, मधेच सुस्त होतो, बरेचदा नॉस्टॅलजिक होतो. ’कं’च्या काळात दोघा तिघांनी ’उठा, छापा काहीतरी’ म्हणून पाठवलेले इमेल मैत्रिणीच्या कोपरखळीसारखे हसू उमटवून गेले. प्रोत्साहनासाठी सर्वांचे खूप आभार.\nअलिशान सप्ततारांकित रेस्टॉरेंट असो वा कोपर्‍यापरची छोटी टपरी सुरु करणार्‍याच्या मनात थोडी धाकधूक असतेच. हिच गोष्ट छेडताना गुलजारने ’रात पश्मीने की’ या पुस्तकाच्या सुरवातीला म्हटले आहे,\n’ उम्मीद भी है घबराहट भी कि अब लोग क्या कहेंगे, और इससे बड़ा डर यह है कि कहीं ऐसा न हो कि लोग कुछ भी न कहें ’\nनेमके हेच या ब्लॉग बद्दलही वाटत होते. तसेही ब्लॉगस्पॉटवरचा एक दुवा अडवून मी फार काय कामगिरी करणार हा प्रश्नही होताच. तरी, या छॊट्याश्या टपरीवर काहीबाही खरडलेले तुम्ही गोड मानून घेतलेत. टपरीच्या कटींग चहाला काही जणांनी त्यांच्या ब्लॉगवर जागा दिली.(विजेटबद्दल भुंगादादाचे आभार) गजालीच्या पहिल्या वाढदिवसाचा केक शोधताना मलाही मजा आली. असेच भेटत राहू. लोभ असावा.\nचाँद छूता दोस्त - पुखराज़\nत्याच्या शब्दात जादू आहे, वेगळेपण आहे. पण वेगळेपण कसले शब्द तर तेच तरी, त्यांचा मेकओव्हर होवून पुढे येवून बसल्यासारखे वाटतात. डोळ्यात डोळे घालून काही समजतय का असा सवाल टाकल्यासारखे वाटतात. अशावेळी अर्थ आपल्याला समजून जातोही...कदाचित\nवेगळेपणाबद्दल गुलजारनेच म्हटले आहे की, लोकं म्हणतात तुम्ही नविन शब्द कुठून शोधून काढता हो ’नीट पहा, शब्द नविन नाहीत तेच आहेत, फक्त जागा बदलल्यात ’नीट पहा, शब्द नविन नाहीत तेच आहेत, फक्त जागा बदलल्यात आँखे, खुशबू हे शब्द नविन नाहीत. पण आँखोंसे महकती खुशबू म्हटले की लोकांना वाटते, हे काय नविन आणि आँखे, खुशबू हे शब्द नविन नाहीत. पण आँखोंसे महकती खुशबू म्हटले की लोकांना वाटते, हे काय नविन आणि\nकविता ही आवडण्याच बंधन असलेली गोष्टच नाही. एक तर ती आवडते किंवा नाही आवडत पुढे त्याचे ’कळली नाही म्हणून आवडली नाही, छंदबध्द नाही म्हणून आवडली नाही ’ असे पोटभाग पडत जातात, पण ती पुढची गोष्ट आहे. पुखराज़ मधे काही नविन आढळेल, कुणाला तसं आढळणारही नाही कदाचित पुढे त्याचे ’कळली नाही म्हणून आवडली नाही, छंदबध्द नाही म्हणून आवडली नाही ’ असे पोटभाग पडत जातात, पण ती पुढची गोष्ट आहे. पुखराज़ मधे काही नविन आढळेल, कुणाला तसं आढळणारही नाही कदाचित पण काही रचना दृष्ट लागण्याइतक्या सुंदर आहेत हे नक्की पण काही रचना दृष्ट लागण्याइतक्या सुंदर आहेत हे नक्की पुखराजची सुरवात अमृता प्रितमच्या प्रस्तावनेने होते. या संग्रहाबद्दल गुलजार म्हणतो,\nइक सबब मरने का, इक तलब जीने की\nचाँद पुखराज का, रात पशमीने की\nएकटेपणा वागवणार्‍या कविता चंद्रावर केलेल्या कवितांइतक्याच भरपूर आहेत..जसे की दोस्त, खामोशी़, पतझड.. फाळणीच्या जखमाही दिसतात कुठे कुठे, अतिरंजित वाटणारं सत्यही सापडत कुठे\nदिवसभर बाहेरच असतो मी, कामासाठी किंवा दिवस घालवण्यासाठी केलेल्या कामासाठी. तसही घरी कुणी असणासच नाही पण सवयीने रिकाम्या घरी येतो तर, हे काय आश्चर्य, इथे माझ्याही स्वागतासाठी कुणीतरी आहे\nबे यारो मददगार ही काटा था सारा दिन\nकुछ खुद से अजनबी सा, कुछ तन्हा उदास सा\nसाहिल ��े दिन बुझा के मैं लौट आया फ़िर वही\nसुनसान सी सड़क के इस खा़ली मकान में\nदरवाजा खोलते ही मेज पर किताब ने\nहल्के से फड़फडा़ के कहा-\n\"देर कर दी दोस्त \n’नसतेस घरीची’ किंचीतशी आठवण होते.\nखिडकियाँ बंद है दिवारों के सीने ठंडे\nपीठ फेरे हुए दरवाजों के चेहरे चुप है\nमेज-कुर्सी है कि खा़मोशी के धब्बे जैसे\nफ़र्श में दफ़न है सब आहटे सारे दिन की\nसारे महौल पे ताले-से पडे़ हैं चुप के\nतेरी आवाज की इक बूँद जो मिल जाये कही\nआख़री साँसों पे है रात ते बच जायेगी\nपुरणाशिवाय पुरणाच्या पोळ्या, चंद्राशिवाय गुलजारचे पुस्तक कसे शक्य आहे\nजब जब पतझड़ में पेडों से पीले पीले पत्ते\nमेरे लॉन में आकर गिरते है\nरात को छत पर जाके मैं आकाश को तकता रहता हूँ\nलगता है कमज़ोर सा पीला चाँद भी शायद\nपीपल के सूखे पत्ते सा\nलहराता-लहराता मेरे लॉन में आकर उतरेगा\nगुलजारबद्दल तो कमी, बाकीचेच लोक जास्त बोलतात ही फॅक्ट आहे. त्याला ते आवडत असेल, नसेल.. पण सेल्फ पोर्टरेट मधे त्याने आपल्या नावाच्या प्रवासाबद्दल लिहले आहे. हे त्याचे स्वगत आहे.(असावे) ’तुमने इक मोड़ पर अचानक जब मुझको ’गुलज़ार’ कहके आवाज़ दी’ मधला ’तुम’ कोण आहे नक्की जर तो स्वतःशीच बोलतोय तर ’मेरे दिलने कहा’ टाइपचे वाक्य का नाही\nगुलजारच्या चार चार कविता असताना आपण जास्त न लिहलेलेच बरे\nनाम सोचा ही ना था, है कि नहीं\n’अमाँ’ कहके बुला लिया इक ने\n’ए जी’ कहके बुलाया दुजे ने\n’अबे ओ’ यार कोग कहते है\nजो भी वूँ जिस किसी के जी आया\nउसने वैसे ही बस पुकार लिया\nतुमने इक मोड़ पर अचानक जब\nमुझको ’गुलज़ार’ कहके दी आवाज़\nएक सीपी से खुल गया मोती\nमुझको इक मानी मिल गये जैसे\nआह, यह नाम खूबसूरत है\nफिर मुझे नाम से बुलाओ तो \nLabels: कविता, पुस्तकाच्या गोष्टी, फुटकळ स्फुट\nचाँद छूता दोस्त - पुखराज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=1970", "date_download": "2019-01-19T02:00:19Z", "digest": "sha1:TB7KOVZNANHOU6NIH4ZRHDF6NWGAS7OX", "length": 20517, "nlines": 202, "source_domain": "latenightedition.in", "title": "अध्यात्म, आयुर्वेद आणि औषधे – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nअध्यात्म, आयुर्वेद आणि औषधे\nअध्यात्म, आयुर्वेद आणि औषधे\nवेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत.\nवेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात.\nवेदांत #ऋषभ, #गौ, #श्वान, #हस्ति, #अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची हत्या असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतात हे लोक. पण ही नावे त्या पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नसून तीच नावे असणार्या आयुर्वैदिक औषधी वनस्पतींची आहेत हे खालील यादीत मी सविस्तर दिलं आहे. ही नावे आले की सर्वसामान्य मनुष्य लगेचच तसा अर्थ घेऊन मोकळा होतो. पण वास्तविक आयुर्वेदाचा अभ्यास केला व त्याचे शब्दकोश अभ्यासले, की जे भावप्रकाश निघण्टु वगैरे नावाने प्रसिद्ध आहेत, त्यात ही नावे औषधी वनस्पतींचीच आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे पशुंच्या नावाची किॅवा अवयवांची सारखीच नावे असणारी आयुर्वैदक वनस्पती आढळतात व तोच वनस्पती अर्थ त्या वैदिक ऋचेचा घ्यायचा हे उघड आहे. ह्याचे कारण सरळ आहे की\n“मा हिॅस्यात सर्वभूतानि” – कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका.. वेदांचीच आज्ञा \nवेदांत मांस शब्दाचा अर्थ\nमांस शब्दाचा अर्थ आपण जसा आज घेतो तसा तो नसून मांस म्हणजे फळाच्या आतला जो गर असतो त्यालाच मांस हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा मांस शब्दाचा अर्थ “परमान्नं तु पायसम्” असा दुध व तांदळाची खीर किॅवा दुधाचे पदार्थ असा सांगितलाय. पण स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढणे ही आजकाल एक फॅशन आहे. असो.\nजो वेद साक्षात् परमेश्वराची वाणी तो वेदभगवान यज्ञांमध्ये कोणत्याही प्राणीमात्राच्या हत्येची आज्ञा का बरे देईल\nकारण यज्ञाचं वर्णन ऋग्वेदाच्या पहिल्याच सुक्तांत चोथ्याच ऋचेत खालील प्रकारे आलंय.\nअग्ने यं यज्ञमध्वरं विश्वत: परिभूरसि \n“यज्ञं अध्वरं” ह्या शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी दिला आहे\nअध्वर इति यज्ञानाम – ध्वरतिहिंसा कर्मा तत्प्रतिषेध: – निरुक्त २\n#ध्वर म्हणजे हिॅसा व त्याचा जिथे निषेध तो अध्वर म्हणजे यज्ञ हा “अध्वर” म्हणजे अहिंसक असतो. वेदांमध्ये हा “अध्वर” शब्द अनेकवेळा आलेला आहे. शतपथ ब्राह्नणामध्ये तर तिसरे कांड “अध्वर” नावानेच आहे.\nवेदांत “आलंभन” शब्दाचा अर्थ\n#आलंभन ह्या शब्दाचा विकृत अर्थ वध असा काढणारे लोक त्याच्या वास्तविक अर्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. एक साधं प्रमाण घेऊयात\n#पारस्कर गृह्यसुत्रांत सांगितलं आहे की\nअथास्य (ब्रह्नचारिण:) दक्षि���ासं अधिह्रदयं आलभते \nअर्थ – गुरु त्याच्या शिष्याच्या ह्रदयांस हात लावतो.\n#उपनयनाच्या वेळी “ह्रदयालम्भन” अशी एक क्रिया असते ज्यात गुरु स्वत:च्या शिष्याच्या म्हणजे त्या बटुच्या ह्रदयांस हात लावतो. इथे “आलंभन” चा अर्थ “स्पर्श” असाच अभिप्रेत आहे व वेदांतही तोच अर्थ आहे. पण पाश्चिमात्यांची टुकार व भिकार वेदानुवाद व विशेषत: मेकडाॅनेल व कीथ ह्यांच्या विकृत अशा “वैदिक इण्डेक्स” ह्या द्विखंडात्मक ग्रंथात, जो आम्ही स्वत: पूर्ण मुळ आंग्लभाषेत व हिंदीतही वाचला आहे व ज्यामध्ये “आलंभन” शब्दाचा “वध” असा विकृत अर्थ केला गेल्याने त्यालाच आपले लोक अंधपणाने प्रमाण मानतात. आता ह्यापेक्षा दुर्दैव कोणते हा आंग्लभाषेत व हिंदी भाषेतही पीडीएफ स्वरुपात डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.\n“आलम्भन” हा शब्दांमध्ये “लभ” ह्या संस्कृत धातुचा पाणिनीनुसार अर्थ “प्राप्त करणे” असा आहे. “लभ्” ह्या धातुचा आणखी अर्थ “प्रेरणा” असाही होतो. हाच अर्थ इतर अनेक व्याकरणकारांनीही घेतला असल्याने म्हणूनच आलंभनचा अर्थ “आ” शब्द अधिक आल्याने “अत्यंत प्राप्ती” असा योग्य आहे. संस्कृतच्या अध्ययनासाठी जी वाराणशीतील संस्कृत पाठशाळा सर्वभारतात व जगातही प्रमाण मानली जाते, त्याच पाठशाळेने “धातुपाठ समीक्षा” नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, त्यातही “लभ्” शब्दाचा अर्थ प्राप्ती असाच घेतला असून त्यात हिॅसा किॅवा वध असा कुठेही घेतला नाही.\nतरीही उदाहरणार्थ #यजुर्वेदांतली एक ऋचा पाहु\nब्रह्मणे ब्राह्नणमालभते, क्षत्राय राजन्यम् \nनृत्याय सूतं, धर्माय सभाचरम् \nब्रह्मणे ब्राह्मणं आलभते – ज्ञानासाठी ज्ञानीला प्राप्त करतो.\nक्षत्राय राजन्यं आलभते – शौर्यासाठी शूरपुरुषांस प्राप्त करतो.\nनृत्ताय सूतं आलभते – नाचण्यासाठी सूतांस प्राप्त करतो किॅवा बोलवितो\nधर्माय सभाचरं आलभते – धर्माज्ञानासाठी किॅवा धर्मासाठी धर्मसभेस किॅवा सदस्यास प्राप्त करतो.\nत्यामुळे “आलंभन” शब्दाचा अर्थ वध किॅवा हत्या असा घेणं विकृतीचा कळस आहे. ह्याप्रमाणेच “गवालंभ” ह्या शब्दाचा अर्थही गाईस प्राप्त करणे असा असून तिची “हत्या” असा कुठेही होत नाही.\nआता वर सांगितलेली ही यादी किती मोठी आहे ते आपण पाहु. मी हिॅदी आयुर्वेदिक कोषातली नावे दिली आहेत, ती खालीलप्रमाणे.\nखालील आधी वेदांतील पशुंची नावे व नंतर त्याची तेच नाव असलेली आयुर्वैदिक औषधी दिलेली आहे.\nपशुनाम – वनस्पती नाम \n१. वृषभ – ऋषभस्कन्द\n२. मेष – जीवशाक\n३. श्वान – कुत्ताघास, ग्रन्थिपर्ण\n४. कुक्कुट – शाल्मलीवृक्ष\n५. मार्जार – बिल्लीघास, चित्ता\n६. नर – सौगन्धिक तृण\n७. मयूर – मयुरशिखा\n८. मातुल – घमरा\n९. बीछु – बीछुबूटी\n१०. मृग – सहदेवी, इन्द्रायण, जटामासी, कपूर(कापूर)\n११. सर्प – सर्पिणीबूटी\n१२. पशु – अम्बाडा, मोथा\n१३. अश्व – अश्वगन्धा, अजमोदा\n१४. कुमारी – घीकुमार\n१५. हस्ति – हस्तिकन्द\n१६. नकुल – नाकुलीबुटी\n१७. वपा – झिल्ली अर्थात बक्कल के भीतर का जाला\n१८. हंस – हंसपदी\n१९. अस्थि – गुठली\n२०. मत्स्य – मत्स्याक्षी (मराठीत मत्स्याण्डी) हिचा उल्लेख रामायणात आहे ज्यावरून काही दीडशहाणे रामाला मांसाहारी म्हणतात) \n२१. मांस – फल का गुदा, जटामासी (थोडक्यांत फळाचा किंवा वनस्पतीतला आतला गर)\n२२. मूषक – मूषाकर्णी\n२३. चर्म – बक्कल\n२४. गो – गौलोमी\n२५. स्नायु – रेशा\n२६. महाज – बडी अजवायन\n२७. नख – नखबूटी\n२८. सिॅही – कटेली, वासा\n२९. मेद – मेदा\n३०. खर – खरपर्णिनी\n३१. लोम – जटामासी\n३२. काक – काकमाची\n३३. ह्रद – दारचीनी\n३४. वाराह – वाराहीकन्द\n३५. पेशी – जटामासी\n३६. महिष – महिषाक्ष, गुग्गुळ\n३७. रुधिर – केशर\n३८. श्येन – श्येनघंटी(दन्ती)\n३९. आलम्भन – स्पर्श\nजिज्ञासूंनी आयुर्वैदिक कोष मुंबई, किॅवा भावप्रकाश निघण्टु किॅवा इतर आयुर्वैदिक कोष पहावेत. प्रमाण मिळेल.\n जर हा अर्थ घेतला नाही तर किती गोंधळ व अनर्थ होतो व झाला आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही.\nनोsलुकोsप्यवलोकते दिवा किॅ सूर्यस्य दूषणम् \nSOURCE = तुकाराम चिंचणीकर — पाखण्ड खण्डिणी\nSource – WhatsApp वर संबंधित लेख वाचला. आवडला. पटला आणि जास्तीत जास्त पसरावा अन आमच्या वाचकांना वाचण्यास मिळवा म्हणून इथे टाकला आहे. खर्‍या लेखकाच्या नावासकट…\nदेसी घी के चमत्कार\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत मा��ाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/brigadier-hemant-mahajan-article-on-khalistan/", "date_download": "2019-01-19T01:45:07Z", "digest": "sha1:IK7QJUCGN3IUSNUAV3SCQP7IRKPVQSXZ", "length": 29875, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : पुन्हा एकदा खलिस्तानवाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण…\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली म��ाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\n1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nलेख : पुन्हा एकदा खलिस्तानवाद\nखलिस्तानसाठी मेळावा ‘लंडन डिक्लेरेशन’ नावाने ओळखला जातो आणि अमेरिकास्थित ‘सिख फॉर जस्टिस’ या संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की, 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणि हिंदुस्थानातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे. हिंदुस्थान व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरू आहे. नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.\nपाकिस्तानी वंशाचे लंडनचे विद्यमान महापौर सादिक खान यांनी प्रो-खलिस्तान संमेलन (रॅली) ट्रफाल्गर उपनगरात 12 ऑगस्ट रोजी भरवण्यास परवानगी दिली. मात्र त्याच दिवशी एक ते चार वाजायच्या दरम्यान हिंदुस्थानच्या बाजूने असलेल्या संमेलनाला मात्र परवानगी नाकारली. कारण सांगण्यात आले की, त्यांनी ही परवानगी वेळेवर मागितली नव्हती. खलिस्तानसाठी मेळावा ‘लंडन डिक्लेरेशन’ नावाने ओळखला जातो आणि अमेरिकास्थित ‘सिख फॉर जस्टिस’ या संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की, 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणि हिंदुस्थानातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सिख फॉर जस्टिसने जाहीर केले आहे. हिंदुस्थानातील शिखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे. हिंदुस्थान व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरू आहे. नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.\nलंडनस्थित हिंदुस्थानींनी प्रो-खलिस्तान संमेलनाविरुद्ध ‘आम्ही हिंदुस्थानी’ म्हणून एक संस्था सहा महिन्यांपूर्वी उभारली. त्यांनी ठरवले की, 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन लंडनमध्ये साजरा करतील. मात्र या बैठकीला लंडनचे महापौर पाकिस्तानी मूळचे सादिक खान यांनी परवानगी दिली नाही. त्यांच्या या कारवाईला हिंदुस्थानविरोधी मानले जाते.\n1980-90च्या दशकातील खलिस्तानची चळवळ हिंदुस्थानातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा धगधगत ठेवला आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि कॅनडा यांच्या परस्पर संबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.\nअमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांनंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उलचण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शिखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांबद्दल बोलू लागले. त्यात पंजाबातील बेरोजगारी आणि ड्रग माफियांचा उदय या समस्यांनी गेली दहा वर्षे थैमान घातले आहे. याचा फायदा घेऊन पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे\nपाश्चात्य देशांतील राजकारण्यांना खलिस्तान काय आहे हे माहीत आहे. पंजाब हे कश्मीरच्या शेजारचे राज्य आहे, आणि स्वतंत्र कश्मीरला सक्रिय पाठिंबा देणारा खलीद आवान हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात 14 वर्षांची सजा भोगत आहे. तरीही तेथील सरकारे खलिस्तानवादी लोकांच्या नियोजित सभेला अटकाव करण्याच्या हिंदुस्थानच्या विनंतीचा विचार करत नाहीत.\nपंजाब स्वतंत्र झाल्यास स्वतंत्र कश्मीर निर्माण करणे सोपे जाईल अशी अटकळ बांधून कश्मीर फुटीरतावादी खलिस्तानला पाठिंबा देत आहेत. ज्या वेळेस खलिस्तानी दहशतवादी चळवळ हिंदुस्थानात सुरू झाली, त्यावेळी एक प्रमुख नेते व समर्थक जगजितसिंह हे कॅनडात राहत होते व अनिवासी हिंदुस्थानी होते. कॅनडामध्ये एका हिंदुस्थानी मंत्र्याचा खून करण्यात आला आणि आपले एक विमानही पाडले गेले. हिंदुस्थानविरोधी दहशतवादी देशाबाहेरही कटकारस्थाने करू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशांत होत आहेत. त्यावर लक्ष देऊन परदेशात त्यांच्या कारवाया कशा रोखायच्या हे हिंदुस्थानसमोर एक मोठे आव्हान आहे.\nखलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यां��े उदात्तीकरण पंजाबमधील काही संस्थांकडून करण्यात येत आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्याकरिता पोस्टर लावले गेले. या कागदपत्रांमध्ये पंजाब पोलिसांना आवाहन करण्यात आले होते की, त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नयेत. या पत्रकातून त्यांना बंड करण्यास सांगत होते. खलिस्तानवाद्यांचे साहित्य, फोटो गुरुद्वाराबाहेर विक्रीला ठेवण्यात येते. मात्र अशा प्रकारे त्यांचा फोटो दरबार साहिबमध्ये लावण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच होत आहे. त्यांचे उदात्तीकरण करून आणि खलिस्तानविषयी तरुणांना भडकवून खलिस्तानी दहशतवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुस्थानी शीख हे देशप्रेमी आहेत, पण काही वाट चुकलेल्या शिखांच्या संघटना अमेरिका, युरोप आणि कॅनडामध्ये तयार होत आहेत.\nकॅनडात होणाऱया हिंदुस्थानविरोधी खलिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध झाला व्हायला हवा. दुसऱया देशामध्ये हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱयांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्रायलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रूंना इतर देशांत जाऊन पकडते तसे आपण करू शकतो का मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना हिंदुस्थानविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. खलिस्तान समर्थकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. हिंदुस्थानविरोधी कारवाया या परदेशी भूमीवर होत असताना त्यावर लक्ष ठेवून त्यावर हल्ला व प्रतिहल्ला करणे गरजेचे आहे.\nस्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडा आणि युरोपात सुरू असलेल्या ‘रेफरेंडम 2020’ या मोहिमेचा सूत्रधार एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्यातील चौधरीसाहब अर्थात लेफ्टनंट कर्नल शाहिद मोहंमद मलही हा अधिकारी युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या हिंदुस्थानविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे. चौधरीच्या पर्सनल कॉम्प्युटरमधून अनेक दस्तऐवज आढळून आले आहेत. ज्यामध्ये ‘रेफरेंडम 2020’ चळवळीचा विस्तृत आराखडा सापडला आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ ही संस्था आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय याही मागे आहेच. गेल्या दोन वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आयएसआयने युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम 2020ला ‘ऑपरेशन एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. 6 जून 2020मध्ये हे ‘रेफरेंडम 2020’ सुरू करण्यात येणार आहे. याच दिवशी पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या मोहिमेला साडेतीन दशके पूर्ण होत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील‘तू माझी ब्युटीक्वीन’ लावणार प्रेक्षकांना वेड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sanjivani-bhilande-talk-about-god/", "date_download": "2019-01-19T02:42:47Z", "digest": "sha1:EQTC355ZUNIUUGJ6GCABRXKQ2SJLBWPH", "length": 18893, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "मीरेचा मुक्त ���ाव हवाहवासा – संजिवनी भिलांडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबईकरांची वर्षाला 175 मेगावॅटने विजेची भूक वाढणार\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\n‘इंटरमिजीएट’ परीक्षेचे वाढीव गुण कसे मिळणार\nगतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nहिंदुस्थानने रचला ऑस्ट्रेलियात इतिहास, पहिल्यांदाच जिंकली द्विपक्षीय वन डे मालिका\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर ���े अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nमीरेचा मुक्त भाव हवाहवासा – संजिवनी भिलांडे\nदेवाचे वेगळे परिमाण सांगताहेत गायिका संजिवनी भिलांडे.\n – संत मिराबाई यांना मी दैवत मानते. तिचा मुक्त भाव हवाहवासा वाटता. तिची ओळख आत्म्याची ओळख आहे, शरीराची नाही. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्रीने हे ओळखलं की आपली ओळख ही कला, बुद्धिमत्ता, हुशारी आहे.\n – वैष्णोदेवी मला आवडतं. माउंट अबू येथील दिलवारा जैन मंदिर.\n> आवडती प्रार्थना – नमोकार मंत्र\n> आवडते देवाचं गाणं – या या गणराया… हे मी गायलेलं गाणं.\n> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का – संत तुकारामांची मी फॅन आहे. त्यांच्या ग्रंथाचा सध्या इंग्रजी अनुवाद करत आहे. अभ्यासही करत आहे.\n> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का – माझा दैवी चमत्कारापेक्षा दैवी आत्मनिवेदन आणि अनुसंधान करण्यावर जास्त विश्वास आहे. माझ्या देवाशी माझा वैयक्तिक संवाद सुरू असतो. देव माझ्या छोटय़ा छोटय़ा ईच्छा पूर्ण करतो, असे मला वाटते.\n> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं – नृत्य केल्यावर मला समाधान मिळतं.\n> दुःखी असतेस तेव्हा – स्पष्टपणे समोरच्याला त्यांची चूक सांगते. आपल्याला देवाने खूप दिलंय जास्त हाव करू नये. आपलं काम अजून चांगलं करावं. मग सगळं आपसूकच मिळतं. भांडून काही मिळत नाही. हे स्वतःच्या मनाला समजावते. सध्या देवावर विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.\n> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुझं मत काय – देवभोळं असण्यापेक्षा स्वतःविषयी आत्मविश्वास असावा. खुद मे जो है वो खुदा है – देवभोळं असण्यापेक्षा स्वतःविषयी आत्मविश्वास असावा. खुद मे जो है वो खुदा है त्याची भक्ती करावी, कर्मयोगी असावं. स्वतःच्या कामात झोकून देऊन काम करावं, यातचं देव मानावा असं मला वाटतं. आपल्याकडे अध्यात्म हे कोणत्याही धर्माशी बांधलेलं नाही\n> मूर्तीपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना – दोन्हीही मी करत नाही, पण जेव्हा मी गाते किंवा नृत्य करण्यासाठी उभी राहते तेव्हा मी प्रत्यक्ष तिथे नसतेच, असं मला वाटतं. त्यावेळी एक वेगळ्याच प्रकारची स्पंदन मला मिळत असतात, हीच माझी प्रार्थना आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nकोस्टल रोडमुळे वरळी सीफेसला धक्का लागणार नाही, पालिकेची ग्वाही\nमुंबईतील बेकायदा बांधकामे ‘सॅटेलाइट’ शोधणार\nआर्थिक व सामाजिक मागासलेपण कमी करण्यासाठीच मराठ्यांना आरक्षण\nगणपतीला ‘राष्ट्रदेव’ म्हणून मान्यता द्या\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-155399.html", "date_download": "2019-01-19T02:08:26Z", "digest": "sha1:NHKOYMXAFA2W42CLC4AYSAEKDI4T3Z3P", "length": 14087, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींची अपेक्षा", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nमहाराष्ट्र 9 hours ago\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nमहाराष्ट्र 9 hours ago\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO : गुर्हाळ घराच्या काहिलीत कर्मचाऱ्याने मारली उडी\nमहाराष्ट्र 13 hours ago\nविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात ��धीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या पल्लवी भटेवरा\nVIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार\nVIDEO : खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरातले वकील उतरले रस्त्यावर\nVIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप 5 व्हिडिओ\nVIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं\nVIDEO : टेम्पोनं हुल दिल्यानं दुचाकी 360 डिग्री फिरली, महिला थोडक्यात बचावली\nVIDEO : पुण्यातल्या पाणीकपातीविरोधात मनसेचा राडा\nVIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 19 बाय 8 फुटांच्या गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा\nVIDEO : असा झाला सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप\nVIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\nVIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून\nSpecial Report : उलगडणार 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य\nVIDEO : कठीण इंग्लिश शब्दांचा उच्चार कसा करायचा सांगतील 'हे' अॅप्स\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nमी सचिनला चिडताना पाहिलं आहे, पण धोनी कधीच चिडला नाही- रवी शास्त्री\nरेल्वेचं तिकीट खरेदी करणं होणार सोपं, घरबसल्या 'असं' करा बुकिंग\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3492/", "date_download": "2019-01-19T02:08:45Z", "digest": "sha1:32LERLJOXYIUGFTK5QAOT4NGLWJUVJWD", "length": 3174, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये......", "raw_content": "\nतुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी\nमला प्रेमयद्य करावेसे वाटते\nतुझ्या गोड हास्याच्या लहरींसंगे\nमला वाहुन जावेसे वाटते....\nतुझ्य��� मनाच्या कोण्यात हरवलेल्या\nजाणीवांना पुन्हा जागवावेसे वाटते....\nनको तु रुसुन बसु अशी सजनी\nमनाच्या त्या काटेरी कुंपणाशी\nतोडुन टाक आज बंधने सगळी\nमिळुन जा नदी बनुन सागराशी\nसगळे अडथळे हटवुन द्यावेसे वाटते...\nतुजविन अधुरा आहे खेळ सावल्यांचा\nतुझ्या विरहाचे दु:ख उन्हापरी चटके\nमोत्यांचे ते चमकणे खेळ शिंपल्यांचा\nकोहिनुर मन माझे तुझ्यासाठी भटके\nना सावली ना शिंपले तुच माझे आपले\nतुला पुन्हा आपलेसे करावेसे वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/13-year-old-child-was-saved-anganwadi-worker-canal-122597", "date_download": "2019-01-19T02:51:22Z", "digest": "sha1:JYDQ3NH5ZB7BDLTFTVK25PYKMOU6O53R", "length": 14734, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "A 13-year-old child was saved by the anganwadi worker in the canal कालव्यात पडलेल्या अंगणवाडी सेविकेला 13 वर्षाच्या मुलाने वाचविले | eSakal", "raw_content": "\nकालव्यात पडलेल्या अंगणवाडी सेविकेला 13 वर्षाच्या मुलाने वाचविले\nशनिवार, 9 जून 2018\nनिफाड : गाजरवाडी नांदुरमध्यमेश्वर शिवारातील गोदावरी कालव्यावर धोकादायक लोंखंडी पुल आहे. गाजरवाडी ता. निफाड येथुन शुक्रवारी अंगणवाङीचे काम आटोपून घराकडे परतणाऱ्या अंगणवाडी सेविका येथिल धोकादायक लोंखंडी पुलावरण जात असतांनाच तोल जावुन कालव्यात कोसळल्या. मात्र, तेथे असणाऱ्या अजय वळंबे 13 वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब नकरता वाहत्या पाण्यात उडी घेवुन अंगणवाडी सेविकेचा जिव वाचवल्याची साहसपुर्ण घटना घडली आहे.\nनिफाड : गाजरवाडी नांदुरमध्यमेश्वर शिवारातील गोदावरी कालव्यावर धोकादायक लोंखंडी पुल आहे. गाजरवाडी ता. निफाड येथुन शुक्रवारी अंगणवाङीचे काम आटोपून घराकडे परतणाऱ्या अंगणवाडी सेविका येथिल धोकादायक लोंखंडी पुलावरण जात असतांनाच तोल जावुन कालव्यात कोसळल्या. मात्र, तेथे असणाऱ्या अजय वळंबे 13 वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब नकरता वाहत्या पाण्यात उडी घेवुन अंगणवाडी सेविकेचा जिव वाचवल्याची साहसपुर्ण घटना घडली आहे.\nउषाबाई पांडुरंग पगारे (वय 58) असे कालव्यातून वाचविण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. उषाबाई शुक्रवार दि 8 रोजी गाजरवाडी शिवारातील अंगणवाडीतील काम आटपून दुपारी 4 च्या सुमारास घरी निघाल्या होत्या. पण घरी येतांना कालवा ओलांडण्यासाठी पूल नाही. इथे पूर्वी लोंखंडी पाइप होते त्यावरून दोन्ही बाजूकडील लोक, शाळेतील मुले, मजूर वर्ग धोका पत्कारून ये ज�� करायचे. अनेक वर्षे दुर्लक्ष असलेल्या या भागात नुकत्याच निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी या भागातील लोकांचा हा जीवघेणा प्रवास पाहिला आणि लोकांच्या मागणीनुसार येथे लोखंडी पूल बांधायला दिला आहे. त्याचे काम सुरू असून त्यावर अजून पत्रा टाकणे बाकी आहे. याच पत्रा नसलेल्या पुलावरून शुक्रवारी उषाबाई तोल जाऊन वाहत्या पाटात पडल्या.\nउषाबाई पाण्यात पडल्याचे इंदूबाई शिंदे व अजय वळंबे यांनी पाहिले त्या क्षणी अजय या 13 वर्षीय मुलाने लगेच पाटात उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या उषाताईना सुमारे अर्धा किलोमीटर पोहत जाऊन पाटाच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यांना लगेच नैताळें येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. मरणाच्या दारातून परत आलेल्या उषाबाई यांची प्रकृती आता स्थिर आहे. यापूर्वीही त्या या जीवघेण्या पाटाच्या पुलावरून कालव्यात कोसळल्या होत्या केवळ दैव बलवत्तर आणि कुठलाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी वाहत्या पाटात उडी घेणाऱ्या अजयमुळे उषाबाई वाचल्या.\nया घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कालव्यावरील हा लोखंडी पादचारी पूल लवकर पूर्णत्वास न्यावा अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. अजयने कोवळ्या वयात दाखवलेल्या या सजगता व हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nनाशिक जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त\nनाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त...\nराज्यातील हुडहुडी पुन्हा वाढली\nपुणे - हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे...\nराज्यात थंडीचा कडाका कायम\nपुणे - राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्य��ंच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली...\nनाशिककर गारठले; पारा 8.5 अंशांवर\nनाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/teacher-social-work-chalisgaon-107380", "date_download": "2019-01-19T02:37:00Z", "digest": "sha1:5QTWJGRV36C2IRD6AHCYJGCBOZITFVK2", "length": 12381, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher social work in chalisgaon शिक्षकाच्या मरणोत्तरानंतरही घडले शैक्षणिक कार्य | eSakal", "raw_content": "\nशिक्षकाच्या मरणोत्तरानंतरही घडले शैक्षणिक कार्य\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nपारंपरिक जेवणावळींच्या पद्धतीला फाटा देत धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पवार कुटुंबीयांनी समाजासमोर आगळा वेगळा उपक्रम साकारला. आपल्या वडिलांनी ज्या शिक्षकी व्यवसायात आपले आयुष्य ज्ञानदानात खर्ची केले.\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : धामणगाव( ता.चाळीसगाव) येथील सेवानिवृत्त शिक्षक (कै.) श्रीराम पवार यांच्या प्रथम स्मरणार्थ माध्यमिक विद्यालय सर्वोदय आश्रमशाळेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले आहे.\nपारंपरिक जेवणावळींच्या पद्धतीला फाटा देत धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पवार कुटुंबीयांनी समाजासमोर आगळा वेगळा उपक्रम साकारला. आपल्या वडिलांनी ज्या शिक्षकी व्यवसायात आपले आयुष्य ज्ञानदानात खर्ची केले. त्याच भावनेतून मरणोत्तरी देखील शैक्षणिक भावना जोपासण्याच्या हेतुने सेवानिवृत्त शिक्षक (कै.)श्रीराम केशवराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ येथील पवार कुटुंबीयांनी सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील वस्तीगृहच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.\nवह्या वाटपाची संकल्पना मुलगा नितीन पवार यांची आहे.तेही वडिलांप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करीत असून राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी वडीलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटपाचा चांगला निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एल. टी. सोनवणे, व्ही. के. निकम, बी. डी. पवार, पी. एस. पाटील, शिरसाठ, हेमंत पाटील, अधिक्षक गणेश सूर्यवंशी, सचिन पवार, प्रशांत पवार, सुनिल पवार, सुनिल जगताप, पंकज पवार अनिल पवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\nअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला\nचाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव...\nपोलिस अधीक्षक लोहार खंडणी प्रकरणात दोषी\nजळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/1?page=4", "date_download": "2019-01-19T02:18:55Z", "digest": "sha1:O3SDF6VGBPYNM2PL6LGFWUKAWVPMY3WU", "length": 7499, "nlines": 159, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अर्थकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nघर स्वतःचे की भाड्याचे\nखालील मजकूर एका ढकलपत्रातून आला. तो वाचल्यावर क्षणभर पटतो. पण त्यातले अनेक मुद्दे एकांगी वाटले. घर हा प्रत्येकाचा गरजेचा भाग आणि त्यासाठीचे अर्थकारण हा सर्वात महत्वाचा आणि न टाळता येण्यासारखा भाग. मजकूर असा आहे :\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nअरुंधती रॉय (आणि तत्सम)\nव्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.\nहे तर करावेच लागेल\nभारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात.\n१९९२ सालच्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकात राष्ट्रीय पातळीवर अननुभवी असलेल्या बिल क्लिंटनला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्याशी सामना देयचा होता.\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका\n'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स\n\"रोश विरुद्ध अ‍ॅडम्स\"च्या निमित्ताने - २: रोश आणि अ‍ॅडम्स\n\"रोश विरुद्ध अ‍ॅडम्स\"च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका\nहे रामदेव नक्की कोण\nरामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://osmanabadlive.in/", "date_download": "2019-01-19T03:15:06Z", "digest": "sha1:UHXDL6WD7UMSOQHVCO7QVP72PTIF6VP4", "length": 17496, "nlines": 233, "source_domain": "osmanabadlive.in", "title": "News Portal of Osmanabad", "raw_content": "\nआपल्य��� बातम्या, आपले न्यूज पोर्टल - उस्मानाबाद लाइव्ह\nउस्मानाबाद लाइव्हला बातम्या देण्यासाठी कॉल करा - 9420477111\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nएकाच दिवशी १५ पोलीस निलंबित\nआदिलशाहीची अस्सल सनद सापडली\nपत्नीचा खून करून पती पोलीस स्टेशनमध्ये हजर\nमुलीच्या अत्याचार प्रकणी येणेगूर येथे रास्ता रोको\nतुळजाभवानीचे महिलांनी घेतले हात लावून दर्शन\nअसा निष्क्रिय एसपी पुन्हा होणे नाही \nमी मागील 30 वर्षांपासून पत्रकारिता करत आहे, उस्मानाबादला अनेक एसपी आले आणि गेले पण पंकज देशमुखसारखा निष्क्रिय एसपी यापूर्वी मी कधी पाहिला नाही. असा निष्क्रिय एसपी पुन्हा होणे नाही असेच वर्णन करावे लागेल.\nउस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या ...\nसोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग मार्गी लागेल \nसोलापूर ते उस्मानाबाद व्हाया तुळजापूर रेल्वे मार्गास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. गेली दोन दशके तुळजापूर आणि उस्मानाबादकर ज्या महत्वकांक्षी रेल्वे प्रकल्पाची वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आला आहे. ...\nउस्मानाबादचा स्त्री लंपट शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्यावर अखेर 16 एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भूम तालुक्यातील आणखी एका महिलेने तक्रार दिली.\nजगताप स्त्री लंपट असल्याचं उघड झाल्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी जगतापच्या ...\nभूकंपाची २५ वर्ष ... ...\nबरोबर 25 वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सास्तुर, माकणी परिसरात मोठा भूकंप झाला होता, धरणीमाता कोप पावल्याने हाहाकार उडाला होता, अनेक जिवाभावाची माणसे गेली तर काही कायम जखमी झाली होती.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर, ...\nबकरी ईदच्या सणासाठी जात असताना अभियंत्यांचा मृत्यू\nपत्नीला जाळल्याप्रकरणी पतीला जन्मठेप\nमहिलांचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग\nशेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यासदौऱ्यासाठी प्रस्ताव सादर करावेत\nहारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागंल\nजानकर यांच्या हस्ते पशुवैद्यकीय संस्थांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण\nआरणी येथील नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाला गती\nस्टेडियमवर साकारतोय तीस फूट उंच सभामंडप\n५० वर्षीय शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nराईनपाडा हत्याकां���ाचा नळदुर्गमध्ये रिपाई\nपाच हजार लाच घेताना पकडले\nअणदूरमधील आठवडी बाजाराची जागा बदलण्याचा कुटील डाव \nशाळेच्या इमारतीची एक खोली कोसळली; जीवितहानी नाही\nऔरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत खो-खो स्पर्धेकडे असंख्य महाविद्यालयांनी फिरवली पाठ\nतुळजापूर मंदिरात महंतांना महिलांनी धरले रोखून\nविष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\nतेरणा नदीजवळ आढळला बालिकेचा मृतदेह\nउमरगा येथे मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चा\nकदेरमध्ये आगळी वेगळी कारहुनी\nमोबाईलचे दुकान चोरट्याने फोडले\nउमरगा तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे मोठे नुकसान\nकिरकोळ कारणावरून तरुणाचा खून\nकर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन \nतरुण शेतकऱ्याने पपई ची लागवड करून घेतले लाखोंचे उत्पादन\nआनंदनगर ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा\nशहरात अवैधरीत्या खोद काम,कारवाई ची मागणी\nशेतकऱ्याच्या हातावर तुरी देत मृत्यूने कवटाळले \nलोहाऱ्याजवळ बसच्या धडकेत युवक जागीच\n\"खुले वाचनालयास\" उतरती कळा\nजेवळीत शेतमजुराचे घर जळून खाक\n\"राष्ट्रवादी आपल्या दारी\" अभियानास कळंब शहरात सुरुवात\nअर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन\nस्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय कायम\nडीसीसी’तील तेरा कर्मचाऱ्यांच्या बदल्या\nउघड्यावर शौचास गेल्याने न्यायालयाचा जणांना दंड\nतारेमध्ये वीज प्रवाह; तिघी चिकटल्या, एकीचा मृत्यू\nभूम तालुका विकासापासून कोसो दूर\nभूम पालिकेतील राष्ट्रवादीचे सारे कारभारी भाजपमध्ये\nपीकविम्याच्या मंजुरीत शेतकऱ्यांवर अन्याय\nशिववाहतूक सेनेच्या जिल्हा संघटकपदी अझहर शेख\nदुधीतील मंदिर पाडल्याने मारुती आणि विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती भरपावसात उघड्यावर\nदोन सावकारांच्या घरावर परंड्यात छापे\nसाकत प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय..\n'वंशाला दिवा' हवा म्हणून शिक्षकाने केले दुसरे लग्न\nबहिणीने मृत्यूच्या दारातून भावाला परत खेचले\nवेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या\nपुरवठा विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर - घुगे चौकशीच्या फेऱ्यात\nजेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दगड-गोटे उचलतात\nचिंचोली माळीच्या एकल बहिणीच्या मदतीला आला कुबडयावर चालणारा अपंग भाऊ \nचिंचोली माळीतील एकल महिला एकटीच उपसतेय कष्ट \nआपतिग्रस्त कुटुंबाला जनविकासने दिला आधार \nचिंचोली माळीतील 'त्या' घटनेतील आरोपीस न्यायालयीन कोठडी\nपन्नास वर्षे वयाच्या शाळेच्या शिपायाने केला सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग \nनांदेडला ‘नीट’परीक्षा केंद्र मंजूर\nत्या पोलिसांविरूध्द 302 चा गुन्हा\nराज्यातील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर\nतुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा समारोप\nडिजिटल मीडियावर विशेष चर्चासत्र\nमारेकरी सापडला, सूत्रधार कधी \nपंकज देशमुख नको, संदीप पाटील हवेत\nरोटी घाटात तुकाबांचा थाट \nशिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा\n'इज्तेमा'वरुन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात, ५ ठार\nशाहनवाज़ हुसैन ने भय्यूजी महाराज से सूर्योदय आश्रम पर मुलाकात की\nडॉक्‍टरांचा संप चिमूकल्याच्या जीवावर बेतला\n‘आयडिया’चा शेअर 12 टक्के तेजीत का\nचैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस \nदिग्विजय सिंहांनी राजकारणातून निवृत्त व्हावे- राणे\nसोनिया गांधी नामधारी अध्यक्ष; काँग्रेस राहुलच्या हाती: नायडू\nमुरूम पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस निलंबित\nशेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला \nजे दोन हजार वर्षात घडले नाही, ते केवळ दोन वर्षात काँग्रेसने केले\nउस्मानाबादेत 23 डिसेंबरला हाफ मॅरेथॉन\nबस चौपाटीमध्ये घुसली, चालक जखमी, प्रवासी बचावले ...\nतेर / रियलिटी चेक / तेरमधील विकास कामे बोगस\nउस्मानाबाद / नगर पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर\nअणदूरच्या प्रसाद मोकाशे याचे मुंबईत कलाप्रदर्शन\nपोलीस उपअधीक्षक गोपिका जहागीरदार यांना माहिती न दिल्यामुळे 3 हजार दंड\nतेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ उपकेंद्रात निदर्शने\nएक तरी वारी अनुभवावी\nकायदा समान आहे ....\nन्यूड : दुसरी बाजू \nजे पेरलं तेच उगवणार \nसुनील ढेपे, मुख्य संपादक\nतुळजाभवानीचे महिलांनी घेतले हात लावून दर्शन\nउप जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर अडचणीत\nमराठा समाजाची दिशाभूल -खेडेकर\nउलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड\nतुळजाभवानी चरणी 141 किलो सोने जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-19T02:21:44Z", "digest": "sha1:LB2MGOAWVJYCXTIRXN44UY3QZLKTQL6Z", "length": 22473, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाष्य : भस्मासुरी राजकारणाला चपराक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाष्य : भस्मासुरी राजकारणाला चपराक\nऍड. असीम सरोदे (कायदे अभ्यासक)\nदिल्लीमध्ये 1984 मध्ये झालेल्या शीखांच्या हत्याकांडाप्रकरणी सज्जनकुमारसारख्या राक्षसी प्रवृत्तीला जन्मठेप झाली हे चांगलेच झाले. कॉंग्रेसच्या या जुन्या नेत्याला 34 वर्षांनी झालेल्या शिक्षेने आणि न्यायालयाच्या या निर्णयाने झुंडीच्या आक्रमणात मुद्दाम लक्ष्य करून जाती-धर्माच्या आधारे समाजातील काही घटकांना जिवंत मारण्याच्या “भस्मासुरी- राजकारणाला’ चपराक दिली आहे. हा निकाल देताना निवडक पद्धतीने काही जाती-धर्माच्या, समाजाच्या लोकांना मारण्याविरोधात कायदा असावा अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्याबाबत येणाऱ्या काळात तत्परतेने पावले टाकली गेली पाहिजेत.\nसज्जनकुमार खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने काय म्हटले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.\nया न्यायनिर्णयात स्पष्टपणे मुंबईत 1993 साली झालेल्या दंगली आणि 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेले नियोजित हत्याकांड, मुजफ्फरपूर येथे 2013 मध्ये झालेल्या दंगलींचा उल्लेख करून न्यायालयाने सज्जनकुमारच्या केस प्रमाणेच ही प्रकरणे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर निवडक पद्धतीने काही जाती-धर्माच्या, समाजाच्या लोकांना मारण्याविरोधात कायदा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\nशासनपुरस्कृत दहशतवादी प्रकार न्यायालयाने स्पष्ट केल्याने आता इतर प्रकरणांमध्ये सुद्धा अशाच शिक्षा होतील अशी अपेक्षा भारतीय नागरिक करू शकतात.\nमाणुसकीविरोधातील गुन्हे असे नवीन प्रकरण भारतीय दंड विधान कायद्यात समाविष्ट करावेत अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्‍त केली आहे. झुंडींनी निरपराध लोकांवर केवळ ते एखाद्या धर्म-जातीचे आहेत म्हणून जीवघेणे हल्ले करणे थांबवले पाहिजे.\nसज्जनकुमारला राजकीय आशीर्वादाने पोलिसांची मदत लाभली. तशीच ती गुजरात, मुजफ्फरपूर आणि इतर प्रकरणात लाभली, असे माझे मत आहे.\nदेशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील पालम भागात पाच शीख नागरिकांची हत्या, गुरुद्वारा जाळणे या गुन्ह्याबाबत सज्जन कुमार यांना गुन्हेगारी कट रचणे, हत्येचा गुन्हा क��ण्यासाठी जमावाला उत्तेजन देणे, धर्माच्या नावावर दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणे, सामाजिक सौहार्दास धक्का पोहोचवणे आणि गुरुद्वाराचे पावित्र्यभंग व नासधूस या आरोपांतर्गत न्या. एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने दोषी ठरवले आहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बलवान खोखर, निवृत्त कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल, माजी आमदार महेंद्र यादव आणि किशन खोखर यांना शिक्षा सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयही न्यायालयाने योग्य ठरवला आहे. कनिष्ठ न्यायालयाने खोखर, भागमल आणि यांना सन 2013 मध्ये आजीवन कारावास तसेच यादव व किशन खोखर यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातील यादव आणि खोखर यांची शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nसज्जनकुमारसारख्या राक्षसी प्रवृत्तीला जन्मठेप झाली हे चांगलेच झाले. पण हा निकाल केवळ तेवढ्यापुरता अथवा त्या व्यक्‍तीपुरता मर्यादित नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कॉंग्रेस पक्षाच्या या जुन्या नेत्याला 34 वर्षांनी झालेल्या शिक्षेने आणि न्यायालयाच्या या निर्णयाने झुंडीच्या आक्रमणात मुद्दाम लक्ष्य करून जाती-धर्माच्या आधारे समाजातील काही घटकांना जिवंत मारण्याच्या “भस्मासुरी- राजकारणाला’ चपराक दिली आहे. तथापि, असे संहार घडतात तेव्हा त्यात्या वेळी अन्यायाला बळी पडलेल्या समाजातील, ज्या धर्मातील किंवा जातीतील लोक मारले गेलेत त्या जाती-धर्मातील लोकच विरोध करतात आणि अत्यंत नेटाने हे सामान्य परिवार न्याय मागत राहतात. अशा मारणाऱ्या झुंडींना काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटना पाठिंबा देत राहतात हा आपल्या देशाच्या राजकारणातील गंभीर दोष आहे. तो दूर व्हावा यासाठी कोणतेच न्यायालय निर्णय देऊ शकत नाही, हे दुर्दैवी आहे. अर्थात त्यासाठी हतबल होऊन पाहात राहण्यापेक्षा सर्व नागरिकांना प्रयत्न करावे लागतील.\nझुंडशाहीमुळे झालेल्या हत्याकांडाच्या प्रकरणी निकाल लागला रे लागला की लगेच तिथे राजकीय गिधाडे जमतात आणि त्या निर्णयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आपण नागरिक न्यायिक विचार करू शकत नाही. कारण या संधीसाधू, स्वार्थी राजकारण्यांनी आपली बुद्धी कुंठित केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे म्हणणे आपण खरे मानून चालत असतो. आता येणाऱ्या काळात बदल घडवायचा असेल तर अशा प्रकारे गैरफायदा घेणे चालणार नाही असे एकत्रितपणाने एकजुटीने ठरवावे लागेल. कायदा समजून घेणे आणि कायदेशीरता पाळणारा समाज म्हणून आपली वर्तणूक करणे महत्वाचे ठरेल. त्यांनी असे केले, आणि यांनी असे केले यापेक्षा चुकीचे समर्थन आपण नागरिक म्हणून करणार नाही असे ठरवावे लागेल.\n“खून का बदला खून’ हा नारा लोकशाही राज्यव्यवस्था उद्‌ध्वस्त करणारा असतो याची जाणीव 1984 च्या दंगलीत विधवा झालेल्या स्त्रियांच्या “विधवा कॉलोनी’ मधील स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांशी भेटून होते. या खटल्यादरम्यान अनेकदा सरकारी चौकशी अहवाल सरकारच्या सूचनांनुसार बदलण्यात आले आहेत. खटला बंद करावा असे रिपोर्ट दाखल करण्यात आले आणि त्यामुळे न्यायालयाचे निर्णय प्रभावित करण्यात आले. त्यानंतर जवळपास 13 विविध कमिट्यांनी या खात्यावर सातत्याने देखरेख ठेवलेली होती. या अनेक कमिट्या कॉंग्रेस काळात झाल्या होत्या. न्यायलायच्या दबावाने का असेना पण या कमिटी त्यांना कराव्या लागल्या होत्या.\nइंदिरा गांधींच्या अमानुष खुनानंतर या प्रकरणात 448 लोकांना शिक्षा झाली. सज्जनकुमारला झालेल्या शिक्षेस त्याच्या परिवाराद्वारे आव्हान दिले जाईल. लोकशाही व्यवस्थेत ही कायदेशीर प्रक्रिया सगळ्यांनाच उपलब्ध आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल. पण यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, एखादा हत्यारा-गुन्हेगार हा कोणत्या तरी धर्माचा किंवा जातीचा असतो म्हणून त्या जाती किंवा धर्माच्या सगळ्या लोकांना एकाच नजरेने बघणे नेहमीच अन्यायकारक असते. पण भारतीय समाजात ही मानसिकता आढळते. या वाईट गोष्टी आपण भारतीय नागरिक पुनःपुन्हा करणार नाही असे आपण आजही का ठरवत नाही\nअशा नरसंहारांमध्ये प्रश्न पोलिसांना वेठीस धरून होणाऱ्या झुंडीच्या आक्रमणाचा आहे. पोलिसांना “राजकीय-गुंड’ या स्वरूपात वापरणारे राजकारण हे भस्मासुर आणि राक्षस निर्माण करणारे असते. पोलिसांच्या मदतीने पुरावे मिटविणे, पोलीस अधिकारी यांना न्यायालयात खोटी, अपूर्ण माहिती असलेली व दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे दाखल करायला लावणे हा लोकशाहीला बेदखल करून झुंडशाहीला प्रेरणा देणारा प्रकार आहे. अशा प्रकारचे राजकारण नाकारण्याची हिम्मत भारतावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी दाखविली पाहिजे.\nअन्यायग्रस्त लोकांना आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी बोलणारे लोक ��ंख्येने इतके कमी का असतात अन्याग्रस्त लोकांच्या परिवाराला आणि त्यांना मदत करणाऱ्यांना संरक्षण द्यावे यासाठी आपण का नाही बोलत अन्याग्रस्त लोकांच्या परिवाराला आणि त्यांना मदत करणाऱ्यांना संरक्षण द्यावे यासाठी आपण का नाही बोलत म्हणूनच आज सरकार आणि शासन पुरस्कृत दहशतवाद आणि झुंडशाही याची लोकशाही प्रक्रियेला लागलेली कीड उखडून फेकण्याची वेळ आली आहे. यासाठी हवे आहेत केवळ लोकशाहीसाठी झटणारे अनेक हात आणि कुणाच्या पायाशी लोळण न घेता स्वतः विचार करू शकणारी खुल्या डोक्‍याची माणसं. सज्जनकुमारला झालेल्या शिक्षेने राजकारणातील अनेक दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी काही देशप्रेमी एकत्र आले तरच न्यायाचे राज्य प्रस्थापित होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/seven-days-between-the-republic-day-the-air-boundaries-of-delhi-will-remain-closed/", "date_download": "2019-01-19T02:20:34Z", "digest": "sha1:RE347EXAG2UFIMOQGUWOOAQXZK2Q7JYF", "length": 8358, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रजासत्ताक दिनादरम्यान सात दिवस दिल्लीच्या हवाई सीमा राहणार बंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनादरम्यान सात दिवस दिल्लीच्या हवाई सीमा राहणार बंद\nनवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमानिमित्त दिल्लीच्या हवाई सीमा काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही विमान उड्डाणे रद्द करण्यात येतील, तर काहींच्या वेळात बदल करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी दिल्लीच्या हवाई हद्दीतील वाहतूक कमी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दिनांक 18,20,21,22,23,24 आणि 26 जानेवारी रोजी काही काळ दिल्लीच्या हवाई सीमा सील करण्यात येणार आहेत.\nया काळात सकाळी 10.45 ते दुपारी 12.12 पर्यंत हवाई सीमा सील करण्यात येणार असल्याने 7 दिवसात इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरील सुमारे 800 उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी दर वर्षी दिल्लीच्या हवाई सीमा काही काळ सील केल्या जातात,\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-exclusive-resham-tipnis-interview-296151.html", "date_download": "2019-01-19T02:08:00Z", "digest": "sha1:SDP66NH7H7EVTJ5NSVO5PS4K7ZAXGNJM", "length": 18455, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मि��ाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा\nतिच्यात आणि राजेशमध्ये तसं काहीच नसून, ते दोघे चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरात असे खूप कमी लोक होते ज्यांना ती ओळखत होती. राजेश हा माझा जुना मित्र असल्याने आमचं एकमेकांशी पटत होतं. माझा स्वभावच खूप मनमोकळा असल्याने बाहेरच्या लोकांना गैरसमज झाला असावा.\nमुंबई, १६ जुलै : सध्या मराठी ‘बिग बॉस’ प्रत्येक घरात सर्वांचा चर्चेचा विषय बनलाय. तब्बल ९३ दिवस ‘बिग बॉस’च्या घरातून काढल्याने काल रेशम टिपणीस घराबाहेर पडलीय. तीन महिन्याहून अधिक काळ घरात काढलेल्या रेशमने घराबाहेर आल्यावर न्यूज18 लोकमतशी तिच्या या प्रवासाबद्दल मत व्यक्त केलं. यामध्ये राजेश आणि तिच्याबद्दल जे टीव्हीवर दाखवलं तसं काहीच नव्हतं. आम्ही दोघे जुने आणि चांगले मित्र आहोत असं तिचं म्हणणं आहे.रेशम टिपणीस ही मराठी बिग बॉस मधील एक चांगली दावेदार मानली जात होती. तिने या घरात ३ महिने पूर्ण करून ती या आठवड्यात घराबाहेर पडली. या ९३ दिवसांच्या तिच्या प्रवासामध्ये तिने खूप चढ उतार पाहिले. घराबाहेर तिच्या प्रति अनेक अफवा उठल्या आहेत. यामध्ये राजेशचं आणि तिचं अफेर सुरू आहे असं ही बोलण्यात आलं. पण घरातून बाहेर आल्यावर ती म्हणाली की, तिच्यात आणि राजेशमध्ये तसं काहीच नसून, ते दोघे चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरात असे खूप कमी लोक होते ज्यांना ती ओळखत होती. राजेश हा माझा जुना मित्र असल्याने आमचं एकमेकांशी पटत होतं. माझा स्वभावच खूप मनमोकळा असल्याने बाहेरच्या लोकांना गैरसमज झाला असावा.\nती पुढे म्हणाली की, सलग ८ वेळा नॉमिनेट झाल्याने ‘बिग बॉस’च्या घरात मी हा नवीन विक्रमच केलाय. तसंच या घरात राहून मला खूप काही शिकायला मिळालं. माझ्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी समोर आल्या. घरामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्याने मला खूप राग येत होता. पण काही काळानंतर मला त्याची सवय झाली आणि नंतर मला राग येणंच बंद झाला. खरंतर कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे हे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे मी स्वतःला काही वेळ देण्यासाठी बिग बॉसच्या घरात आले होते, असे ती म्हणाली.\nरेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर\nमी जर २ महिन्याहुन अधिक काळ या घरात काढला असता, तर ���दाचित मी हा संपूर्ण प्रवास आरामात करू शकले असते. पण, माझी मराठी बिग बॉस जिंकायची इच्छा अपूर्णच राहिली अशी खंत व्यक्त केली. शेवटी ‘बिग बॉस’चं पाहिलं पर्व आता आसताद काळे याने जिंकावं अशी इच्छा तिने व्यक्त केली.\nरेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळण आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघा मध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहेमीच चर्चेमध्ये राहिली. परंतु या आठवड्यामध्ये तिला बाहेर जावे लागले. रेशम टिपणीस या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. रेशम टिपणीसला बिग बॉस यांनी एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशन पासून वाचवू शकते आणि रेशम हिने आस्ताद काळेला सुरक्षित केले. आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहचणारा दुसरा स्पर्धक ठरला.\nबिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का \nबिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/in-babari-verdict-adavani-and-others-got-bail-261782.html", "date_download": "2019-01-19T02:35:54Z", "digest": "sha1:5MLJDGQCCBFPMP5JZ3I2ZHH6JJ4EP6YM", "length": 12338, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाबरी मशीद खटल्यातल्या अडवाणींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nबाबरी मशीद खटल्यातल्या अडवाणींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर\nया खटल्यात हे नेते दोषी आढळले तर त्यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.\n30 मे : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. लखनौच्या सीबीआय न्यायालयानं हा जामीन मंजूर केला.\nकोर्टात दाखल होण्यापूर्वी अडवाणी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस इथे भेट घेतली.\n1992 मध्ये बाबरी विध्वंसच्या वेळी कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पण ते आता राज्यपाल असल्याने त्यांना खटल्यातून सुटका मिळालीय.\nयाशिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल,आचार्य गिरिराज किशोर यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावं या खटल्यातून वगळण्यात आलीत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nलोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jivandatta-argade-is-the-candidate-for-usmanabad-1/", "date_download": "2019-01-19T02:31:05Z", "digest": "sha1:RKYXJKQKNQXQKNET2QQTTARVMCT4PV2P", "length": 22372, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nटीम महाराष्ट्र देशा- खा.राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासुन पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीपासुन स्थानिकस्तरापर्यंत पक्षांतर्गत तरुण कार्यकर्त्यांना अच्छे दिन येत असल्याने तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्याचे चित्र दिसत आहे. हेच सूत्र जर प्रमाण मानल्या गेले तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षामार्फत बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अॅड.जीवनदत्त आरगडे यांचा विचार होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे .\nआगामी २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडुन लोकसभा निवडणुकीत डाॅ.पद्मसिंह पाटील किंवा त्यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरा आश्वासक चेहरा आजतागायत समोर आलेला नाही.यापुर्वी २००९ साली या जागेवर तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी स्वत:साठीच या जागेचा आग्रह केल्यामुळे तो तीढा खुप वाढला व सर्वात शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तिय व जवळचे नातेवाईक असल्याने या जागेचा तीढा दिल्लीत सोडवला गेला व ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने डाॅ.पद्मसिंह पाटील यांच्यासाठी सोडली गेली.\nसद्य परिस्थितीत भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील तगडे आव्हान पाहता तरुण चेह-यांना संधी दिली जाईल असा अंदाज आहे.राष्ट्रवादी काँग्रेस कडुन कोणाला संधी द्यायची असा आश्वासक चेहरा आजमितीला तरी पुढे आलेला नाही. त्यामुळे या जागेबाबत जागावाटपासाठी २००९ व २०१४ चेच समिकरण कायम राहणार नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष या जागेवर दावा सांगतील कारण या लोकसभा मतदार संघात तुळजापुर औसा उमरगा उस्मानाबाद या ठिकाणी काँग्रेस तर बार्शी परांडा उस्मानाबाद व अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रभाव दिसुन येतो त्यामुळे या जागेवर दोन्ही पक्षांची ताकद समसमानच आहे.ही बाब हेरुनच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या जागेची मागणी स्वत:साठी २००९साली केली होती.\nया मतदारसंघात बार्शी तालुक्याची मतदारसंख्या लक्षणिय आहे. तसेच मागील २० वर्षापासुन बार्शीचा उमेदवार कोणत्याही पक्षातुन रिंगणात उतरवला गेला नाही त्यामुळे बार्शीकरांकडुन बार्शीचा खासदार असावा ही मागणी जोर धरत आहे. भाजपातुन भाजपा प्रदेश सरचिटणिस व आमदार सुजितसिंह ठाकुर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे,सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख व अन्य नांवे चर्चेत आहेत तर शिवसेनेमधुन तानाजी सावंत यांचा विचार होऊ शकतो\nकाँग्रेस पक्षातील तुळजापुरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांना व औशाचे आमदार बसवराज पाटील यांना लोकसभेबाबत फारसा रस नाही.त्यामुळे भाजपा व शिवसेनेपैकी एका पक्षाने अथवा युतीने उस्मानाबाद परांडा आदि ठिकाणचा उमेदवार दिला तर काँग्रेस राष्ट्रवादीकडुन बार्शीच्या मतदार संख्येचा व मागणीचा विचार करुन दोन्ही पक्षातुन ज्या पक्षाला आघाडीत जागा मिळेल तो पक्ष बार्शीतुनच उमेदवारी देण्याबाबबत सकारात्मक असेल यास्तव बार्शीमधुन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार दिलिप सोपल यांचाही विचार केला जाऊ शकतो तसाच तरुण व मराठा कार्ड म्हणुन अॅड.जीवनदत्त आरगडे यांचाही विचार केला जाऊ शकतो.\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय…\n२०१४ साली आमदार राजेंद्र राऊत यांनी पक्षाला बुरे दिन येताच सोडचिठ्ठी दिली व बार्शी विधानसभा मतदार संघात आघाडी झाल्यास जागा सुटणारच नाही त्यामुळे तिकिटासाठी शिवसेनेत जाणे राऊत यांना भाग पडले मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालीच नाही.त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला बार्शी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवारी द्यावी लागली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन २००९ साली व २०१४ साली पहिल्यादाच काँग्रेसपक्षाने सलग दोन वेळा बार्शी विधानसभा मतदार संघात स्वतंत्रपणे उमेदवारी लढवली.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सोबत शिवसेनेतुन काँग्रेसमध्ये आले���े राजेंद्र राऊत हे पुन्हा २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शिवसेनेत गेले व २०१४ साली राऊत काँग्रेस सोडुन निघुन गेल्यानंतर बार्शी तालुक्यातील काँग्रेस पक्ष ओस पडला राऊत यांच्या काँग्रेसमधील २००६ ते २०१४ या आठ वर्षाच्या कालखंडात काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी मुळ निष्ठावंतांना विश्वासात न घेता राणेसमर्थनार्थ आलेल्या राऊत यांच्याकडे पक्षाची धुरा सर्वार्थाने सोपवल्याने तत्कालिन शहरअध्यक्ष प्रमोद चांगभले, अनिता टिंगरे ,दयानंद टिंगरे, उमेश गुंड,माणिक पवार,प्रा.जे.टी.जाधव,मुरलीधर देशमुख,शिवाजी बरचे,विलास गाटे यांना डावलुन सर्व निर्णय प्रक्रीया अधिकार हे राऊत यांना दिल्याने निष्टावंतांची उपेक्षा व वाताहत झाल्याने २००९ च्या जवळपास काही निष्ठावंत निष्क्रीय व काही निव्रुत्त झाले पर्यंत याच काळात मानवाधिकार सेलमध्ये ज्युनियर फळीत कार्यकर्ता म्हणुन काम करीत असलेले अॅड.आरगडे यांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत संपर्क वाढवुन आरोग्य विभागाचे राज्य पातळीचे प्रवक्तापद पक्षातील संपर्क व सलोखा वाढवुन मिळवले.\n२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार राऊत पक्ष सोडुन गेल्याने पक्षाचे झालेले नुकसान व तयार झालेली पोकळी भरुन काढण्याचे आव्हान मोठेच होते त्यात पंधरा दिवसावर आलेली विधानसभा निवडणुक व जुने निष्ठावंताच्या मरगळ व राऊत यांच्या जाण्याने झालेला शक्तीपाताची भरपाई करणे ही जबाबदारी पेलवण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार शोधणे गरजेचे होते तशातच अॅड आरगडे यांनी राऊत काँग्रेसमधुन गेल्यानंतर प्लाझा मंगल कार्यालयात प्रभारी नेते महेश चिंचोळकर व अॅड.कु-हाडे व जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन काँग्रेसचे अस्तित्व जिवंत ठेवले. त्यातील काही नेत्यांनीअॅड.आरगडे यांनाच उमेदवारीबाबत विचारणा केली असताना त्यांनी दुसरा उमेदवार देतो असे सांगितले व सुधिर गाढवे यांना उमेदवारी घेण्यास सांगितले तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामार्फत गाढवे यांचा पक्षप्रवेश घडवुनआणला.व तालुका अध्यक्ष पदही गाढवे यांना देण्याबाबत पक्षाकडे आग्रह धरला.पक्षाच्या प्रतिकुल काळात पक्षाच्या झेंड्याचा सन्मान व निष्ठेने पक्षकार्य केल्याने वरिष्ठांनी त्यांना जिल्हा काँग���रेसला चिटणिस व बार्शीच्या शहराध्यक्षपदी नेमले.त्यानंतरच्या नगरपरिषद निवडणुकीत काही उमेदवार उभे केले.भाजप मंत्र्यांच्या विरोधातील स्वयंचलितघंटानाद आंदोलन आदि विविध आंदोलने सुरु ठेवली व पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली.असे विविध अनोखे उपक्रम व लक्षवेधी आंदोलने व सोशलमिडियावरचे प्रभावी सादरीकरण यांनी अॅड.आरगडे यांचा प्रभाव व वेगळीओळख ज्येष्ठांपासुन तरुणांपर्यंत आहे.\nसर्व सामान्य लोकांत सहजतेने मिसळणे आपुलकीने संवाद साधणे विविध सामाजिक प्रश्न उचलुन धरणे ही अॅड.आरगडे यांची हातोटी व दिल्लीपर्यंतचा संपर्क यामुळे आरगडे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष सकारात्मक असु शकतो. अॅड.आरगडे यांनी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या भाषणाचे पुस्तक तयार केले असुन गांधी कुटुंबाबाबत त्यांना अपार निष्ठा व प्रेम आहे. उच्चशिक्षित व तरुण चेहरा व बार्शी तालुक्याची मोठी मतदारसंख्या आदिंचा विचार करता त्यांची उमेदवारी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान ठरु शकते. राष्ट्रवादी काँग्रेसला मागे तीन टर्म जागा सोडली असल्याने ही एक टर्म पक्षाने काँग्रेसला जागा घ्यावी.अॅड.आरगडे यांना उमेदवारी मिळाल्यास तुळजापुरचे आमदार मधुकरराव चव्हाण औसाचे आमदार बसवराज पाटील बार्शी परांडा भुम आदि तालुक्यातुन मोठी अनुकुलताही होईल व लोकसभेची निवडणुकीत काँग्रेसपक्षाबाबत आश्वासकता तयार होऊ शकेल.काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या झंझावाती सभेने वातावरणात कमालीचे अनुकुल बदलही होऊ शकतील.\nमी राहुल गांधींशी एकनिष्ठ : संजय निरूपम\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता\nसोलापूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमाढा लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा…\nविक्रमगड - रविंद्र साळवे : आदिवासी अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/strict-action-will-be-taken-against-teachers-taking-private-tuition/", "date_download": "2019-01-19T02:23:35Z", "digest": "sha1:HJB4FUE4OZQFW72S37TN4ESBXXTANJS2", "length": 5877, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाळेत शिकवत असताना खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर होणार कठोर कारवाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशाळेत शिकवत असताना खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर होणार कठोर कारवाई\nमुंबई : ही बातमी आहे राज्यातील ‘त्या’ शिक्षकांसाठी जे शाळेत शिकवत असताना सुद्धा खासगी शिकवणीने आपले घर भरवत असतात. आता शाळेत शिकवत असतानाच खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊलं उचलली आहेत.\nसर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्रच भरून घेण्याचे आदेश गुरुवारी शिक्षण विभागाने जारी केले आहेत. शिवाय हमीपत्र दिल्यानंतरही खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत.\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘आपल्या आम���ाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां पत्र\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jeevangaurav-award-declare-110104", "date_download": "2019-01-19T02:42:29Z", "digest": "sha1:Q7WVBTAE4O2UF4UKDPAVJ2PELADE7JKN", "length": 18327, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "jeevangaurav award declare धर्मेंद्र यांना राज कपूर पुरस्कार; विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम चित्रगौरव | eSakal", "raw_content": "\nधर्मेंद्र यांना राज कपूर पुरस्कार; विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम चित्रगौरव\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nमुंबई - राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्कारांची घोषणा केली.\nमराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तसेच राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्‍याम भूतकर; तर राज कपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश ओबेरॉय समितीने सन 2018 च्या पुरस्कारांसाठी निवड केली.\nचित्रपटसृष्टीत 1960मध्ये पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आतापर्यंत सुमारे 250 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आ��ेत. बिमल रॉय, जे. पी. दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले आहे. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमामालिनी, रीना रॉय, जयाप्रदा या अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले आहे. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादों की बारात या चित्रपटांमुळे ते ऍक्‍शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमामालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली वीरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nचित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली. त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एम.बी.बी.एस. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर हिरानी यांनी \"लगे रहो मुन्ना भाई' व \"3 इडियट्‌स' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून, हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nविजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत सहायक कलाकार म्हणून आले. ज्याकाळी मराठीतच काय, हिंदी चित्रपटसृष्टीतही सहायक कलाकाराला योग्य स्थान मिळाले नव्हते, तेव्हा विजय चव्हाण यांनी हा सहायक कलाकार मोठा केला. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक.\nमृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी या तिन्ही क्षेत्रांत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रमा माधव या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण घेत असताना स्वामी या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. राजवाडे अँड सन्स, कशाला उद्याची बात, यलो या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच आशिक, राम गोपाल वर्मा की आग, रास्ता रोको, छोडो कल की बातें, मेड इन चायना या हिंदी चित्रपटांमधूनही त्या झळकलेल्या आहेत. राजा शिवछत्रपती, मीरा, स्पर्श, गुंतता हृदय हे, अवंतिका या टीव्ही मालिकांद्वारेही त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.\nऋषी कपूर यांच्या घराचे होणार संग्रहालय\nइस्लामाबाद : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पेशावरमधील घराचे संग्रहालय करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. यासंदर्भात ऋषी...\nतुटलेली खेळणी, मोडके बाक; ‘मनपा’ची उद्याने झाली भकास\nजळगाव - आबालवृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण...\nवाजू लागले इफ्फीचे पडघम...\nपणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या '...\nकृष्णा राज कपूर यांचे निधन\nमुंबई - दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर (वय 87) यांचे सोमवारी (...\nराज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचं निधन\nमुंबई : बॉलिवूड शोमॅन, दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं आज (1 ऑक्टोबर) सकाळी निधन झालं. त्या 87...\nआर. के. स्टुडिओचा पाया कोल्हापुरातून\nकोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_8497.html", "date_download": "2019-01-19T02:25:19Z", "digest": "sha1:UYYFZV3GTT5HT6AIB7NR7YRIVYCWUHZN", "length": 16631, "nlines": 54, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते स्वामी श्रद्धानंद !", "raw_content": "\nहिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते स्वामी श्रद्धानंद \nदिशादर्शक नेता ठार झाल्यास हिंदु समुदाय दिशाहीन होतो, हे मानसशास्त्र ओळखून हिंदुद्वेष्ट्यांकडून पद्धतशीरपणे हिंदु नेत्यांना वेचून ठार मारले जात आहे. गेल्या काही वर्षांत एकट्या केरळमध्ये संघपरिवारातील १२५ जणांच्या हत्या करण्यात आल्या. ओडिशा राज्यात वर्ष २००८ मध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केली गेली. हिंदुद्वेष्ट्यांच्या या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने...\n१. स्वामीजींनी स्वत:चे नाव ‘श्रद्धानंद’ असे ठेवण्यामागील कारण \n‘स्वामी श्रद्धानंद म्हणजे लाला मुंशीराम. त्यांचा जन्म पंजाब येथील तलवन, जालंधर येथे २२ फेब्रुवारी १८५७ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी वानप्रस्थाश्रमाची दीक्षा घेतली आणि ते महात्मा मुंशीराम बनले. वर्ष १९०२ मध्ये हरिद्वारजवळील कांगडी भागात त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली. सर्वप्रथम त्यांचे दोन पुत्र हरिश्‍चंद्र आणि इंद्र हे विद्यार्थी झाले, तर महात्मा स्वतः आचार्य झाले. आज सहस्रावधी विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात आणि गुरुकुल कांगडी आता विश्‍वविद्यालय झाले आहे. सलग १५ वर्षे मुंशीराम यांनी गुरुकुलाची सेवा केली. त्यानंतर वर्ष १९१७ मध्ये महात्मा मुंशीराम यांनी विधिपूर्वक संन्यास दीक्षा घेतली. त्या दीक्षा समारंभात मुंशीराम म्हणाले की, मी स्वतःचे नाव स्वतःच ठेवणार आहे. माझे संपूर्ण जीवन वेद आणि वैदिक धर्माच्या श्रद्धेत व्यय झाले आहे आणि भविष्यातही होईल. यासाठी मी माझेे नाव श्रद्धानंद ठेवत आहे. तेव्हापासून ते स्वामी श्रद्धानंद झाले.\n२. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग \nस्वामी श्रद्धानंद यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. पंजाबात मार्शल लॉ हा लष्करी दंडक लावला गेला, तर दुसरीकडे भारतियांवर रौलट अ‍ॅक्ट अन्यायाने लादण्यात आला. देहलीमध्ये त्या दंडकाच्या विरोधात आंदोलन चालू झाले. त्यांचे नेते स्वामी श्रद्धानंद होते. ब्���िटीश शासनाकडून मिरवणुका काढण्यास बंदी (मनाई) होती. त्याला आव्हान देण्यासाठी स्वामीजींनी घोषणा केली की, देहलीत मिरवणूक काढली जाईल. त्यानुसार सहस्रावधी देशभक्तांची मिरवणूक राजधानीच्या चांदणी चौकात आली. टाऊन हॉलच्या पटांगणात गुरख्यांच्या संगीनी, बंदुका आणि मशीनगन इंग्रजांच्या आज्ञेनुसार सज्ज होत्या. वीर संन्याशी श्रद्धानंद निर्भयतेने मोठ्या जमावानिशी घंटाघराच्या खाली पोचले. गोळी सुटताच स्वतः जलदगतीने ते पुढे सरसावले. छाती ताणून त्यानी गर्जना केली की, निर्दोष जनतेवर गोळ्या चालवण्यापूर्वी माझ्या छातीत संगीनी खुपसा. संगीनी खाली झुकल्या आणि मिरवणूक शांतपणे पुढे गेली.\n३. देहलीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारा वीर संन्यासी \nवर्ष १९२२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी देहलीच्या जामा मशिदीत भाषण केले. स्वामी श्रद्धानंद यांनी मशिदीच्या मिंबरवर उभे राहून वैदिक मंत्र उच्चारण करून ओजस्वी आणि प्रभावी भाषण केले. एक मुसलमानेतर देहलीच्या जामा मशिदीच्या मिंबरवर चढून वेदमंत्रांसह भाषण देतो, हा सन्मान केवळ वीर संन्यासी स्वामी श्रद्धानंदांना प्राप्त झाला. ही जगातील ऐतिहासिक अद्वितीय घटना होती.\n४. मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणे\nस्वामी श्रद्धानंद यांना बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की, मुसलमान काँग्रेसमध्ये येऊनही ते प्रथम मुसलमान बनून रहातात. नमाजासाठी काँग्रेसची सभाही स्थगित केली जाते; परंतु काँग्रेसमध्ये हिंदु धर्माची हानी होते. हे सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ काँग्रेस सोडली. त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्यासह हिंदु महासभा स्थापन केली.\n५. धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी केलेले महत्कार्य \nमुसलमानांची संख्या वाढत आहे आणि हिंदूंची संख्या घटत आहे, या चिंतेचे निराकरण करण्यासाठी स्वामीजींनी शुद्धीकरणाचे पवित्र कार्य आरंभले. त्यांनी याच काळात अखिल भारतीय क्षत्रिय उपकारिणी सभेची स्थापना केली. या सभेचे प्रधान शहापुराधीश नाहरसिंहजी होते. सभेचे एक कार्यालय आग्रा येथे उघडण्यात आले. आग्रा, भरतपूर, मथुरा आदी क्षेत्रांमध्ये रहाणार्‍या नुकत्याच मुसलमान झालेल्या काही रजपुतांना परत हिंदु धर्मात येण्याची इच्छा होती. ५ लक्ष रजपुतांना शुद्ध करून ���पल्या भाऊबंदांशी जोडण्याचा प्रश्‍न आग्रा येथील आर्य समाजाच्या विचाराधीन होता. हिंदु रजपुतांनी या शुद्ध हेतूस संमती दिली. तसेच ते त्यांना सामाजिक अधिकारही देण्यास सिद्ध झाले. या सगळ्या कार्यामध्ये स्वामी श्रद्धानंद यांचा पुढाकार होता. त्यानंतर एका भव्य संमेलनाचे आयोजन करून त्यात स्वामीजींनी आपल्या दुरावलेल्या बांधवांना जवळ केले आणि मोकळ्या मनाने शुद्ध करून घेतले. गंगाजल घेणे, यज्ञात आहुती देणे इत्यादी प्रकारे शुद्धीचक्र चालवले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावे शुद्ध करण्यात आली. या महान शुद्धीकार्यामुळे भारतातील हिंदूंमध्ये नवचैतन्य, नवी शक्ती, उत्साह संचारला आणि हिंदूंच्या संघटना वाढत गेल्या. कराची येथील अजगरीबेगम या मुसलमान महिलेला स्वामीजींनी हिंदु धर्मात घेतले. या घटनेमुळे मुसलमानांमध्ये आगडोंब उसळला आणि स्वामीजींचे नाव सर्वत्र झाले.\n६. जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी \n२३.१२.१९२६ या दिवशी देहलीत रशीद नावाचा धर्मांध मुसलमान युवक स्वामीजींच्या घरी पोहोचला आणि ‘स्वामीजींसमवेत इस्लामवर चर्चा करावयाची आहे’, असे त्याने सांगितले. तो घोंगडे पांघरून आला होता. घोंगड्याच्या आत त्याने पिस्तूल लपवले होते. स्वामीजींसमवेत त्यांच्या सेवेसाठी धर्मपाल नावाचे गृहस्थ होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. त्याने पिण्यास पाणी मागितले. त्याला पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर धर्मपाल पाण्याचा पेला ठेवण्यासाठी गेल्यावर रशीदने स्वामीजींवर पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. धर्मपाल यांनी रशीदला पकडून ठेवले. सर्व लोक गोळा होईपर्यंत स्वामीजी हुतात्मा झाले होते. नंतर रशीदवर कार्यवाही करण्यात आली. स्वामी श्रद्धानंद जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी ठरले; मात्र इतिहासात अजरामर झाले. त्यांनी धर्मासाठी केलेले बलीदान हिंदूंसाठी प्रेरणास्रोत ठरले \n(संकलन : सौ. जयश्री जगन्नाथ परांजपे, ओरोस, सिंधुदुर्ग.)\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधन���विषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1103", "date_download": "2019-01-19T03:21:43Z", "digest": "sha1:A2R7AJQZ5G7YW6R4LBPULIFNURZP3H6E", "length": 34481, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nआचार्य बालकृष्ण, शिक्षक पात्रता परीक्षा, धनंजय मुंढे, गिरीश बापट आणि राहुल गांधी\nविनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET Exam धनंजय मुंढे Dhananjay Munde गिरीश बापट Girish Bapat राहुल गांधी Rahul Gandhi हिंडोली Hindoli\n१. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या विक्रमी २३० चुका झाल्याचं विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आता परीक्षा झालेली आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असे बेजबाबदार उत्तर हेल्पलाईनकडून मिळाले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील १ हजार ३६२ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या ‘टीईटी’च्या मराठीच्या १५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत शुध्दलेखनाच्या २३० चुका आढळल्या. यामध्ये बालकवींचे नाव त्र्यंबक बापूजी ठोबरे असे छापले आहे. ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाचे नाव ‘जेव्हा मी जात चोरली होती’, असे छापले आहे, ‘कैऱ्या’ ऐवजी ‘कैन्या’, ‘त्याला’ ऐवजी ‘ल्याला’, ‘पुढील’ ऐवजी ‘पुदील’, ‘उताऱ्या’ ऐवजी ‘उताण्या’, ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ यांचे नाव ‘तखर्डकर’ असे छापले आहे. प्रश्नपत्रिका दोनमध्येही चुका आहेत.\nपात्र शिक्षक बनायला आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतल्या चुकांचा इतका बाऊ कशाला करायला हवा अशी प्रश्नपत्रिका काढून परिषदेने त्यांच्या व्याकरणज्ञानाची ‘परीक्षा’च घेतलेली नाही का अशी प्रश्नपत्रिका काढून परिषदेने त्यांच्या व्याकरणज्ञानाची ‘परीक्षा’च घेतलेली नाही का उलट परीक्षेची ही झटपट पद्धत क्रांतिकारक आहे. प्रश्नपत्रिकाच चुकीची काढायची. जो जेवढ्या चुका काढेल तेवढे मार्क. परीक्षेची वेळ संपायच्या आधीच निकाल जाहीर करता येईल. ऑनलाइन-ऑफलाइनची झंझटही वाचेल. शिवाय परीक्षा केंद्रावर घातलेल्या गोंधळाच्या प्रमाणात काही वाढीव गुण देता येतील.\n२. हजारो परदेशी कंपन्या भारतावर आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवत आहेत. महिलांना साबण विकायला लावून आपली परंपरा, संस्कृती, मूल्य उद्ध्वस्त करत आहे. पूर्वी एकच ईस्ट इंडिया कंपनी होती. आता हजारो कंपन्या लुबाडत असून हे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वदेशी हाच राष्ट्रवाद आहे,' अशा शब्दांत स्वदेशीचा नारा देताना पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात आपल्या कंपनीचे 'ब्रँडिंग' केले.\nकुठे लोकमान्यांचा स्वदेशीचा नारा आणि कुठे बाळकृष्णाचा धंदेवाईक पुकारा हे बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांच्या स्वदेशीचं स्तोम याच भावनिक मार्केटबाजीमुळे आता घराघरात पोहोचलेलं आहे. बाजारात ग्राहकाला लुबाडणारा मल्टिनॅशनल नको, स्वदेशी हवा, एवढाच काय तो यांच्या स्वदेशीचा अर्थ. आजच्या युगात असले चोचले सगळ्या देशांनी करायचे ठरवले, तर भारताची निर्यात बंद होईल, त्याचं काय हे बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांच्या स्वदेशीचं स्तोम याच भावनिक मार्केटबाजीमुळे आता घराघरात पोहोचलेलं आहे. बाजारात ग्राहकाला लुबाडणारा मल्टिनॅशनल नको, स्वदेशी हवा, एवढाच काय तो यांच्या स्वदेशीचा अर्थ. आजच्या युगात असले चोचले सगळ्या देशांनी करायचे ठरवले, तर भारताची निर्यात बंद होईल, त्याचं काय बाळकृष्ण अँड कंपनीने देशातल्या गोरगरिबांना आपल्या कंपनीचे समभाग दर्शनी मूल्याला वाटून टाकले आणि त्यांना आपल्या उत्कर्षात सहभागी करून घेतलं, तर त्यांच्या उद्योगामध्ये देशहित वगैरे शोधण्यात काही अर्थ. अन्यथा ते एक धंद्याचं टेक्निक आहे बस्स.\n३. विधान परिषदेतील बहुमताच्या जोरावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांना बोलू देत नाही, असा आरोप करत बुधवारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधान परिषदेतून पळ काढावा लागला अशी बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. प्रकाश मेहता, राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी धारेवर धरल्या��े सरकारची कोंडी झाली. शेवटी दुपारनंतर सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. ‘मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना बोलू द्यायचे नाही असा लोकशाहीविरोधी पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. सभापती आणि उपसभापतींनीही यावर विचार करण्याची गरज आहे. पाशवी बहुमताच्या जोरावरील दादागिरी सहन करणार नाही’ अशा शब्दात गिरीश बापट यांनी विरोधकांना सुनावले. सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nगिरीश बापटांना ‘पाशवी बहुमता’ची उचकी लागलेली पाहून राज्यात अनेकांना हसण्याची उबळ आवरली नसेल. विरोधी पक्षात असताना राज्यसभेत आणि लोकसभेत आपल्या पक्षाची ज्येष्ठ मंडळी काय करत होती, याचा त्यांनी थोडा अभ्यास केला असता, तर असलं विधान त्यांच्या तोंडी आलं नसतं. त्यांच्या पक्षाने संसदेचं कामकाज बंद पाडण्याचा विक्रम केला होता. ही त्याची परतफेड समजा. पेराल, तेच उगवतं. तेव्हाचे मुंडेसाहेब मुलुखमैदान तोफ होते, आताचे धाकले मुंडे लोकशाहीचे मारेकरी ठरतायत, हा काळाचा केवढा उफराटा महिमा.\n४. राजस्थानच्या बुंदी तालुक्यातील हिंडोली या छोट्या शहरात ४० पक्की घरे आणि ३० चारचाकी वाहने आहेत. मात्र समृद्धी नांदत असलेल्या या गावातील लोकांना स्वच्छता आणि आरोग्याची काडीचीही चिंता नाही. त्यामुळेच गावात सगळ्या सोयीसुविधा असूनही शौचालये नाहीत. या गावातील एका घरापुढे तर १५ गाड्या उभ्या राहतात. मात्र या घरातील सर्व मंडळींना शौचासाठी बाहेरच जावे लागते. एका शौचालयाच्या उभारणासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. सरकारकडून केवळ १५ हजारांचा मदत दिली जाते. त्यात हे अनुदान मिळायला प्रचंड उशीर होतो,’ अशी तक्रार धन्नानाथ योगी यांनी केली. या गावातील बाबुल योगी यांनी त्यांच्या कुटुंबासाठी नुकतीच एक एसयूव्ही गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आधीच सहा गाड्या आहेत. मात्र अद्याप या घरात एकही शौचालय नाही. या कुटुंबात १० सदस्य असून हे सर्वजण उघड्यावर शौचास जातात.\n‘टॉयलेट : एक शेमकथा’च आहे ही. भिकारडेपणा हा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तो रक्तात असतो, हेच या लाजिरवाण्या बातमीतून सिद्ध होतं. १० गाड्या घेण्याची ऐपत असणाऱ्यांना शौचालय बांधण्यासाठी सरकारच्या अनुदानाची गरज भासते, कारण, ते बांधून आपण सरकारवरच उपकार करतोय, अशी त्यांची भावना असते. कुटुंबातल्या १० सदस्यांपैकी कोणालाही परसाकडे जायचं असेल, तर त्या सोयीसाठी १५ गाड्या ठेवाव्या लागत असतील बिचाऱ्यांना. आपला देश महान आहे, तो उगाच नव्हे.\n५. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेची ‘मन की बात’ न ऐकता स्वत:ची ‘मन की बात’ देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘मोदींना देशातील जनतेच्या ‘मन की बात’ ऐकायची नाही. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करून देश चालवत आहेत,’ असे ते म्हणाले.\nआपल्या पक्षाच्या पंतप्रधानांच्या आदेशाच्या जाहीरपणे चिंध्या करणाऱ्या राहुल यांना मुळात पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीला स्वत:च्या ‘मन की बात’ असू शकते, हे माहिती असण्याची शक्यता कमी आहे. मोदी हे अमित शाह सोडल्यास अन्य कुणाशीही चर्चा-सल्लामसलत करतात, हा तर शुद्ध खोडसाळ आरोपच झाला. ते संघपरिवाराशी चर्चा करत असले, तर त्यात गैर काय डॉ. मनमोहन सिंहांना आज चहा प्यायचा की कॉफी, हे तरी ठरवता आलं असेल का गांधी-परिवाराशी चर्चा केल्याविना\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आ��ुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आ��े. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shivshahi-bus-issue-85947", "date_download": "2019-01-19T02:57:54Z", "digest": "sha1:WU66R3XUGMP5LV75ZT6S36SFL4ZTQE3Z", "length": 17107, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Shivshahi bus issue ‘शिवशाही’ महामंडळाला ओझेच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nकोल्हापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या अालिशान, वातानुकूलित ‘शिवशाही’ बस म्हणजे महामंडळावर ओझेच आहेत. कर्मचारी संघटनेचा विरोध डावलून घेतलेल्या या बसेसचा व्यवहार हा तोट्याचा आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने हा व्यवहार कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nकोल्हापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या अालिशान, वातानुकूलित ‘शिवशाही’ बस म्हणजे महामंडळावर ओझेच आहेत. कर्मचारी संघटनेचा विरोध डावलून घेतलेल्या या बसेसचा व्यवहार हा तोट्याचा आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने हा व्यवहार कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nखासगी बस वाहतुकीला शह देण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षी एसटीच्या ताफ्यात भाड्याने ‘शिवशाही’ बस घेतल्या. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून निविदा मागवून या गाड्या घेतल्या. अतिशय सुंदर, वातानुकूलित यंत्रणा आणि ‘नॉन स्टॉप’ प्रवास हे गाडीचे वैशिष्ट्य आहे. राज्यात १५०० गाड्या तर ५०० गाड्या एसटी महामंडळाने खरेदी केल्या. कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई यांसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्या धावत आहेत. यासाठी राज्यातील काही ठराविक मार्ग निश्‍चित केले. ज्या मार्गावर खासगी आराम बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, त्या मार्गावर या बसेस सोडल्या जातात.\nराज्यात एसटी महामंडळाचे बस बांधणीचे तीन कारखाने आहेत. औरंगाबाद, नाशिक व पुणे येथे हे कारखाने आहेत. या कारखान्यांतील कामगारांना काम नाही, भाड्याने घेतलेल्या गाड्यापेक्षा चांगल्या गाड्या या कारखान्य���त बांधल्या जातील असा कर्मचाऱ्यांना विश्‍वास आहे; पण याकडे दुर्लक्ष करून भाड्याने गाड्या घेतल्या. हा व्यवहार करतानाच कर्मचारी संघटनेने त्याला विरोध केला होता. एशियाड बसच्या धर्तीवर महामंडळाने एक तर अशा गाड्या खरेदी कराव्यात किंवा त्या महामंडळाच्या कारखान्यात बांधून घ्याव्यात, अशी मागणी संघटनेची होती; पण हे सर्व डावलून घेतलेल्या या गाड्या आता डोईजड होत असल्याचे वास्तव आहे.\nया गाडीच्या भाड्यापोटी संबंधित ठेकेदाराला प्रति किलोमीटर १८ रुपये याप्रमाणे भाडे द्यावे लागणार आहे. याव्यतिरिक्त गाडीला लागणारे इंधन, त्यावरील कंडक्‍टर आणि रस्त्यावरील टोलचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार आहे. ठेकेदार फक्‍त या गाडीला चालक देणार आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर कोल्हापूरहून रविवारी रात्री निघणाऱ्या व मुंबईहून शनिवारी रात्री येणाऱ्या ‘शिवशाही’ला मिळणारा चांगला प्रतिसाद सोडला; तर या मार्गावरील या बसची वाहतूक महामंडळाला खड्ड्यात घालणारीच आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावरील प्रवासासाठी या गाडीला चांगला प्रतिसाद असला, तरी त्यातही तोट्याचा व्यवहार जास्त आहे. अगोदरच अर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाच्या दृष्टीने या ‘शिवशाही’ म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी, बारा आण्यांचा मसाला’ अशीच स्थिती आहे.\nसंघटनेचा विरोधच होता - हनुमंत ताटे\nशिवशाही बसेस भाड्याने घेण्यास सर्वच कर्मचारी संघटनांचा विरोधच होता. या बसचे काही मार्ग फायद्यात असले, तरी बहुंताशी मार्गांवर या बसमुळे महामंडळालाच मोठा तोटा होत आहे. कोल्हापूर-मुंबई बस रोज हाऊसफुल्ल नसते, शनिवार, रविवार सोडला तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यापेक्षा महामंडळाच्या कारखान्यातून बसची बांधणी करून घ्यावी असे आमचे म्हणणे होते; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी काल सांगितले.\nआसन क्षमता - ४५\nतिकीट दर - ६२० रुपये\nमिळणारे उत्पन्न - ५५,८०० रुपये (येता-जाता, बस फुल्ल असेल तर)\nसरकारी घोषणाबाजीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फटका बसणार\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकानुनयी घोषणांचा वर्षाव सुरू असून,...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गाव�� राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nएसटी कामगारांना मिळत नाही वाढ - हनुमंत ताटे\nपुणे - राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षांच्या वेतन करारासाठी जाहीर केलेल्या चार हजार ८४९ कोटी रुपयांचे वाटप योग्य पद्धतीने होत...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमहसूल वाढत नाही तोपर्यंत 'जीएसटी'त कपात नाही\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 32 वी बैठक पार पडली. बैठकीत...\nपहिली महिला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही : सुप्रिया सुळे\nदौंड (पुणे) : राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नसून, मी पक्षाकडे लोकसभेसाठी तिकिट मागितले आहे. मुख्यमंत्री महिला किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-change-school-timing-114647", "date_download": "2019-01-19T02:40:53Z", "digest": "sha1:WBGUVO5TCES5AGDPYT6GFLUTUXQVW3G6", "length": 16301, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News change in school timing शाळेच्या वेळतील बदलावरून मालवणमध्ये पालक - संस्था चालकात वाद | eSakal", "raw_content": "\nशाळेच्या वेळतील बदलावरून मालवणमध्ये पालक - संस्था चालकात वाद\nसोमवार, 7 मे 2018\nमालवण - शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बदलण्यात आलेल्या वेळेमुळे आज वाद निर्माण झाला. प्रशालेची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी करत उपस्थित पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. यात संस्थेची बाजू मांडण्यास आलेल्या एका पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्यामुळे पालक संतप्त बनले.\nमालवण - शहरात��ल एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बदलण्यात आलेल्या वेळेमुळे आज वाद निर्माण झाला. प्रशालेची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी करत उपस्थित पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. यात संस्थेची बाजू मांडण्यास आलेल्या एका पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्यामुळे पालक संतप्त बनले.\nयेत्या दोन दिवसात संबंधित पदाधिकार्‍याने केलेल्या वक्तव्याची माफी न मागितल्यास विद्यार्थ्यांचे सर्व दाखले शाळेतून काढू असा इशारा यावेळी पालकांनी दिला.\nदरम्यान, प्रशालेने बदललेल्या वेळेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी दहा वाजता धुरीवाडा येथील साईमंदिरात पालकांची बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.\nयेथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वेळ सकाळी ७.५० ते १.30 असा आहे. मात्र ही वेळ संस्थेने अचानक बदलताना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सकाळी १०.४० ते ४.३० अशी केली. या बदललेल्या वेळेची माहिती विद्यार्थ्यांच्या निकालपत्रातून एका छोट्या कागदावरून देण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची वेळ बदलण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nयासंदर्भात पालकांनी प्रशालेशी संपर्क साधला असता संस्था पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आज सकाळी प्रशालेत बोलाविण्यात आले. प्रत्यक्षात या बैठकीस एकही संस्था पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने पालक संतप्त बनले. त्यानंतर तब्बल दोन तासांनी प्रशालेत आलेल्या एका पदाधिकार्‍याला पालकांनी शाळेची वेळ का बदलली अशी विचारणा करून ती पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी अशी मागणी केली.\nआम्हाला हा निर्णय मान्य नसल्याने आम्ही मुलांचे दाखले मागितले असता ते दिले जात नसल्याचे पालकांनी सांगितले. यावर आम्ही तुम्हाला सांगितले नव्हते या शाळेत मुलांना घाला असे वक्तव्य त्या पदाधिकार्‍याने केल्याने पालक संतप्त बनले. पालकांचा संताप पाहून त्या पदाधिकार्‍याने तेथून काढता पाय घेतला.\nप्रशालेने शाळेचा वेळ बदलताना पालकांना विश्‍वासात घेतले नाही. बदललेल्या वेळेला सहाशेपैकी साडे पाचशे पालकांचा विरोध आहे. प्रशालेने बदललेल्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांचे मोठे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताची नसणारी वेळ ठरवून शाळा कसला सर्वांगीण विकास साधणार असा संतप्त सवाल ���ालकांनी केला.\nमनमानीपणे संस्थेने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळेची वेळ ठेवावी तसेच आमचा अवमान करणार्‍या त्या पदाधिकार्‍याने येत्या दोन दिवसात माफी मागावी अन्यथा सर्व विद्यार्थ्यांचे दाखले शाळेतून काढू असा इशारा पालकांनी दिला. यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधणार असल्याचे पालकांनी सांगितले. यावेळी पूर्णानंद सरमळकर, सुधीर बांदेकर, सूरज गवंडी, शमिका गावकर यांच्यासह अन्य पालक उपस्थित होते.\n१९ मे नंतर निर्णय देऊ - सुदेश मयेकर\nप्रशालेच्या बदललेल्या वेळेसंदर्भात संस्था पदाधिकार्‍यांची बैठक १९ मे रोजी होणार आहे. यात जो निर्णय घेतला जाईल तो सर्व पालकांना कळविला जाईल असे संस्था पदाधिकारी सुदेश मयेकर यांनी सांगितले.\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च���या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-2019-8-1821931/", "date_download": "2019-01-19T02:31:13Z", "digest": "sha1:KFX3K5AIMT7HXR3PBPR6X6IWLJ3KXY7P", "length": 18785, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2019 | भाषाव्रती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nपण या सगळ्याचा त्यांच्या मराठीप्रेमावर काहीच परिणाम झाला नाही.\nभाषेच्या संवर्धन आणि जतनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणारा ‘प्राचार्य राम शेवाळकर भाषाव्रती पुरस्कार यंदा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाचे माजी प्रमुख प्रा. प्र. ना. परांजपे व नागपूर येथील व्याकरण व भाषाशास्त्राचे जाणकार दिवाकर मोहनी यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याची ही ओळख..\nखरे तर प्र. ना. परांजपेसरांनी जन्मभर प्राध्यापकी केली असली, तरी मराठी भाषेचे खंदे पुरस्कर्ते, ती टिकण्यासाठी, वाढण्यासाठी प्रयत्न करणारे साक्षेपी समीक्षक आणि लेखक म्हणून ते अधिक ओळखले जातात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे तेव्हाच्या एस.एस.सी.मध्ये संपूर्ण मुंबई प्रांतात (ज्यात अहमदाबाद आणि कर्नाटकाचा काही भागही समाविष्ट होता.) मराठीत पहिले येऊनही त्यांनी बी.ए. आणि एम.ए.साठी इंग्रजी विषय निवडला होता आणि नंतर रुईया महाविद्यालयात १५ वर्षे इंग्रजी शिकवलेही\nपण या सगळ्याचा त्यांच्या मराठीप्रेमावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्या वेळचे त्यांचे प्राध्यापक नागराज यांच्यामुळे भाषा आणि साहित्य याबद्दल त्यांचा एक दृष्टिकोन तयार झाला. दिखाऊ लेखनाने संमोहित होण्यापेक्षा लेखनाची खरी क्षमता ओळखण्याची सवय त्यांच्यामुळे लागली असे ते सांगतात. त्यानंतर ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्रजी अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस’मधून त्यांनी ए��.लिट. केले. आणि इथे साहित्याच्या पलीकडे जाऊन भाषेचा विचार करण्याची कला त्यांना अवगत झाली. त्यामुळेच भाषेचे शिक्षण आणि वाङ्मयाचे शिक्षण या भिन्न गोष्टी असल्याचे ते मानतात. ‘सत्यकथा’त त्यांनी अनेक पुस्तकांची समीक्षा लिहिली. ती लिहितानाही- भाषा हे माणसाच्या अंतरंगाचे प्रतीक आहे. त्यामुळे ती कृत्रिमपणे वापरली आहे का, हे बघण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांना परखड समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले ते याच सुमारास. ‘भाषेकडून भाषेकडे आणि भाषांतराकडे’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही त्यांचे या विषयावर मत मांडणारे लेख समाविष्ट केले आहेत. मराठी अभ्यास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या भाषा संवर्धनाला वाहिलेल्या त्रमासिकाचे संपादनही ते २००४ पासून करीत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे अन्य भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्यातही सरांचा खूप मोठा वाटा आहे. योग्य शब्द वापरण्याबाबत सर खूप काटेकोर आहेत. मृदू आवाजात, पण ठामपणे आपला मुद्दा पटवून देण्यातही ते माहीर आहेत. जसे ‘शुद्ध भाषा’ याऐवजी ‘प्रमाण भाषा’ हा शब्द वापरायचा आग्रह ते धरतात. ‘शुद्ध’ या शब्दाला वर्णवर्चस्वाचा दर्प आहे. प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत लिहायचे ठरवले, तर कळणार नाही म्हणून त्यासाठी प्रमाण भाषा हवी. पण ती शुद्ध असलीच पाहिजे असे नाही. भाषेप्रमाणे तिचे नियम बदलत जाणार आणि हे साहजिकच आहे, असे ते सांगतात. ‘भाषेचा दुराग्रह असू नये. सगळ्या भाषा चांगल्याच असतात. जी भाषा माणसांच्या गरजा पूर्ण करते ती टिकते’ असे सांगतानाच भाषेबद्दलची वैज्ञानिक समज येण्यासाठी भाषेचे विज्ञान शिकवायला हवे असे त्यांना वाटते.\nआपल्याकडे एक तर भाषेबद्दल टोकाचा दुराग्रह आहे, नाही तर मग तितकीच टोकाची अनास्था आहे. भाषा जपायची आणि वाढवायची तर या दोन्ही भावना टाळल्या पाहिजेत असे स्पष्ट मत सर सतत मांडत आलेले आहेत. भाषा हे व्रत मानले तर तिचा प्रसार करण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करणे गरजेचे आहे, जो अभावानेच केला जातो असे त्यांना वाटते. याचबरोबर मराठी भाषेच्या अध्यापनाकडे होणारे दुर्लक्षही त्यांना खटकते. ‘ब्रिटिश कौन्सिल’कडून जसे अध्यापनाला साहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम चालवले जातात, तशी शिक्षकांना साहाय्यभूत ठरणा��ी कुठलीच मदत वा मार्गदर्शन मराठीसाठी नाही. हे खरे असले तरी, मातृभाषेतून शिकणे हेच त्यांना गरजेचे वाटते. कारण त्याशिवाय बुद्धीचा विकास होत नाही. आपण जिथे राहतो त्या महाराष्ट्राबद्दलची समज इंग्रजी शिकून कशी येणार, असा प्रश्न ते त्यांच्या लिखाणातून सतत विचारतात.\nमात्र, मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे सरांना अजिबात वाटत नाही. आज महाराष्ट्रात १०-१२ कोटी लोक राहतात. त्यापैकी सात-आठ कोटी तरी वेगवेगळ्या पद्धतीची, पण मराठी भाषा बोलतात. मराठीतून शिकणे कमी झाले असले, तरी अजूनही अनेक मुले मराठी शाळेत जातातच. जयंत नारळीकरांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आवर्जून मराठीत लिहितात. शान्ता शेळके, श्रीनिवास कुलकर्णी, आचार्य अत्रे यांसारख्या लेखकांनी सहज आणि सरळ लिखाणाने ही भाषा अनेकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे ‘अभिजातते’चे प्रमाणपत्र नसले तरी तिला धोका नाही. मराठी टिकणार नाही असे ज्यांना वाटते, त्यांना वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान नाही असे सरांना ठामपणे वाटते.\nनुकतीच वयाची ऐंशी वर्षे पार केलेले सर आजही ज्या उत्साहाने, चिकाटीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आग्रही आहेत ते पाहिले की, ‘भाषाव्रती’ पुरस्कारासाठीची त्यांची निवड किती योग्य आहे, हे पटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016/12/blog-post_9683.html", "date_download": "2019-01-19T02:35:06Z", "digest": "sha1:S4O2PDPUJBFWML2OOUOWYWVHVPQPBKIH", "length": 5726, "nlines": 53, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग - शरणागती !", "raw_content": "\nईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग - शरणागती \nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त...\n‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो. शरणागत माणसाला ईश्‍वर त्याच्या दोषांसह स्वीकारतो.\n२. शरणागती कशी साध्य करता येते \nज्ञान, धर्म किंवा अन्य मोठे साधन काहीही नको; पण श्रद्धा असल्यास शरणागतीचे दार उघडते. जो सर्वप्रकारे हतबल होतो आणि कोणत्याही निमित्ताने ईश्‍वरचरणी लीन होतोे, त्याला शरणागती पटकन साधते. ईश्‍वरामध्येे स्वतःचे कर्तेपण बुडवणे, हे शरणागतीचे मर्म आहे.\n३ अ. पहिला टप्पा : ईश्‍वराकडे कर्तेपण देऊन नामाचा अभ्यास करू लागणे, म्हणजे शरणागतीची पहिली पायरी चढणे होय.\n३ आ. दुसरा टप्पा : ईश्‍वर बाहेर नसून तो आपल्या हृदयात आहे, याचे भान राहून त्याच्या सहवासाची प्रचीती घेणे\n३ इ. अंतिम टप्पा : जीवनात कोणतेही प्रसंग आले, तरी त्याच्या श्रद्धेला यत्किंचितही धक्का लागत नाही. सर्व शुभाशुभ घटनांमध्ये त्याला ईश्‍वराची असीम कृपाच दिसू लागते.\nअ. ईश्‍वराला शरण जाणार्‍या जिवाचे सर्व दोष संपतात. तो ईश्‍वरासारखा निर्दोष होतो.\nआ. देहात गुप्त असलेला ईश्‍वर शरणागतीने प्रकट होतो.\n‘हे भगवंता, प्रत्येक साधकाला शरणागती साध्य होऊन लवकरात लवकर तुझी प्राप्ती होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना ’ - के.वि. बेलसरे (शरणागती)\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र श���कवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?cat=9&paged=2", "date_download": "2019-01-19T03:26:21Z", "digest": "sha1:K6IFDGISQVVDOY55L3OC3XVWM3E3MKE3", "length": 33148, "nlines": 388, "source_domain": "latenightedition.in", "title": "Comedy Fights – Page 2 – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\n#Marathi Kavita #मराठी कविता #नवरा-बायको\nएकदा एक फोन आला\nकवी महाशय सांगा ना\nमी ही थोडा बावरलो\nकळलं जर बायकोला तर\nआपलं काही खरं नाही,\nया वयात प्रेम करणं\nहे काही बरं नाही…..\nमी ही मलाच विसरून\nबस झालं म्हटलं आता\nएकदा तरी भेट दे,\nठरला दिवस ठरली वेळ\nठरल्या जागी गेलो मी,\nकावरा बावरा झालो मी….\nदुसरी तिसरी कुणीच नसुन\nहल्ली तुम्हाला सुचतात म्हणे\nधंदे ते नको नको…..\nकसा बसा घरी आलो\nऐकवत होती एकेक शब्द\nआपल्या ताटातलं सोडुन म्हणे\nवाढायला गेल बुंदी तर\nचुकुन कुणाचा आलाच फोन\nतर ताई असंच म्हणतो…..\nकवी : अनोळखी/कदाचित नाव जाहीर करायला घाबरणारा नवरा असेल बिचारा\nघर पटांगण फोटोग्राफी भाग २\nघर पटांगण फोटोग्राफी भाग २\n-यूं इंतेकाम ना लेना हमारे प्यार का सनम,\nतभी तेरा ही नाम होगा जुबां पे जब पेहनेंगे कफन\n– मर मिटेंगे तेरी हर एक अदा पर जानेजा,\nबस तेरी अदा और गुस्से में जरा फर्क तो बता\n-चाहती हो तुम भी हमे मगर चुपके-चुपके,\nआ जा जमाने को भूल के लेकीन मेरे घरवालो से छुपके\n-तेरे गुस्से ने तो मुझे और भी तेरा दिवाना है बनाया,\nहर बार डॉक्टर पुछता है की इस बार किसने तेरा दिल चुराया\n-तेरी कमर की लचक पर कोई कैसे न ललचाये,\nजो न ललचाये कंबख्त उस्से लालच क्या पता है\n-देख ना तिरछी नजर से, क्या बताए क्या हाल हमारा होता है,\nबस शरीर से इंसान रहते है, बाकी तो सब लापता है\n-> खायला तुपाशी, प्रेमाला उपाशी देवदास\nतुला काय वाटलं; तू सुटशील व्हय\nह्याचा बाप ह्याला डुकरा, माकडा, बैला, कुत्र्या म्हणतो म्हणून त्याचा फोटो\nलाजला पण कॅमेरात बसला\nकितीही लपलास तरी तुझा नाद नाई सुटायचा\nपाटील जाऊ द्या मला\nतिला सोडा, मी येते पाटील\nकाय पाटील बाईचा नाद बरा नाय\n‘निशाणी दावा अंगठा’ चित्रपटाईतील ‘पात्रे’ हायत ना बे ही\nउपरोक्त बातमीतील मजकूर वाचून आमुच्या तळपायातील आग मस्तकात जाता-जाता राहिली. मस्तकात गेली असती तरी काय झालं असतं म्हणा तेच झालं असतं जे तमाम पुरुष मंडळींचं स्त्री मंडळासमोर होतं ते तेच झालं असतं जे तमाम पुरुष मंडळींचं स्त्री मंडळासमोर होतं ते अर्थात, तोंड दाबून बुकक्यांचा मार अर्थात, तोंड दाबून बुकक्यांचा मार छे परमेश्वरा तूच एकमेव आधार… त्यात आज जागतिक महिला दिन… अशा दिवशी आमच्या मुखातील एक अपरोक्त शब्द एका-एका बंदुकीच्या मार्‍याने परत आला तरच नवल…\nऐसे न व्हावे पाप, द्यावा शाप, संपवावा ताप,\nजन्म न द्यावा पुरुषाचा पुन्हा, उगा म्हणे\nशनि शिंगणापुर झालं, आता त्र्यंबकेश्वर झालं, हाजी अली दर्गा झालं… सगळीकडे चर्चा ती महिलांना प्रवेशाची अन पुरुषी मानसिकतेची… पण ही बातमी वाचून आमचा कंठ दाटून आला आणि अश्रुंना वाटा मोकळ्या झाल्या…\nचक्क एका दर्ग्यात पुरूषांना बंदी… हे परमेश्वरा हे मी काय ऐकतो आहे माझ्या कानाचे पडदे बोटं घालून-घालून फाटले की काय… नसतील तर ते फाड आणि ह्या डोळेरूपी खाचकड्यांनाही खिळ्याने बुजवून टाक… तुझ्या राज्यात हे काय घडते आहे… पृथ्वीवर गाफीलपणे वावरणार्‍या परमेश्वराच्या पाठीत खंजीर खुपसणारी माणसे समोर असताना मी शांत बसू (नटसम्राट फेम) … छे माझ्या कानाचे पडदे बोटं घालून-घालून फाटले की काय… नसतील तर ते फाड आणि ह्या डोळेरूपी खाचकड्यांनाही खिळ्याने बुजवून टाक… तुझ्या राज्यात हे काय घडते आहे… पृथ्वीवर गाफीलपणे वावरणार्‍या परमेश्वराच्या पाठीत खंजीर खुपसणारी माणसे समोर असताना मी शांत बसू (नटसम्राट फेम) … छे छे\nमहिलांना एखाद्या ठिकाणी बंदी केली तर ते पुरुषप्रधान संकृतीचं लक्षण. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न, महिलांवर अत्याचार आणि पुरूषांना एखाद्या ठिकाणी बंदी केली तर ती पुरोगामी परंपरा… कसे रे कसे… तूच सोडव ह्या तुच्छ जीवनाच्या चक्रातून…\nमी स्पष्ट सांगतो… महिलांना जर सन्मानाने मंदिर मसजीद किंवा कुठे हवा तिथे प्रवेश दे… पण मग आम्हालापण अशा दरग्यांत प्रवेश दे… आम्हीही शेवटी निर्मळ मनाचे भक्त आहोत… आम्हालाही सेवेची संधी हवी… सोबत वटसावित्रीच्या दिवशी कामाला सुट्टी देऊन झाडाची पूजा करायची परवानगी दे… संक्रांत, मंगळा गौर, चैत्र गौर, नागपंचमीचे झोके खेळण्यासाठी, ओटी भरण्यासाठी भरगोस सुट्ट्या दे आणि हे सगळं करायची परवानगी दे… जमलं तर आमच्या बायका गरोदर असताना त्यांच्या कळांची वेदना जाणून घेता यावी म्हणून नऊ महीने पितृरजा मिळू दे अशी तुझचरणी प्रार्थना… तसे न झाल्यास मी तमाम पुरुष मंडळींना घेऊन सगळीकडे मोर्चा काढेन आणि जोपर्यंत पुरूषांना हे हक्क सन्मानाने मिळत नाही तोवर टॉवर उभा असल्याप्रमाणे झगडत उभा राहू दे….\nदुसरीकडे स्त्रियांना कर्मकांडातून, चूल-मूल-देवाचं फूल यापासून दूर करून खर्‍या जगात उतरवत असणार्‍यांना शाप दे रे… कारण त्यांना मंदिरात प्रवेश देऊन त्यांना पुन्हा कर्मकांडात अडकवण्याने पुरोगामी विचार जपले जाणार आहेत… अजून काही दशकांनी किंवा शतकांनी असे पुरोगामी नेते उभे राहतील जे म्हणतील की, स्त्रियांना शनि मंदिरातील पूजेपुरता मर्यादित ठेवणार्‍यांना शासन कर… ज्यांनी कोणी स्त्रियांना पुजा-अर्चेत सामील करून घेण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना (भविष्यात) स्त्रियांना पुजा करायच्या प्रथेत जुंपलं, नसत्या परंपरा सुरू केल्या त्यांना शाप दे रे महाराजा…\nपण आमची अर्जी तेवढी मान्य कर… आम्हाला काम-धंदे सोडून सगळीकडे प्रवेश मिळावा म्हणून तेवढे प्रयत्न कर आणि घरच्या स्त्रियांसमोर घाबरत-घाबरत पुरुषार्थ जपणार्‍या माझ्या तमाम पुरुष मंडळींना स्त्रियांच्या सोसातून मुक्त करून घेण्याच्या लढ्यात बळ दे रे देवा…\nटीप- माझ्या बायकोला यातलं काही कळू देऊ नकोस… पुढचा आठवडा सुट्टी घेतली आहे… फुकट जाईल\nघटना:-> दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.\n-> ही बातमी विस्ताराने लिहा.\nमुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्��ातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.\nकपाळावर तरंगणारे घामाचे थेंब\nही खरी घामाची कमाई\nत्याच्या मनात येउन गेलं\nदुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.\n‘वडा-पाव द्या हो एक’ मी म्हटलं.\n‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा\n‘शाम, बाळ खा हो तो वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा\nजी ए कुलकर्णी व्हर्जन\nरामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकड�� झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.\nगो. नि. दांडेकर व्हर्जन\nहिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल\nविषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/bjp-appoints-incharge-17-states/", "date_download": "2019-01-19T01:43:05Z", "digest": "sha1:RZ2QEVYBD5JOUDMRMJZBXYBJ2NV4WGIO", "length": 9456, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपकडून 17 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्‍ती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपकडून 17 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्‍ती\nनवी दिल्ली: भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी 17 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्‍ती केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे राजस्थानची तर थावरचंद गेहलोत यांच्याकडे उत्तराखंडमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nलोकसभा निवडणूकीमध्ये उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाच्या संभाव्य आघाडीकडून भाजपला सर्वात जास्त कडवी लढत द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर तेथे तीन प्रभारींची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गुजरातमधील नेते गोवर्धन जदाफीया, पक्षाचे उपाध्यक्ष दुश्‍यंत गौतम आणि मध्य प्रदेशातील नेते नरोत्तम मिश्रा यांना राजकीय दृष्ट्या महत्वाच्या उत्तर प्रदेशातील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nभाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि अनिल जैन यांच्याकडे अनुक्रमे बिहार आणि छत्तीसगडच्या प्रचाराची जबाबदारी आहे. राज्यसभेतील सदस्य व्ही. मुरलीधरन आणि पक्षाचे सचिव देवधर राव हे आंध्र प्रभारी असणार आहेत. महेंद्र सिंह आणि ओ.पी. माथुर हे अनुक्रमे आसाम आणि गुजरातचे प्रभारी अस्णार आहेत, असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nहिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालॅन्ड, पंजाब, तेलंगणा आणि सिक्कीम यासह अन्य काही राज्यांमध्येही भाजपच्या प्रभारी आणि सह प्रभारींची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nकर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस मधील गोंधळाला आम्ही जबाबदार नाही- बी. एस. येडियुरप्पा\nआर्थिक मागासांच्या आरक्षणाला द्रमुकचे आव्हान\nउमेदवार बदलूनही भाजपला काही लाभ होणार नाही- अखिलेश यादव\nविमानांची संख्या कमी केल्यानेच राफेलच्या किंमती वाढल्या\nकेंद्रीय मंत्रीच म्हणू लागले देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्‍यता\nममतांच्या मेळाव्याला राह��ल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-19T02:43:37Z", "digest": "sha1:SZOY25JCTH2XSV7B5VH54IANGLORCQZ6", "length": 9429, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनगरवाडी गावच्या हद्दीत केमिकल टॅंकर पेटला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधनगरवाडी गावच्या हद्दीत केमिकल टॅंकर पेटला\nधनगरवाडी ः आगीत भस्मसात झालेला केमिकल टँकर.\nजीवितहानी नाही : चार तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात\nशिरवळ, दि. 4 (प्रतिनिधी) – धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये आशियाई महामार्गावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सेवा रस्त्यावर केमिकलने भरलेला अचानकपणे टॅंकर पलटी झाला. यामुळे आग लागून टॅंकर भस्मसात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग आटोक्‍यात आणण्यात यश आले आहे.\nयाबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुजरात येथून स्थेरिंग मोनोमल हे केमिकलने भरलेला टॅंकर (जीजे- 12- बीव्ही-2682) हा धनगरवाडी येथील एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीमध्ये जात होता. दरम्यान, टॅंकर धनगरवाडी गावच्या हद्दीत पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास आला असता आशियाई महामार्गावरील पुणेहुन सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नजीकच्या सेवा रस्त्यावर अचानकपणे पलटी झाला. यावेळी टॅंकर पलटी झाल्यानंतर टॅंकरमधील केमिकल सांडल्याने टॅंकरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यावेळी टॅंकरचालककाने व क्‍लिनरने प्रसंगावधान दाखवत तातडीने टॅंकरमधून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार धिरज यादव, अविनाश डेरे, विकास इंगवले, विकास देवकर, दिग्विजय पोळ यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने एशिअन पेन्ट्‌स येथील अग्निशमन दलाला पाचारण करत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. पहाटेची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ नसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. पाचगणी, भोर, फलटण, एशिअन पेन्ट्‌स कंपनीच्या अग्निशमन दलाने चार तास अथक परिश्रम घेत आग आटोक्‍यात आणली. यावेळी आग आटोक्‍यात आणल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने जळालेला टॅंकर बाजूला काढण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून तपास हवालदार धीरज यादव करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभियंत्याच्या मृत्यूचे गुढ वाढले\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/The-goods-transporters-strike-back/", "date_download": "2019-01-19T02:04:19Z", "digest": "sha1:O4XEHJKG7DI77VHEEPHRHJTJTNSZFJHO", "length": 4769, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहतूकदारांचा संप अखेर मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूकदारांचा संप अखेर मागे\nवाहतूकदारांचा संप अखेर मागे\nमागील आठ दिवसांपासून मालवाहतूकदारांनी केलेला देशव्यापी संप अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आला. डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात ही मागणी वगळता अन्य मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nइंधनांचे वाढते दर, टोलधोरण, थर्ड पार्टी इन्शुरन्स हप्त्यांमध्ये झालेली वाढ यांसह अनेक मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांची प्रमुख संघटना ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) हा बेमुदत संप पुकारला होता. गेले 8 दिवस सुरू असलेल्या या संपामुळे हजारो कोटींचा फटका ब���ला. मालवाहतूक ठप्प झाल्याने अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य वस्तूंची आवकही मोठ्या प्रमाणात घटली.\nदिल्ली येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चार तास चाललेल्या चर्चेत माल वाहतूकदारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. टोलसंदर्भात पुढील सहा महिन्यांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, तसेच शनिवार, 28 जुलै रोजी इन्शुरन्ससंदर्भात सरकार व मालवाहतूकदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रायव्हर आणि वाहक यांच्यासाठी सरकारकडून खास योजना राबविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. सर्व ड्रायव्हर आणि वाहकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा दिली जाणार असल्याचे आश्‍वासन गोयल यांनी दिले.\nबीएसएनएलची ‘डेटा सुनामी’ योजना\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी\nमहाआघाडीत पालघर लोकसभा सीपीएमकडे\nमराठा आरक्षण नियमानुसारच; सरकारचे शपथपत्र\nमुंबईच्या मतदार याद्यांतील बोगस नावांची तपासणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fashionable-bags-to-grandmother/", "date_download": "2019-01-19T02:11:29Z", "digest": "sha1:F4724RSKHHY4WALWUZN7GPABMVYRQOA7", "length": 19657, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजीसाठी फॅशनेबल पर्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसंपकरी ‘बेस्ट’ कामगारांचा नऊ दिवसांचा पगार कापणार\nसरकार नेभळट, बुळचट म्हणून जवान ‘शहीद’ होताहेत\nडान्स बार सुरू होणार, सरकार वटहुकूम काढणार\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nअमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\nलेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी\nलेख : ठसा : किशोर प्रधान\nआजचा अग्रलेख : राव आणि रंक\n– सिनेमा / नाटक\n‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स\nविक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल\n‘सर्व लाइन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nउत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nअरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य\nपर्स, बटवा… समस्त महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. आजच्या फॅशनेबल आजीच्या सोयीची पर्स कोणती…\nपर्सेस, बॅग… सगळ्याच महिलांची जिव्हाळ्याची, आवडीची वस्तू… प्रत्येकीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू बॅगेत सामावलेल्या असतात. नेहमी वापरण्यासाठी, बाहेरगावी जाण्यासाठी, स्वतःच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा अगदी जुजबी वस्तू ठेवण्यासाठीही पर्सची गरज लागतेच. आजींच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे अनेक प्रकारचे फॅशनेबल बटवे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना अगदी छोटासा बटवाही आपले सामान ठेवण्यासाठी पुरतो. प्रत्येक वेळी खांद्यात लटकवणारी पर्स वापरायची आवश्यकता असेच असे नाही. फक्त हा बटवा किंवा हँण्डबॅग आपल्या हातात घेऊन आरशात बघून ठरवावे.\nसुंदर, विविधरंगी, आकर्षक बटव्यांचा वापर त्या लग्न समारंभ, घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रमावेळी करू शकतात. त्यामध्ये त्या आपले अत्यंत महत्त्वाचे, तातडीने लागणारे सामान उदा. पैसे, चष्मा, टिकलीचं पाकीट, त्वरित लागणारी औषधं, पाण्याची बाटली इत्यादी सामान ठेवू शकतात.\nबॅगेची निवड कशी कराल\nकोणत्या प्रसंगी, कोणत्या ड्रेस किंवा साडीवर आणि कोणत्या कामासाठी तुम्ही बाहेर जाताय, यानुसार पर्स किंवा बटव्याची निवड करावी.\nपर्स मुळात हलकी असावी. त्यामुळे सामान ठेवल्यावर ती जास्त जड होणार नाही. कारण मुळातच वजनाने जड बॅग सामान ठेवल्यावर अजून जड होते.\nआपण कोणत्या कामासाठी बाहेर जातोय उदा. लग्न समारंभ, पार्टी, वाढदिवस, परदेश प्रवास जाताना जेवढे सामान बॅगेत मावेल त्यानुसार तिचा आकार केवढा हवा हे ठरवून विकत घ्यावी.\nबाजारात जायचे असल्यास शक्यतो हलक्या कापडी बॅगेचा वापर करावा. हल्ली भरतकाम, नक्षीकाम केलेले अनेक आकारातले पाऊचेस, बटवे उपलब्ध आहेत. जे वजनाने हलके आहेत. सामानही भरपूर राहते.\nमध्यम आकाराच्या आणि खांद्यावर सहज घेता येणाऱ्या या बॅगेचा टोट नावाचा प्रकार सर्वच वयोगटाच्या स्त्रीयांमध्ये प्रसिद्ध आहे.\nछोटीशी आटोपशीर बॅग. रेल्वे, बसने प्रवास करताना, डॉक्टरकडे जाताना ही बॅग सुटसुटीत वाटते. त्यात ‘हाफमून बॅग’, ‘मफ बॅग’ असे प्रकारही आहेत.\nपार्टीला जाताना ‘टच-अप’चं सामान, थोडे पैसे, मोबाइल आणि एखादं क्रेडिट कार्ड इतक्याच गोष्टी मावतील अशी ही छोटी बॅग मस्तच असते.\nछोट्या हँडलच्या या बॅग्ज लहान प्रवासाला वापरायला सोयीच्या असतात. एका डफल बॅगमध्ये आवश्यक सामान घेतले की छान वाटते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nबनावट नोटांच्या सुत्रधाराला तमिळनाडूतुन अटक\nअमरावतीचा विजय भोयर ठरला विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी\nअंबाजोगाईत भाजप नागरसेवकाची हत्या\nकार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण...\nकर्नाटक सरकारसमोरील संकट वाढले; काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर\nसचिवालयातील वेटरच्या 13 जागांसाठी सात हजार अर्ज, 12 पदवीधरांची निवड\nअंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nरोहा-पनवेल मेमू रेल्वेसेवेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्या उद्घाटन\nलोकपाल नियुक्तीच्या शोध समितीला दोन वर्षे कशासाठी; अण्णा हजारे यांचा सवाल\nमुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nबीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस\nकोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या\nनगरमध्ये गोवंशाची 13 लाखांची कातडी जप्त\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533192", "date_download": "2019-01-19T02:33:44Z", "digest": "sha1:V5FM6JZOC4AA2QCK5OCXVUATP776IVKE", "length": 5147, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोलीस कोगनोळी टोलनाक्यावर, नेते बेळगावात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस कोगनोळी टोलनाक्यावर, नेते बेळगावात\nपोलीस कोगनोळी टोलनाक्यावर, नेते बेळगावात\nबेळगाव येथे 13 रोजी झालेल्या महामेळाव्यासाठी जाणाऱया महाराष्ट्रातील नेतेमंडळींना रोखण्यासाठी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱया टोलनाक्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रविवार 12 रोजी मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातून येणाऱया नेतेमंडळींवर नजर ठेवण्यात आली होती. यावेळी बेळगाव येथे होणाऱया महामेळाव्यास येण्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळींवर कर्नाटक शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. त्यांना बेळगाव येथे जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते. मात्र महाराष्ट्रातील नेतेमंडळी कोगनोळी येथे असणाऱया टोलनाक्याकडे आलेच नाहीत. तर ते बेळगाव येथे अन्यमार्गाने येत महामेळाव्या सहभागी झाले. कोगनोळी टोलनाक्यावर निपाणीचे सीपीआय किशोर भरणी, पीएसआय निंगनगौडा पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र अन्य मार्गाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी दाखल झाले.\nजिल्हा प्रशासनाकडून आडकाठी घालण्याचा प्रयत्न सुरूच\nमुलाचा खून केलेल्या आरोपींचा शोध घ्या\nम्हणे मनपानेही करावा राज्योत्सव\nशेतकऱयांनी तातडीने हरकती सादर कराव्यात\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534083", "date_download": "2019-01-19T02:39:00Z", "digest": "sha1:IPQ7K4JNEJUA7LFS4VXDKH7V4H53TJ6J", "length": 4812, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी\nऑनलाइन टीम / कर्जत :\nमुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तीघांची प्रकती गंभीर असून त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nआज सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱया मार्गावर हा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणारी भरधाव कार खोपोलीजवळ उलटली. त्यामुळे मागून येणारी कार, टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक झाली यात पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहे.\nनववर्षात झिंगलेल्या 615 तळीरामांवर कारवाई\nमुख्यमंत्र्यांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस\n‘मुळशी पॅटर्न’च्या भाईट्म सॉंगला १० दिवसात १ मिलियन व्ह्युज\nमोदी माझ्या कुटुंबाचा द्वेष करतात – राहुल गांधी\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, ख��न्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maratha/all/page-4/", "date_download": "2019-01-19T01:55:48Z", "digest": "sha1:XVJXDEDVEORKJ22KGV35QTJIXY527LMU", "length": 11298, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर ��ाय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांचे उपोषण मागे\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. उ\nमहाराष्ट्र Nov 29, 2018\n फायलींवर सह्या करायला मुख्यमंत्र्यांना 'लकवा' येत नाही\nमराठा आरक्षण विधेयक कोर्टात टिकेल की नाही यावर श्रीहरी अणे म्हणतात...\nमहाराष्ट्र Nov 29, 2018\nमराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय -नारायण राणे\n'...आता संघटनेत फूट पडू देऊ नका', अजित पवारांचं मराठा मोर्चेकऱ्यांना आवाहन\n मराठ्यांना 16 टक्के आरक्षण जाहीर, विधेयक एकमताने मंजूर\nEXCLUSIVE: इथे वाचा मराठा आरक्षणाचा संपूर्ण कृती अहवाल\nमराठा आरक्षण : नाराजीच्या वृत्ताबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे\nया आहेत मराठा आरक्षणाच्या एटीआरमधील महत्त्वाच्या तरतुदी\nVIDEO: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, थेट चढले टाकीवर\nVIDEO : सरकारमध्ये मतभेद, नाराज होऊन पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर\nVIDEO : मराठा आरक्षण विधेयकावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका\nविधानसभा, विधानपरिषदेतही मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं ���हाराष्ट्र कनेक्शन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-times-summersault-2018-108918", "date_download": "2019-01-19T02:52:17Z", "digest": "sha1:UN7V4IYMWRSMTQMVUJ76MHZTQW5TJTIM", "length": 12590, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal times summersault 2018 तरुणाईसाठी जल्लोषाचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' | eSakal", "raw_content": "\nतरुणाईसाठी जल्लोषाचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018'\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे - तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. \"सुरज की बाहों में...' सादर करणारा फरहान लाइव्ह बॅंड आणि \"काला चष्मा, ईष्कवाला लव्ह...' म्हणत \"मोज्जा ही मोज्जा' करणारे बादशाह, मिका सिंग, विशाल, शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 (शनिवार) आणि 29 (रविवार) तारखेला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहेत.\nपुणे - तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. \"सुरज की बाहों में...' सादर करणारा फरहान लाइव्ह बॅंड आणि \"काला चष्मा, ईष्कवाला लव्ह...' म्हणत \"मोज्जा ही मोज्जा' करणारे बादशाह, मिका सिंग, विशाल, शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा \"सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 (शनिवार) आणि 29 (रविवार) तारखेला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहेत.\nया धमाल कार्यक्रमात पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बुक माय शो आणि इनसायडर या वेबसाइटसवर उपलब्ध आहेत.\nसकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018\nशनिवार : 28 एप्रिल\nसहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर\nरविवार - 29 एप्रिल\nसहभाग - मिका सिंग, बादशाह\nकुठे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी\nकेव्हा : संध्याकाळी 6 वाजल्यापासून.\nऑनलाइन बुकिंगसाठी : bookmyshow.com किंवा insider.in\nअधिक माहितीसाठी संपर्क - 9011085255\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास ज��ा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nसंशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन\nपुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना...\nजुनी सांगवी - पिंपळे निलख येथील चोंधे पाटील जंक्‍शन भुयारी मार्गातील सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\nसुशोभीकरणामुळे विश्रांतीनगर चौकाचे रूपडे बदलले\nसिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे....\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://latenightedition.in/wp/?p=2669", "date_download": "2019-01-19T02:36:58Z", "digest": "sha1:DGROCA3SSBY3AHJZ4I4PESFHG5EBWELF", "length": 35403, "nlines": 209, "source_domain": "latenightedition.in", "title": "आभासी प्रेम – ||-अभिषेकी-||", "raw_content": "\nमराठी लघुकथा || मराठी कथा || प्रेमकथा || Marathi Story || आभासी प्रेम म्हणजेच Social Media वरील प्रेम || द्वि-व्यक्तिमत्व\nधो-धो पाऊस सुरू झाला होता. उशीरही झालेला. मी कसातरी धडपडत, भिजत बस स्टॉप पर्यन्त गेलो. रेनकोट, छत्री वगैरे सोबत बाळगणे हे मला लहानपणापासूनच भित्रेपणाचं लक्षण वाटत आलं आहे. त्यापेक्षा भिजणे नाहीतर पाऊस थांबेपर्यंत वाट बघणे हे ���ला जास्त आवडतं त्यामुळे थोडासा भिजलेला मी त्या बस स्टॉपवर जाऊन उभा राहिलो.\nडोकं वगैरे पुसलं. केस घनदाट वगैरे असल्याने ते झटकले तर आजूबाजूला पाणी उडतं म्हणून मी इकडे-तिकडे बघून कोणी नसल्याची खात्री करून घेत होतो. एक काकू तिथे उभ्या होत्या अन पलीकडे एक तरुण मुलगी बसलेली होती. त्या मुलीला बघताच मनात प्रचंड घंटानाद सुरू झाला. भिजलेल्या केसांवरून फिरणारे हात मंदावले. काळीज धडाधड करू लागलं. फुलपाखरे वगैरेही उडाली.\nतसं आम्ही एकमेकांना ओळखत नाहीत. म्हणजे खर्‍या आयुष्यात आम्ही एकमेकांना ओळखत नाहीत. पण ट्विटरवर मी तिला ओळखतो अन तेथूनच तिच्या प्रेमात पडलो आहे. ती स्वप्नपरी आहे माझी.\nट्विटर वर एकदा तिचा फोटो बघितला होता आणि तेंव्हापासूनच तिच्यावर जीव जडला होता. तिचा बायो अन TL बघून तर तिच्यावरील प्रेम आणखीनच वाढलं.\nमी रोज न चुकता तिच्या TL वर जाऊन तिला बघत असतो. तिच्या प्रत्येक ट्विटला RT अन Like देऊन तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तिला इम्प्रेस करण्याचा माझा प्रयत्न चालूच असायचा. पण ती आहे की माझी ढुंकुनही दखल घेत नाही. मी दिलेल्या रीप्लाय ळा प्रतिसाद देणं हेसुद्धा तिला कधी महत्वाचं वाटलं नाही. फॉलोबॅक तर लांबचीच गोष्ट. तिला माझ्यात अजिबात रस नसावा.\nखरं तर एकतर्फी प्रेमात कधी निराशा येतच नाही. रोज नवीन अपेक्षेने नवी सुरुवात होत असते. पराभव पचवण्याची प्रचंड ताकद असते. त्यातच मी तिला कसलीच लाज न बाळगता फॉलो करायचो. पण तिला त्रास वाटेल असं वागणं मी कधी केलं नाही. मग DM असेल किंवा काहीतरी भलतेसलते रीप्लाय देऊन तिचं लक्ष वेधून घेण्याचा वेडा मोह मी कधीच केला नाही. प्रेम आणि वेडेपणा यातील अंतर कळनार्‍यातील आहे मी. ते तत्वात ही बसत नाही अन कायद्यातही\nखरं सांगायचं तर भार्गवीवर मंनापासून प्रेम होतं की नव्हतं याचीही मला शास्वती नाही. हे निव्वळ आकर्षणही असण्याची दाट शक्यता होती. कारण खर्‍या आयुष्यातही मी कोणावरतरी प्रेम करतो हे मला आभासी दुनियेत प्रवेश केल्यावर लक्षात राहायचं नाही. खर्‍या आयुष्यातही काही मुली मला आवडत होत्या.\nआभासी दुनियेत गेल्यावर मला ह्या जगाचं भान राहत नसे. मी वेगळ्याच भूमिकेत वावरत असतो तेथे. कदाचित तीच भूमिका त्या भार्गवीच्या प्रेमात पडली असेल. त्या आभासी जगातील नियम वेगळे होते. तेथे ठोकताळेही वेगवेगळे होते. पण त��� आकर्षण सॉलिड ताकदवान आहे.\nट्विटरची खिडकी उघडताच खर्‍या जगातून आभासी जगात परकाया प्रवेश होत असतो. तो तात्या विंचू म्हणतो त्याप्रमाणे “माझा आत्मा तुझ्यात अन तुझा आत्मा माझ्यात” हा प्रकार होतो. म्हणजे माझ्याच दोन व्यक्तिमत्वे आहेत असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो. हे मात्र भुलभूलय्या चित्रपटाप्रमाणे होईल. असो.\nतर ती भार्गवी तिथे बसलेली होती. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आभासी दुनियेतील ‘हिला’ खर्‍या आयुष्यात भेटेन. पण ते म्हणतात न “life is full of surprises” वगैरे… तसा प्रकार झाला हा.\nइतक्या तूफान पावसात ती अतिशय शांतपणे तिथे बसलेली होती. तीही थोडीशी भिजलेली होती. मोकळ्या सोडलेल्या केसांच्या टोकावरुन पाण्याचे काही थेंब निथळत होते. पण खरं सांगायचं तर हा पाऊस अन ते केस यापेक्षा तिचे ओठच जास्त पाणीदार वाटले मला. ती साक्षात माझ्यासमोर असणं हे मला जास्त रोमांचित करत होतं.\nती आजही खूप सुंदर दिसत होती. पण चार-दोन फोटो सोडले तर मी तिला कधी बघितलेलं नव्हतं त्यामुळे ती नेहमी इतकीच सुंदर अन गोड दिसते का हे मी नाही सांगू शकत. तिची एक सुंदर-गोंडस-सालस छबी माझ्या मनात घर करून आहे. पण त्या निर्जीव फोटोतील सौंदर्यापेक्षा हे वास्तव सौंदर्य जरा जास्तच लाघवी होतं.\nमी तिच्याकडे बघत असताना तिथे उभ्या असलेल्या काकू माझ्याकडे रागाने बघत होत्या. मी नजर फिरवली. उगाच सॅंडलं ने मार खायला नको, त्यात चिखलाने माखलेल्या सॅंडलंने मार खायची माझी कुठलीच इच्छा नव्हती. मी दुसरीकडे बघू लागलो.\nधो-धो पाऊस चालूच होता. मलाही तेच हवं होतं. मी अधून-मधून भार्गवीकडे नजर फिरवत होतो. ती कधी मोबाइलमध्ये बघत होती तर कधी पावसाकडे बघत असयची.\nट्विटरवरील फोटो अन प्रोफाइलवरुन ती मस्तीखोर पण विचारी वाटायची. पण इथे ती अतिशय शांत बसलेली होती. कसलीच चुळबुळ न करता. हे, माझ्या मनातील तिच्या प्रतिमेला जरा न जुळणारं होतं. न मस्तीखोर, न विचारी… ही तर सुस्तीखोर अन बिचारी वाटत होती…\nतिथे बस स्टॉप समोर एक चारचाकी गाडी थांबली. आम्ही तिघेही तिकडे बघत होतो. त्या काकू त्यात बसून निघून गेल्या. मला सोडा पण तिने निदान भार्गवीला तरी लिफ्ट साठी विचारायला हवं असं मला वाटून गेलं. इतका पाऊस, रात्र अन अशा बसस्टॉप वर एकट्या मुलीला सोडून जायला त्यांना काहीच वाटलं नाही. त्यात तिथे मी उभा. कदाचित माझ्या विश्वासावरच त���या काकूने भार्गवीला एकटं सोडलं असेल अशी जाणीव होऊन मी माझी मलाच शाबासकी दिली.\nमी पाय दुखायले (असं नाटक करत) म्हणून तिथे बाकावर पण भार्गवीपासून बराच लांब बसलो. तिला मी जवळून पाहत होतो. समोरच्या पथदिव्याचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर पडत होता. ती बरीच सावळी होती. ट्विटरवरील फोटोमध्ये ती बर्‍यापैकी गोरी वाटायची. पण प्रेम आंधळं असतं. मला तिच्याबद्धल वाटणारी भावना जराही कमी झालेली नव्हती.\nएक कविता कशी सुचली माझं मलाच कळलं नाही…\n“जरी सावळी तरी लाजरी\nमना लावते हुरहूर ती\nस्वर कोकिळी नजर भिरभिरी\nआयुष्य करते सुंदर ती\nमोहक चेहरा हास्य मधुर ते\nतिच्याशी बोलायचा धीर होत नव्हता. पण हीच संधी होती हेही मी जाणून होतो. तसं “सुरुवात कशी करावी” हा प्रश्न संसार बनवताना विधात्यालाही पडला असणार, तर मी कोण अशी स्वतःची समजूत काढली. पण शेवटी धीर एकवटला आणि म्हणालो,\n“हेलो, तुम्ही भार्गवी न\nमोबाइलमधून डोकं काढून ती माझ्याकडे बघू लागली. चित्रपटातील नायिका निळू फुले, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा यांच्याकडे ज्या त्रासिक नजरेने बघतात, साधारणतः त्याच नजरेने ती माझ्याकडे बघत होती.\nतिच्या नजरेत, पुण्यातील लोक वैतागून “काय” म्हणतात तोच भाव जाणवत होता.\nत्या नजरेने पावसातला सगळा romanticism संपवला. मी परत हसून म्हंटलं, “मी तुम्हाला ट्विटरवर बघितलं आहे बहुतेक…\nअसा प्रश्न विचारणारा देशात मी एकटाच असेन. ट्विटरवर बघितलं म्हणे.\nतिच्या चेहर्‍यावर अजिबात उत्साह जाणवला नाही. ती एक गाल तिरपा करून बळजबरी हसली आणि म्हणाली, “हो असेल. आहे मी ट्विटरवर.” इतकं माफक उत्तर देऊन ती शांत राहिली. पुढे माझं नाव वगैरे तिने विचारलं नाही.\nपण तिचा आवाज खरच मधुर होता. का बस स्टॉपच्या पत्र्याच्या छतावर पावसाचा आवाज होऊन जे लयबद्ध संगीत तयार होत होतं त्यामुळे तो आवाजही मला स्वरबद्ध वाटला ते नाही सांगता येणार.\nपण ती गोडच होती. नाजुक परीप्रमाणे. आज पिवळ्या कपड्यांमध्ये तर ती अजूनच सुरेख दिसत होती.\n“मला तुमचे ट्विट्स आवडतात आणि ज्या रोखठोक भूमिका तुम्ही घेता त्याही…”\nती आता खुलून म्हणाली, “ओह थॅंक्स…\nतिचं साजरं रूप बघून माझं मनही प्रफुल्लित झालं.\nती पुढे म्हणाली, “नाव काय तुमचं\nमी उत्साहाने सांगितलं, “चित्तरंजन आड्कित्ते”\nउत्तर कोरियाने जपानवर अणुबॉम्ब सोडल्यावर ट्रंपची प्रतिक्रिया काय असे�� तसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.\nमला आत्या, आई-वडील अन खानदानचं आडनाव याचा राग आला.\nती खरच, माझ्या जाचातून सोडवणूक व्हावी म्हणून अमिताभ, शाहरुख वगैरेच्या प्रतीक्षेत असल्याप्रमाणे इकडे-तिकडे बघू लागली.\nमाझं नाव चित्तरंजन असलं तरी ती मला माझे मित्र चिडवतात त्याप्रमाणे “चुत्त्या” म्हणणार होती.\nपाऊस एक थांबत नव्हता. बसही येत नव्हती. माणूसही फिरकत नव्हता.\n” तिचा पुढचा प्रश्न.\nमी आता जरा दबकत सांगितलं, “हे पाठीमागे आमचीच कंपनी आहे. मी सेल्स मॅनेजर आहे तिथे.”\n मस्तच की…” ती मंनापासून म्हणाली.\n“तुम्ही इथे कशा काय” मीही प्रश्न केला.\n“एका मैत्रिणीच्या घरी आले होते. जरा उशीरच झाला.”\nमी काही बोलणार तितक्यात तीच म्हणाली, “आपण अहो-जाहो करण्यापेक्षा अरे-तुरे करुयात का… मला खूप जड वाटतय हे…” तिने परवानगी मागितली.\nहा बाळबोध प्रश्न बर्‍याच प्रेमकथेत असतोच असतो. अहो-जाहो ला अरे-तुरे करण्यात कसलं पुरोगामित्व आहे मला कळतच नाही. असही लग्नानंतर “अहो इकडे या अन जाहो ते आणाजा” यातच आयुष्य जाणार असतं… तर मग ही अंधश्रद्धा का पाळावी…\nअसेच काही केबीसी-केबीसी करत-करत वेळ गेला. सायकलवर एक अण्णा चहा-कॉफी विकत होता तो आला. माझ्यातलं अध्ये-मध्ये प्रसूती कळा देणारं कवि मन परत जागं झालं…\nती चालत आली माझ्याकडे\nथोडी लाजत, थोडी थिजलेली…”\nआम्ही चहा घेतला. पैसे ज्याचे-त्याने दिले. ते ट्विटप लाही टीटीएमएम पॉलिसी आहे याचेच संस्कार दोघांवर.\nबोलत असताना ट्विट्स चा वगैरे विषय निघाला.\n“अरे चित्तरंजन, तुला कोणाच्या ट्विट्स जास्त आवडतात…\nमी वफा निभावत म्हणालो, “तुझ्या… मंनापासून…”\nमला ही लाइन चित्रपटातील वाटली. ह्या वाक्याने ती इम्प्रेस होऊन डोळे मोठे करून माझ्याकडे बघेल अन मला बिलगेल वगैरे असे रोमॅंटिक सीन हृदयात उमटत होते.\nपण तसं काही झालं नाही. पिक्चरवाले साले बंडल असतात. पहिल्या भेटीत कीस वगैरे फक्त “रामलीला” चित्रपटात होत असतात/\nती ट्विटर मध्ये डोकं घालून म्हणाली, “मला तर न, हा “अभिषेकी” म्हणून कोण आहे न त्याचे ट्विट्स भन्नाट वाटतात. थोडासा वेडा वाटतो पण खर्‍या आयुष्यात खूप मजेशीर माणूस असणार…” तिनेही मंनापासून उत्तर दिलं.\nनंतर ती काही वेळ त्याच्याचबद्दल बोलत होती. मला अन माझ्या विषयाला पूर्णतः दुर्लक्ष करून ती स्वतःचाच पाढा पुढे म्हणत होती.\n“तुला माहित��� का तो अभिषेकी खरा कोण आहे कोणाचं अकाऊंट आहे” असे चौकशीवजा प्रश्न मला विचारात होती.\nयेणार्‍या प्रश्नागणिक माझा तिच्यातील इंट्रेस्ट संपत होता. कारण तिला माझ्यात अन माझ्या आयुष्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी कदाचित तिला कंटाळवाणा वाटत होतो.\nऑनलाइन प्रेम वगैरे सगळा भंपकपणा आहे असं मला वाटत होतं. तिच्याबद्धल फार माहीत नसताना मी तिच्या प्रेमात पडलो हे मूर्खपणाचं लक्षण होतं. चार फोटो अन आठ ट्विट्स बघून कोण एखाद्याची संपूर्ण प्रतिमा बनवून त्याला कुरवाळत बसून स्वतःचा मोह वाढवत असेल तर मूर्खपणाच असावा.\nइतका वेळ मोहक वाटणारं भार्गवीचं हास्य मला हडळीच्या जबड्याप्रमाणे भासत होतं. आवाज वटवाघळाचा अन ते झिप्रे केस अस्वच्छ वाटत होते.माझ्या मनात मीच तिची बनवलेली प्रतिमा मीच उधळून टाकली होती. मघाशी केलेल्या कविता म्हणजे एखाद्या नेत्याचा निव्वळ दुष्काळ दौरा वाटत होता.\n“किती वेळ पडणार हा पाऊस सगळ्या गटारी तुंबून वास येतोय.” मी वैतागाने म्हणालो.\nती अल्लडपणे म्हणाली, “होईल रे कमी, बघ काय मस्त वाटतय…”\nबस आली. मी क्षणाचाही विलंब न करता उठलो अन गाडीकडे निघालो. ती माझ्याकडे बघत होती.\n“चल बस आली (मनात बस झालं) माझी… जातो मी… बाय…” मी तुटकपणे असं म्हंटलं अन तेथून निघालो.\n“अरे पण नंबर तरी दे तुझा…” ती म्हणाली.\n“ट्विटरवर बोलूच की…” असं म्हंटलं अन गाडीत जाऊन बसलो.\nगाडीत जाऊन बसेपर्यंत पावसाने मला भिजवलं होतं. ती त्या स्टॉप वर एकटीच बसलेली मी खिडकीतून पाहिलं. त्या पथदिव्याचा प्रकाश तिच्यावर पडत होता. पण ती मला फार सुंदर नव्हती वाटत.\nतिला एकटीला असं सोडून जाणं मला बरोबर वाटत नव्हतं. परत उतरावं वाटत होतं. पण “स्त्री-पुरुष समान” या विषयावरील तीचे ट्विट्स आठवले. त्या नियमानुसार त्या बसस्टॉप वर पुरुष-स्त्री असा भेद न होता ते एकच होते. मी विचार सोडला.\nगाडी थोडीशी पुढे आली. मेंदू अत्यंत वेगाने धावत होता. हृदयाचे ठोकेही जोरजोरात पडत होते. मला काहीच सुचत नव्हतं. कानाच्या पाळया गरम झालेल्या. मी मोबाइल काढला. ट्विटर उघडलं. माझं “रंजन” या नावाने अकाऊंट होतं. मी ते क्षणात delete केलं. खूप हायसं वाटत होतं. पाऊस पडून गेल्यावर आभाळ मोकळं होतं अगदी तसं…\nमी माझं दुसरं अकाऊंट open केलं. ते “अभिषेकी” या नावाने काढलेलं होतं.\nमला माझ्यातील dual personality ची प्रकर्षाने ओळख झाली. मी खरा अभिषे���ी सारखा नव्हतो. मी नसलेलं रूप आभासी जगात धारण केलेलं होतं. त्याच्या प्रेमात कोणीही पडून उपयोग नव्हता, कारण तो अस्तीत्वातच नव्हता. उलट मी जसा होतो त्याकडे भार्गवी पूर्णतः दुर्लक्ष करत होती. मला खर्‍या आयुष्यात ओळखणारे माझ्या ह्या समांतर विश्व अन त्यातील विश्वाशी अपरिचित होते. मी नसलेलं जीवन जगू बघत होतो. ह्या जगात मिळत नसलेला आनंद तिथे मिळवू बघत होतो. इथे असलेली बंदिस्तता तिथे मुक्तविहार करत होती. माझ्याच खोट्या ओळखीच्या प्रभावाखाली असलेली भार्गवी खर्‍या मला ओळखूही शकत नव्हती.\nपरकाया प्रवेश फारच भयंकर असतो याचा अनुभव मी घेतला होता. दोन भिन्न विश्व एकमेकांशी संलग्न होऊ पाहतात किंवा टक्कर करतात तेंव्हा खूप ऊर्जा उत्सर्जित होते. सगळं अस्ताव्यस्त होतं. विनाश संभवतो. ते नियम नियती ठरवत असते. बाकी सगळं निमित्तमात्र असतं. मी तो अनुभव घेतला होता. सत्य आणि आभासी…\nही निव्वळ काल्पनिक कथा आहे. अजिबात मनावर घेऊ नये. कुठल्याही वास्तविक किंवा आभासी जगातील तो किंवा तिच्याशी याचा अजिबात संबंध नाही. आभासी दुनियेतील गुंतागुंत दाखवण्यासाठी लिहिलेला आहे. उगाच चिकित्सा, संशय आणि वाद नकोत… चुकभुल द्यावी-घ्यावी…\nउगाच चोरीचा किंवा न विचारता इकडे-तिकडे वापरण्याचा प्रयत्न करू नका. काय, मी हे copyright केलेलं आहे. विचारून बघा, मी देईन वापरायला…\nमाणूस मरतो… मुंबईतील दुर्घटना…\n#मराठी #चित्रपट #नदी_वाहते चा खास शो लातूरकरांच्या भेटीला\nउद्या सायंकाळी ५ ३० वाजता\n-मराठी ई-बूक मोफत वाचा-\n#उद्योजकमहाराष्ट्र Abhishekee Aliens Career Healthy Wealthy History Online Shopping Philosophy Share Market shayari अध्यात्म अनुभव आरोग्य आरोग्यम धंनसंपदा आरोग्यम धनसंपदा आरोग्यवर्धक आरोग्य हीच संपत्ती उत्सव गुंतवणूक चित्रपट जनहित में जारी ठाकरे निरीक्षण पुस्तकप्रेमी प्रेम भयकथा भालचंद्र नेमाडे मराठी कथा मराठी कविता मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी साहित्य माझंमत माझाक्लिक माझे अनुभव माहिती माहितीसाठी राजकारण लेख लेखक वाचन संस्कृती सामाजिक स्वयंपाक हास्य\nमुहूर्त ट्रेडिंग Picks 2018\nक्या से क्या हो गया…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538044", "date_download": "2019-01-19T03:06:36Z", "digest": "sha1:WK3PKAKFC4DBTBPDZ3KCDYLRHS4TVDVX", "length": 9600, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संभाजी महाराजांच्या त्यागामुळेच ते धर्मवीर! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संभाजी महाराजांच्या त्यागामुळेच ते धर्मवीर\nसंभाजी महाराजांच्या त्यागामुळेच ते धर्मवीर\nजगावे तर शिवबासारखे आणि बलिदान द्यावे तर ते संभासारखे, असे नेहमी म्हणण्यात येते. कारण संभाजी महाराजांचा त्याग हा फार मोठा आहे. धर्म बदलल्यास माफ करू, असा पैगाम औरंगजेबाने देऊनही संभाजी महाराजांनी तो झुगारून ‘जगेन तर हिंदू धर्मातच आणि मरण येईल तेही हिंदू धर्मातच’, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच संभाजी महाराजांना धर्मवीर ही उपाधी मिळाली, असे विचार दौंड (पुणे) येथील इतिहास अभ्यासक व शिवदुर्ग संवर्धन समितीचे अध्वर्यु लक्ष्मणराव नाईकवाडी यांनी मांडले.\nगुरुवर्य मो. ग. कुंटे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य रंगमंदिर येथे शुक्रवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. त्यांनी धर्मवीर संभाजीराजे यांच्या शौर्यगाथा व पेडगावच्या भुईकोट किल्ल्याची माहिती सांगितली.\nछत्रपती संभाजी राजांना पकडल्यानंतर पेडगाव (अहमदनगर) जवळील बहाद्दूर गडावर नेण्यात आले. या गडावर त्यांना अनेक त्रास देऊन त्यांचा छळ करण्यात आला. परंतु हा राजा मुघल साम्राज्यासमोर झुकला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडला नाही. हा सर्व रणसंग्राम या गडावर झाल्याने बहाद्दूर गडाचे नाव बदलून ‘धर्मवीर गड’ असे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nहा धर्मवीर गड श्रीगोंदा तालुक्मयातील भीमा व सरस्वती नद्यांच्या संगमावर वसला आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला असा हा भुईकोट किल्ला आहे. यामध्ये 52 पेठा होत्या, याचा उल्लेख आजही आपणाला सापडतो. 300 एकर अशा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या या गडावर मुघल साम्राज्याने बरीच वर्षे राज्य केल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.\nप्रारंभी अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर, ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी, चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रकाश बापट, वरेरकर नाटय़संघाचे जगदीश कुंटे व्यासपीठावर उपस्थित होते. माधव कुंटे यांनी स्वागत केले. भालचंद्र कुंटे यांनी परिचय करून दिला.\n‘पेडगावचा शहाणा’ ही म्हण झाली प्रसिद्ध\nशिवाजी महाराजांना स्वरा���्यासाठी निधीची गरज असल्याने त्यांनी पेडगावच्या किल्ल्याची लूट करण्याचे ठरविले. त्यावेळी गडावर बहाद्दूरशहाचे राज्य होते. नेताजी पालकर यांनी शिताफीने मुघल सैनिकांना चकवा देऊन आपल्या मागून नेल्यानंतर किल्ल्यावर कोणीच नाही, याचा फायदा घेऊन मराठी सरदारांनी गडावरील सोने, नाण्यांची व किमती घोडय़ांची लूट केली. त्यानंतर ‘पेडगावचा शहाणा’ अशी म्हण प्रसिद्ध झाली.\n…हा तर राजकारणाचा एक भाग\nसंभाजी महाराज हे मुघलांना जावून मिळाले, असा इतिहास नेहमी सांगितला जातो. परंतु मुघलांना स्वराज्याकडे फिरकू देऊ नये, यासाठी हा शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा एक भाग होता, ते आजवर कोणी सांगितले नाही. त्यामुळे संभाजी महाराजांची बदनामी करण्याचेच काम अधिक झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने इतिहास वाचला पाहिजे, असे नाईकवाडी यांनी सांगितले.\nकेपीएमई दुरुस्ती विधेयक अखेर विधानसभेत सादर\nरविवारपेठ येथे दोन दुकानांना आग\nदेशव्यापी बंद चिकोडीत फोल\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभालावल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/article-about-ambedkarwadapudhil-navi-avhane-by-milind-kasabe-book-1814336/", "date_download": "2019-01-19T02:59:48Z", "digest": "sha1:5CAFXZV5SWDO5E32JGOSLOCY56I5NMCP", "length": 18473, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Ambedkarwadapudhil Navi Avhane by Milind Kasabe book | संघर्षरत आंबेडकरवाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्य��ंना बक्षीस द्यायला नको\nकार्ल मार्क्‍स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही.\nकार्ल मार्क्‍स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही. मार्क्‍सच्या परंपरेत लिऑन ट्रॉट्स्की, मानवेंद्रनाथ रॉय, माओ झेदाँग, व्लादिमीर लेनिन अशा नेत्यांची विचारधारा ‘वाद’ म्हणून वर्णिली जाऊ लागली. गांधीजींना मानणारे जयप्रकाश नारायण व डॉ. राममनोहर लोहिया हे नेते मार्क्‍सचेही अनुयायी होते. लोहियांना मानणाऱ्यांनी एक ‘लोहियावाद’ तयार केला. ‘समाजवादी- लोहियावादी’ असणारा एक मोठा पक्ष भारताने पाहिला. नेल्सन मंडेला, फिडेल कॅस्ट्रो, हो चि मिन्ह, अब्दुल नासेर, द गॉल, जोमो केन्याटा, जवाहरलाल नेहरू असे लोकनेते त्यांचे कार्य त्यांच्या नावे बंद अशा चौकटीत उभे करू शकले नाहीत. कारण त्यांची मुळे अन्य तत्त्वज्ञानात रुजलेली होती. इतकेच काय, आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते ना वाजपेयीवादी असतात ना दीनदयाळ उपाध्यायवादी, ना देवरसवादी परंतु सावरकरवाद म्हणायला पसरला असला, तरी हिंदू महासभेपेक्षा तो कोणत्या मुद्दय़ांवर वेगळा होता, हे एक गूढच आहे. सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्ष काढला. परंतु त्यांचे अनुयायी ‘बोसवाद’ पसरवू शकले नाहीत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उपरोक्त सर्व नेत्यांहून वेगळे. शिक्षण, संशोधन, संघटन, संपादन, कायदा व कायदे मंडळ अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड कर्तृत्व गाजवलेले. परंतु त्यांनी आपले अभंग स्थान तयार केले ते अस्पृश्यता, चातुर्वण्र्य, जातिव्यवस्था, विषमता यांच्याशी झुंज देत. साहजिकच त्यांच्या राजकारणाला आणि समाजकार्याला त्यांच्या नावे सुस्थापित करण्याचा प्रयत्न होणार. ‘आंबेडकरवाद’ असा एक विचार उभा राहिला खरा, पण तो मांडणाऱ्यांना त्यास ‘तत्त्वज्ञान’ म्हणावे की ‘वाद’ म्हणावे की ‘विचारसरणी’, याचा पेच पडला. खुद्द आंबेडकरांना आपल्या नावे असा एखादा वाद निर्माण व्हावा असे वाटले असते का ‘आपण मार्क्‍सिस्ट नाही ते बरेय’ असे मार्क्‍स म्हणाल्याचे सांगतात, तसे आंबेडकर बोलले असते का\nकोणताही वाद अथवा विचारधारा सांगायला फार फुरसत लाभते. मार्क्‍सला ती मिळाली. बाकीच्या नेत्यांचा वेळ प्रत्यक्ष राजकारणात खूप गेला. आंबे��करांनाही आपले एखादे बांधीव, सूत्रबद्ध तत्त्वज्ञान उभे करायला वेळ लाभला नाही. त्यांचे प्रासंगिक विचार व प्रतिक्रियात्मक लेखन यातच त्यांचे तत्त्वज्ञान शोधावे लागते. मिलिंद कसबे यांनी ‘आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने’ या त्यांच्या पुस्तकात वाद आणि त्यापुढील आव्हाने याविषयी लिहिले आहे.\nम. गांधी, कार्ल मार्क्‍स यांची विचारधारा जशी अनेकांनी स्वत:स कळली तशी मांडली, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकरांचीही विचारधारा मांडली गेली आहे. आरंभ प्रा. रावसाहेब कसबे यांनी केलेला. त्यांनी डॉ. आंबेडकरांना ‘लोकशाही समाजवादी’ म्हणून सादर केले. जोडीला बौद्धमतही ठेवले. मिलिंद कसबे यांनी जागतिकीकरणानंतर पालटलेल्या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांचा विचार कसा हाताळायचा, हे सांगितले आहे.\nडॉ. आंबेडकर यांच्याभोवती पडलेला फक्त दलित जातींचा वेढा हे एक आव्हान कसबे मानतात आणि डॉ. आंबेडकर सवर्ण पुरोगामी नागरिकांसाठीही असले पाहिजेत असे बजावतात. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा ‘हिंदू राष्ट्रवादी विचार’ आणि साहित्यातून पसरू पाहणारा ‘देशीवाद’ हे दोन धोके आंबेडकरवादापुढे असल्याचेही सांगतात. बलाढय़ जातींचे पुन्हा सबलीकरणाचे मागणे, समाजात वाढत चाललेला हिंसाचार आणि धार्मिक कर्मकांडांचे पुनरुज्जीवन याला आंबेडकरवाद हे उत्तर असल्याचे कसबे मानतात. आंबेडकरांचे भक्त, पुजारी अथवा मूर्तिपूजक कसबे यांना एक संकट वाटते. ते खरेही आहे.\nप्रचंड अभ्यास, त्याग आणि अफाट धाडस या गोष्टी आंबेडकरांच्या जीवनात दिसल्या. त्याच कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनात अनुसरल्या पाहिजेत. त्यासाठी भारताची राज्यघटना जी मूल्यव्यवस्था देशाच्या उभारणीसाठी पाळायला सांगते, तीच आंबेडकरवादाचे प्रतिबिंब आहे असे लेखक सांगतो. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांची प्रतिष्ठापना देशात करण्याचा प्रयत्न सदोदित करत राहणे हा आंबेडकरवादाचा कार्यक्रम असला पाहिजे, हे लेखकाचे म्हणणे योग्यच आहे.\nप्रा. कसबे यांचे हे लेखन साधार, ससंदर्भ आणि तार्किक आहे. भावना आणि श्रद्धा बाजूला ठेवत डॉ. आंबेडकरांचे आजच्या संदर्भात केलेले हे मूल्यमापन अनुकरणीय आहे. शिक्षणावरचा कसबे यांचा निबंध डॉ. आंबेडकर, म. गांधी व अन्य यांची व्यवस्थित मीमांसा करतो. आजच्या खासगीकरणाच्या धडाक्यात कोणती मूल्ये शिक्षणाने टिकवली पाहिजेत, त्याचे मार्गदर्शनही कसबे करतात. एकुणात, विचार आणि व्यवहार यातून आंबेडकरवादाचा प्रत्यय येत राहावा असा कसबे यांचा या पुस्तकात मुख्य आग्रह आहे.\n‘आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने’- मिलिंद कसबे, सनय प्रकाशन,\nपृष्ठे – १२८, मूल्य – १२० रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1306", "date_download": "2019-01-19T02:49:10Z", "digest": "sha1:EKVUF33XGY4MDFV2L3LKA6AVKE3ZJB2S", "length": 36253, "nlines": 208, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टपल्या", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nयशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, योगी आदित्यनाथ आणि मेधा पाटकर\nविनोदनामा टपल्या यशवंत सिन्हा Yashwant Sinha शत्रुघ्न सिन्हा Shatrughan Sinha योगी आदित्यनाथ Yogi Adityanath मेधा पाटकर Medha Patkar\n१. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्ला चढवणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे खास��ार शत्रुघ्न सिन्हा यांनी समर्थन केले आहे. यशवंत सिन्हा यांनी सरकारला अर्थव्यवस्थेचा आरसा दाखवला आहे. देशहितासाठीच ते उघडपणे बोलले आहेत, असे शत्रुघ्न म्हणाले. सिन्हा यांनी केलेल्या सूचना धुडकावल्या तर ते बालिशपणाचे ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला. यशवंत सिन्हा हे सच्चे आणि बुद्धीमान व्यक्ती आहेत. त्यांनी यशस्वी अर्थमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांनी दिलेल्या सूचना धुडकावणे योग्य ठरणार नाही, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.\nखामोश. जली को आग कहते है, बुझी को राख कहते है और उस राख से जो बारूद निकलता है उसे कोई ना कोई सिन्हा कहते है... चाहे शत्रू कहो, चाहे यशवंत कहो. शत्रूभाऊंनी आपलं नाव फारच सिरियसली घेतलेलं दिसतंय, नाहीतरी पाण्यात राहून साक्षात पंतप्रधान आणि अर्थमंत्री या सर्वशक्तिमान जोडगोळीशी वैर घेण्याचा वेडाचार कुणी का केला असता भाजपमध्ये पण, सिन्हाही इतके दिवस गप्पच होते. आता तेही बोलू लागले, ते कुणाच्या इशाऱ्यानं पण, सिन्हाही इतके दिवस गप्पच होते. आता तेही बोलू लागले, ते कुणाच्या इशाऱ्यानं या अंतर्गत उठावामागची ताकद कुणाची\n२. मुंबई-ठाण्याचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गेली काही वर्षं केवळ कागदावरच विकासाची उड्डाणं घेणाऱ्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचा खर्च नऊ कोटींवरून तब्बल २५८ कोटींच्या घरात गेला असून त्यात तब्बल २८ पटींनं वाढ झाली आहे. आता या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असून पोहोच रस्त्यांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांत या पुलाचं काम सुरू होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं केला आहे. या आठ पदरी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दीड वर्षं लागणार आहेत.\nबघा, घसघशीत अठ्ठावीस पटींची वाढ. कोण म्हणतं देशात विकास होत नाही शिवाय विकास होण्यासाठी काही करावंच लागतं, हीसुद्धा केवढी भयंकर अंधश्रद्धा आहे, हेच या पुलानं सिद्ध केलं आहे. प्रशासनानं पुलाची कल्पना मांडली गेली तेव्हाच जर तो बांधला असता तर नऊ कोटीवरून फार फार तर १८ कोटीपर्यंत खर्च वाढला असता. त्याने किती तोंडांचा खर्च भागला असता शिवाय विकास होण्यासाठी काही करावंच लागतं, हीसुद्धा केवढी भयंकर अंधश्रद्धा आहे, हेच या पुलानं सिद्ध केलं आहे. प्रशासनानं पुलाची कल्पना मांडली गेली तेव्हाच जर तो बांधला अस��ा तर नऊ कोटीवरून फार फार तर १८ कोटीपर्यंत खर्च वाढला असता. त्याने किती तोंडांचा खर्च भागला असता प्रकल्प लटकवून ठेवल्याने खर्चात एवढी वाढ झाली, तर टक्केवारीत किती वाढ झाली असेल, विचार करा. फक्त हे कुणी चुकून पंतप्रधानांना सांगू नका. ते एकदम स्वनामधन्य मोडमध्ये जाऊन गेल्या ६० वर्षांत जे झालं नाही, ते आम्ही केलं, आम्ही खर्च वाढवला, असं अभिमानानं सांगून मोकळे होतील.\n३. इंधन वितरकाच्या कमिशनमध्ये पेट्रोल पंपावरील पायाभूत यंत्रणेवरील खर्चाच्या वसुलीशुल्काचा (एलएफआर) समावेश करून त्यात तब्बल दहापटींनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, देशभरातील ६० टक्के पेट्रोलपंपांवर तेल कंपन्यांच्याच मालकीची यंत्रणा आहे. म्हणजे वितरकांच्या नावाखाली तेल कंपन्याच ग्राहकांकडून वर्षांला तीन हजार कोटी रुपये लाटणार आहेत. या लबाडीला पेट्रोलियम खात्याचाही आशीर्वाद आहे. तेल कंपन्यांनी एक ऑगस्टला इंधन वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली. ही वाढ करताना त्यात पंपावरील पायाभूत यंत्रणेच्या ‘लायसन्स फी रिकव्हरी’ (एलएफआर) या नावाच्या शुल्काचा समावेश करण्यात आला. याबाबत पुण्यातील माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी तपशील मिळविला आहे. पेट्रोलवर ३१ जुलैपूर्वी प्रतिलिटर ६ पैसे, तर डिझेलवर ४ पैसे एलएफआर शुल्क होते. १ ऑगस्टला त्यात तब्बल दहा पटींनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या पेट्रोलवर ४७ पैसे, तर डिझेलवर ३९ पैसे एलएफआर शुल्काची वसुली करण्यात येत आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस भडकत असताना तेल कंपन्यांच्या नफ्यामध्ये वर्षांला ४० टक्क्य़ांनी वाढ होत आहे. असं असतानाही अशा प्रकारच्या छुप्या शुल्कांच्या माध्यमातून नागरिकांवर बोजा टाकला जात असल्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे.\n‘तिकडे सीमेवर जवान लढत असताना तुम्ही देशासाठी साधी पेट्रोलची भाववाढ सहन करू शकत नाही पाकिस्तान, बांगलादेश यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी फार मोठी गुप्त योजना हाती घेण्यात आली आहे. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ या माध्यमांमधून गोळा होणारा सगळा पैसा सत्कारणीच लागणार आहे’, अशा आशयाचे व्हॉट्सअॅपवरचे फॉरवर्ड वाचले नाहीत का पाकिस्तान, बांगलादेश यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी फार मोठी गुप्त योजना हाती घेण्यात आली आहे. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ या माध्यमांमधून गोळा होणारा सगळा पैसा सत्कारणीच लागणार आहे’, अशा आशयाचे व्हॉट्सअॅपवरचे फॉरवर्ड वाचले नाहीत का म्हणजे देशद्रोहीच आहात तुम्ही वेलणकर. आपल्या मनावर हे कायमचं बिंबवून ठेवा की काँग्रेस करते तो भ्रष्टाचार, ते असतात आर्थिक घोटाळे, भाजप करते तो विकास असतो. आता सध्या तो थोडा डोक्यावर पडल्यासारखा वागतोय ते सोडा...\n४. नर्मदा सरदार सरोवरातील पाण्याचा उपयोग केवळ गुजरातमधील धनाढ्य शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला होणार असून त्यातून महाराष्ट्राला एक थेंबही पाणी मिळणार नाही. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर या सरोवराचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ विकासाचा देखावा निर्माण करत आहेत, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आणि नर्मदा आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी केली. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ४१ हजार प्रकल्पग्रस्त बेघर झाले असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारनं कुठलंही धोरण निश्चित केलं नाही. केवळ घोषणा आणि आश्वासन देऊन उपयोग नाही. गुजरातमध्ये विकासाची गंगा आणल्याचा प्रचार केला जात असला तरी होणारा विकास केवळ तेथील उद्योगपती आणि उद्योगधार्जिणा आहे. नर्मदा सरोवरातील पाण्याचा गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला फायदा होईल, असं सांगितलं जातं. मात्र, महाराष्ट्राला या प्रकल्पातून एक थेंबही पाणी मिळणार नाही. केवळ २७ टक्के वीज मिळेल. मुख्यमंत्र्यांना याची माहिती आहे. मात्र, ते याबाबत काहीही बोलत नाहीत. या सरोवराचा पर्यावरणीय अभ्यास न करता बंधारे बांधले जात असून त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं मेधा पाटकर म्हणाल्या.\n काँग्रेसच्या राजवटींपासून तुम्ही आंदोलनं करताय आणि तरीही सरकार कोणाचंही असलं तरी विकास फक्त उद्योगपतींचा आणि धनिक शेतकऱ्यांचाच करायचा असतो, हे अजून कळलेलं नाही तुम्हाला त्यासाठी तळागाळातल्या लोकांनी घरांचा, गावांचा आणि जगण्याच्या संधींचा त्याग करावाच लागतो. नाहीतर देशाचा विकास कसा होणार आणि ज्यांचा विकास होतो, त्यांच्या ऑफिसांमध्ये सफाईवाले, शिपाई वगैरे चतुर्थ श्रेणी कर्मचारी बनण्याची सुवर्णसंधी तळागाळातल्यांना कशी मिळणार त्यासाठी तळागाळातल्या लोकांनी घरांचा, गावांचा आणि जगण्याच्या संधींचा त्याग करावाच लागतो. नाहीतर देशाचा विकास कसा होणार आणि ज्यांचा विकास होतो, त्यांच्या ऑफिसांमध्ये सफाईवाले, शिपाई वगैरे चतुर्थ श्रेणी कर्मचारी बनण्याची सुवर्णसंधी तळागाळातल्यांना कशी मिळणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्यासारखे संकुचित वृत्तीचे नाहीत. ते प्रखर देशप्रेमी आहेत. गुजरातमधल्या धनिकांचा विकास हा देशाचा विकास आहे, हे त्यांना नीट माहिती आहे.\n५. बनारस हिंदू विद्यापीठातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमागे समाजकंटकांचा हात आहे, असंही ते म्हणाले. या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा, पण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यापीठाच्या मुख्य पर्यवेक्षकांनी राजीनामा दिला आहे.\nम्हणजे काय, कदाचित यात परकीय हात किंवा परग्रहावरच्याही कुणाचा तरी हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गोरखपूरमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या कामातल्या भव्यदिव्य यशानंतर आदित्यनाथांची प्रतिमा देशातले सगळ्यात डॅशिंग आणि कार्यक्षम मुख्यमंत्री अशी झालीच आहे. तिला सुरुंग लावण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठातल्या मुलींची छेड काढली पाहिजे, असा कट शिजला असणार. अर्थाअर्थी याचा काही संबंध दिसत नाही. पण, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे आदित्यनाथांच्या कारभारावरून तरी कळायला हवं.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस...’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा डिसेंबर २०१८मधला बारावा लेख.......\nअनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा नोव्हेंबर २०१८मधला अकरावा लेख.......\nएमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......\nतब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख.......\nहे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑगस्ट २०१८मधला आठवा लेख.......\nसंजय दत्त देशद्रोही आहे काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जुलै २०१८मधला सातवा लेख.......\nवाघोबा वाघोबा करतोस काय\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा जून २०१८मधला सहावा लेख.......\nछगन भुजबळ यांची शोकांतिका का झाली\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मे २०१८मधला पाचवा लेख.......\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचा संकेत - ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्���ात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख.......\nटबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू\nपाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा मार्च २०१८मधला तिसरा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2190", "date_download": "2019-01-19T02:51:09Z", "digest": "sha1:CPAY3BALWZDGANC736HXEYTLSEW4QBS2", "length": 33539, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘गेम नाईट’ (२०१८) : ‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट-चाहत्यांसाठी पर्वणी", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘गेम नाईट’ (२०१८) : ‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट-चाहत्यांसाठी पर्वणी\nकला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा\n‘गेम नाईट’चा वीसेक मिनिटांचा ‘फर्स्ट अॅक्ट’ हा आजवर पाहिलेल्या ‘ब्लॅक कॉमेडी’ जॉन्र चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट म्हणावा इतका चांगला आहे. पुढे येणाऱ्या घटना, पात्रं आणि संभाव्य परिणाम यांची योग्य मांडणी करण्यात ‘फर्स्ट अॅक्ट’ महत्त्वाचा असतो. जो थोड्याफार फरकानं चित्रपटाची आणि त्याच्या चांगल्या अथवा वाईट असण्याची किमान कल्पना आपल्याला देतो. इथं याच भागापासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्यानं पुढील ‘फास्ट पेस्ड’ अॅक्शन-थ्रिलर (ब्लॅक ह्युमरस) दृश्यं आणखी प्रभावी बनतात.\nमॅक्स डेव्हिस (जेसन बेटमन) आणि एमी डेव्हिस (रचेल मॅक'अडम्स) हे सुरुवातीलाच पहिल्याच भेटीत त्यांच्यातील समान आवडींमुळे एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करतात. ज्या समान धाग्यांमुळे ते एकत्र येतात, ते म्हणजे अमेरिकन संस्कृतीचा भाग म्हणाव्यात अशा ‘गेम नाईट्स’, त्यांची बुद्धिमत्ता आणि खिलाडू वृत्ती यांचा समावेश आहे. (ज्यापासून आणि पुढे येणाऱ्या घटनांमुळे चित्रपटाला हे नाव लाभलं आहे.)\nमॅक्सचा मोठा भाऊ, ब्रुक्स डेव्हिस (काईल चँडलर) हा जवळपास एका वर्षानं मध्ये आलेला आहे. त्यामुळे नेहमी ज्यांच्यासोबत ‘गेम नाईट’ भरवली जाते, त्या मित्रांसोबत त्यालाही त्यांच्या घरी बोलावतात आणि एका ‘रोलर कोस्टर’ राईडला सुरुवात होते.\n‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट प्रकाराला बऱ्याच मोठ्या लोकांच्या अस्मितेची परंपरा लाभलेली आहे. ज्यात प्रामुख्यानं ‘कोएन ब्रदर्स’चा समावेश करावासा वाटतो. ज्यात ‘फार्गो’ला हार्ड कोअर क्राइम थ्रिलर सोबतच ब्लॅक ह्युमरची जोड आहे. याखेरीज या प्रकारातील विशेष असलेला ‘बर्न आफ्टर रीडिंग’देखील (२००८) त्यांचाच. त्यामुळे या जॉन्रला हात घालून या आणि अशा इतर क्लासिक चित्रपटांनी या प्रकारात निर्माण केलेल्या चांगल्या असण्याच्या किमान रेषेला स्पर्श करणंही मोठं आहे असं म्हणावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच क्वचितच एखादा चित्रपट त्या पातळीला जाऊन पोचतो.\n‘गेम नाईट’वर ‘कोएन ब्रदर्स’चा आणि त्यांच्या शैलीचा (चांगल्या अर्थानं) प्रभाव आहे. ज्यासोबत ते चित्रपटात एका दृश्यादरम्यान त्यांचं नाव घेऊन त्यांना मानवंदनाही देतात. मात्र याखेरीज यावर कथानकाच्या आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर ‘डेव्हिड फिंचर’ दिग्दर्शित ‘द गेम’ (१९९७) या चित्रपटाचाही प्रभाव आहे. जे याच्या विषयाला आणि प्रकाराला पूरक ठरतं. त्यामुळे फिंचर आणि ‘कोएन ब्रदर्स’ या दोघांच्या शैलीचा प्रभाव असलेल्या रूपातून, त्यांच्या शैली ओव्हर लॅप झाल्या असाव्यात अशा प्रकारची एक तिसरी शैली तयार होते, तेव्हा चित्रपट ओघानंच कथन आणि चित्रण, दोन्ही प्रकारे आकर्षक आणि रंजक बनतो.\nअलीकडील चित्रपटांकडे पाहता ‘पॉप कल्चर’मधील चित्रपट किंवा तत्सम गोष्टींच्या संदर्भांचा किंवा उल्लेखाचा एखाद्या चित्रपटात समावेश करणं ही एक नवीन ‘सेक्सी’ गोष्ट बनली आहे. ज्यामागे मुख्यतः ‘डेडपूल’ आणि ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’ यांचा प्रभाव असतो. इथंही ते संदर्भ येतातच. मात्र त्यांच्यासाठी चित्रपटाबाहेर, ‘गुगल’ करायची गरज भासत नाही. कारण त्या संदर्भानंतर लगेच एखादं पात्र सदर चित्रपटाचं नाव घेतं. जे खरं तर अधिक उत्तम आहे. शिवाय, त्या संदर्भाव्यतिरिक्तही ती दृश्यं आणि ती पात्रं खरी भासतात आणि केवळ संदर्भापुरती वापरली आहेत असं वाटत नाही. कारण त्या दृश्यांना वर्णद्वेष आणि तत्सम गोष्टींचे अंडरकरंट्स असतात.\nत्यामुळे जेव्हा ‘पल्प फिक्शन’चा (१९९४) संदर्भ येऊन ती पात्रं ‘वुई आर बिग मुव्ही फॅन्स’ असं सहज म्हणतात, तेव्हा हलकेच ही नवीन ‘सेक्सी’ गोष्ट फॉलो करणाऱ्या चित्रपटांवर एक उपहास तयार होतो.\nशिवाय कथानकाबाबत मुख्य हेतू जरी एका विशिष्ट गोष्टीवर आधारित असला आणि वेळोवेळी त्याच दिशेनं वाटचाल करत असला तरी त्या प्रवासात आणि त्यादरम्यान घडणाऱ्या घटनांमध्ये मूळ चित्रपटाच्या कथनाचं यश आहे.\nअॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये आणि त्यातही जर ते ब्लॅक कॉमेडी या प्रकारालाही हात घालत असतील तर त्यात हिंसा हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र हिंसेबाबत आणि खासकरून चित्रपटांमध्ये असलेल्या हिंसेबाबात दरवेळी तिच्या फिल्मी असण्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याची गरज असते. कारण खऱ्या आयुष्यातील हिंसा, हिंसक घटना या अधिक क्रूर स्वरूपाच्या असतातच. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा त्या अधिक अनपेक्षित प्रकारच्या असतात. त्यामुळे प्रत्येकाला बंदूक चालवता येईलच असं नसतं किंवा गोळी लागल्यावर काय होईल, किंबहुना कोण कसं रिअॅक्ट होईल याची कल्पना नसते. बऱ्याचदा चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेला अधिक ‘बॅडअॅस’ दाखवताना अशाच रिअॅलिझमचा अभाव असतो. त्यामुळे ब्लॅक कॉमेडी असलेल्या चित्रपटांत अशा घटनांचा आणि रिअॅलिझमचा समावेश करून प्रत्यक्ष हिंसेचं उपहासात्मक स्वरूप दाखवून एक डार्क सटायर निर्माण करण्याला वाव असतो.\nप्रामुख्यानं ‘गाय रिची’च्या चित्रपटांमध्ये अशा स्वरूपाच्या दृश्यांचा समावेश दिसून येतो. ज्यासाठी एक अलीकडील आणि या प्रकारातील आयडियल चित्रपट म्हणून ‘द नाइस गाईज’कडे (२०१६) पाहता येतं. तर याचा उल्लेख करायचं कारण हेच की, हा चित्रपटदेखील याच रांगेत बसतो. आणि अॅक्शन आणि फाईट सीन्सना वास्तववादी चित्रणाचं रूप देऊन विनोदी पद्धतीनं रंगवतो.\nशिवाय तणावपूर्ण वातावरणात गैरसमज आणि गोंधळामुळे निर्माण झालेल्या घटनांमधून होणारी विनोदाची व्युत्पत्तीदेखील चित्रपटाच्या प्रभावात भर घालतात. क्लिफ मार्टिनेझचं पार्श्वसंगीत आणि ‘क्वीन’ ते ‘ड्रेक’ अशा बऱ्याच बँड्सच्या गाण्यांचा समावेश असलेला ओरिजनल साऊंडट्रॅकदेखील चित्रपटात महत्त्वाचं इनपुट देणारा ठरतो. मार्क पेरिझची बांधेसूद पटकथा आणि संवाद हे चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कारण अनेक गोष्टी रूढ मार्गांनी जाऊन उपहासात्मक किंवा विनोदी न बनता वाईट लिखाणामुळे त्यांतील गाभा हरवून जाण्यालायक पद्धतीनं रंगवल्या जाऊ शकल्या असत्या याचा प्रत्यय चित्रपट पाहताना येतो.\nचित्रपटांबाबत ‘कोएन ब्रदर्स’ आणि गेल्या काही वर्षांत मालिकांबाबत ‘डफर ब्रदर्स’ या दोन दिग्दर्शक आणि निर्मात्या जोड्यांनी त्यांचं कौशल्य आणि निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. आता ‘हॉरिबल बॉसेस’ (२०११) चित्रपट मालिका, ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ (२०१७) जॉन डले आणि जोनाथन गोल्डस्टैन या दोन दिग्दर्शक लेखक द्वयीचाही यात समावेश करायला हरकत नाही.\nएकूणच ‘गेम नाईट’ हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी किंवा डार्क ह्युमर प्रकारातील चित्रपटांच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे आणि निर्विवादपणे या वर्षातील काही उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे\nलेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीच�� आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-pathdri-news-473843-2/", "date_download": "2019-01-19T02:26:19Z", "digest": "sha1:4KEVBQ5ANEHARSITA4TW4TANHI3QCO5L", "length": 12066, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाथर्डी शहरात साडेतीन लाखांची चोरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाथर्डी शहरात साडेतीन लाखांची चोरी\nतालुक्‍यासह शहरात चोऱ्या घरफोड्या वाढल्या : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनता नाराज\nपाथर्डी – पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहर व तालुक्‍यात चोऱ्या, दरोडे व अवैध व्यवसायांना चांगलाच उत आला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या नाथनगर उपनगरातील किराणा दुकानदार सुखदेव बडे यांच्या घरातील बंद खोलीचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 3 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.\nयाबाबत सुखदेव हरिभाऊ बडे (रा. नाथनगर) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बडे कुटुंबीय जेवण झाल्यानंतर तळमजल्यावरील घरात झोपले होते. सकाळी आंघोळ केल्यानंतर कपडे घेण्यासाठी वरच्या खोलीत गेल्यावर चोरी झाल्याचे बडे यांच्या लक्षात आले. खोलीचा दरवाजा उघडा व कुलुप तोडलेले आढळले. खोलीत सर्वत्र उचकापाचक करून सामान, कपडे अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्याच्या बांगड्या, गंठण, अंगठया, नथ, सोन्याचे मणी, नेकलेस, पुतळ्या, कर्णफुले, चांदीचे पैंजण यासह दीड हजार रुपये रोख तसेच बॅंकेचे पासबुक असे चोरून नेले.\nसकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोठी चोरी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच तातडीने चक्र फिरवून नगर येथुन श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने बडे यांचे घर ते शेवगाव रस्तापर्यंत मार्ग दाखविला. त्यानंतर दुपारी ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही संबंधित ठिकाणचे ठसे घेतले आहेत. सकाळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोठी या घटनेमुळे नाथनगर भागासह संपूर्ण पाथर्डी शहरात खळबळ उडाली असुन नागरिक भयभीत झाले आहेत.\nगेल्या काही दिवसात शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गुन्हेगार राजरोसपणे फिरतांना दिसुन येतात.मात्र अजुन एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचे अस्तित्व मात्र कोठेही जाणवत नाही.\nशहरात रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा करत गुंडप्रवृत्तीचे मुले गप्पा मारत रस्त्याने वावरणाऱ्या महिलांची छेडछाड करतात. दोन्ही बसस्थानकावर खिसेकापुंचा सुळसुळाट आहे. कधीच पुरेसा पोलीस बंदोबस्त नसतो. पोलीस अधिकारी व पोलीस नेमके कोठे असतात याचा थांगपत्ता गरजुंना लागत नाही.\nयाबाबत त्वरीत तपास न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन करून निष्क्रीय पोलीस अधिकारी व कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेबाबत पाथर्डी पोलिसांनी घरफोडी करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिनकर मुंडे करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये दिया चितळे व स्वस्तिका घोष यांचे आव्हान कायम\nलडाखमध्ये हिमकडा कोसळून पाच ठार\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चमध्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gazali.blogspot.com/2009/07/", "date_download": "2019-01-19T02:56:29Z", "digest": "sha1:UU2OHE3ALSGZUUTX6KIYZUGAR52VHWVF", "length": 19707, "nlines": 77, "source_domain": "gazali.blogspot.com", "title": "गज़ाली..: July 2009", "raw_content": "\n\" तुमच्या घरी कोण कोण असत लीलाबाई\n\" म्यॅडम, मला येक ४० किलोची मुलगी आनि ७० किलोचा मुलगा हाये \"\nऑफिसमधल्या मावशीबाईने अशी भाज्यांच्या घाऊक दरात आपल्या मुलांची ओळख करुन दिली, तेव्हा मला फार गंमत वाटली होत��.\n\" माज्या मुलीच नाव गंगा. किती पवित्र नाव..हाय की नाय पर पोरगी म्हनते, तुला दुसर मॉडर्न नाव मिळाल न्हाय का पर पोरगी म्हनते, तुला दुसर मॉडर्न नाव मिळाल न्हाय का हे काय बोलन झालं हे काय बोलन झालं \" लीलाबाईची कौतुकमिश्रित तक्रार\nतसे तिचे तिखट कान आणि बारीक लक्ष ऑफिसमधल्या सगळ्या घडामोडी टिपकागदाप्रमाणे टिपतात. मागच्या सहाएक महिन्यात तिच्या रजा वाढल्या,चेहऱ्य़ावरच्या सुरकुत्याही वाढल्या. ऑफिसमधल्या राजकारणात स्वारस्य वाटेनासे झाले. तरी त्यातून मागच्याच आठवड्यात ’ तो अकाउंटंट का कोन आहे ना, रिघेबाई जायच्याच येळेला कसा भायेर पडतो ’ अशी टिप्पणी करायला ती विसरली नाही. तिच्या मुलीला बरं नसत अस म्हणत होती. सारखी चक्कर येते, निदान होत नाही, काय करायचे समजत नाही, नवरा असता तर आधार वाटला असता वगैरे..\nया सोमवारी तिची ४० किलोची मुलगी तिच्याबरोबर आली. सोबत रिपोर्टस्, कुणी कुणी दिलेले पत्ते, फोन नंबरचे चिटोरे, डोक्यात घुमणारे सल्ले...घडिभर बसून मुलीची ओळख वगैरे झाली.\n\" आता अस बगा म्यॅडम, हात पाय मोडला असता म्हंजे नीट तर करुन घेतला असता. पर हिला येकटी सोडायची सोय नाय, फ़ीट असेल अस वाटतय. सिटी स्कॅन झाल, रक्त तपासल पन अजून निदान न्हाय\nतिची मुलगी खोलीच निरीक्षण करत बसलेली. आणि अगदी अनपेक्षितपणे लीलाबाई हसली.. मी आणि वर्षाने पट्कन एकमेकींकडे बघितलं.\" पर बाकी लोकांनी काय काय प्रकार सांगितलेत, त्यापरिस बरं आमच्या शेजारच्या माणसाने सांगितल की त्याचा पाव्हणा आंघोळ झाली की, दर तासाला चक्कर येऊन पडतो. काय पन बाई...\" आता तिच्याबरोबर तिची मुलगीही हसू लागली.\nहसणे इतके भयाण असू शकते\nअडचणी, मनस्ताप यांनी वैतागणारी माणसे पाहीलीत. पण् अनिश्चिततेच्या टप्प्यावर शंकांनी भरुन गेलेल्या मनात काय काय विचार आले असतील आणि ती हसली असेल\nहे हिमनगाचे टोक तर नसेल की ’मी सहवेदना अनुभवली’ अशी बढाई मारणाऱ्य़ा माझ्याच यःकिंचीत मनाला हसली\nचट्कन तिच्याकडे नजर गेली.\nअंगभर दाटून राहीलेली काळजी आणि डोळ्यात नसलेली अदृश्य गंगा आता स्पष्ट दिसत होती..\nअभावितपणे मिळणारय़ा गोष्टींचा काही विशेष आनंद असावा. मागे एकदा कधीतरी असचं टाईमपास म्हणून चॅनेल फ़िरवत असताना 'More Than Words' हा नितांत सुंदर चित्रपट पहायला मिळाला. मूळ जर्मन भाषेतला इंग्लिश डबिंग केलेला हा पिक्चर साधेपणातल सौंदर्य पुन्हा एकदा सांगून गेला..\nकॅथरीन ही मूळची शिल्पकार पण पेशाने दारं खिडक्या तयार करणारा छोटा कारखाना चालवणारी साधी स्त्री. तिच्या या कारखान्यात १४-१५ कारपेंटर आहेत. जे नेहमी टिंगल व टाईमपास करण्यात धन्यता मानतात आणि त्यांच्यावर खेकसणारा तिचा तिरसट पार्टनर ह्या सगळ्यांबरोबर काम करायचे तर कोरडेपणाने वागाय़चे हिने पक्के केलेले. नेहमी पुरुषी कपड्यात वावरणारय़ा कॅथरीनकडे कुणाचे लक्षही जात नसे ह्या सगळ्यांबरोबर काम करायचे तर कोरडेपणाने वागाय़चे हिने पक्के केलेले. नेहमी पुरुषी कपड्यात वावरणारय़ा कॅथरीनकडे कुणाचे लक्षही जात नसे पण आपल्या घरी आल्यानंतर तिचे विश्व जणू बदलून जाई. कॉफ़ीचे घुटके घेत तासन्‌तास पुस्तके वाचत असताना अर्धी रात्रही उलटून जात असे. स्वतः कलाकार असणाऱ्य़ा कॅथरीनला तरल भावनांची जाणीव असते, साहित्याचे वेड असते. तिच्या आयुष्यातली आणखी हळवी जागा म्हणजे तिची सुंदर मैत्रिण मेरी पण आपल्या घरी आल्यानंतर तिचे विश्व जणू बदलून जाई. कॉफ़ीचे घुटके घेत तासन्‌तास पुस्तके वाचत असताना अर्धी रात्रही उलटून जात असे. स्वतः कलाकार असणाऱ्य़ा कॅथरीनला तरल भावनांची जाणीव असते, साहित्याचे वेड असते. तिच्या आयुष्यातली आणखी हळवी जागा म्हणजे तिची सुंदर मैत्रिण मेरी ही फ़िजीओथेरपिस्ट म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करीत असते. ती कॅथरीनला भेटायला बरेचदा तिच्या कारखान्यात चक्कर टाकीत असे.\n'जेकब स्टेनर’ हा सिव्हील इंजिनीयर एक भव्य किंमती कलाकृतीची दुरुस्ती आणि चौकटी करण्यासाठी कॅथरीनच्या कारखान्यात येतो. तेव्हा त्याच्या बुध्दीमत्तेची, इतरांहून वेगळ्या प्रगल्भ व्यक्तीमत्वाची जाणीव होवून कॅथरीन त्याच्यात गुंतत जाते पण कोरडेपणाचा बुरखा ती काढू शकत नाही. दरम्यान योगायोगाने जेकबची मेरीशीही भेट होते व ती कॅथरीनला तिच्यावतीने जेकबला पत्र लिहण्यासाठी गळ घालते. साहित्य, कविता, उत्कट लिखाण यांच्याशी काडीचाही संबंध नसलेल्या जिवलग मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिच्या वतीने कॅथरीन जेकबला खूप सुंदर भावनेने ओथंबलेली पत्रे लिहते. नकळत स्वतःचे मनच उघडे करते. जेकबही त्या सुंदर अक्षरात लिहलेल्या भावस्पर्शी पत्रांमुळे मेरीला भेटतो पण नंतर अशा काही गोष्टी घडत जातात की खरी गोष्ट कॅथरीनला कबूल करावी लागते.\nहाताबाहेर जाणारय़ा गोष्टी व मनस्ताप यांमुळे त��� कारखान्याचे काम आपल्या पार्टनरच्या हाती सोपवते. जेकबलाही खरया गोष्टी कळतात. आपण सुंदर मेरीच्या नव्हे तर सुंदर पत्रांच्या, सुंदर विचारांच्या प्रेमात असल्याचे तो कॅथरीनपाशी कबूल करतो.\nकॅथरीनने लिहलेली काव्यात्मक पत्रे, सुंदर आणि तरल संवाद चित्रपटाची प्रमुख वैशिष्टे म्हणता येतील. अभिनय आणि अनावश्यक गोष्टींना फ़ाटा या आणखी जमेच्या बाजू. अगदीच कुठेतरी उन्नीस बीस झालय, पण दुर्लक्ष करायला हरकत नाही.\n’ मुझसे दोस्ती करोगी ’ या अतिशय टुकार हिंदी चित्रपटाची मुळ कल्पना याच संकल्पनेवरुन उचलल्यासारखी वाटते. दुर्दैवाने या चित्रपटाच्या कलाकारांची नावे कळू शकली नाहीत इंटरनेटवर खूप शोधले पण फ़िल्म साईट किंवा इतर काहीच माहिती मिळाली नाही. पण फ़िरंगी चॅनेल () वर हिंदी डबिंग उपलब्ध आहे. हे भाषांतर बरच चांगल वाटतयं. त्याचा प्रिव्हयू मात्र मिळाला. बघू डिव्हीडी मिळण्याचा योग कधी आहे ते..\nआमची (न घडलेली) संगीतसेवा..\n'' तुला माहित नाही पण क्लास मधे मी एकदा का मेंडोलीयन वाजवू लागलो ना, की सगळे नुसते ऎकत राहतात..\nमाझा मोठा भाऊ राहुल एखादे गुपित सांगावे तसे खाजगित सांगत असल्याचे मला आठवते . पुढे पुढे क्लास मधले ’ते सगळे’ नुसते हतबल होऊन ऎकत असतात हे माझ्या लक्षात आले. साधारण १९९५-९६ च्या सुमारास DDLJ रिलीज झाला तेव्हा माझ्या दादाने inspire होऊन मेंडोलीयन शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला होता पण त्या शिकण्यात learning कमी आणि shining ज्यास्त असल्याने ते वाद्य त्याला फारसे प्रसन्न झाले नाही. पण कॉलेजमधल्या मैत्रिणींवर impression मारण्यासाठी मात्र मेंडोलीयनने त्याला बराच हात दिला असावा. ’ तुझे देखा तो ये जाना सनम ’ हे गाणे शिकण्यासाठीच त्याने क्लास लावला, नविन मेंडोलीयन खरेदी केले आणि प्रक्टिस करुन करुन घरच्यांचे डोके उठवले हे गाणे मात्र तो अगदी सुरात सलग आणि स्पीडीली वाजवत असे.\n\"एवढे सोपे नसते, स्पीडी वाजवणे..\"\nअसे म्हणून त्याच्या बोटांना पडलेले घट्टे तो दाखवायचा.. मी त्याच्या ज्ञानाने आणि कष्टाळूपणाने दिपून जात असे त्याने मेंडोलीयनवर 'R' अक्षर काढुन चमचमती स्टिकर्स लावून खूप छान सजवले होते. रोज मऊ कापडाने तो मेंडोलीयन पुसून ठेवायचा. पुढे ’ है अपना दिल ’ वर थोडी खटपट करुन त्याने त्या मेंडोलीयनला जी विश्रांती दिली, ती आजतागायत मोडलेली नाही. तसा तो अगदी लहान असताना तबलाही ���िकायला जायचा पण त्याने तबला शिकणे हे त्याचे शिक्षक तो आणि तबला या तिघांनाही मंजूर नव्ह्ते.\nमाझ्या दादाला बऱ्याच गोष्टी करता येतात, तो ऒलराउंडर आहे अशी माझी पक्की समजूत होती. त्यामुळे त्याचे अनुकरण करणे आलेच मीही नंतरची काही वर्षे मेंडोलीयनवर हात साफ़ करुन घेतला. त्याचे ते टिपीकल ’तुझे देखा तो’ आणि ’है अपना दिल’ त्याने उदारपणे मला शिकवले (त्यावेळी तो फ़र्स्ट इयरला होता आणि आपण खूप अभ्यास करतो हे दाखवण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा घालायचा )\nपुढे कॉलेजमधे गेल्यावर आपणही वेगळे वाद्य शिकावे असे वाटू लागल्याने मी व्हायोलीनचा क्लास लावला. (हो, त्यावेळी मोहब्बते नविन होता ) बेसिक नोटेशन्स आणि भूप राग या नंतर माझा पेशन्स संपला (आमचे सर गाणी शिकवत नाहीत हे मला नंतर कळाले) तोपर्यंत घाईगडबडीने नविन व्हायोलीन ख्ररेदी केले होते, म्हणून मग घरीच गाणी बसवण्याचा प्रयत्न केला(तो फ़सला हे सांगायला नकोच ) व्हायोलीन हे असे वाद्य आहे, की जे सुरात वाजवले तरच मधूर वाटते.\nआता खंत वाटते हे सुंदर वाद्य नेटाने आणि चिकाटीने शिकायला हवे होते माझी संगीतामधली जाण आणि घरच्यांचे मानसिक स्वास्थ यांचा विचार करुन मीही दादाचा मार्ग स्विकारला आणि व्हायोलीनला विश्रांती दिली... पण कॅसिओ, बासरी, माउथ ओर्गन या वाद्यांवर प्रयोग चालूच ठेवले. आजही माउथ ओर्गन वर हे गाणे ओळख अशी धमकी दिल्याने आई घाबरुन जात असल्याचे माझ्या लक्षात आले आहे असो..\nदादाचं मेंडोलीयन ’ तुझे देखा तो ’ वाजवुन वाजवुन धन्य झालं आणि माझं व्हायोलीन काहीच न करता त्याच्या शेजारी जाउन बसलं. हे सगळं चर्‍हाट सांगायचा मुद्दा हा, की परवाच गुळवणी सरांचे फ़ार सुंदर लाइव्ह सतार वादन ऎकले. मला सतार शिकायची आहे.\nकोणी ओळखीचे शिक्षक आहेत का \nआमची (न घडलेली) संगीतसेवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-19T01:50:23Z", "digest": "sha1:3M6CRUA2YCSXO45SB5PIUPNMMNYIM7NI", "length": 9993, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भगवान बुद्धांचे ‘पाली तिपिटका’तील उपदेश आता मराठीत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभगवान बुद्धांचे ‘पाली तिपिटका’तील उपदेश आता मराठीत\nविद्यापीठाचा पाली विभाग व बार्टी यांच्या सामंजस्य करार\nपुणे – भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ उ��देश व विचार यांचे संकलन असलेले पाली भाषेतील “पाली तिपिटका’ या तीन खंडांचे मराठीत भाषांतर केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे बुद्धांचे संपूर्ण विचार मराठीत जाणून घेणे शक्‍य होणार आहे.\nया कराराच्या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, “बार्टी’ चे महासंचालक कैलास कणसे, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, आमदार गौतम चाबूकस्वार, पाली विभागप्रमुख डॉ. महेश देवकर, मानद प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर, बार्टीच्या प्रकल्प संचालक डॉ. आरती डोळस आदी उपस्थित होते.\nया प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागातर्फे “बार्टी’ च्या माध्यमातून 4 कोटी 95 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा भाषांतराचा प्रकल्प पाच वर्षांसाठी असेल, अशी माहिती विद्यापीठातील पाली विभागाचे प्रमुख डॉ. देवकर यांनी दिली.\nभगवान बुद्धांचे मूळ उपदेश असलेल्या पाली भाषेतील “पाली तिपिटक’ याचे तीन खंड आहेत. त्यापैकी काही भागाचे मराठीत भाषांतर झाले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण “पाली तिपिटक’ मराठीत उपलब्ध होईल. ते मराठी वाचक तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्‍त ठरेल. भगवान बुद्ध यांचे विचार मराठी लोकांपर्यंत पोहोचणे शक्‍य होईल. पाली साहित्यातील अनेक शब्द, संकल्पना, संस्कृती मराठी भाषकांपर्यंत पोहोचू शकेल. व्यापक अशा “पाली-मराठी शब्दकोषा’ची निर्मिती होऊ शकेल, असे या प्रकल्पाचे फायदे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत\nकलंदर : संपविणारा संप\nलोकसभा निवडणुकीचा मार्चम���्ये बिगुल\nसंतपीठाचा प्रस्ताव आज महासभेपुढे\nसर्व रेल्वेस्थानके वायफाय इंटरनेटने जोडणार- पियुष गोयल\nविविधा : चिं. वि. जोशी\nकाश्‍मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ले\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/38", "date_download": "2019-01-19T01:49:30Z", "digest": "sha1:BBIGLS2JK4SFQYGUWBPXSAN3A5VXWKDQ", "length": 2847, "nlines": 32, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ज्योतिषशास्त्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nज्योतिष हा सर्वसामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांना ह्या विषयात जेवढा रस आहे तेवढेच भय ही आहे. आपल्या कुंडलीत काय लिहीले आहे, हे जाणण्याची इच्छा बहुतेक लोकांना असते.\nअमूक एक ग्रह अमूक राशीत आला तर काय फळे देईल् या बाबत कमालीचे कुतुहल असते.\nत्याचप्रमाणे विविध राशी, नक्षत्रे, तिथी , योग, करण इत्यादी बाबत बराच संभ्रमही असतो.\nत्या लोकांसाठी या विषयावर सखोल चर्चा व्हावी आणि त्यातून त्यांना यथार्थ मार्गदर्शन लाभावे ह्या उद्देशाने हा समुदाय सुरू करण्याचा मानस आहे.\nत्याचप्रमाणे ज्या लोकांचा ज्योतिषावर फारसा विश्वास नाही पण कुतुहल आहे, अशा लोकांना यातून मनोरंजन आणि माहिती मिळू शकेल.\nंव्यवस्थापनाने अनुमती दिली तर ह्या समुदायाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2391", "date_download": "2019-01-19T02:53:32Z", "digest": "sha1:P5DMG6OEZZQ2OQYFQFDQTOVHIARKE4EW", "length": 29467, "nlines": 207, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘विश्वरूपम-२’ : कमल हासनच्या ‘चमत्कारांचा चमत्कार’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘विश्वरूपम-२’ : कमल हासनच्या ‘चमत्कारांचा चमत्कार’\nकला-संस्कृती - हिंदी सिनेमा\nदाक्षिण्यात्य अभिनेता कमल हासन एक बहुश्रुत कलाकार आहे. कथक नृत्यापासून इतर कलांच्या बाबतीत त्याचा हात धरणारा अन्य कलावंत क्वचितच दुसरा कोणी असू शकेल. अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीकडेही वळल्यानंतर त्यानं ‘दशावतारम’, ‘विश्वरूपम’सारखे बिग बजेट चित्रपट निर्माण केले. या चित्रपटात केवळ देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील दहशतवादाचं सध्याचं रूप दाखवण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. ‘विश्वरूपम-२’ हा सिक्वेल आहे. त्यामुळे ‘दहशतवादाशी संघर्ष’ या नावाखाली याही चित्रपटात भरपूर मारधाड, हिंसाचार पाहायला मिळतो. अर्थात त्यासाठी कोठेही तर्कसंगती नावाचा प्रकार दिसत नाही. त्यामुळे पडद्यावर जे काही चाललं आहे ते पाहणं एवढंच प्रेक्षकांच्या हाती राहतं.\nया दुसऱ्या भागात सुरुवातीला पहिल्या भागाची पार्श्वभूमी जोडण्यात आली आहे. पहिल्या भागात दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एक दहशतवादी म्हणूनच त्यांच्या टोळीत सामील होण्यासाठी गेलेला रॉ या भारतीय गुप्तहेर संघटनेचा अधिकारी मेजर वासीम अहमद काश्मिरी (अर्थातच कमल हासन) यानं अफगाणिस्तानमध्ये जाऊन अल-कायदा गटाचा दहशवादी ओमरच्या गटातील अतिरेक्यांची टोळी नेस्तनाबूत केली होती. मात्र त्यावेळी त्या टोळीचा म्होरक्या ओमर कुरेशी थोडक्यात बचावला होता. आता तो आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओमरच्या टोळीकडून लंडनवर एक फार मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जातो आणि त्याचा सुगावा वासीमला लागतो. हा कट उधळून टाकण्यासाठी वासीम आपली पत्नी निरुपमा (पूजा कुमार), त्याची सहकारी अस्मिता (एंड्रिया जेरेमिया) आणि त्याचा बॉस शेखर कपूर यांच्यासह लंडनला दाखल होतो. रॉकेट हल्ला, बॉम्बस्फोट न्यूक्लिअर अॅटॅक अशा संकटांच्या मालिकांना तोंड देत तो हा दहशतवादी कट उधळून लावतो. त्यामुळे हताश झालेला ओमर आपला मोर्चा भारताकडे वळवतो आणि राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा बेत आखतो. अर्थात इथंही त्याची गाठ वासिमशी पडते आणि हा कट उधळून लावताना तो ओमर आणि त्याच्या टोळीचा खातमा करतो.\nपहिल्या भागाच्या मानानं ‘विश्वरूपम-२’ची पटकथा आणखी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा मनाला येईल तशी फिरत राहते. काही प्रसंग अमेरिकेतील आहेत, इंग्लंडमधील आहेत की, ते भारतातील आहेत, हे कळत नाही. मेहता नावाचं पात्र वासीमच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जीवावर उठलेलं असतं. त्याचं नेमकं कारण कळत नाही. अर्थात या प्रकरणात मेहताचा बळी पडतो, ही गोष्ट वेगळी. मात्र त्याची देशद्रोही भूमिका कशासाठी असते, ते स्पष्ट होत नाही. त्यानेच घडवून आणलेल्या हल्ल्यात मोटारीतून जात असलेले वासिम आणि त्याचे सहकारी ज्या पद्धतीनं वाचतात, त्याला ‘चमत्कारांचा चमत्कार’ म्हटला पाहिजे. असे अनेक ‘चमत्कारांचा चमत्कार’ नंतरही पडद्यावर पाहायला मिळतात. (यासंदर्भात जॅकी चेनच्या चित्रपटाची तीव्रतेनं आठवण होते. त्याच्या चित्रपटात अनेक गुंड किंवा अतिरेकी यांच्या हल्ल्यातून तो ज्या पद्धतीनं स्वतःची सुटका करून घेतो ती सर्वांनाच पटते.)\nचित्रपटाचा शेवटच्या प्रसंगात ओमरनं वासिमच्या मानेला बॉम्ब लावलेला असताना आणि तो उडवण्यासाठी त्याला अवघ्या चाळीस सेकंदाचा टायमर दिलेला असताना वासीम जे काही कारनामे करतो, त्याला खरंच तोड नाही कारण एकूणच या चित्रपटात नायकाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही वारंवार बिंबवलं गेलं आहे. अर्थात हे सारं पाहताना अतिशय बटबटीत अशा हिंसाचाराचं क्रौर्यही पाहायला मिळतं.\nचित्रपटात विनोद निर्मिती हवी म्हणून वासिम, पूजा आणि अस्मिता यांच्यातील संवादांमध्ये किरकोळ पद्धतीच्या विनोदाचं दर्शन घडतं. मात्र त्यामुळे अतिरेकी विरोधी मोहिमेवर जात असलेल्यांना असे विनोद सुचतातच कसे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तसंच मूळ नाव विश्वनाथ असलेल्या वासिमचे आणि त्यासाठी स्मृतिभंश झालेल्या त्याच्या आईचे (वहिदा रहमान) काही प्रसंग केवळ भावनिकता निर्माण करण्यासाठीच वापरले गेले असावेत हे लक्षात येतं.\nचित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणची रम्य लोकेशन्स तसंच भरपूर मारधाड आणि अॅक्शनचा मालमसाला आहे. शिवाय हा मसाला कमी पडू नये म्हणून गाणीही आहेत. कमल हासननं वासिमची भूमिका करताना ‘अॅक्शन’ची आपली सर्व हौस भागवून घेतली आहे असं म्हणावं लागेल. पूजा कुमार आणि एंड्रिया जेरेमिया या नव्या अभिनेत्रींनीं त्याला चांगली साथ दिली आहे. तर राहुल बोस हा केवळ भयानक चेहऱ्यामुळे लक्षात राहतो. शेखर कपूर, जयदीप एहलावत यांचीही कामं ठीक झाली आहेत. थोडक्यात ‘विश्वरूपम-२’ हा चित्रपट सबकुछ ‘कमलरूपम’ आहे. तुम्ही कमल हासनचे चाहते असाल, तर कदाचित तुम्हाला तो आवडू शकेलही\nलेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्��ाम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका स��ज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/guinness-world-records-winner-chef-devwrat-jategaonkar-talk-about-food-trends-in-2019-1813304/", "date_download": "2019-01-19T02:36:37Z", "digest": "sha1:ATHRXX3APHIZGA2Q7RF5KQ7EUE3QMBDA", "length": 22865, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Guinness World Records winner chef devwrat jategaonkar talk about Food trends in 2019 | खाऊच्या नव्या तऱ्हा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nकर्जमाफी होऊनही बँकांची व्याजवसुली\nमराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठीच आरक्षण\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बार नर्तिकांना दिलासा\n'गणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी'\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\nसर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल\n२०१८ हे वर्ष एकदम ‘कडक’ गेलं. अनेक नवनवीन प्रयोग पदार्थावर करण्यात आले. नवनवीन फूड ट्रेंड्स खवय्यांच्या ताटात आले. नवनवीन फ्युजन डिशचा जन्म झाला. एकंदरीत हे वर्ष टेस्टी होतं. २०१९ या वर्षांतही अनेक फूड ट्रेंड्स खुणा���त आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ विक्रमवीर शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी बोलून येणाऱ्या वर्षांतील खाऊच्या तऱ्हा कशा असतील याचा वेध खास व्हिवाच्या वाचकांसाठी..\n२०१९ या वर्षांत खाण्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट अनुभवायला मिळणार आहे ती म्हणजे पुन्हा निसर्गाकडे जाणे. भाजी विकत घेण्यापासून ते जेवणाच्या ताटापर्यंत अनेक नवनवीन व भन्नाट फूड ट्रेंड्स खुणावत असले तरी हे सगळं नैसर्गिक असावं यावर मोठा भर आहे.\nनैसर्गिक उत्पादन : सर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल. शेतकरी ते ग्राहक, शेतकऱ्यांचा आठवडा बाजार हे प्रस्थ आजकाल वाढत चाललंय. बडय़ा गृहसंकुलांमध्येदेखील ‘शेतकरी ते ग्राहक’ असा थेट संपर्क साधून ताज्या भाज्या, फळं घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. अनेक शेतकरी शहरी भागात ऑरगॅनिक शॉप्स थाटून बसले आहेत.\nनैसर्गिक भाज्या, फळं, पालेभाज्या घ्यायच्या तर त्या शेतकऱ्यांकडूनच हा ट्रेंड २०१९मध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळेल. ज्यात तरुणांचा भावनिक सहभाग असेल. शेतकऱ्यांच्या ऑरगॅनिक शॉप्सची वाढ २०१९मध्ये दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे. आजकाल बरेच तरुण-तरुणी घरातल्या गच्चीमध्येही भाजीपाला पिकवतात.\nत्यामुळे गच्चीवरची बाग ही संकल्पनादेखील या वर्षी वाढेल.\nप्रोटिन्सकडे धाव : आजकालची तरुणाई प्रोटिन्सकडे धावत सुटलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाल्याने व ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ वाढत चालल्याने परदेशातले हाय प्रोटिन्स ‘नट्सला’ तरुणाईची अधिक पसंती मिळेल. एवोकॅडो हे हाय प्रोटिन्सने भरलेले फळदेखील भारतात उपलब्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे निदान हाय प्रोटिन्सच्या बाबतीत तरी परदेशी भाज्या, फळं फस्त करत तंदुरुस्त राहण्यावर त्यांचा जास्त भर राहील.\nहेल्दी न्याहारी : सकाळची न्याहारी इतकी पोटभर करावी की दुपारी जेवणात दोन घास कमी गेले तरी चालेल, अशी वाक्यं सतत मोठय़ांकडून आपल्या कानावर येत असतात. हे वाक्य २०१९ मध्ये खरं ठरेल. तरुणांकडून न्याहारी बऱ्याचदा अनहेल्दी, रेडी टू इट अशा प्रकारचं खाणं खाऊन होते. मॅगी, तळलेले मकेन्स, पास्ता वगैरे वगैरे ही यादी मोठी आहे. ज्याचा शरीराला तोटा होतोय हेही तरुणाईच्या आता लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे पुढच्या वर्षी ‘हेल्दी न्याहारी’ हा ट्रेंडच होईल. अनेक कॅ फ���, रेस्टॉरंट यांनी मार्केटिंगसाठी त्यांच्या न्याहारीच्या मेन्यूत हेल्दीपणा उतरवलाय. ज्याचा लाभ तरुणाई मोठय़ा प्रमाणात घेताना दिसतेय. सोया बेस स्नॅक्स, कमी तळलेले पदार्थ, आपल्या सोयीप्रमाणे न्यूट्रिशियन बार यांच्याकडे खवय्यांचा कल वाढणार आहे.\nचटपटीत प्रयोग : आतापर्यंत भारतात रुळलेल्या कुझिन्सपैकी इटालियन व मेक्सिकन कुझिन हे तरुणाईचं आवडतं कुझिन झालं आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या कुझिनमध्ये यंदाच्या वर्षी अनेक ‘चटपटीत फ्युजन’ प्रयोग करण्यात आले. फ्रेंच फ्राइज पिझ्झा, चिकन करी पिझ्झा, बटर चिकन पिझ्झा, बेझील चीज पिझ्झा वगैरे वगैरे सारख्या फ्युजन डिश तरुणाईच्या जिभेला तृप्ती देऊ लागल्या. असेच अनेक फ्युजन प्रयोग नव्या वर्षांत सर्वच कुझिनमध्ये शेफवर्ग करणार आहे.\nतंदुरीमध्येसुद्धा नवनवीन फ्लेवर्स पुढील वर्षी चाखायला मिळतील. पास्ता हा मैद्याचा असतो पण पास्ता लोकप्रिय असल्याने आता त्यात व्हीट पास्ता, झुकिनी रिबन्स पास्त्याचं हेल्दी प्रस्थ वाढेल.\nपरदेशी चॉकलेट व डेअरी प्रॉडक्ट्सना मागणी वाढणार : कधीही, केव्हाही, कुठेही, चारचौघात कसेही लाज न बाळगता खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चीज आणि चॉकलेट. चिझाळलेला पिझ्झा व वितळलेले चॉकलेट हा नेहमीच तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. ऑनलाइन शॉपिंग व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने कात टाकल्याने चीजमधले असंख्य आंतरराष्ट्रीय फ्लेवर्स हळूहळू तरुणाईला कळतायेत. बाजारातदेखील सहज दोन-तीन प्रकार उपलब्ध झाले आहेत. नव्या वर्षांत चीजचे अनेक नवनवीन फ्लेवर्स बाजारात उपलब्ध होतील. हीच बाब चॉकलेटचीदेखील असेल. वेगवेगळ्या चवीची दारू, ब्रँडी वापरून चॉकलेटमध्येदेखील नवनवीन प्रयोग घडतील. चॉकलेट गिफ्ट म्हणून देण्याचा ट्रेंड पुढील वर्षांत दुपटीने वाढेल. अनेक डेझर्ट्समध्ये चॉकलेटचा अंतर्भाव वाढेल. ब्राऊनी हा तर खवय्यांचा चविष्ट मामला आहे. त्यामुळे शेफदेखील ब्राऊनीत नवनवीन प्रकार आणण्यासाठी किचनमध्ये कंबर कसताना दिसतायेत. एकंदरीतच चीज व चॉकलेट या नव्या वर्षांत तरुण खवय्यांना जिव्हातृप्ती देणार यात मात्र शंका नाही.\nजंक फूडचा पुनर्जन्म : २०१८ या वर्षांत जंक फूडचा पुनर्जन्मच झाला असं म्हणायला हरकत नाही. हेल्दी फू डचा सपाटा वाढला म्हणजे जंक फूड संपेल हा तर्क चुकीचाच. त्यामु���े जंक फूड संपवण्यापेक्षा त्याला हेल्दी कसं बनवता येईल यासाठी शेफमंडळी आणि न्यूट्रिशियन्सचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. म्हणजे पिझ्झाचं रूपांतर कॉर्नफ्लोअर पिझ्झात करण्यात आलं. अशाच प्रकारे हेल्दी बटर चिकन, हेल्दी बर्गर, हेल्दी पिझ्झा असे पदार्थ नव्या वर्षांत थोडय़ा जास्त प्रमाणात चाखायला मिळतील असा अंदाज आहे. भाजणीच्या पिठाने पिझ्झा बेस बनवण्याचा प्रयत्नदेखील केला जातोय. यावरूनच जास्तीत जास्त चटपटीत जंक फूडला स्वादिष्ट हेल्दी फूड करण्याची झटापट सुरू असल्याचे लक्षात येते आहे. अगदी हेल्दी जंक फूड नावाने कॅफे नवीन वर्षांत सुरू झाले तरी नवल वाटायला नको\nकटलरीचाही नवा अवतार : इकोफ्रेंडली पॅकेजिंगसाठी नवीन वर्ष सुवर्णकाळ म्हणून नोंदवलं जाईल. प्लास्टिक आणि थर्माकोलवरच्या बंदीची झळ या क्षेत्रालादेखील लागली. त्यामुळे थर्माकोलच्या डिशची जागा नैसर्गिक पत्रावळींनी तर घेतलीच, परंतु त्याचबरोबर उसाच्या चिपाडापासून बनवलेली ताटं, केळीच्या सालापासून बनवलेली ताटं, सुपारीपासून बनवलेली ताटं यांना मागणी वाढली आहे. एकूणच कटलरी विश्वाने यंदाच्या वर्षी कात टाकली असून त्यात पुढच्या वर्षी वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतील. इटेबल कटलरी हा नवा ट्रेंड वर्षांअखेर खवय्यांच्या भेटीला आलाय. ज्यात जेवण संपल्यावर ताट, चमचा, वाटीही आपल्याला खाऊन फस्त करावी लागणार आहे.\nनेहमीच्या खाऊच्या या नवीन तऱ्हा म्हणा किंवा तऱ्हेवाईक खाऊ म्हणा.. आपण पाहिलेले बदल हे मोठय़ा प्रमाणावर दिसून येतील असे आहेत. मात्र यांच्याबरोबरीने दररोजच्या खाण्यातही नित्यनवे बदल होतील. उदाहरणार्थ, रिजनल फूड, ऑइल फ्री फूड आणि लेस स्पाइसी फूड खाण्याकडे तरुणाईचा कल वाढेल. २०१८ हे वर्ष आपला निरोप घेतंय.. खाण्याला आपण बाय-बाय करत नाही आहोत. त्यामुळे नव्या वर्षांत नैसर्गिक, हेल्दी तरी चटपटीत खा आणि खिलवत राहा.. हाच खाऊचा फंडा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nIND vs AUS : खेळाडूंच्या जीवावर कमावता, मग त्यांना बक्षीस द्यायला नको\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही - रवी शास्त्री\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त काराग��हात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nनरेंद्र मोदींच्या सभेचा एसटी प्रवाशांना मनस्ताप\nकळवा, मुंब्रा, दिवा आज बंद\n‘केडीएमटी’ चालकाचा बसमध्ये मृत्यू\nलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार\nबहिष्काराच्या कृतीतून अभिव्यक्तीच्या विचाराला नवे बळ\n‘भाई’ चित्रपटात मर्ढेकरांचे चित्रणही विपर्यस्त\nखवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री\nशहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन\nसप्तश्रृंग गड घाटातील धोकादायक वळणे दुर्लक्षितच\nहजारो घरांना दंडात्मक कर आकारणीच्या नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/440", "date_download": "2019-01-19T02:43:04Z", "digest": "sha1:CEL5UQZQOTSFDBG3WNTPKX5UDCDBDG4W", "length": 3153, "nlines": 36, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वाहने: आपली व बाजारातली | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवाहने: आपली व बाजारातली\nवाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.\nअमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे\nअमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल\nतमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात\nअमुक वाहन तुम्हाला का आवडते\nअमक्या दुचाकीत पेट्रोल टाकताना कोणते तेल जास्त चांगले\nअशी आणि याबद्दलची काहीही माहिती/शंका या समुदायांतर्गत लिहा.\nआपले वाहन ही आपली दुसरी प्रिया/प्रियकर मानणार्‍यांना विनंती की त्यांच्या माहितीच्या बटव्यातले काही बहुमोल हिरे इतरांनाही उपलब्ध करुन द्यावेत.\nइथे देण्यापूर्वी माहितीची शहानिशा केलेली असल्यास उत्तम. या सदरातली माहिती/अनुभव/टिपा ही सदस्यांची मते आहेत आणि ती मते भिन्न व्यक्ती/प्रकृतीनुसार भिन्न असू शकतात. या माहितीवर पूर्णपणे विसंबून घेतलेल्या निर्णयांची आणि परीणामांची जबाबदारी उपक्रम व्यवस्थापन व समुदाय संचालक घेणार नाहीत याची नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2918/", "date_download": "2019-01-19T02:41:43Z", "digest": "sha1:B24ONWCKTLEHCAR4GWQNDXIFNCUMJCBL", "length": 5283, "nlines": 135, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जमेल का रे तुला कधी", "raw_content": "\nजमेल का रे तुला कधी\nजमेल का रे तुला कधी\nजमेल का रे तुला कधी\nन सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,\nत्याच्यामध्ये शोधात राहणं .\nजमेल का रे तुला कधी\nमाझ्याशी तासंतास गप्पा मारणं,\nमी काहीही न बोलता\nमाझ्या मनातलं सर्व काही ओळखण\nजमेल का रे तुला कधी\nमाझ्यावर नीतांत प्रेम करणं,\nजमेल का रे तुला कधी\nमाझा हात हातात घेणं\nह्याची शाश्वती मला देण.\nजमेल का रे तुला कधी\nजमल तरी जाऊ नकोस\nमलाच सहन होणार नाही तुझ दुरावण.\nजमेल का रे तुला कधी\nRe: जमेल का रे तुला कधी\nजमेल का रे तुला कधी\nन सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,\nत्याच्यामध्ये शोधात राहणं .\nजमेल का रे तुला कधी\nमाझ्याशी तासंतास गप्पा मारणं,\nमी काहीही न बोलता\nमाझ्या मनातलं सर्व काही ओळखण\nजमेल का रे तुला कधी\nमाझ्यावर नीतांत प्रेम करणं,\nजमेल का रे तुला कधी\nमाझा हात हातात घेणं\nह्याची शाश्वती मला देण.\nजमेल का रे तुला कधी\nजमल तरी जाऊ नकोस\nमलाच सहन होणार नाही तुझ दुरावण.\nRe: जमेल का रे तुला कधी\nजमेल का रे तुला कधी\nजमल तरी जाऊ नकोस\nमलाच सहन होणार नाही तुझ दुरावण\nसांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....\nRe: जमेल का रे तुला कधी\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जमेल का रे तुला कधी\nRe: जमेल का रे तुला कधी\nजमेल का रे तुला कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-municipal-corporation-mim-corporater-demand-113461", "date_download": "2019-01-19T02:51:39Z", "digest": "sha1:ITKQINVEC22QXQLQQQPVXJVZ2EGKSALN", "length": 15428, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur Municipal Corporation MIM corporater demand महापालिका 'स्थायी'चे अधिनियम रद्द करा | eSakal", "raw_content": "\nमहापालिका 'स्थायी'चे अधिनियम रद्द करा\nबुधवार, 2 मे 2018\nआम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळला जाणार याची शंभर टक्के खात्री आहे. पण सभागृहाचे कामकाज प्रथेनुसार चालते कायद्यानुसार नाही याबाबत एकाही अभ्यासू नगरसेवकाला खंत वाटत नाही हे दुर्देव आहे. \"एमआयएम' भारताचे कायदे पाळत नाही असा आक्षेप घेतला जातो. सोलापूर महापालिकेत कायद्याची खिल्ली उडवली जात असताना \"देशभक्त' पक्षांचे नगरसेवक मूग गिळून गप्प बसतात, त्याचे काय\n- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम\nसोलापूर : महापालिकेचे नगरसचिव पी.पी. दंतकाळे यांच्यानुसार स्थायी समितीचा कारभार हा कायद्यानुसार नाही तर प्रथेनुसार चालतो. त्यामुळे समितीच्या कामकाजासाठी असलेले अधिनियम रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करावी, असा प्रस्ताव एमआयएमच्���ा दोन नगरसेवकांनी महापालिका सभेकडे पाठविला आहे. अधिनियम रद्द करण्याचा प्रस्ताव आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.\nमहापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्‍वभूमीवर एप्रिलमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी न्यायप्रविष्ठ बाब निर्माण झाली तर सभा बोलावण्यासाठी काय करावे लागते महापौर देतील त्या तारखेस सभा बोलावण्याची तरतूद अधिनियमात आहे, तशी तरतूद स्थायी समितीबाबत आहे का महापौर देतील त्या तारखेस सभा बोलावण्याची तरतूद अधिनियमात आहे, तशी तरतूद स्थायी समितीबाबत आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला होता.\nत्यावेळी श्री. दंतकाळे यांनी, \"सभापती बोलावतील त्या दिवशी सभा काढली जाते व ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसारच आताही सभापती सांगतील त्यादिवशी सभा काढण्याची प्रथा सुरु आहे, प्रथेनुसारच समितीचे कामकाज चालते' असे उत्तर दिले होते. श्री. दंतकाळे यांनी दिलेले उत्तर \"इतिवृत्तात' नोंद करण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात जबाबदार अधिकाऱ्याने दिलेले उत्तर पाहता, सोलापूर महापालिकेसाठी कायद्याची गरज नाही. त्याऐवजी प्रथापरंपरेनुसारच येथील कारभार चालावा, अशी स्थिती आहे. त्यामुळे किमान सोलापूर महापालिकेसाठीचे अधिनियम रद्द करावेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एमआयएमचे रियाज खरादी व गाझी जहागिरदार यांनी हा प्रस्ताव दिला आहे.\n.... तर होईल \"धक्काबुक्की'ची पुनरावृत्ती\nप्रस्तावावर मतदानाची मागणी केली असता कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी न करता नगरसेवकांचा अधिकार डावलून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला कल दिल्याने संतप्त विरोधकांनी नगरसचिवांना17 एप्रिलच्या सभेत धक्काबुक्की केली होती. त्यांच्याकडुन बिनबुडाचे उत्तरे मिळू लागली तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही श्री. खरादी यांनी व्यक्त केली.\nआम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळला जाणार याची शंभर टक्के खात्री आहे. पण सभागृहाचे कामकाज प्रथेनुसार चालते कायद्यानुसार नाही याबाबत एकाही अभ्यासू नगरसेवकाला खंत वाटत नाही हे दुर्देव आहे. \"एमआयएम' भारताचे कायदे पाळत नाही असा आक्षेप घेतला जातो. सोलापूर महापालिकेत कायद्याची खिल्ली उडवली जात असताना \"देशभक्त' ��क्षांचे नगरसेवक मूग गिळून गप्प बसतात, त्याचे काय\n- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम\n...तर महाराष्ट्रात एकही जागा मागणार नाही; ओवैसींची काँग्रेसला ऑफर(व्हिडिओ)\nमुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर...\n\"वंचित आघाडी'ला जागा दिल्यास माघार - ओवेसी\nनांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा देत सन्मानपूर्वक...\nसवर्णांच्या आरक्षणावर लोकसभेची मोहोर\nनवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा...\nमुस्लिम आरक्षणासाठी याचिका- इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजातील 52 समुहांना पाच टक्के आरक्षण...\nसत्ता भाजपची, अभिनंदन राहुल गांधींचे\nसोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते...\n'तलाक'पीडितांच्या मुक्‍तीचे राजकारण (अग्रलेख)\nसामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नांकडेही आपल्याकडचे झाडून सारे पक्ष कसे निव्वळ राजकीय लाभ-हानीच्या चष्म्यातून पाहतात, याचा प्रत्यय सध्या \"तोंडी तलाक'च्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3337/", "date_download": "2019-01-19T01:59:11Z", "digest": "sha1:7TZSBVWEVCX7I5PZ3ID3GIDADNZNZK5Y", "length": 3271, "nlines": 48, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-‘अरे, ते माझे आहे.", "raw_content": "\n‘अरे, ते माझे आहे.\n‘अरे, ते माझे आहे.\nभुसावळ- स्टेशनवर, सिग्नल मिळत नसल्यामुळे, रेल्वे खूप वेळ थांबली होती. पॅसेंजर वाट पा���ून कंटाळले होते. तेवढय़ात गाडीतला एक पंधरा, सोळा वर्षांच्या दरम्यान असलेला एक तरुण त्या डब्यात फिरत म्हणाला, ‘हे पारकर पेन कुणाचे पडले आहे’ एकजण म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे, मी दोन दिवसांपूर्वीच विकत घेतले होते. तेवढय़ात खिडकीजवळ बसलेला एकजण म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे, माझ्या मामांनी गेल्या आठवडय़ात वाढदिवसाचे प्रेझेंट दिले आहे. हँडल धरून उभा असलेला एक तरुण आपले खिसे चाचपडत म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे.’ माझ्या बहिणीने मला वापरायला दिले आहे.’\nशेवटी तो तरुण हसत हसत म्हणाला, ‘वारे खोटे मंडळी, कमाल आहे तुमची या पेनचा मालक मीच आहे. बारावीच्या परीक्षेसाठी, माझ्या वडिलांनी मला आणून दिले आहे. ट्रेन खूप वेळ थांबली आहे, म्हणून जरा गंमत केली.’\n‘अरे, ते माझे आहे.\n‘अरे, ते माझे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538448", "date_download": "2019-01-19T02:39:35Z", "digest": "sha1:JIDPZPVLKVLWOEGANFC3EVHFTFSA6W67", "length": 10027, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा\nविधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा\n‘आम्ही मागेल, त्या शेतकऱयास शेततळे, विहीर देवून राज्यातील शेतकऱयांना मोठा आधार देत आहे’ या राज्य शासनाच्या दाव्याचा फोलपणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यवतमाळ ते नागपूर ‘हल्लाबोल दिंडी’त पुढे आला. यवतमाळ जिह्यातील कलंम येथील एक विधवा शेतकरी महिला गेल्या 3-4 वर्षापासून विहिर मिळण्यासाठी धडपडत असून तीची कोणी दखल घेतलेली नाही. या महिलेने दिंडीस सामोरे येत आपली ‘कर्म कहाणी’ ऐकविताच, माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार, माजी ग्रामविकास मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी लगेच यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या महिलेस न्याय देण्याच्या सूचना केल्या…याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेही प्रामुख्याने उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱयास सरसकट कर्ज माफी मिळायला हवी, कापसासह शेतकऱयांच्या शेतीमालास हमीभाव मिळायला हवा, आदी विविध मागण्यांसाठी यवतमाळ या राज्यात सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केलेल्या जिह्य��तून राज्य शासनाच्या विरोधी ‘हल्लाबोल दिंडी’ सुरू केली आहे. या दिंडीचा मडकोणा येथे पहिला, तर कळंम येथे दुसरा मुक्काम झाला. आज तिसऱया दिवशी सकाळी दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. दिंडी काहीसे 3-4 किलोमीटर पुढे आली असेल, तोच संगीता सुमंतराव काळे या पन्नाशी गाठलेली विधवा शेतकरी महिला दिंडीस सामोरे आल्या. त्यांनी आपल्या रस्त्या लगतच्या कापसाच्या शेताकडे हात करीत ‘हे माझे शेत आहे. सरकार कापसाला दर देत नाही. नवरा मरून 14 वर्षे झाली. तीन मुले आहेत. गेली 3-4 वर्षे विहीर मागते. मात्र कोण दखल घेत नाही. सांगा आम्ही जगायचे कसे असा सवाल केला. यावेळी या महिलेने शेत पाहण्याची विनंती केली असता नेत्यांनी या महिलेच्या शेतात जावून तिची कर्म कहाणी ऐकली…या महिलेचा दिर घनश्याम याने आमच्या कापसाला चांगला दर द्या. आमचे जीणे अवघड झाले आहे, असे कळकळ व्यक्त केली.\nया महिलेने गेल्या वर्षी सोसायटीचे कर्ज काढून कसे तरी चालविले असू यावर्षी नवे कर्ज काढले आहे. कापसाचे पीक चांगले मिळत नाही, सरकार दर देत नाही, मग कर्ज कसे फेडायचे असा सवाल केला. विहिरी साठी धडपडणारा मुलगा काल रडत घरी आल्याचेही सांगितले. यावेळी अजितदादांनी तातडीने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांना फोन करून या महिलेस विहीर का दिली नसल्याचा जाब विचारला. यावर जिल्हाधिकरीसाहेब काहीतरी खुलासा करीत असताना आ.जयंतराव पाटील यांनी मागेल त्याला विहीर या योजनेतून या महिलेस लाभ द्यायला पाहिजे, अशी सूचना केली. जिल्हाधिकारीसाहेबांनी ती मान्य केली. आ.पवार यांनी फोन बंद झाल्यावर ‘मी जिल्हाधिकारीसाहेबांशी बोललो. आता तुम्हाला निश्चितपणे विहीर मिळेल,’ असे सांगितले. तर आ.पाटील यांनी तुमच्या कापसाला चांगला भाव मिळावा, अडचणीत आलेल्या शेतकऱयांचे कर्ज सरसकट माफ करावे, या मागण्या घेवूनच आम्ही ही दिंडी काढली आहे, असे सांगताच गेल्या कित्येक वर्षांनी न्याय मिळालेल्या या मायमाऊलीने कृतार्थपणे हात जोडत नेत्यांना व दिंडीस जणू आशीर्वादच दिला.\nपार्टीचे काम करतील, त्यांचा विचार भाजप करेल – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख\nकर्जमाफीला केंद्र अनुकूल– सहकारमंत्री सुभाष देशमुख\nकामे अपुर्ण ठेवणाऱयांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार\nसोनांकुर अनधिकृत पशुवधगृह बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय\nआजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019\nभाला��ल, तांबोळीत माकडतापाचे रुग्ण\nप्राथमिक शिक्षण गुणवत्तेत घसरण\nनगराध्यक्षांच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ, खुन्नस\nआंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी\nकाजू बीचा दर यावर्षी घटण्याची शक्यता\nबालकुमार साहित्य संमेलनास सुरुवात\nलक्ष्मणराव पाटील अनंतात विलीन\n‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाचे सोमवारी उद्घाटन\nरिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2791", "date_download": "2019-01-19T02:56:59Z", "digest": "sha1:DUDLSGEFVIF3NWDTXOIAHJWMFIKMVZWH", "length": 26383, "nlines": 206, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अनेक अंगानं क्रांतिकारक असलेला तमिळ ‘कन्नथिल मुथमित्तल’ आणि केवळ कौटुंबिक ड्रामा असलेला मराठी ‘नाळ’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअनेक अंगानं क्रांतिकारक असलेला तमिळ ‘कन्नथिल मुथमित्तल’ आणि केवळ कौटुंबिक ड्रामा असलेला मराठी ‘नाळ’\nमराठी ‘नाळ’ आणि तमिळ ‘कन्नथिल मुथमित्तल’ची पोस्टर्स\nकला-संस्कृती Kala-Sanskruti कन्नथिल मुथमित्तल Kannathil Muthamittal नाळ Naal सुधाकर रेड्डी यक्कंटी Sudhakar Reddy Yakkanti नागराज मंजुळे Nagraj Manjule देविका दफ्तरदार Devika Daftardar\n‘अमूधाऊम अनाऊम’ या तमिळ लघुकथेवर आधारित ‘Kannathil Muthamittal’ हा चित्रपट मनी रत्नम यांनी २००२ साली बनवला. ही कथा ‘अमुधा’ या गोंडस मुलीची आहे.\n९० च्या दशकात श्रीलंका आणि तमिळ या भाषिकांमधील जोराचा संघर्ष सुरू असतो. तेव्हा तमिळ भाषिक असलेले शामा (नंदिता दास) आणि दिलीपान (जे. डी. चक्रवर्ती) यांचं लग्न होतं. काही काळानंतर श्रीलंकेतील सैन्य दिलीपानला मारून टाकतं, कारण तो तमिळ भाषिकांच्या छुप्या कारवाईत सामील असतो. मुळात त्यांना अपत्य नको असतं, इतकं भयाण वास्तव सिलोनमध्ये निर्माण झालेलं असतं. तेव्हा आपला जीव वाचवत गरोदर असलेली ‘शामा’ भारतात येते. तिथं ती अमुधाला जन्म देते. तिला अनाथाश्रमात सोडून ती परत आपल्या कामगिरीवर जाते.\nपेशानं लेखक असलेला ‘थिरू’ (आर. माधवन) त्या अनाथ पडलेल्या अमुधाला दत्तक घेण्याचा विचार करतो. पण तो अविवाहित असल्यानं अनाथाश्रम त्यास नकार देतं. मग तो घाईघाईनं इंदिराशी लग्न करतो. आणि लग्न झाल्याबरोबर अमुधाला अनाथाश्रमात जाऊन दत्तक घेतो. पुढे एका सुंदर आयुष्याची सुरुवात होते. अमुधा मोठी होते, तिला थिरू समजावून सांगतो की, तिची खरी आई कोणीतरी वेगळी आहे. अमुधाची मूळ आईला भेटण्याची धावपळ सुरू होते. तिच्या कोवळ्या मनात मूळ आईची आस लागून राहते. थिरू आणि इंदिरा संयमानं घेऊन तिची तिच्या आईशी भेट घालण्याचा प्रवास सुरू करतात...\nअमुधाला तिच्या आईशी भेटवण्यासाठी चाललेला थिरू आणि इंदिराचा प्रवास अशाच दहशतीच्या परिस्थितीत असलेल्या सिलोनपर्यंत पोचतो. तिथं अमुधाची भेट आपल्या मूळ आईशी, शामाशी होते आणि तेव्हा आईनं तिला एकटं का सोडून दिलं हे समजतं. अमुधाला सोडून देऊन शामा श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांना सामील झालेली असते. तेथील तमिळ नागरिकांच्या हक्कासाठी तिनं संघर्षाचा मार्ग निवडलेला असतो. नवी जन्माला येणारी मुलं मोकळ्या हवेत श्वास घेतील यासाठी तिनं आपल्या पोटच्या जीवाचा त्याग केलेला असतो. शामा अमुधाला भेटल्यानंतर तिच्या मायेचा पाझर फुटतो, पण ती ध्येयापासून डगमगत नाही. अमुधाला परिस्थितीची जाणीव होते. तिला तिच्या दोन्ही आईंशी ‘नाळ’ घट्ट झाल्याची अनुभूती येते.\nमुलाची दोन्ही आईंशी ‘नाळ’ घट्ट ठेवण्यात यशस्वी झालेला हा चित्रपट मनी रत्नम यांनी अतिशय भावनिक आणि सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन निर्माण केला आहे. मूळ आईचं मुलीला सोडणं, एका युवकानं त्या अनाथ मुलीला स्वीकारणं आणि त्याच्या पत्नीनं पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करणं... एकंदरीत कथेतील सर्व पात्रं अनेक अंगानं क्रांतिकारक भूमिकेत आहेत. त्यामुळे हा चित्रपट कमालीचा बनतो.\nअशाच आशयाचा मराठी ‘नाळ’ मात्र वरवरचा, पोकळ आणि सामाजिक जाणिवांची उणीव असलेला केवळ कौटुंबिक ड्रामा वाटतो. ‘नाळ’ एक चित्रपट म्हणून फारसा सरस ठरत नाही. चित्रपटातील भूमिका साजेशा असल्या किंवा पटकथा सुंदर असली तरी ती भावनात्मकदृष्ट्या मराठी चित्रपटांची ‘मूळ’ नाळ तोडण्यात यशस्वी ठरत नाही. कारण केवळ भावनांवर आधारित राहून बदलतं सामाजिक संदर्भ आणि बदलता काळ पकडता येत नाही. खरं म्हणजे त्याचा आवाकाच लक्षात येत नाही.\nलेखक सुरेंद्रनाथ ब��बर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध्यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ मह��त्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत���मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/giant-wheel-crash-kills-10-year-old-girl-in-andhra-pradesh-291128.html", "date_download": "2019-01-19T03:02:59Z", "digest": "sha1:U4KKFN2UX3MKGP2MIY3JQGKKDPGPP5LE", "length": 12291, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक!,आकाशपाळण्याची ट्राॅली कोसळून चिमुरड्याचा मृत्यू", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nभावासमोर वाघाने बहिणीला फरफटत नेऊन ठार मारले\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nकोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाच्या आवाजाचा काढलाय इन्शुरन्स\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\n,आकाशपाळण्याची ट्राॅली कोसळून चिमुरड्याचा मृत्यू\nआंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत ही घटना घडलीय.\nआंध्रप्रदेश, 28 मे : आकाशपाळण्यात बसण्याची अनेकांना ��िती वाटते. अनेकदा टॉली निखळली तर, आकाशपाळणा कोसळला तर असे विचार मनात घर करतात. पण अनंतपूरमध्ये आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय.\nआंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत ही घटना घडलीय. हा पाळणा फिरत असताना अचानक ट्रॉली निखळली आणि उंचावरुन काही जण खाली पडले. आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. या अपघाताची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nभारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश\nकाँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना\nलोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा होण्याची शक्यता\nसुभाषचंद्र बोस, शास्त्री याच्यांप्रमाणेच 'या' वैज्ञानिकाच्या मृत्यूचं गूढ 50 वर्षानंतरही कायम\nविराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/2792", "date_download": "2019-01-19T02:57:19Z", "digest": "sha1:E6FWDOCIV2LFRYW6HVZ6FYSM22ZQCZ7H", "length": 37486, "nlines": 210, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "दृष्ट लागेल इतका देखणा होतो ‘देवदास’चा नाट्यप्रयोग!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nदृष्ट लागेल इतका देखणा होतो ‘देवदास’चा नाट्यप्रयोग\n‘देवदास’ या नाटकातील एक दृश्य\nकला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe देवदास Devdas\nभारतीय साहित्यात जे स्थान हिंदी साहित्यकार मुन्शी प्रेमचंद यांचं आहे, तसंच स्थान बंगाली साहित्यिक डॉ. शरदचंद्र चटर्जी यांचं आहे. त्यांची ‘देवदास’ ही लघुकादंबरी किंवा त्यावर आधारित आलेले तीन हिंदी सिनेमे माहिती नसलेली व्यक्ती अगदी विरळा. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघालेले आहेत. अभ्यासक असे सांगतात की, हिंदी, तेलूगू, बंगाली वगैरे भारतीय भाषांतील अवतार मोजले, तर ‘देवदास’वर एकूण अठरा चित्रपट बनलेले आहेत. हिंदी भाषेतच तर तीन देवदास आहेत. पी.सी. बरूआ यांनी दिग्दर्शीत केलेला कुंदनलाल सहगलचा ‘देवदास’ (१९३६) हा हिंदीतील पहिला अवतार, बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला दिलीपकुमार, सुचित्रा सेन व वैजंयतीमालाचा देवदास (१९५५) हा ‘देवदास’चा दुसरा हिंदी अवतार तर संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केलेला शाहरूख खान व ऐश्‍वर्या राय यांचा ‘देवदास’ (२००२) हा ‘देवदास’चा तिसरा हिंदी अवतार. अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेला अभय देओलच्या ‘देव डी’ या २००९ साली आलेल्या चित्रपटाला ‘देवदास’चा चौथा अवतार असं मला तरी म्हणवत नाही. गुलजार यांनासुद्धा ‘देवदास’वर चित्रपट काढायचा होता. त्यात ‘देवदास’ची भूमिका धमेंद्र, हेमा मालिनी चंद्रमुखी, तर पारो शर्मिला टागोर साकार करणार होती. पण या ना त्या कारणांनी हा चित्रपट तयार झाला नाही.\nहे तपशील बघितले म्हणजे १९१७ साली वाचकांसमोर आलेल्या ‘देवदास’ या लघुकादंबरीची वाचकांवर किती मोहिनी असेल याचा अंदाज येतो. विसाव्या शतकातील भारतीय साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून ‘देवदास’कडे बोट दाखवता येतं. आता याच अजरामर कृतीवर आधारित ‘देवदास’ हे हिंदी नाटक मुंबर्इत सुरू आहे.\n‘देवदास’चं कथानक विसाव्या शतकातील बंगाल प्रांताच्या ग्रामीण भागात घडतं. यात केंद्रस्थानी एक ब्राह्मण जमीनदार कुटुंब आहे. आणखी एक गरीब ब्राह्मण कुटुंब आहे. कादंबरीतील काही प्रसंग कलकत्ता व मुंबर्इसारख्या महानगरांत घडतात. सिनेमासारख्या माध्यमात हे दाखवणं सहज शक्य आहे, पण रंगभूमीच्या चिमुकल्या अवकाशात नाही. म्हणून रंगमंचावरील ‘देवदास’मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यातील काही बदल रंगमंचासाठी करण्यात आले आहेत, तर काही बदल कथानकांत करण्यात आले आहेत. रंगमंचासाठी करण्यात आलेल्या बदलांचं सहज समर्थन करता येतं, मात्र कथानकात केलेल्या बदलांबद्दल असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ मूळ कादंबरीत पोलिस अधिकारी हे पात्र नाही, जे नाटकात एका प्रसंगी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं.\nचुन्नीलाल कलकत्याबाहेर जात असताना त्याला गावाबाहेर एका झोपडीत अगदी साधेपणानं राहणारी चंद्रमुखी दिसते. त्याला फार आश्‍चर्य वाटतं, इथून या नाटकाची सुरुवात होते. चंद्रमुखी कलकत्त्याची एकेकाळची अतिशय लोकप्रिय व श्रीमंत कोठेवाली असते. चुन्नीलालला तिच्या चेहऱ्यावर अतीव तृप्ती दिसते. त्यांच्या गप्पा सुरू होतात. त्यातून चुन्नीलालप्रमाणे प्रेक्षकांनाही कळतं की, ती गेली काही महिने गावाबाहेर राहत आहे. तिने कलकत्त्यातले सर्व व्यवहार बंद केले आहेत. देवदास कुठे आहे तिला माहिती नाही, पण तिची श्रद्धा आहे की, तो एक दिवस तिच्याकडे नक्की येर्इल वगैरे वगैरे.\n‘देवदास’ची कहाणी जवळजवळ सर्वांना माहिती आहे. यात थोडे बदल केले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे पोलिस अधिकाऱ्याचं पात्र टाकण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याला चंद्रमुखीबरोबर झोपायचं असतं. ती जेव्हा नकार देते, तेव्हा तो तिला अटक करून नेतो. याप्रकारे देवदासचा उत्तर आयुष्यातला व निष्कांचन अवस्थेतला आधारसुद्धा जातो.\nया नाटकाची चर्चा सादरीकरणाच्या पद्धतीच्या दिशेनं करणं गरजेचं आहे. आपल्याला सिनेमातून माहिती असलेला देवदास एका ब्राह्मण जमीनदाराचा तरुण मुलगा असतो. कुंदनलाल सहगलचा ‘देवदास’ काय किंवा दिलीपकुमारचा ‘देवदास’ काय, हे दोन्ही चित्रपट कृष्णधवल होते. त्यामुळे या चित्रपटांमुळे देवदाससारखी जमीनदारांची मुलं त्या काळी किती ऐश्‍वर्यात जगत असतील याचा अंदाज येत नाही. एवढ्या वर्षांची ही त्रुटी या नाट्याविष्कारानं भरून काढली. आज तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे रंगमंचावर जे जे नेत्रदीपक करणं शक्य आहे, ते दिग्दर्शक सैफ हैदर हसन यांनी ‘देवदास’च्या सादरीकरणात वापरलं आहे. यासाठी निर्माते अश्‍विन गिडवानी व त्यांची कंपनी ‘एजीपी वर्ल्ड’ यांनी नरिमन पॉइंट येथील एनसीपीएचं जमशेद भाभा थिएटर हे भव्य नाट्यगृह सलग आठवडाभरासाठी घेतलं होतं. दिग्दर्शक सैफ हैदर हसन व निर्माते अश्‍विन गिडवानी यांना अपेक्षित परिणाम या नाट्यगृहातच साधणं शक्य आहे.\nया भव्यतेची सुरुवात पडदा वर जातो तेव्हापासून होते. चुन्नीलाल एका सायकल रिक्षानं जात असतो, तेव्हा त्याला चंद्रमुखी दिसते. या प्रसंगात चक्क एक सायकलरिक्षा रंगमंचावर येत���. सायकलरिक्षाच्या घंटीनं प्रेक्षक जुन्या जमान्याच्या वाहतूक व्यवस्थेत जातात. नंतर प्रेक्षकांचं लक्ष जातं, ते चंद्रमुखीच्या झोपडीकडे. एकेकाळी अतिशय नटणारी, मुरडणारी, दागिन्यांनी मढलेली चंद्रमुखी आता अगदी साध्या कपड्यांत बघून प्रेक्षकांना तिच्यात झालेले बदल दिसतात. तिच्या आजूबाजूला आनंदानं बागडणारे पशुपक्षी, वातावरणातील प्रसन्नता वगैरेंमुळे चंद्रमुखी देवदासच्या प्रेमात आदिभौतिक पातळीवर किती पुढे गेली आहे आणि आता ती कशी आतल्या शांतीत न्हाऊन निघत आहे याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो. या पहिल्या प्रसंगापासूनच प्रेक्षकांना आपण एक वेगळाच ‘देवदास’ बघत आहोत याचा अंदाज यायला लागतो.\nनाटक जसजसं पुढे सरकतं तसतसे कथानकातील ताणतणाव समोर येतात. देवदास आणि पारो यांच्या विवाहात ‘जात’ हा अडसर नसून ‘वर्ग’ हा अडसर ठरतो. पारोची घरची परिस्थिती खाऊनपिऊन सुखी अशी, तर देवदास एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा. इथंसुद्धा कथानकात जरा बदल केले आहेत. देवदासच्या निष्क्रियतेमुळे त्याचे वडील त्याला सतत टोमणे मारत असतात. या नाटकात देवदासला नर्तन करण्याची आवड दाखवली आहे, जी त्याच्या वडिलांना मुळीच मान्य नसते. ते म्हणतात मुखर्जी घराण्यातील पुरुष एक तर जमीनदार होतात किंवा बॅरिस्टर. तिसरा पर्याय नाहीच. वडिलांच्या सततच्या कटकटींना कंटाळून देवदास कलकत्त्याला निघून जातो. तिथं चुन्नीलालमुळे तो चंद्रमुखीच्या कोठ्यावर जायला लागतो.\nहे असे थोडे बदल सोडले तर कथानकात इतर बदल नाहीत. इथं विचार करायचा आहे तो देवदासच्या नाट्याविष्काराचा. यासाठी जे तंत्रवैज्ञानिक प्रयोग केले आहेत, त्यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो. यातील श्रीमंतीचं दर्शन समर्थनीय ठरतं, कारण देवदास मुखर्जी एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा असतो. त्या काळातील श्रीमंती, जमीनदारी, ऐश्‍वर्य देवदासच्या कृष्णधवल चित्रपटांत आविष्कृत होत नाही. ते सर्व रंगमंचावर बघायला मिळतं.\nया नेत्रदीपक तंत्रवैज्ञानिक आविष्काराला अप्रतिम जोड मिळाली आहे नृत्यांची. चंद्रमुखी नृत्यांगना असल्यामुळे या नाटकात नृत्याला महत्त्व आहेच. या नाटकातील नृत्यांचं दिग्दर्शन शंपा सोनथालिया यांनी केलं आहे. शंपा प्रसिद्ध कथक गुरू गोपीकृष्ण यांच्या कन्या आहेत. देवदासमधील नृत्यं केवळ अप्रतिम आहेत. नृत��यांबरोबरच नेपथ्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ वगैरे गाजलेल्या हिंदी चित्रपटांचं नेपथ्य करणाऱ्या ओमंग कुमार यांनी देवदासचा नाट्यप्रयोग वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.\nगौरव चोप्रा (देवदास), सुखदा खांडकेकर (पारो), मंजिरी फडणीस (चंद्रमुखी) व संजीव त्यागी (चुनीलाल) यांच्या अभिनयामुळे आधीच नेत्रदीपक झालेल्या देवदासच्या प्रयोगाची कलात्मक उंची वाढते. त्यातही पारोच्या भूमिकेतील सुखदा खांडकेकरचा खास उल्लेख करावा लागेल. तिने अल्लड पारो, वयानं जवळजवळ तिप्पट असलेल्या बिजवराशी लग्न झालेली पारो, तरीही देवदास न विसरणारी पारो वगैरे सर्व छटा विलक्षण सहजतेनं व्यक्त केल्या आहेत. तिनं व्यक्त केलेला पारोचा भोळा स्वभाव प्रेक्षकांना चकित करून टाकतो. तिला साथ दिली आहे चंद्रमुखीच्या भूमिकेतल्या मंजिरी फडणीसनं. तिचं नृत्य जबरदस्त होतं. चुन्नीलालच्या भूमिकेतील कावेबाजपणा संजीव त्यागी सहजतेनं व्यक्त करतात. थोडी तक्रार आहे ती देवदासच्या भूमिकेतल्या गौरव चोप्रांबद्दल. काही प्रसंगी त्यांचा अभिनय जरा लाऊड होतो, तर काही प्रसंगी ते देवदासची हतबलता व्यक्त करण्यात थोडेसे कमी पडतात. ही किरकोळ उणीव सोडली तर सैफ हैदर हसन यांनी दिग्दर्शित केलेला ‘देवदास’चा प्रयोग दृष्ट लागेल इतका देखणा होतो.\nलेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nसर्वोच्च न्यायालयाला काही सवाल\nचित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी\nअस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके\nहिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी\n‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल\n‘मेंगौबी’ : दुर्लक्षित पण लढवय्या स्त्रीच्या आयुष्यावरील काहीसं एकांगी नाटक\nतेंडुलकर नेहमी सांगत असत की, जुलमी सत्ताधीश कसा निर्माण होतो, हे मला ‘घाशीराम कोतवाल’च्या माध��यमातून दाखवायचं होतं. पु.लं. या विधानाचा संदर्भ देत म्हणाले होते की, पण संगीतानं या नाटकाचा बट्ट्याबोळ केला आहे. मात्र संगीतामुळे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक प्रसन्न अनुभव ठरलं आहे. असाच काहीसा प्रकार ‘मेंगौबी’बद्दलही झालेला आहे. संगीत, नृत्य, मणिपुरी वाद्यांमुळे हे नाटक गंभीर आशय व्यक्त करायला फार कमी पडतं.......\n‘पिफ २०१९’ : लोकशाहीपासून हुकूमशाहीपर्यंत आणि अतिरेकी राष्ट्रवादापासून प्रखर स्त्रीवादापर्यंतचे वैविध्यपूर्ण चित्रपट\n‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमाच्या आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्याप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.......\n'पिफ २०१९’ : ‘डॅम किड्स’ने ‘पिफ’ची केलेली दणकेबाज सुरुवात\n१० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या PIFFची यावर्षीची थीम महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ - सेलिब्रेटिंग १५० इयर्स ऑफ महात्मा’ ही या वर्षीच्या ‘पिफ’ची थीम आहे. या थीम अंतर्गत रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले अभिनित ‘गांधी’ (१९८२) आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९२) हे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.......\n‘केजीएफ : चॅप्टर १’ : सदोष पटकथा आणि गिमिकरी संकलनामुळे अप्रभावी ठरणारा सिनेमा\nचित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका () असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे.......\n‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे\n२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे.......\nचित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…\nसेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे.......\n‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट\nचित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही.......\n‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची\n‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.......\n२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष\nवैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की.......\nघोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न\nती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583661083.46/wet/CC-MAIN-20190119014031-20190119040031-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}